diff --git "a/data_multi/mr/2022-05_mr_all_0396.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2022-05_mr_all_0396.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2022-05_mr_all_0396.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,972 @@ +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3216/", "date_download": "2022-01-28T22:36:48Z", "digest": "sha1:H323KM2JFD7X6PMALDMNPFHJBMS5GJ7X", "length": 4604, "nlines": 129, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-विरह", "raw_content": "\nपक्षी होऊनी ऊड्ण्या मन हे सरसावले\nनवा गंध हा हूंगण्या मन हे वेडावले\nवा‍‍र्‌यावरती झूलण्या मन हे झेपावले\nकूणास बघूनी मग हे इथेच थबकले\nमनात माझ्या अलगद कोण हे शिरले\nमनाचा माझ्या ताबा घेऊनी हसत बसले\nआता माझे मन माझे न राहिले\nकुणास भुलूनी हे स्वत:शीच हरले\nकरु नये तीच चूक या मनाने केली\nस्वत:चे अस्तित्व विसरुन त्याच्या सुखाची चिंता केली\nआनंदात त्याच्या स्वत:चे हास्य शोधले\nत्यानं दिलेले अश्रु त्या हसण्यातच लपवले\nया मनानं न जाणो त्याला\nकिती हसवले अन् किती रडवले\nपण त्याने हास्य तेवढे अलगद्‍ टिपले\nअन् अश्रु ते सोडून दिले\nमाझे मन वेडे ते वेडेच ठरले\nहे अश्रुच त्याने अलगद्‍ झेलले\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nछान आहे आवडली ........\nकरु नये तीच चूक या मनाने केली\nस्वत:चे अस्तित्व विसरुन त्याच्या सुखाची चिंता केली\nआनंदात त्याच्या स्वत:चे हास्य शोधले\nत्यानं दिलेले अश्रु त्या हसण्यातच लपवले....\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sanjay-mandlik-criticism-on-satej-patil-kdcc-bank-election-politica-marathi-news-akb84", "date_download": "2022-01-28T22:01:23Z", "digest": "sha1:N3EU5WKA4IZLNNTUHNPDGOIB4TDAWSJJ", "length": 9905, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "Political: ZP,महानगरपालिकेच्या निवडणुकीत 'आमचं नवीन ठरलयं'; मंडलिकांचा सतेज पाटलांना इशारा | Sakal", "raw_content": "\nZP,महानगरपालिकेच्या निवडणुकीत 'आमचं नवीन ठरलयं'; मंडलिकांचा इशारा\nसुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा\nकोल्हापूर : सहकारात काम करताना सर्वांशी अनेकांशी सबंध ठेवावे लागतात. पण, काहींना या मैत्रित काही दम नसल्याचे वाटू लागले आहे. लोकसभेच्या निवडणूकीत \"आमचं ठरलयं' हे घोष वाक्‍य होते. यातून आम्ही बाजूला झालेलो नाही. पण, या जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीनंतर आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, बाजार समितीसह इतर निवडणूका लढवायचे हे \"आमचं नवीन ठरलयं, हे लक्षात ठेवावे. हेच नवीन ठरलेले आम्ही टोकापर्यंत घेवून जाण्याचे काम भविष्यातील निवडूकांमध्ये करणार असल्याचा इशारा खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांनी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांचे नाव न घेतला दिला. तर, जिल्ह्यात शिवसेचे माजी आमदारांच्या नावापुढची \"माजी' हा शब्द पूसुन काढण्यासाठी आतापासूनच जिल्हातील नियोजन करणार असल्याचा इशारा मंडलिक यांनी दिला.\nकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्या निवडणूकीत (KDCC Bank Elections)विजयी झालेल्या शिवसेना प्रणित आघाडीच्या उमेदवारांचा सत्कार समारंभ येथील शासकीय विश्रामगृहात झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी संपर्कनेते अरूण दुधवडकर होते.\nहेही वाचा: राज्यमंत्री यड्रावकरांसह 500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nखासदार मंडलिक म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीमुळे जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेने आम्हाला साथ दिली. हीच साथ जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, बाजार समितीच्या निवडणूकीत उपयोगाला येणार आहे. गोकुळमध्ये आमचे सहा संचालक शिवसेनेचे आहेत. शिवसेनेची सहकारात ताकद नसती तर आमचे सहा संचालक कसे झाले असाही सवाल मंडलिक यांनी केला.\nगोकुळमध्ये आमची ताकद आहे. पण जिल्हा बॅंकेत तुमची ताकद नाही, त्यामुळे तुम्ही दोनच जागा म्हणून आमची बोळवण केली गेली. आमची ताकद असतानाही आम्हाला तीन जागा दिल्या नाहीत. शिवसेनेसह शेकाप, आरपीआयचे कार्यकर्ते प्राणपणाने लढल्यामुळे हा विजय मिळाला असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले. यावेळी, संपर्कनेते अरुण दुधवकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजीत पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार सुरेश साळुखे, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मंजित माने उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/talgad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:47:37Z", "digest": "sha1:L2RRKEWKFDAOWH3AIL6N6BUEKE75DCOU", "length": 10723, "nlines": 105, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "तळगड किल्ला माहिती मराठी, Talgad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तळगड किल्ला मराठी माहिती निबंध (Talgad fort information in Marathi). तळगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी तळगड किल्ला मराठी माहिती निबंध (Talgad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nतळगड किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nतळगड किल्ल्यावर कसे पोहचाल\nतळगड हा किल्ला रोहा-तळा-इंदापूर रस्त्यावर रोहा शहराच्या दक्षिणेस १८ किमी अंतरावर आहे. हा किल्ला १००० फूट उंचीवर आहे. तळगड हा किल्ला २० मीटर रुंदीच्या अरुंद पट्टीच्या स्वरूपात आहे.\nतळगड हा किल्ला तटबंदीने संरक्षित असलेल्या अरुंद वळणावर वसलेला आहे. हा किल्ला शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मावळ ते सागरी बंदरांपर्यंतचा व्यापारी मार्ग होता. तसेच या किल्ल्याचा उपयोग जंजिर्‍याच्या सिद्धींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात असे. या किल्ल्यावरून घोसाळगड किल्लाही दिसतो.\nहा किल्ला कोणी बांधला हे माहीत नाही. १६ व्या शतकात हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता . १६४८ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला जिंकला. १६५९ मध्ये अफझलखानाने प्रतापगडावर शिवाजी राजांना मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा या किल्ल्याला जंजिऱ्याच्या सिद्धीच्या सैन्याने वेढा घातला.\nमात्र शिवाजी राजांनी अफझलखानाला ठार मारले आणि हे जाणून सिद्धीही सैन्यासह जंजिऱ्याला परतले. थोड्या वर्षांनी पुरंदरच्या तहात शिवाजी राजांनी इतर किल्ले तहात देताना इतर ११ किल्ल्यांसोबत हा किल्ला स्वतःकडे ठेवला.\nशिवाजी राजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात गेला. १७३५ मध्ये बाजीराव पेशवे पहिले यांनी हा किल्ला मराठा राजवटीत ताब्यात घेतला. सरतेशेवटी, कर्नल प्रॉथरने १८१८ मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजींनी राज्याभिषेकावेळी जी वस्त्रे परिधान केली होती, ती या किल्ल्यावरून आणली होती, असेही सांगितले जाते.\nतळगड किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nमाचीच्या अरुंद पट्ट्याभोवतीची बांधलेली लांब तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे. बालेकिल्ला टेकडीवर अनेक दगडी पाण्याची टाकी आहेत. मुख्य दरवाजाजवळ मारुतीची मूर्ती आहे.\nतटबंदीवरील जुन्या काळात बांधलेले शौचालये सुद्धा दिसतात. तटबंदी दोन थरांमध्ये आहे. गडाच्या माथ्यावरून घोसाळगड स्पष्ट दिसतो. गडाच्या माथ्यावर चार जलसाठे आहेत. कुडा लेणी किल्ल्याजवळ आहेत.\nतळगड किल्ल्यावर कसे पोहचाल\nमुंबई – गोवा महामार्गावर मुंबईपासून साधारणपणे १२८ किमी अंतरावर इंदापूर हे गाव आहे. इंदापूर गावापासून तळागाव १५ किमी अंतरावर आहे.\nरोहा, इंदापूर आणि तळा दरम्यान राज्य परिवहन बस आणि खाजगी वाहने नियमित धावतात. तळागावातूनच किल्ल्यावर जाण्याची एक प्रमुख वाट आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी हि एकच वाट आहे. गडाच्या पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अंदाजे अर्धा तास लागतो.\nतर हा होता तळगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास तळगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Talgad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pikcharwala.com/p/about-us.html", "date_download": "2022-01-28T23:29:43Z", "digest": "sha1:KUTPIAQ3TRK7R5P444YHOBWVXY7SCQXE", "length": 10276, "nlines": 186, "source_domain": "www.pikcharwala.com", "title": "About Us | Pikcharwala", "raw_content": "\nपिक्चरवाला हे मनोरंजन, चित्रपट, आणि कला विश्वामधील बातम्या, लाइफस्टाइल आर्टिकल, सेलिब्रिटी न्यूज आणि अपडेट प्रसिद्ध करते. कला विश्वामधील राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यावरील विश्लेषण आम्ही प्रसिद्ध करतो.\nजय-वीरू आणि गब्बर नाही; ‘शोले’चा खरा मास्टरमाईंड ठाकुर होता\n‘शोले’ नसलेला बॉलीवूडची कल्पना करा, असे कुणाला सांगितल्यास समोरून उत्तर येईल ‘शक्यच नाही’. खरंय... जो सिनेमा आज इतक्या वर्षानंतरही भारतीयांच...\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत अशोक सराफ यांनी मराठी इंडस्ट्रीवर तब्बल 15 वर्षे राज्य केले; वाचा, कुणामुळे पडले त्यांना अशोक ‘मामा’ नाव\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत मुन्शीजी आजही अनेक लोकांना आठवतात. अजूनही या डायलॉगवर मिम्स बनत असतात. मात्र अमराठी लोकांना माहिती नसेल की, करण अर्जुन...\nम्हणून श्रीदेवी आणि ऐश्वर्या रॉयसह अनेक अभिनेत्रींनी दिला होता सनी देओलसोबत काम कर��्यास नकार; वाचा, काय होते कारण\nजसा प्रत्येक हिरोचा एक काळ असतो तसाच पंजाबी पुत्तर ‘सनी देओल’ म्हणजे आपल्या सनी पाजीचाही एक काळ होता. सनी पाजी तसा आडदांड आणि रांगडा गडी होत...\nजय-वीरू आणि गब्बर नाही; ‘शोले’चा खरा मास्टरमाईंड ठाकुर होता\n‘शोले’ नसलेला बॉलीवूडची कल्पना करा, असे कुणाला सांगितल्यास समोरून उत्तर येईल ‘शक्यच नाही’. खरंय... जो सिनेमा आज इतक्या वर्षानंतरही भारतीयांच...\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत अशोक सराफ यांनी मराठी इंडस्ट्रीवर तब्बल 15 वर्षे राज्य केले; वाचा, कुणामुळे पडले त्यांना अशोक ‘मामा’ नाव\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत मुन्शीजी आजही अनेक लोकांना आठवतात. अजूनही या डायलॉगवर मिम्स बनत असतात. मात्र अमराठी लोकांना माहिती नसेल की, करण अर्जुन...\nम्हणून श्रीदेवी आणि ऐश्वर्या रॉयसह अनेक अभिनेत्रींनी दिला होता सनी देओलसोबत काम करण्यास नकार; वाचा, काय होते कारण\nजसा प्रत्येक हिरोचा एक काळ असतो तसाच पंजाबी पुत्तर ‘सनी देओल’ म्हणजे आपल्या सनी पाजीचाही एक काळ होता. सनी पाजी तसा आडदांड आणि रांगडा गडी होत...\nजेव्हा राजकुमारने कुत्र्यामार्फत दिला होता ‘त्या’ सुपरहिट फिल्मसाठी नकार; वाचा, हा भन्नाट किस्सा\n1968 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका केला. हा चित्रपट बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात थिएटरम...\nकरोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम\nयुनिसेफ आणि न्युयॉर्क टाईम्स यांचे नाव ऐकलेय ना होय, जगभरात दखलपात्र असलेल्या या दोन महत्वाच्या संस्था आहेत. एक आहे विकासात्मक कामासाठी, ...\nचार्ली चैपलिन : एक असा कलाकार जो 1 शब्दही न बोलता लोकांना हसवायचा आणि रडवायचा\nजेव्हा तुम्ही ऊदास असाल, एकट वाटत असेल, मनमोकळ रडावसं वाटत असेल, सगळीकडे निराशा दिसत असेल, अशा वेळी तुम्ही चार्ली चैपलिनला बघा, तो एक असा मा...\n‘चुम्मा’ या गाण्यामुळे गोविंदा आणि शिल्पा शेट्टी आले होते गोत्यात; एका सामान्य माणसाने केली होती ‘अशी’ केस\nआजकालचा जमाना बदलला आहे. कलाकार जेव्हा कविता, गाणी, सिनेमे आणि माध्यमांशी सबंधित इतर गोष्टी बनवत असतात. तेव्हा त्यावर वाद होणार हे निश्चित अ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.wowowfaucet.com/mr/product/wall-mounted-basin-faucet-white/?wmc-currency=EUR", "date_download": "2022-01-28T22:19:32Z", "digest": "sha1:HTBCGPSHTRUQS5LJEVFNYK7ZMFPTDFGY", "length": 17265, "nlines": 161, "source_domain": "www.wowowfaucet.com", "title": "वॉल माउंट केलेले बेसिन नल व्हाईट", "raw_content": "\nकिचन faucets पुल डाउन\nकिचन faucets पुल आउट\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nवाह वाह नल प्रतिष्ठापन\nकिचन faucets पुल डाउन\nकिचन faucets पुल आउट\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nवॉल माउंट सिंक नल\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nघर / स्नानगृह नळ / लपविलेले वॉल-माउंट सिंक नल / वॉल आरोहित बेसिन नल पांढरा\nवॉल माउंट केलेले बेसिन नल व्हाईट\nदेश निवडाअफगाणिस्तानअॅलंड बेटेअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाअँटिगा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसBelauबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबोनायरे, सेंट इस्टाटियस आणि सबाबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनेईबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकाँगो (ब्राझाव्हिल)काँगो (किन्शासा)कुक बेटेकॉस्टा रिकाक्रोएशियाक्युबाआणि कुराकाओसायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकइक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड द्वीपसमूहफेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागर्न्ज़ीगिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड बेट आणि मॅकडोनाल्ड आयलॅंन्डहोंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडआईल ऑफ मॅनइस्राएलइटलीआयव्हरी कोस्टजमैकाजपानजर्सीजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकुवैतकिरगिझस्तानलाओसलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेशियामोल्दोव्हामोनॅकोमंगोल��यामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर कोरियाउत्तर मॅसेडोनियाउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपॅलेस्टिनी प्रदेशपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियारवांडासाओ टोम आणि प्रिंसीपीसेंट बार्थेलेमीसेंट हेलेनासेंट किट्स आणि नेव्हिससेंट लुसियासेंट मार्टिन (डच भाग)सेंट मार्टिन (फ्रेंच भाग)सेंट पियेर व मिकेलोसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससामोआसॅन मरिनोसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोवाकियास्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया / सँडविच बेटेदक्षिण कोरियादक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जैन मायेनस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसीरियातैवानताजिकिस्तानटांझानियाथायलंडपूर्व तिमोरजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानटर्क्स आणि कैकोस बेटेटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडम (यूके)युनायटेड स्टेट्स (यूएस)युनायटेड स्टेट्स (यूएस) मायनर आउटलाइंग बेटेउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हॅटिकनव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुनापश्चिम सहारायेमेनझांबियाझिम्बाब्वे\nपरत हे खरेदी सूचीत टाका\n1. संरक्षित नल :कोल्ड आणि हॉट प्री-एम्बेड केलेले वॉल बेसिन नल, स्टाईलिश आणि सोपी, बचत करण्याची जागा\n2. स्कॅन्डिनेव्हियन साधेपणा : प्रत्येक ओळ आधुनिक सौंदर्याचा मानदंडांचे पालन करते, अगदी सोपी परंतु स्टाईलिश\n3. एर्गोनोमिक हँडल: हँडल एर्गोनॉमिक्ससह सहमत आहे, पकड आरामदायक आहे आणि स्विच गुळगुळीत आणि विनामूल्य आहे\n4. स्फोट-प्रूफ नलीसह सक्षम: अद्वितीय नॉन-नॉटटेड स्ट्रक्चर पुलिंगमुळे होणारी अडचण आणि टपकण रोखू शकते आणि ती अधिक स्थिर आणि टिकाऊ बनवते.\nEa.देह स्पंज अधिक योग्य पॅकेजिंग, स्टाईलिश आणि सुंदर देखावा, खंडित करणे सोपे नाही, वाहतुकीचे धोके कमी करतात\n6.30० दिवस मर्यादित रिटर्न आणि पैसे परत हमी देणे :आम्ही आमच्या उत्पादनांच्या मागे उभे आहोत, सर्व स्वयंपाकघ���ातील नळ 3 वर्षांच्या मर्यादित हमी, 30 दिवसांच्या मर्यादित रिटर्न आणि मनी-बॅक गॅरंटीद्वारे समर्थित आहेत. काही प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा मोकळ्या मनाने, वेळेवर निराकरण करुन आम्हाला आनंद झाला\nएसकेयू: 7613 ए 0 एलडब्ल्यू श्रेणी: लपविलेले वॉल-माउंट सिंक नल, स्नानगृह नळ टॅग्ज: लवचिक नल, सिंगल हँडल, सिंगल लीव्हर\nव्वाओ बाथरूम सिंक नल ब्रश निकेल वाइड्स ...\nव्हीओडब्ल्यू स्नानगृह नल एकल यकृत तेल रब ...\nव्वावॉ 4 इंच सेंटरसेट सिंगल-हँडल बाथरूम एफ ...\nड्रेन असेंब्लीसह व्वाओ क्रोम बाथरूम नल\nकिचन faucets पुल डाउन\nकिचन faucets पुल आउट\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nलपविलेले वॉल-माउंट सिंक नल\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nअमेरिका एक संदेश सोडा\nलोड करत आहे ...\nसंपर्क अमेरिका जोडा: 8 द ग्रीन स्टा ए, केंट, डोव्हर सिटी, डे, 19901 संयुक्त राज्य दूरध्वनीः (213) 290-1093 ई-मेल: sales@wowowfaucet.com\nकॉपीराइट 2020 २०२०-२2025२ W व्वाओ फॅकेट इंक. सर्व हक्क राखीव आहेत.\nहे खरेदी सूचीत टाका\nWOWOW FAUCET अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nलोड करत आहे ...\nडॉलरयुनायटेड स्टेट्स (यूएस) डॉलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2014/12/", "date_download": "2022-01-28T23:22:32Z", "digest": "sha1:7WKBGYFDU4GRE4K6JBO5HZU7JFQQ3QG6", "length": 26175, "nlines": 105, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: December 2014", "raw_content": "\nवाघ, माणूस आणि संशोधक\nबेळगावजवळच्या खानापूर परिसरात जवळजवळ सव्वा महिना एका नरभक्षक वाघामुळे हलकल्लोळ माजला होता. वाघाला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर परिसर भीतीच्या छायेतून मुक्त झाला. खरेतर खानापूर परिसराला वाघाचे तसे अप्रूप नाही. बेळगाव वनविभागांतर्गत असलेल्या खानापूर तालुक्यातील जंगलांत सहा ते सात वाघ आहेत. तालुक्यातील नागरगाळी, लोंढा, भीमगड व कणकुंबी या वनक्षेत्रातच वाघांचे अस्तित्व आहे. सन २०११-१२ मध्ये भीमगडला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे भीमगड वेगळे वनक्षेत्र बनले. अभयारण्याचे कायदे लागू झाल्याने या वनक्षेत्राला संरक्षण लाभले. परिणामी वाघांची संख्या वाढू लागली.\nबेळगावपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमगडच्या जंगलात १९ नोव्हेंबरला वनखात्याने एक नरभक्षक वाघ सोडला. या वाघाने चिकमंगळूर येथे एका महिलेचा बळी घेतला होता. त्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले होते. तिथून दांडेलीच्या जंगलात सोडण्���ासाठी नेले, मात्र स्थानिक लोकांनी तीव्र विरोध केल्यामुळे वनखात्याचे लोक वाघाला घेऊन खानापूरच्या भीमगड जंगलात आले. स्थानिक लोकांना कल्पना न देताच वाघ जंगलात सोडण्यात आला. ही वार्ता कळताच परिसरातील लोकांनी वन अधिकाऱ्यांची वाहने अडवून जाब विचारला. गावापासून १०० मीटरच्या अंतरावर नरभक्षक वाघाला सोडण्यात आल्याने लोक संतप्त झाले. वाघाला पुन्हा बंदिस्त करून इतरत्र हलविण्याची मागणी त्यांनी केली. वाघाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी होऊ लागली. गावाजवळच सोडलेल्या नरभक्षक वाघामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरी वस्तीच्या आसपास वाघाचे दर्शन होऊ लागले. काही पाळीव प्राण्यांवर वाघाने हल्ले केले. अफवाही पसरू लागल्या. गेल्या आठवड्यात शेतात मळणी करीत असलेल्या अंजली हणबर नामक महिलेवर हल्ला करून वाघाने तिला ओढून नेण्याची घटना घडल्यानंतर मात्र जनक्षोभ उसळला. परिणामी वनविभागाने वाघाला ठार करण्याचा निर्णय घेतला. वाघ, वनखाते आणि जंगलाच्या परिसरात राहणारे लोक एवढ्यापुरते हे नाट्य मर्यादित असल्याचे चित्र होते. परंतु याचा चौथा कोन खूप गंभीर स्वरूपाचा होता. हा चौथा कोन होता एका वन्यजीव संशोधकाचा. नरभक्षक वाघाला एखाद्या प्राणिसंग्रहालयातही ठेवता आले असते. परंतु वनखात्यातील वरिष्ठांशी संबंधित वन्यजीव अभ्यासकाला नरभक्षक वाघावर संशोधन करण्याची खुमखुमी होती. त्यासाठी त्याने वाघाला कॉलर आयडी लावून तो जंगलात सोडण्याचा हट्ट धरला. दांडेली परिसरातील लोकांनी विरोध केल्यानंतर वाघाला गुपचूपपणे भीमगडच्या जंगलात सोडण्यात आले. परंतु बभ्रा झालाच. वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेलाच, परंतु त्या वाघाचाही बळी गेला. सारासार विचार न करता घेतलेला एखादा निर्णय किती धोकादायक ठरू शकतो, हाच धडा या घटनेतून मिळतो.\nयशवंतराव आणि शरदराव, पृथ्वीराज, देवेंद्र....\n२५ नोव्हेंबरची पहाट. प्रीतिसंगमाचा रम्य परिसर. हवेत गारवा होता. गारठा जाणवत होता. दरवर्षी या सुमारास गोठवून टाकणारी थंडी असते, तशी यंदा नव्हती. यशवंतरावांना जाग आली. खरंतर रात्रीपासूनच त्यांना काहीशी अस्वस्थता जाणवत होती. बेचैनी नव्हे, पण हुरहूर लागून राहिली होती. दरवर्षी २५ नोव्हेंबर येतो.पण यशवंतरावांची आजची अस्वस्थता थोडी वेगळी होती. महिनाभरापूर्वी राज्यातली परिस��थिती बदलली आहे. नवे राज्यकर्ते आले आहेत. त्यांची राजकीय विचारसरणी वेगळी आहे. त्यांचे राजकारणातले आदर्श वेगळे आहेत. अशा परिस्थितीत आजचा दिवस कसा असेल एरव्ही कोण येईल आणि कोण येणार नाही याचा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. आजही असा विचार मनात येण्याचे काही कारण नव्हते. पण तसे विचार येत होते ही वस्तुस्थिती होती. यशवंतरावांनी मनोमन ठवरले. फार बोलायला नको. फार लोकांशी बोलायला नको. पण ज्यांच्याशी बोलणे गरजेचे आहे, त्यांच्याशी तेवढेच बोलू. किमान आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय, हे तरी विचारू.\nअभिवादन करायला येणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना पाहून यशवंतरावांना मागच्यावेळची गंमत आठवली. म्हणजे बारा मार्चची. असाच सायरन वाजवत गाड्यांचा ताफा आला होता. कार्यकर्त्यांचीही गर्दी होती. पृथ्वीराज एका हाताने पुष्पचक्र वाहात होते आणि दुसऱ्या हाताने कानाला मोबाइल लावलेला. तो प्रसंग आठवला. आज गाड्यांचा ताफा नव्हता. चेहऱ्यावर सत्तेचा उल्हास नव्हता. अभिवादन करून डोळे मिटताच यशवंतराव त्यांना म्हणाले, ‘ महाराष्ट्र काँग्रेसची गलितगात्र अवस्था तुमच्याच नेतृत्वाखाली झाली. का झाली याचा विचार केलात का महाराष्ट्र काँग्रेसची शक्ती ही असंख्य कार्यकर्त्यांची शक्ती आहे आणि त्यांना शक्ती देण्याचं काम आपलं आहे, हेच तुम्ही समजून घेतले नाही. हे कार्यकर्ते चळवळीत वाढले. शेकडो गावांतून ते विखुरले आहेत. काँग्रेसबरोबर ते सातत्याने उभे राहिले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने सरकारमार्फत आणि इतरही क्षेत्रांत, पुढाकार घेऊन नागरी-ग्रामीण जीवनांत नवीन आशा, उत्साह निर्माण केला. समाजातल्या सर्व वर्गांतले, जाती-जमातींचे, सर्व धर्मांतील लोक त्यात आहेत. शेतकरी आहेत, कामगार आहेत, मध्यमवर्गीय आहेत. खेड्यांतील आहेत आणि शहरांतले आहेत. सदा सर्वकाळ जागरूक न राहिल्याने कामात काही अपुरेपणा निर्माण झाला असेलही, परंतु या सर्वांतून निर्माण झालेली शक्ती ही महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संमीलित झाली आहे. ही शक्ती आणखी वाढवण्याची गरज होती. तुम्ही त्याकडे साफ दुर्लक्ष केलेत.’\nपृथ्वीराज चव्हाण मागे फिरता फिरता यशवंतराव बोलले, ‘पृथ्वीराज, तुम्ही दिल्लीतून परत आलात तेव्हा महाराष्ट्र कुठं होता, हेच तुम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळं चार वर्षात तुम्ही तो कुठं नेऊन ठेवलाय हे कळणार नाही. आपल्या जिल्ह्यात वाईला विश्वकोश मंडळाच्या पडक्या वाड्यात कधी डोकावला असतात तरी महाराष्ट्र कळला असता...’\nउदास मनाने पृथ्वीराज चव्हाण मागे फिरले तेवढ्यात गाड्यांच्या सायरनचा आवाज आणि लोकांच्या गलबल्याने प्रीतिसंगमावरील वातावरण बदलून गेले. हुरहूर होती, उत्कंठा होती ती याचीच. नवे राज्यकर्ते प्रीतिसंगमावर येतील का अर्थात कुणाच्या येण्या- न येण्याने आपल्याला काय फरक पडणार आहे अर्थात कुणाच्या येण्या- न येण्याने आपल्याला काय फरक पडणार आहे पण आतून जी अस्वस्थता येते ती रोखता नाही येत.\nदेवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र वाहिले. अभिवादन केले. यशवंतरावांना त्यातले मनस्वीपण जाणवले.\n‘शासनाचा दर्जा आणि उंची दिवसेंदिवस वाढवायला हवी. राज्यकारभार हाकण्यासाठी दिवसेंदिवस नवी तडफदार तरुण मंडळी पुढे येत आहेत. त्यांच्या आशाआकांक्षा-महत्त्वाकांक्षा ध्यानी घेतल्या जाणे जरूर आहे.’ यशवंतरावांचे मनातल्या मनात चिंतन सुरू होते.\nदेवेंद्र फडणवीस यांनी नमस्कारासाठी डोळे मिटताच यशवंतराव म्हणाले, ‘राज्य कोणत्या पक्षाचे आहे, कोण चालवितो, यापेक्षा ते कसे चालविले जाते, याला फार महत्त्व आहे.राज्यकर्त्यांनी दुहेरी दळणवळण आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन समजावून घेण्याची गरज विसरता कामा नये. सूडबुद्धी न बाळगता दृष्टिकोन समतोल व वृत्ती शांत ठेवायला हवी.’\n‘महाराष्ट्रात, राजकारण हे जातीयवादापासून अलिप्त राहावे, यासाठी मी मनस्वी कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्रात असताना माझ्या कर्तेपणाच्या दिवसांत आणि नंतरही मी त्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्‍न केले. मनातून स्वतः मी कधी जातीयवादी भावनेला बळी पडलो नाही. समाजात एकजिनसीपणा आणण्याचेच ध्येय मी निरंतर बाळगले. तरीही अनेकदा माझ्यावर जातीयवादाचा आरोप झाला. तुमच्यावरही तो होईल. विचलित होऊ नका. बहुजन समाजाचे दाखले दिले जातील. पण 'बहुजन' हा शब्द मी 'मासेस्' या अर्थाने वापरतो. बहुसंख्य समाज म्हणजे अमुक एका जातीचा समाज, असा त्याचा अर्थ नव्हे. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रांतात बहुजन समाज या शब्दाला एक विशिष्ट, मर्यादित अर्थ प्राप्त करून दिला गेला आहे. काही विचारवंतांना या शब्दांतून तसा मर्यादित अर्थ काढण्याची खोड आहे, एवढेच फार तर त्या संदर्भात मी म्हणू शकेन. परंतु मी स्वतः तरी 'बहुजन' शब्दाचा अर���थ 'मासेस्' असाच केला आहे. तुम्हीही त्याअर्थाने बहुजनांचे हित डोळ्यासमोर ठेऊनच कारभार करा..’\nयशवंतरावांनी देवेंद्र फडणवीस यांना मनभरून आशीर्वाद दिला.\nदरवर्षीप्रमाणे शरद पवारही आले. त्यांच्याकडे पाहून यशवंतराव गालातल्या गालात हसले. त्यांच्याशी मोजकेच बोलले, ‘शरद, सॉरी शरदराव... तुम्ही स्वतः कुठे होता आणि स्वतःला कुठे नेऊन ठेवले आहे हे प्रामाणिकपणे तपासून पाहा. महाराष्ट्राचं नंतर पाहता येईल...’\nआणखीही खूप लोक येऊन गेले. सायंकाळ झाली. पक्षी घरट्याकडं परतू लागले. गार वारा सुटला. कृष्णा-कोयनेच्या संगमाकडं पाहून यशवंतरावांना विचारांची तंद्री लागली....संगम जिथे कुठे झालेला असेल, ते ठिकाण आपल्याला आवडते. रम्य वाटते. स्फूर्ती देणारे, जीवनाचा एक वेगळाच अर्थ सांगणारे असे भासू लागते. दोन नद्या एकात एक मिसळतात, तेव्हा दोन शक्तींचे मीलन झाल्याचे ते दर्शन असते. दोघी एक होऊन, एकरूप, एकजीव होऊन पुढे जातात आणि हजारोंचे जीवन संपन्न करीत असतात. माणसामाणसांचे असे मीलन होईल, विचारांचा संगम होईल आणि माणसे एकजीव बनून कर्तृत्व करतील, तर सारेच सुखाने नांदतील, त्यांचे जीवन संपन्न बनेल, राग, द्वेष, स्पर्धा, शत्रुत्व त्या संगमात मिसळून-विरघळून जाईल आणि विशुद्ध जीवनाचा स्रोतच पुढे जात राहील...\nवाघ, माणूस आणि संशोधक\nयशवंतराव आणि शरदराव, पृथ्वीराज, देवेंद्र....\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://factsandimagination.blogspot.com/2011/", "date_download": "2022-01-28T22:32:03Z", "digest": "sha1:XHLWJLNQH6GGKPTNQMVIL327U4AG2RZ4", "length": 119266, "nlines": 220, "source_domain": "factsandimagination.blogspot.com", "title": "वास्तविक आणि काल्पनिक: 2011", "raw_content": "\nआयुष्यात आलेले काही अनुभव अगदी जसेच्या तसे, मनात उमटणार्‍या काही कल्पना आणि काही अनुभव व कल्पना यांचे मिश्रण असे विविध प्रकारचे लेखन या ब्लॉगवर मांडण्यात येईल.\nभ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत\nअजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.\nया पत्रात नमूद केल्याप्रमाणे शासनाच्या ज्या विविध खात्यांची फसवणूक होत असल्याचे मी म्हंटले होते त्यांची चौकशी करण्याकरता शासनाने विविध खात्यांना माझ्या तक्रारपत्राच्या प्रती पाठविल्या व त्या पत्राची एक प्रत मलाही पाठविली.\nमाझ्या मूळ तक्रारपत्रातील ११ व्या मुद्यावर विचार करीत शासनाने ग्राहक तक्रार निवारण मंचासही एक प्रत पाठविली.\nपुढे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून काहीतरी चूकीचा समज झाला व त्यांनी मला हे असे काहीसे असंबद्ध पत्र पाठविले.\nखरं तर माझ्या पत्रात मी ग्राहकाची अप्रत्यक्ष फसवणूक असा शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे हा मुद्दा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अंतर्गत येत नव्हताच. यास्तव ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सल्ला मी मानणे शक्यच नव्हते. (तसेही माझ्या मूळ तक्रारीत बिल्डरचा कुठलाही संबंध नसताना तसा उल्लेख करणार्‍या या मंचाने आपल्या गलथान कारभाराचा दाखला दिलाच होता.) तेव्हा मी माझ्या तक्रारीची एक प्रत अजय पॉलीचे थेट ग्राहक असणार्‍या एलजी या उद्योगास पाठविली.\nइकडे सरकारी खात्यांमार्फत चौकशी सुरू झाली. अजय पॉली यांनी स्वत:ची बाजू मांडली, ज्याच्या प्रती मला विविध सरकारी खात्यांमार्फत फिरून पाठविल्या गेल्या, कारण मी तक्रारदार होतो आणि तक्रारदारास काय कार्यवाही होत आहे ते कळवावे असे मुंबईहून स्पष्ट आदेश होते.\nअजय पॉली यांनी दिलेले स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशातलाच प्रकार होता. त्यांनी सरळ माझ्यावरच कारवाई करावी अशी मागणी केली होती. (प्रत्यक्षात अशी कुठलीही कारवाई झाली नाही. खरे तर अशी काय कारवाई होते हे पाहण्यास मी देखील उत्सुक होतोच व त्या कारणास्तवच हे वृत्त अनेक महिने प्रसिद्ध केले नव्हते. म्हणजे पुढे काय अंतिम लढाई होईल ती झाल्यावरच सगळा सविस्तर वृत्तांत टाकावा असा विचार होता. परंतू आता इतक्या कालावधीनंतर आता अजय पॉली असे काही करेल असे वाटत नाही म्हणून आता हे सर्व प्रकाशित करीत आहे.) गंमतीची गोष्ट म्हणजे शासनास माझ्या विरोधात लिहीणारे अजय पॉलीचे श्री. अनिल गोखले मलाच दूरध्वनी वरून संगणकावर मराठी कसे टंकावे याबाबत मार्गदर्शन घेत होते. मी त्यांना याबाबत पूर्ण सहकार्य करीत होतोच परंतू बहुदा शासनाकडून स्पष्टीकरणाकरिता दबाव येत असल्यामूळे पुरेसा वेळ न मिळाल्याने शेवटी त्यांनी घाईने हे हस्तलिखीत स्वरूपातच पाठविले. पुढे निवांत वेळ मिळताच त्यांनी माझ्याकडून पुन्हा दूरध्वनीवरून सविस्तर मार्गदर्शन घेत संगणकावर मराठी टंकणे शिकून घेतले. त्यावेळी मजपाशी त्यांनी लिहीलेल्या स्पष्टीकरणाची प्रत शासनामार्फत पोचली होती, ज्याची त्यांना कदाचित कल्पनाही नसावी. असो. तर त्यांनी आपल्या स्पष्टीकरणाच्या पुष्ट्यर्थ अनेक कागदपत्रे जोडली होती ज्या सर्वांची प्रत शासनाने मला पाठविली. त्या सर्वच प्रती इतक्या असंबद्ध तसेच वाचता येऊ नये इतक्या काळसर झालेल्या असल्याने इथे प्रकाशित करीत नाहीये. परंतू त्यातील एका दाखल्याची प्रत इथे देत आहे. हा दाखला मंडल आयोग शिरूर यांनी दिला आहे. या दाखल्यावर स्वाक्षरी सोबत जो दिनांक टाकला आहे तो आहे २०.०२.२०११ तर स्पष्टीकरणाच्या पत्राची तारीख १९ एप्रिल २०१० आहे. या एकच गोष्टीवरून अजय पॉलीच्या स्पष्टीकरणातील भंपकपणा सिद्ध होतो.\nअर्थात मी ही गोष्ट पुन्हा शासनास कळवायच्या फंदात पडलो नाही. कारण शासनाने मला या प्रती केवळ माझ्या माहितीकरिता पाठविल्या होत्या. त्यांनी त्यावर माझा अभिप्राय मागविला नव्हता.\nपुढे यथावकाश चौकशी / कार्यवाही या गोष्टी झाल्या. अजय पॉलीतील काही चमचे मंडळी वगळता तमाम कर्मचारी वर्ग खुश झाला. त्यांचे वेतनही वाढले व त्यांनी मला तसे कळविले.\nइकडे शासनाकडूनही मला या त्रुटींची पूर्तता झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला.\nआज सायंकाळी आमच्या दारावरील घंटी वाजली. दरवाजा उघडून पाहिले असता कोणी दिसले नाही परंतू आमच्या पत्रपेटीत खालील कागद आढळला. हा कागद वाचताच माझी एक जुनी आठवण जागी झाली.\nसाधारण दोन दशकांपूर्वीची हकीगत आहे. तेव्हाही असाच एक कागद आमच्या पत्रपेटीत आढळला होता. फक्त तेव्हा वक्तृत्व स्पर्धा होती आणि स्पर्धेचे आयोजक होते लायन्स क्लब ऑफ निगडी, पुणे. स्पर्धेसाठी विषय होता जातीयवाद - समस्या आणि उपाय.\nकागदावरील आवाहनास अनुसरून लगेचच जुळवाजुळव सुरू झाली. दोन दिवसांत भाषण लिहून काढले आणि पुढचा एक आठवडा पाठांतर व सरावात घालवला. स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्या क्रमाने स्पर्धेकरीता नावे नोंदविली गेली होती त्या क्रमाने एकेक जण पुढे येऊन व्यासपीठावर भाषण करू लागला. ती भाषणे ऐकताच माझा उत्साह मावळला. बहुतेक सर्वांनीच जातीयवादाचा संदर्भ चालु घडामोडींशी जोडला होता. जातीनिहाय आरक्षण ठेवल्यामुळे गुणवत्तेला डावलले जाऊन अपात्र लोकांना संधी मिळत असून त्यामुळेच समस्या निर्माण होत आहेत व यावर उपाय म्हणजे जातिनिहाय आरक्षण पूर्णपणे नष्ट करून गुणवत्ता हा एकमेव निकष ठेवला जावा असाच सर्व स्पर्धकांचा सूर होता.\nयाउलट माझ्या भाषणात मी जातीयवादाचा संबंध प्राचीन काळाशी जोडून त्याकाळी चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे शूद्र ठरविल्या गेलेल्या जातींवर इतर तथाकथित उच्च जातींकडून कसा अन्याय झाला वगैरे मुद्दे मांडले होते. जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले ���ाझ्या भाषणात होते. जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हा संदेशही शेवटी होताच. आपले भाषण आऊड ऑफ डेट आहे हे मला जाणवू लागले तसेच इतर स्पर्धकांच्या तूलनेत माझ्या भाषणात अतिशय साधी व अनाकर्षक वाक्ये होती. इथे स्पर्धकांच्या वाक्यांना टाळ्यावर टाळ्या पडत होत्या आणि माझ्या मनावर निराशेचे सावट पडू लागले होते.\nतरीही, त्याच मनस्थितीत माझे नाव पुकारले गेल्यावर मी व्यासपीठावर गेलो आणि पाठ केलेले भाषण एका लयीत म्हंटले. अपेक्षेप्रमाणेच पूर्ण भाषणा दरम्यान व भाषण संपल्यावरही सभागृहात स्मशान शांतता होती. इतर स्पर्धकांना हंशा व टाळ्या यांचा भरघोस प्रतिसाद देणार्‍या प्रेक्षकांनी माझ्या भाषणाला अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतले होते. आपला काय निकाल लागणार हे उमजून मी जागेवर जाऊन बसलो.\nत्यानंतर परीक्षकांनी आपले मनोगत ऐकवायला सुरूवात केली. त्यांच्या दृष्टीने लोकानुनय करण्यासाठी इतर स्पर्धकांनी जी टाळ्याखेचक वाक्ये भाषणात वापरली होती ती केवळ जनक्षोभ भडकविण्याच्या लायकीची होती. स्पर्धेत अशी भाषणे बाद केली जात असल्याने त्यांचा विचार गुणांसाठी केला गेलेला नव्हता. त्यामुळे अगदी अनपेक्षितरीत्या परीक्षकांनी मला त्या स्पर्धेचा विजेता घोषित केले. त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजता लायन्स क्लबच्या गेट टुगेदर मध्ये मला पारितोषिक स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले गेले.\nसायंकाळी मी कार्यक्रमाला निघण्याआधी आई मला म्हणाली, \"नेहमीप्रमाणे बोरिंग कपडे घालु नको. तुझ्याकरिता मी नवीन ड्रेस आणलाय तो घालुन जा.\" हा नवा कोरा ड्रेस म्हणजे गुलाबी रंगाची बॅगी जीन्स पॅन्ट, जिला गुडघ्यावर खिसा, खिशाला एक फ्लॅप, फ्लॅप वर बोटभर लांबीची पट्टी आणि ती पट्टी अडकविण्यासाठी पुन्हा खिशावर एक स्टील ची रिंग आणि या पॅन्ट सोबत भडक काळ्या रंगाचा टीशर्ट, टीशर्ट वर पोटाजवळ अगदी मधोमध कांगारूच्या पोटपिशवीची आठवण व्हावी इतका मोठा खिसा. हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या. पण आईच्या मते क्लबातल्या पार्टीत जायचे म्हणजे असाच \"मॉडर्न\" ड्रेस हवा. शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला. त्यानंतर माझ्या चेहर्‍यावर बळेच कुठलीशी पावडर थोपली गेली आणि कपड्यांवर परफ्युम शिंपडण्यात आले. कहर म्हणजे पायांत हिरव्या पांढर्‍या रंगातील स्पोर्ट शूज. कारण पार्टीत फॉर्मल शूज बरे दिसत नाहीत. अशा प्रकारे एकदाचा मी माझ्या मातोश्रींच्या अपेक्षेप्रमाणे पार्टी ऍनिमल दिसू लागल्यावरच मला घराबाहेर जाऊ देण्यात आले.\nतर अशा अवतारात मी एकदाचा गेट टुगेदरच्या स्थळी ठीक आठ वाजता पोचलो. अर्थात तेव्हा तिथे चिटपाखरूही हजर नव्हते. साडेआठ नंतर हळूहळू एक एक करून मंडळी येऊ लागली. हे सर्व क्लबचे सदस्य होते. त्यांच्या आपसात गप्पा रंगु लागल्या. माझ्या ओळखीचे कोणीच नसल्याने मला अवघडल्यासारखे होऊ लागले.\nथोड्या वेळाने एका व्यक्तिने ओरडून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. हा एक मध्यमवयीने इसम दिसत होता. त्याने हातात एक मोठे कापड घेतले होते. दुसर्‍या हातात सीझ फायर सारखे एक उपकरण होते. अर्थात त्याच्या या वस्तुचे नाव वेगळे होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे उपकरण त्याच्या वर्कशॉपमध्ये बनले होते आणि आग विझविण्यासाठी सीझ फायरपेक्षा अनेक पटींनी जास्त कार्यक्षम व स्वस्त ही होते. म्हणजे थोडक्यात तो तिथे त्याच्या उत्पादनाची जाहिरात करीत होता. तरी आता वेळ घालवावा म्हणून मी त्याचा उपद्व्याप पाहत होतो. त्याने बराच गाजावाजा करून आधी ते कापड पेटविले आणि डाव्या हातात धरले. नंतर लोकांचे आपल्याकडे पुरेसे लक्ष आहे ह्याची खात्री करून घेत उजव्या हातातील फायर एक्स्टिन्ग्विशरने त्यावर फवारा सोडण्यास सुरूवात केली. भरपूर फवारा सोडूनही ती आग काही आटोक्यात येईना. नंतर त्याच्या डाव्या हाताला चटके बसू लागले. शेवटी लोक ओरडू लागल्यावर त्याने ते जळते कापड खाली फरशीवर सोडले आणि शेवटी त्यास बुटांच्या साहाय्याने विझविले. त्याची फजिती पाहून लोक फिदीफिदी हसत कुजबुजू लागले.\nएक शॉर्ट फिल्म संपली. चला आता पुन्हा कंटाळवाणी प्रतिक्षा असा विचार करून मी एका रिकाम्या जागी जाउन बसू लागलो तोच मला कोणीतरी \"हॅल्लो हॅल्लो\" करून बोलावते आहे असे जाणविले. आवाजाच्या दिशेने पाहिले असता, एक तरूणी हात करून मला तिच्या जवळच्या रिकाम्या आसनावर बोलावत असल्याचे दिसले. तिने गरबा/दांडिया खेळताना वापरतात तसा भडक जांभळ्या रंगाचा पोशाख (त्यास चणिया चोली का कायसे म्हणतात. अर्थात हे मला तेव्हा ठाऊक नव्हते) परिधान केला होता. तशाच जांभळ्या रंगाची लिपस्टीक व चेहर्‍यावरही खुपसा मेक-अप केला होता. पापण्या व भुवयांसोबतच डोक्या���रचे केसही रंगविलेले होते. तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. अर्थात तेव्हा मी राणी मुखर्जीचा आवाज ऐकला नव्हता). त्या अमराठी तरूणीने मला स्वत:च्या शेजारी बसवून हिंदी-इंग्रजी मिश्र भाषेत संवाद सुरू केला जो मी इथे मराठीत देत आहे.\nती : हाय. नवीन सभासद का\nमी : नाही. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळालेय, ते घ्यायला आलोय.\nमी : जातीयवाद - समस्या आणि उपाय.\nमी : (घसा खाकरून) जातीय...\nती : बरं ते जाऊ दे. आज रात्री काय प्रोग्रॅम आहे\n आता रात्रच नाही काय आता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपला की सरळ घरी जाऊन झोपणार.\nती : (माझ्या डावीकडून स्वत:चा उजवा हात माझ्या उजव्या खांद्यावर ठेवत) बोरिंग काहीतरीच... ही काय रात्र थोडीच आहे काहीतरीच... ही काय रात्र थोडीच आहे ही तर सायंकाळ आहे. आणि आताशी सव्वानऊ वाजतायेत. हा कार्यक्रम साडे अकरा आधी संपत नाही. तू काही दहा वाजता घरी पोचू शकत नाहीस.\nमी : (तिने ज्या पद्धतीने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला वेढून घेतले होते तो अनुभव मला एकदम नवीनच होता. त्यामुळे अतिशय गडबडून) काय छे इतका उशीर. मला घरी रागावतील. मला निघायलाच हवे. (मी उठून उभा राहू लागलो)\nती : (हातांनी माझा खांदा दाबून मला खाली बसवत) बस रे असा कसा जातोस तुझं प्राईझ नाही का घेऊन जाणार आणि इतका भितोस काय आणि इतका भितोस काय साडे अकरा म्हणजे काही उशीर नाही. मी तर त्यानंतर एका डान्स पार्टीला जाणार आहे. इन्फॅक्ट मी तुला तेच विचारणार होते. मला कुणी पार्टनर नाहीये. तू होतोस का माझा डान्स पार्टनर\nमी : पण मला दांडिया खेळता येत नाही.\nती : (हसत) तूला कोणी सांगितलं मी तिथ दांडिया खेळणार आहे म्हणून\nमी : तुमच्या ड्रेस कडे पाहून मला वाटलं तसं...\nती : (आणखी मोठ्याने हसत) अरे मला तुम्ही काय म्हणतोस. कॉल मी XYZ (तिने तिचे नाव सांगितले).\nमी : बरं, पण मला कुठलाच डान्स येत नाही (मला आता तिथून माझी सुटका करून घ्यावीशी वाटत होती).\nती : अरे त्यात फारसं काही अवघड नसतं, आणि त्यातूनही काही अडचण आलीच तर मी आहेच की तुझ्याबरोबर. बाय द वे तुझं नाव काय\nखरं तर माझ्या घशाला इतकी कोरड पडली होती की त्यातून एखादा शब्द मोठ्या मुश्किलीने कुजबुजण्याइतपत आवाजातच निघाला असता. अचानक माझा आवाज इतका मोठा कसा झाला अर्थात मला जास्त वेळ आश्चर्य करावेच लागले नाही का��ण पुन्हा तितक्याच मोठ्याने माझ्या नावाचा पुकारा करणारा आवाज आला आणि माझ्यासह इतर अनेकांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. माझे वडील माझ्याकडे अतिशय रागाने पाहत सभागृहाच्या प्रवेशद्वारातून आत येत होते.\nमी चटकन त्या तरूणीचा माझ्या खांद्यावरील हात झटकून टाकीत वडिलांपाशी पोचलो. मला घेऊन ते कार्यक्रमाच्या आयोजकांपाशी गेले आणि म्हणाले, \"मी चेतनला इथून घेऊन चाललोय.\" आयोजक उद्गारले, \"अहो, असं काय करता सकाळी स्पर्धेच्या वेळी आमचे सभासद हजर नव्हते. आता सर्वांनाच चेतन त्याचं सकाळचं भाषण ऐकवेल. मग आम्ही त्याला पारितोषिक देऊ.\" \" हे पाहा. तुम्हाला वेळेवर कार्यक्रम सुरू करता येत नाही की संपवता येत नाहीत. तिकडे सगळे त्याची घरी वाट पाहतायेत आणि इथे तुम्ही अजून त्याला थांबवून ठेवायची भाषा करताय. तुमचं बक्षीस बिक्षीस काही नको आम्हाला. हा मी त्याला घेऊन चाललो.\" माझ्या वडीलांचा उग्र आवेश पाहून आयोजक बावरले. त्यांनी लागलीच पारितोषिकाची ट्रॉफी माझ्या हाती ठेवली आणि मी वडिलांसोबत घरी निघालो.\nघरी पोचेपर्यंत आणि त्यानंतरही वडील घडल्या प्रसंगाबद्दल काहीच बोलले नाहीत. परंतु जे घडले ते त्यांना निश्चितच आवडले नसणार. त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने \"फॉर्मल अटायर\" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.\nश्रीमंत व्यक्तींचं हुबेहुब अनुकरण करा.\nनाही... अवघड बाबींमध्ये जमत नसेल तर सोप्या गोष्टींचं अनुकरण करा.\nचला वरपासून खालपर्यंत सर्व पर्यायांचा विचार करू.\nएक श्रीमंत व्यक्ती शोधा.\nहे काही फार अवघड नाही. जरा प्रयत्न केलात तर किमान एक श्रीमंत व्यक्ती तुम्ही शोधालच.\nआता ह्या श्रीमंत व्यक्तीच्या घरासारखं हुबेहुब घर बनवा आणि त्यात राहा.\n याहून सोपा उपाय हवा\nनिदान ह्या व्यक्तीच्या घराला जसा दरवाजा आहे तसाच हुबेहुब दरवाजा बनवून घ्या.\n याहून सोपा उपाय हवा\nनिदान ह्या व्यक्तीच्या घराच्या दरवाजाला जसं कुलुप आहे तसंच हुबेहुब कुलुप बनवून घ्या.\n याहून सोपा उपाय हवा\nनिदान ह्या व्यक्तीच्या घराच्या दरवाजाच्या कुलुपाला जशी किल्ली आहे तशीच हुबेहुब किल्ली बनवून घ्या.\nआता तुम्हाला एवढं जरी जमलं तरी श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही.\n(वैधानिक इशारा: सद्सदविवेक बुद्धी जागृत असणार्‍यांनी या उपायांचा अवलंब करू नये.)\nच तु र्भु ज\n(प्रवेश १ला स्थळ : महिपतराव पाटलांचा प्रशस्त वाडा आणि त्यासभोवतालचा परिसर)\nप्रसंग : महिपतरावांची एकुलती एक कन्या हेमांगी चा विवाह संपन्न होत आहे. लग्नसमारंभात काम करणारी नोकरमंडळी आणि त्यांना सूचना देणारे यांची लगबग चालु आहे. मंद आवाजात वाद्ये वाजत आहेत. वातावरणात एक प्रसन्नता भरून राहिली आहे.\nमहिपतराव : (मोठ्याने ओरडून) आरं रामा, शिवा, गोविंदा. कोणी हाय का तिकडं कुठं मेलेत समदे हितं अजून किती कामं करायची बाकी आहेत. वावरात खुर्च्या मांडायच्यात. माईक अन् स्पीकर अजून आले नाहीयत. ........\n(स्वगत / प्रेक्षकांना) मंडळी आज तुमच्या भाषेत ते नर्वसनेस का काय म्हणत्यात ना.. तसं फील होतंय बघा मला. म्हंजी आजचा दीस आनंदाचा बी आन् टेन्शनचाबी. एका डोळ्यात आसू आन् दुसर्‍यात हांसू. (फोटोकडे पाहत).. ईस वर्षामागं आमची ही हाथरूनाला खिळून होती तवा तिला शहरात घेऊन जायला, मोठ्या हास्पीटलात भरती कराया मला काई जमलं न्हाई. (डोळे पुसत) बिचारी शेवटपर्यंत एकाच काळजीत होती... तिच्यामागं हेमाचं कसं होईल मरण बी सुखासमाधानात न्हाई येऊ शकलं तिला... पोरीत जीव गुतला होता तिचा. तवा नियतीपुढं माझं काही चालु शकलं न्हाई... पन् ते तेवढंच. त्यानंतर म्या ठरिवलं ही गरिबीच आपली दुष्मन हाय. तिला दूर सारायचं. जमंल तसं कधी एक एकर, कधी दोन एकर, कधी पाच एकर असं तुकड्या तुकड्यानं घेत, येळ प्रसंगी बॅंकेचं कर्ज काढून जिमीन वाढवली. रातंदिस काबाडकष्ट केले. गावातल्या गरजू पोरांना हाताशी धरून जमिनीची मशागत केली. जोडीला गाई म्हशी विकत घेऊन दूधाचा धंदा बी सुरू केला. तुमची धवल क्रांती का काय म्हणत्यात तिच केली म्हना की या आडगावात. यवढ्यावर जीव समाधानी नव्हता म्हणूनशान पोल्ट्री फार्म बी टाकला.\nअपेक्षेपरमानं फळं मिळाया लागली. ईस खणांचा मोठा दोन मजली वाडा झाला. ईज आली. पंपानं हिरीतलं पानी आता थेट वरच्या टाकीत. निस्तं चावी फिरविली की फुल्ल प्रेशरमदी पानी शेवेला हजर. सोबतीला ते शहरावानी इन्वर्टर आन् जेनसेट बी लावले. आता हितं बारा - चौदा तास लोड शेडींग असतंया, पर मला तीन दिस ईज आली न्हाई तरी कायबी फरक पडत न्हाई. तळघरात हजार लिटरची डिजल ची टाकीच करून घेतलीया, त्यामुळं जेनसेट बिनदिक्कत चालतुया. अन् त्य���वर सैपाकघरातला फ्रीजबी बंद पडत नाय आन् शेजघरातला येशी बी बंद पडत न्हाय. हेमाच्या आयचं असं झालतं त्यामुळं एक हमेशा ध्यानात ठिवलं.. आपन कितीबी म्हंटलं तरी खेड्यात र्‍हातो तवा मोठ्या ईलाजाची गरज लागली तर शहरच गाठाया लागनार... त्याकरता दिमतीला यक ईनोबा अन् यक खार्पियो जीपा बी घिवून ठिवल्या. कदीबी गरज लागली तर तासाभरात शहरात जाता येतंया.. कुनावर अवलंबून र्‍हायला नगं. इतकं समदं मिळालं तर जोडीला प्रतिष्ठा आन् प्रसिद्धी बी मिळवावी म्हून राजकारनात बी शिरलो आन् गावचा सरपंच झालो.\nआता येवडी सगळी सुखं हात जोडून हुबी हाईत तर जीवाला नवाच घोर लागला बगा. कसला म्हून काय ईचारतायसा अवं आमची हेमा अन् दुसरं काय अवं आमची हेमा अन् दुसरं काय दोन वर्षांची होती तवापासून आईबिगर संभाळली तिला. बारावीपर्यंत गावातच शाळा होती तवा तिला जाऊ दिली. बारावी पास झाल्यावर शहरातल्या कालेजला शिकायला जाते म्हनाया लागली आन् पैल्यांदाच लक्षात आलं पोर किती मोठी झालीया. नक्षत्रावानी दिसाया लागली. आता शहरात तिला हजार नजरांपासून कोन वाचिवनार दोन वर्षांची होती तवापासून आईबिगर संभाळली तिला. बारावीपर्यंत गावातच शाळा होती तवा तिला जाऊ दिली. बारावी पास झाल्यावर शहरातल्या कालेजला शिकायला जाते म्हनाया लागली आन् पैल्यांदाच लक्षात आलं पोर किती मोठी झालीया. नक्षत्रावानी दिसाया लागली. आता शहरात तिला हजार नजरांपासून कोन वाचिवनार ते काई न्हाई.. ते यक्स्टर्नल का करसपांडन्स काय म्हनत्यात ना मुक्त ईद्यापीठातलं तसलं बीए / बीकाम काय करायचं ते कर म्या म्हंटलं. शहरात जाऊन बुकं आनून दिली. दर सा म्हैन्याला परीक्षेकरता आठवडाभर स्वत: रोज जीपनं तिला शहरात घेऊन जायचो. आसं तीन वरीस केलं अन् यकदाची ग्रॅज्वेट केली. ल्हानपनापासून तिचे सगळे हट्ट म्या पूरिवले पन् हा फूलटैम शिनीयर कालिजात शिकायचा तिचा ईचार म्या पार ख्वडूनच काढला. तिनं बी लै तानलं न्हाई. माजा सबूद राखला.\nमदल्या टायमात म्या तिच्याकरता स्थळं बगत र्‍हायलो. पर यक बी मनाजोगतं सापडंना. कुनी आमच्या तोलामोलाचं नसायचं, तर कुनी मंजी लईच तालेवार लोकं - ह्येमा त्यांच्याकडं नांदल का ही मला धास्ती. आन् यक दिस मला कळलं म्या उगाच गाडीची टायरं हिच्यासाटी झिजवतोय. कार्टी तर अगोदरच कुणाच्या तरी प्रेमात पडलीया. तिच्या शेलफोनचं यका म्हैन्याचं बिल यकदम आठ हजार सातशे त्रेपन्न रूपये. काहीतरी चूक झाली आसल असं वाटून डिटेल बिल मागीवलं तर यकाच नंबरावर यकशे त्र्याऐंशी येळा डायलिंग केलेलं. मग सरळ हेमाला ईचारलं “ह्यो नंबर कुनाचा अन् ही काय भानगड हाय अन् ही काय भानगड हाय” तर नजरेला नजर भिडवत म्हणाली, “विजय देशमुखचा. माझा मित्र आहे तो.”\nआपल्या पोरीला कोनी मित्र असू शकंल असं मला कदीच वाटलं नव्हतं. गावात तशी कुनाची हिंमत व्हनारच न्हाय म्हना. पर ह्या ईजयरावची बातच निराळी. गेल्या साली यसपी सायब ह्याला घिवून गावात आले. म्हनाले तरूण उद्योजक हाईत, ह्यास्नी गावात केबलचा व्यवसाय टाकायचाय. गावातल्या पोरांना बी रोजगार मिळंल. तुमच्याकडनं होता होईल तितकं साह्य करा. आता यस्पी सायबानी शिफारस केलेला मानूस म्हंटल्यावर म्या जागा बगून देन्यापास्न, बॅंकेच्या कर्जाला जामीन र्‍हान्यापर्यंत समदी मदत केली. कामाला पोरं मिळवून दिली, गावातली गिर्‍हाईकं कनेक्षनसाठी पटवली. कामानिमित्तानं ईजयरावचं आमच्या घरी जानं येनं चालुच हुंतं. आमच्या केबल कनेक्षन संबंदानं ह्येमाबी त्यांच्या संगं बोलत असायची. पर ह्ये तर आता भलतंच क्र्वास कनेक्षन होऊन गेलं.\nही भानगड समजल्यावर पैल्याछूट तर मला ईजयरावचा भलताच राग आला. पर नंतर थंड डोक्यानी ईचार केल्यावर मला जानवलं माझी हेमाच त्याला मित्र म्हणतीया. तो कुटं तिला मैत्रीन म्हणतुया. पुन्हा मी त्याच्याशी भांडाया जायचं तर कंचा मुद्दा घिवून त्यानं थोडंच माझ्या पोरीला घिवून पळ काढलाय की तिचा हात मागाया माझ्या दारात आलाय त्यानं थोडंच माझ्या पोरीला घिवून पळ काढलाय की तिचा हात मागाया माझ्या दारात आलाय बरं त्यानं पोरीला फितवली म्हनावं तर तसं बी न्हाय. ह्येमा तर बावीस वर्षाची हाय... म्हंजी मेजर होवून आनिक चार वर्सं. वरतून पंधरावी पर्यंत शिकल्याली. काय करावं बरं त्यानं पोरीला फितवली म्हनावं तर तसं बी न्हाय. ह्येमा तर बावीस वर्षाची हाय... म्हंजी मेजर होवून आनिक चार वर्सं. वरतून पंधरावी पर्यंत शिकल्याली. काय करावं शेवटी ईचार केला आन् डायरेक्ट ईजयरावला भेटाया त्याचंच घर गाठलं.\nईजयरावच्या घरी त्यानं केलेलं आदरातिथ्य आन् त्याचं येकूनच वागनं बगून माजा राग यकदम निल झाला अन् त्याची जागा कव्तुकानं घेतली. मी काय बोलाया आलतो आन् काय ईचारून बसलो. ईजयरावनं केलेल्या चहाचा पहिला घोट घेऊन झाल्यावर माझ्या तोंडून आपसूकच निघुन गेलं, “ईजयराव आमची ह्येमा तुमाला कशी वाटती लग्नाच्या दृष्टीनं ईचारतोय मी लग्नाच्या दृष्टीनं ईचारतोय मी” ईजयरावला बी ह्ये ऐकून जोराचा ठसका लागला. खरं तर आपन ह्ये काय विचारलं ह्याचा मला बी धक्का बसला होता पर त्यो पानी पिवून घेईपर्यंत म्या बी सोताला सावरून घेतलं.\nपर धा मिनीटातच फुडची बोलणी झाली. त्यालाबी आमची ह्येमा आवडत व्हतीच की, पर आव आनून म्हनतोय कसा, “या गावात तुम्हीच माझे गॉडफादर आहात. तुम्हाला वाटेल तसं करा. तुमच्या शब्दा बाहेर मी नाही.” म्या मनात म्हंटलं - आरं लब्बाडा उद्या हेमाचा नाद सोड म्हंटलं तर माजा सबूद राखशील व्हय. पर आता ह्ये सगळं बोलून उपेग न्हवता. पुढंच्या गोष्टीत आपला कंट्रोल ठिवनं महत्त्वाचं. त्यादृष्टीनं मी त्याला ईचारलं, “ ईजयराव, आता तुमच्या घरच्यांशी आदी तुम्ही बोलुन घेताय न्हवं, म्हंजी रीतसर बोलनी कराया आम्हाला येता यिल. आन् ह्येमा आमची येकुलती येक लेक. तिच्याकरता ह्ये यवढं साम्राज्य हुबं केलं, त्ये काई म्या सोबत तर घिवून जानार न्हाई. ह्यो सगळा प्रपंच तिनं अन् तुमीच तर सांबाळायचाय. तवा तुमी आमचे घरजावै हु शकलात तर दूदात साकर.”\nयावर ईजयराव यकदम गप्पच झाले. पाच मिन्ट तशीच शांततेत गेली. मलाबी काईच सूचंना. मायला कोन आपला सबूद खोडून काडला, ईरोधात गेला तर त्याला गप कसा करायचा याचे पन्नास प्रकार ठाव हाय मला. पन कोनी असा शांतच राह्यला तर त्याला बोलतं कसं करायचं ह्ये सालं आम्हाला कुनी शिकिवलंच न्हाई. शेवटी मी म्हंटलं, “ईजयराव तुमी असं गप का आमचं काई चूकलं का आमचं काई चूकलं का\n“नाही सरपंचसाहेब, तुम्ही जे बोललात ते एकदम योग्यच आहे. मला कळायला लागल्यापासून माझे आईवडील मी कधी पाह्यलेच नाहीत. मी अगदी लहान होतो तेव्हाच एका बस अपघातात दोघेही...(थोडं थांबून) शिक्षकी पेशाच्या निमित्ताने माझे वडील अमरावती सोडून पुण्यातल्या वडगावात स्थायिक झाले होते. त्यामुळे आमचे कुणी नातेवाईक जवळ नव्हतेच. शेवटी गावातल्या लोकांनीच वर्गणी काढून मिळालेल्या पैशातून माझा सांभाळ केला. पाचवीनंतर मलाच असं फुकटचं खायला कसंतरी वाटू लागलं म्हणून शाळा सुटली की मोकळा वेळ मिळेल तसा मी गावातल्या सगळ्यांची कामं करू लागलो. गावातल्या प्रत्येक घरीदारी माझा राबता सुरू झाला. पुढं शिक्षण संपवून मी नोकरी करायचं ठर��लं तसं माझ्या लक्षात आलं की मला गावात राहायची, गावातल्या लोकांमध्ये मिसळायची सवय झालीय. नोकरी निमित्ताने आठ ते पाच टेबलाला खिळून राह्यला मला जमणार नाही. मग मी गावातच करता येईल असा व्यवसाय टाकायचं ठरवलं. त्या दृष्टीने गावच्या केबल व्यावसायिकाच्या हाताखाली दोन वर्षं उमेदवारी केली. धंद्यातल्या सगळ्या खाचाखोचा समजून उमजून घेतल्या. आता स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल असं वाटलं पण गावात तसं करणं म्हणजे ज्याच्याकडे हे सारं शिकलो त्यालाच स्पर्धा करण्यासारखं होतं. मग एका प्रसंगानिमित्तानं पोलिस अधीक्षक श्री. घोरपडे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तुमच्या गावात आणून तुमच्याशी भेट घडवून दिली आणि त्यापुढचं सारं काही तुमच्याच कृपाशिर्वादानं सूरळीत चालु आहे. ज्या घरात मी राहिलो, लहानाचा मोठा झालो ते वडगावातलं वडिलांनी बांधलेलं घर मी गावच्या विकासाकरिता शाळेच्या नावे करून आलो आहे. ह्यामुळे गावाने माझ्यावर केलेले उपकार काही अंशी तरी फिटतील असं मला वाटतं. घराण्याची ईस्टेट, वारसा म्हणावं असं आता माझ्याकडे काहीही नाही. आज जे काही माझं आहे ते सर्व इथे आहे तेवढंच. पण तरीही मी तुमचा घरजावई होण्यापेक्षा हेमांगीनेच इथं राह्यला यावं असं मला नम्रपणे वाटतं. अर्थात हेमांगी तुम्हाला तुमच्या घरी येऊन केव्हाही भेटू शकते. माझी काहीच हरकत असणार नाही.”\nईजयरावचं बोलनं मला बी पटलं. म्हंटलं माझ्याकडं तरी कुटं बापजाद्याचा पैका होता म्हून तर बायकोला वाचवू शकलो नाही अन् त्या दु:खानं चिडून जाऊन तर आज ह्यो डोलारा हुबा केला. ईजयरावबी माज्यासारकाच शेल्फ्मेड परसन हाय तर म्या तरी त्याला इरोद कशापायी करावा म्हून तर बायकोला वाचवू शकलो नाही अन् त्या दु:खानं चिडून जाऊन तर आज ह्यो डोलारा हुबा केला. ईजयरावबी माज्यासारकाच शेल्फ्मेड परसन हाय तर म्या तरी त्याला इरोद कशापायी करावा अन् असा सारासार ईचार करून म्या ईजयरावचं म्हननं मान्य केलं आन लग्नाची तारीक ठरिवली.\n(भावूक होऊन) आज सांजला हेमा ह्या घरातून भायेर पडनार...तशी जवळच जानार असली तरी आता पूर्वीसारखा तिचा घरातला वावर र्‍हानार न्हाई... पन् ह्ये कदी ना कदी व्हनारच व्हतं. (डोळे पुसत) अन् जे घडनार व्हतं तेच जर घडत असंल तर दु:ख करण्यात तरी काय अर्थ आहे उलट आता पोरीची आनंदानं पाठवनी केली पायजे. तिला आयची कमी जानवली नाय पाह्यजे.... आरं तिच्यायला म्या किती वेळचा बोलत बसलोय... अजून बरीच कामं आटपायला पाह्यजेत. घाई करायला हवी. (निघून जातो. रंगमंचावर अंधार)\n(प्रवेश दुसरा: स्थळ तेच. प्रसंग: कामाची गडबड सुरू आहे. लोक धावपळ करताहेत. सामानाची मांडामांड करतायत. तेवढ्यात महिपतरावांचा भाचा श्रीपती प्रवेश करतो.)\nश्रीपती : लईच जोराचा बार उडवून दिला जातुया. गावातली इतकी लग्न पाहिली पर यवडा थाट माट पैल्यांदाच बगतुया. पर काई म्हना मामासायेबांनी ह्ये काई झाक केलं न्हाई. यवड्या कष्टानं पै पै करून जमवलेली ही इश्टेट घरातल्या घरातच र्‍हायला नको का कोण कुठला तो केबलवाला ईज्या... त्याला गावात येऊन वरीस झालं न्हाई तर त्याच्या हवाली ह्ये सगळं करताय कोण कुठला तो केबलवाला ईज्या... त्याला गावात येऊन वरीस झालं न्हाई तर त्याच्या हवाली ह्ये सगळं करताय का पण असं का का पण असं का आरं आमच्यात काय कमी हुती आरं आमच्यात काय कमी हुती घरजावई सुद्दा व्हायला तयार हुतो. तर म्हणतात कसे - शिर्‍या आमची ह्येमा ग्रॅज्वेट झालीय. पंधरा यत्तांचा पर्वत पार केलाया तिनं... तुमचं घोडं तर पाच यळा गटांगळ्या खावूनबी अजून मॅट्रीकची टेकडीसुदीक पार करू शकलं न्हाई. आता शिकून कुनाचं भलं झालंया घरजावई सुद्दा व्हायला तयार हुतो. तर म्हणतात कसे - शिर्‍या आमची ह्येमा ग्रॅज्वेट झालीय. पंधरा यत्तांचा पर्वत पार केलाया तिनं... तुमचं घोडं तर पाच यळा गटांगळ्या खावूनबी अजून मॅट्रीकची टेकडीसुदीक पार करू शकलं न्हाई. आता शिकून कुनाचं भलं झालंया आनि ह्ये मामासायेबांना वेगळं समजवायची गरज हाय का आनि ह्ये मामासायेबांना वेगळं समजवायची गरज हाय का ते सोता तरी शिकल्याले हायत का ते सोता तरी शिकल्याले हायत का अंगठा बहादूर असूनबी त्यांनी यवडा पसारा वाडिवलाच ना अंगठा बहादूर असूनबी त्यांनी यवडा पसारा वाडिवलाच ना मग ह्यो च पसारा फुडं सांबाळायला त्यांचा हा भाचा बी तितकाच बहादूर हाय न्हवं मग ह्यो च पसारा फुडं सांबाळायला त्यांचा हा भाचा बी तितकाच बहादूर हाय न्हवं अन् त्यांचा ह्यो शिकलेला जावई तरी काय करतोय इंज्नेर होवून अन् त्यांचा ह्यो शिकलेला जावई तरी काय करतोय इंज्नेर होवून शेवटी लोकांच्या छपरावरून ताराच खेचतोय न्हवं शेवटी लोकांच्या छपरावरून ताराच खेचतोय न्हवं असाच छपरी जावई हवा होता काय त्यांना असाच छपरी जावई हवा होता काय त्यांन�� अरे माझं न्हाईतरी सोताच्या भैनीचं, तरी ऐकायचं ना अरे माझं न्हाईतरी सोताच्या भैनीचं, तरी ऐकायचं ना पन न्हाई माज्या मायला म्हनाले - आक्का अगं ही आजकालची तरूण पोरं.. त्यांच्या कलानीच आपण घ्यायला हवं. तिचं परेम हाय ईजयराव वरती. आता बोला. ही ह्येमा मला गेल्या ईस वर्षापासनं वळकतीया. ल्हानपनी माज्यासंगं ती खेळलीया. यवड्या वर्षांत तिला माज्याबद्दल परेम वाटलं न्हाई. आन् हा गडी गेल्या दिवाळीनंतर मंजे एक्जॅक्ट सांगायचं तर नोव्हेंबर २०१० मदी या गावात आला. आता चालु हाय जुलै म्हैना. येवड्या दिसांत काय परेम व्हतया पन न्हाई माज्या मायला म्हनाले - आक्का अगं ही आजकालची तरूण पोरं.. त्यांच्या कलानीच आपण घ्यायला हवं. तिचं परेम हाय ईजयराव वरती. आता बोला. ही ह्येमा मला गेल्या ईस वर्षापासनं वळकतीया. ल्हानपनी माज्यासंगं ती खेळलीया. यवड्या वर्षांत तिला माज्याबद्दल परेम वाटलं न्हाई. आन् हा गडी गेल्या दिवाळीनंतर मंजे एक्जॅक्ट सांगायचं तर नोव्हेंबर २०१० मदी या गावात आला. आता चालु हाय जुलै म्हैना. येवड्या दिसांत काय परेम व्हतया हां आता या नऊ म्हैन्यात दुसरं काई झालं असंल तर गोस्ट येगळी.\n(श्रीपती चा मित्र झाकिर प्रवेश करतो)\nझाकिर : म्हंजी शिर्‍या मामासाहेबांनी तुजाच मामा केला म्हण की...\nश्रीपती : (त्रासिक चेहर्‍याने) झाकिर अखिर तूने भी दगा देही दिया ना. तुम भी दुश्मनोंसे जाकर मिल गए. गद्दार कही का. (दु:खी चेहरा करून) दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा\nझाकिर : (आश्चर्याने) प्यार विषयी गायलास ते ठीक पण ह्या दोस्ताने तुला काय दगा दिला. उलट तूच आपली दोस्ती विसरलास. नाहीतर मला झाकिर अशी हाक मारली नसतीस. ल्हानपनापासूनच मैतर ना आपण शिर्‍या आणि खिर्‍या या नावांशिवाय एकमेकांना कधी हाक मारली न्हाई आपण. सगळा गाव पूर्वीपासून म्हणत आलाय “तोडेसे भी ना टुंटे भई यह शिर्‍या खिर्‍या की जोडी” आणि तू हा आज असा बिनसाखरेच्या शिर्‍यासारखा तोंड करून बसलायस.\nश्रीपती : खिर्‍या अरे मामासाहेब जे वागले त्याचं तर वाईट वाटतंच. पण काही झालं तरी ते माझे नातेवाईक. नातेवाईक निवडणं माणसाच्या हाती नसतं. पण तू तर माझा दोस्त ना मी सोताच्या मर्जीनं निवडलेला.. तूही असं वागावंस. तूला दुसरं कायबी काम मिळालं नाय का म्हनून त्या केबलवाल्याकडं कामाला लागलास\nझाकिर : अच्छा म्हंजी त्यामूळं तू माज्यावर नार���ज हायेस व्हय आरं पन मित्रा तुज्या मामांनीच मला तिथं कामाला लावलं. म्हनले, ’खिर्‍या दीसभर उकिरडे फुंकत बसतो. त्यापरीस ईजयरावासंगती काम कर. चार पैकं मिळतील. तुजे अब्बा अम्मी खूश व्हतील. तुज्या ल्हान भावंडांच्या खर्चापान्याला तेवडाच तुजा आदार वाटंल त्यांस्नी.”\nश्रीपती : खिर्‍या तुला खरंच असं वाटतं की तुज्या अम्मी अब्बुला खूश करन्यासाठी मामांनी तुला काम दिलं. न्हाई गड्या मामा लई बेरकी हायेत. तुला तिथं कामाला लावल्यानी तुमच्या वस्तीतली सगळी कनेक्षन्स मिळविणं त्यांना सोपं गेलं. सोताच्या जावयाचाच फायदा बगितला मामासाहेबांनी. पक्के राजकारनी हाईत ते.\nझाकिर : आसंल गड्या.. तसं बी आसंल. अर्थात परत्येक जन आपला फायदा बगनारच ना त्यांनी त्यांचा बगितला. आपून आपला बगितला म्हंजी झालं.\nश्रीपती : (कुत्सितपणे हसून) अस्सं मग तुझा काय फायदा झाला तिथं राबून\nझाकिर : मित्रा माझा न्हाई पर तुजा फायदा तर नक्कीच व्हईल. आरं त्या ईज्याकडच्या सगळ्या शीड्या मी उचकून पाहिल्यात. आणि काय सांगू मित्रा माझ्या हाती अशी यक शीडी लागलीया की ती बगून...पन तसं कशाला माझ्या हाती अशी यक शीडी लागलीया की ती बगून...पन तसं कशाला थांब जरा आता मी आमच्या केबल ट्रान्समीटर कडे जातो आणि गावातल्या सगळ्या घरांमध्ये ती शीडी दिसेल अशी व्यवस्था करतो. मग बघ तो विज्या चतुर्भुजच व्हतो की न्हाई ते\nश्रीपती : (वैतागून) तो तसाही चतुर्भूजच व्हनार हाय. आज लगीन हाय न्हवं त्याचं\nझाकिर : आरं त्या अर्थानं न्हाई म्हणत मी. चतुर्भूज चा आणखी एक अर्थ होतो. विंग्रजीत काय म्हणतात ते - यॅरेष्ट.\nश्रीपती : काय विज्याला अटक होईल ती आणि कशी काय बुवा\nझाकिर : कान इकडे कर सांगतो.\n(झाकिर श्रीपती च्या कानात काहीतरी सांगतो)\nश्रीपती (आश्चर्याने कावराबावरा होऊन) : काय सांगतोस माझा ईश्वासच बसत नाही.\nझाकिर : बसेल. सोताच्या डोळ्यांनी समदं पाह्यलं म्हंजी नक्कीच बसेल. तुजबी आणि तुज्या मामांचाही. आता फक्त तू पंधरा मिनीटांत सगळ्यांना टीवी समोर एकत्र आण. तेवड्या येळात मी तिथे जाऊन शीडीचं ट्रान्समिशण चालु करतो.\n(दोघेही वेगवेगळ्या दिशांना जातात. रंगमंचावर अंधार)\n(प्रवेश ३ रा. स्थळ: वाड्याचा आतला दिवाणखाना. टीवीची पाठ प्रेक्षकांकडे असावी. प्रसंग - श्रीपती आणि महिपतराव प्रवेश करतात. श्रीपती महिपतरावांच्या धरून त्यांना बळेच टीवीपाशी नेतोय)\nमहिपतराव : शिर्‍या हा काय यडेपना हाय लग्नाची गडबड सुरू आहे. अजून किती कामं करायची बाकी हायेत आन् तू मला टीवी बगायला काय सांगतोयस\nश्रीपती : मामासायेब. यडेपना तर यडेपना. पर आज माज्यासाटी तेवडा कराच. म्हंजी आपला जावई कसा हाय ते तरी तुमास्नी समजंल.\nमहिपतराव : अरे, आता एकाद्या च्यानलवर तो तसले पिक्चर दाकवीत असंलही बाबा. तेवड्याकरता तू माजं डोकं नको खाऊ. केबलचा धंदा म्हंटला की ह्ये सगळं आलंच. प्रेक्षकच असलं काही दाखवा म्हणून मागनी करतात. पब्लिक डिमांड पूरवावीच लागते. बाकी तू येवडा साळसूदाचा आव आणतोयस. तूही बगत असशीलच की. अरे तूला आता काय सांगायचं (इकडे तिकडे बगत). ह्येमा झोपली की मी पण कधी मधी रात्री उशिरा तुमचा तो काय यफ टीवी..आणि ...\nश्रीपती : (चिडून कपाळावर हात मारतो) अहो मामा, मी काय सांगायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही ह्ये काय भलतं सलतं बोलताय आणि तुम्ही ह्ये काय भलतं सलतं बोलताय वयाचं तरी काही भान आहे की न्हाई तुमास्नी वयाचं तरी काही भान आहे की न्हाई तुमास्नी आदी तो टीवी लावा पाहू.\nमहिपतराव : (गडबडून) बरं बरं लावतो. कुठलं च्यानेल लावू\nश्रीपती : कुठलंही लावा हो. आता सगळीकडे एकच कार्यक्रम दिसणार. एव्हाना सगळ्या गावात बोंब झाली असणारच.\n(महिपतराव टीवी चालु करून टीवी समोर येऊन उभे राहतात)\nमहिपतराव : ....आरं तिच्या हे काय..... हे तर आपले जावईबापू दिसताहेत........ आन् ह्यो काळा माणूस कोण हाय..... हे तर आपले जावईबापू दिसताहेत........ आन् ह्यो काळा माणूस कोण हाय च्यामायला ह्यो फुडं धावतोय अन् आपले जावईबापू कुर्‍हाड घेऊन त्याच्या मागं मागं का धावतायत च्यामायला ह्यो फुडं धावतोय अन् आपले जावईबापू कुर्‍हाड घेऊन त्याच्या मागं मागं का धावतायत (चेहर्‍यावरचा घाम पुशीत) आरं ह्ये काय झालं (चेहर्‍यावरचा घाम पुशीत) आरं ह्ये काय झालं त्याच्या छाताडावरच कुर्‍हाड हानली त्याच्या छाताडावरच कुर्‍हाड हानली (मोठ्याने) ईजयराव ह्ये काय केलंत तुम्ही\n(विजय आणि हेमांगी घाईघाईने प्रवेश करतात)\nविजय : अरे हे काय केबलवर हे काय भलतंच केबलवर हे काय भलतंच ऑफिस मध्ये फोन लावतो. (फोनवरून) हॅल्लो, कोण ऑफिस मध्ये फोन लावतो. (फोनवरून) हॅल्लो, कोण मिस्टर झाकिर अत्तार का मिस्टर झाकिर अत्तार का हॅल्लो तुम्ही चूकुन ही कुठली भलतीच सीडी लावली आहे हॅल्लो तुम्ही चूकुन ही कुठली भलतीच सीडी लावली आहे आणि क��ठल्याही वाहिनीवरून तिच दिसतेय. आधी हे प्रक्षेपण थांबवा पाहू.\n(महिपतराव पुढे येतात. रागाने विजयच्या हातातला मोबाईल खेचून घेतात.)\nमहिपतराव : (चिडून) खिर्‍या ट्रान्समिशण थांबलं न्हाय पायजे. उलट पुन्हा पुन्हा ह्योच कारेक्रम रिपीट व्हायला हवा. दुसरा कुठलाबी च्यानल दिसत कामा नये न्हाईतर माज्याशी गाठ हाये. (रागाने फोन जमिनीवर आपटतात.) अजून तरी गावात ज्यांच्याकडे केबलटीवी हाय त्यांनाच ह्यो णजारा बघाया भेटतोय. बाकीच्यांसाटी हितं आंगनातच मोठ्या पडद्याच्या यलशीडी टीवीवर हे दाखवायची सोय करतो आता मी.\nविजय : (आश्चर्याने) सरपंचसाहेब हे काय भलतंच अशा मंगलप्रसंगी असलं अभद्र चित्रीकरण दाखवणं योग्य आहे काय\nश्रीपती : वा वा वा. म्हणे अभद्र चित्रीकरण. तुमचं वागनं अभद्र न्हवं काय त्या गरीबावर तुम्ही कुर्‍हाडीचे सात घाव घातलेत. नीट ध्यान देऊन मोजलेत मी. त्यो पार निपचीत पडल्यावरच दम घेतलात तुम्ही. आता तुमी करायचं आन् आमी दाकवायचं बी न्हाय का\nविजय: हे पाहा मिस्टर श्रीपतराव पाटील. तुम्हाला सत्य परिस्थिती ठाऊक न्हाई. लेट मी एक्स्प्लेन दि फॅक्टस.\nश्रीपती: वो सायेब. आता लई विंग्रजी झाडू नगा सा. ह्यो गोर्‍यागोमट्या चेहर्‍याचा आणि सफाईदार बोलनारा मानुस परत्यक्षात कसा हाये ह्ये आमाला चांगलंच कळलंया. आता लोगांनाबी कळू दे की सरपंचांचा जावई कसा हाये ते\n हे लगीन कवाच मोडलं. असल्या खुन्याला मी माजी पोरगी देऊ व्हय. तरी मी ईचार करत होतोच की लग्नाला याच्याकडचं कुनीच कसं येनार न्हाई बरोबर हाय अशा खुनी मानसाला मित्र तरी कोन असनार\nविजय : सरपंच साहेब. तुम्ही हे काय बोलत आहात निदान मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घ्या. अरे कुणीतरी समजावा ह्यांना. अगं हेमांगी तू तरी त्यांना काही सांग.\nहेमांगी : विजय माझ्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे. या शुटींग मध्ये कुर्‍हाडीने वार करणारा माणूस तूच आहेस की अजून कोणी आणि हे शुटींग ऍज ऍक्चुअल आहे म्हणजे तो काळा माणूस खरंच मेलाय की ही एखादी तांत्रिक करामत आहे\nविजय : तो काळा माणूस वास्तवात मरण पावलाय आणि त्याला कारण मी त्याच्यावर कुर्‍हाडीने घातलेले घावच आहेत. या चित्रीकरणात कुठलीही तांत्रिक करामत नाही ते अगदी घडलं तसंच आहे. पण त्यावेळची परिस्थिती काय होती ते तरी ऐकून घे.\nहेमांगी : यापुढे काही ऐकायचं आणि बोलायचं बाकी ठेवलं आहेस का तू स्वत:���ा जीव वाचविण्यासाठी तरी नक्कीच त्या माणसाला ठार मारलेलं नाहीस. त्याला मारताना तुझ्या चेहर्‍यावर एक वेगळीच पॅशन दिसून येत होती. मी कल्पनाही करू शकत नाही तू इतका क्रूर कसा होऊ शकतोस तू स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तरी नक्कीच त्या माणसाला ठार मारलेलं नाहीस. त्याला मारताना तुझ्या चेहर्‍यावर एक वेगळीच पॅशन दिसून येत होती. मी कल्पनाही करू शकत नाही तू इतका क्रूर कसा होऊ शकतोस विजय आता यापुढं मला विसरून जा.\nमहिपतराव : ईजय. आमच्या हेमाचा फैसला ऐकलास ना बस्स आता माझा फैसला ऐक. अरे कोणीतरी माझी बंदूक आणून द्यारे. (श्रीपती लगबगीने भिंतीवरची बंदूक आणून हातात देतो. ती ते विजयवर रोखतात.) आता भोग आपल्या कर्माची फळं. माझ्या हातनं मरायला तयार हो.\nविजय : (अतिशय शांतपणे) हेमांगीनेही मला नाकारलंय तेव्हा माझ्यासारख्या अनाथ माणसाच्या मृत्यूने कोणालाच काही फरक पडणार नाही आणि मला स्वत:लाही आता जगायची काही इच्छा राहिली नाही. मी मृत्यूला हसत सामोरं जायला तयार आहे. पण त्याकरिता तुम्ही तुमचे हात कशाला खराब करून घेता कारण मी मेल्यावर रडणारं कुणी नसलं तरी माझा खून केल्याबद्दल तुम्हाला फाशी झाली तर हेमांगीचं काय होईल कारण मी मेल्यावर रडणारं कुणी नसलं तरी माझा खून केल्याबद्दल तुम्हाला फाशी झाली तर हेमांगीचं काय होईल (महिपत राव बंदूक खाली करून विचारात पडतात) आणि मगाशी तुम्ही म्हणालात ते काही अगदीच खरं नाहीये. माझ्यातर्फे निदान एक व्यक्ति तरी विवाह समारंभाला नक्कीच हजर राहणार आहे. पोलीस अधीक्षक श्री. घोरपडे आता येतीलच. तुम्ही मला त्यांच्या स्वाधीन करा.\n(इतक्यात पोलीस अधीक्षक श्रीयुत घोरपडे प्रवेश करतात)\nघोरपडे : अरे हे काय लग्न घरातच आलोय ना मी लग्न घरातच आलोय ना मी पण तसं जाणवत का नाहीय पण तसं जाणवत का नाहीय तुम्ही सगळे इतक्या गंभीर मुद्रेने का उभे आहात\nमहिपतराव : या साहेब तुमचीच वाट पाहत होतो आम्ही सगळे.\nश्रीपती (लगबगीने): याना साहेब असे इकडे टीवीसमोर याना. पाहा तरी हे काय चालु आहे टीवीवर.\n(घोरपडे दोन मिनीटे टीवीसमोर नजर लावतात आणि पुन्हा हटवतात)\nघोरपडे : पाह्यलं. बरं मग पुढे काय\nश्रीपती : (गोंधळून) पुढे काय काय म्हणजे पुढे काहीतरी कारवाई करा ना...\nघोरपडे : तुम्ही मला कारवाई करायला सांगताय. मग काय कारवाई करायची आणि कुणावर तेही सांगा ना. कारण हे सगळं मी यापूर्वीच पाहिलंय आणि त्यावर कार्यवाही देखील झालेली आहेच. आता पुन्हा काय करायचं असतं ते काही मला समजत नाहीये.\nमहिपतराव (आश्चर्याने): म्हणजे हे सगळं तुम्हाला आधीच ठाऊक होतं आणि तुम्ही त्यावर यॅक्शन बी घेतलीया\nघोरपडे : हे काय चाललंय मिस्टर विजय देशमुख तुम्ही स्वत:च ही सीडी मला माझ्या कार्यालयात आणून दाखविली होतीत ना तुम्ही स्वत:च ही सीडी मला माझ्या कार्यालयात आणून दाखविली होतीत ना मग या सगळ्यांना तुम्ही याविषयी काहीच का सांगितलं नाहीत\nविजय (उद्वेगाने) : सर आय ट्राईड माय बेस्ट टू एक्स्प्लेन देम दि ट्रूथ बट....आणि आता माझीच काही सांगायची इच्छा राहिली नाहीय. तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन चला. जाण्यापुर्वी मला इथे वर्षभर राहू दिल्याबद्दल आणि व्यावसायिक सहकार्य केल्याबद्दल समस्त गावकर्‍यांचे मी आभार मानु इच्छितो. सरपंचसाहेब, माझ्या इथल्या वास्तव्याच्या काळात माझ्या वागणुकीने मी जर कळत नकळत आपले मन दुखावले असेल तर आपली आणि आपली कन्या मिस हेमांगी पाटील यांची मी हात जोडून माफी मागतो. शक्य असेल तर माफ करा आणि विसरून जा. जस्ट फर्गिव्ह ऍन्ड फरगेट एवरीथिंग व्हॉट हॅपन्ड. चलतो मी. (श्रीपतीच्या जवळ जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन करतो. हेमांगीकडे एक नजर टाकतो) तुमच्या भावी आयुष्याकरिता मनापासून शुभेच्छा श्रीपतराव बराय चलतो मी. (विजय आणि घोरपडे बाहेर जायला निघतात आणि नेमका त्याचवेळी झाकिर त्यांच्या समोर येतो. विजय त्याचा हात हातात घेतो आणि दुसर्‍या हाताने खांद्यावर हलकेच थोपटतो) मिस्टर झाकिर अत्तार बरं झालं तुम्ही आलात. मी चाललोय यांच्याबरोबर इथून कायमचाच. आता आपला व्यवसाय यापुढे तुम्ही लोकांनीच चालवायचा बरं का. मी तुमची यापुढे काही मदत करू शकेल असं मला वाटत नाही. माझं काही चूकलं असेल तर मला माफ करा. जस्ट फर्गिव ऍन्ड फरगेट एवरीथिंग व्हॉट हॅपन्ड. आणि हो... आजच्या प्रक्षेपणाबद्दल तर तुमचे विशेष आभार. त्यामुळे मला माझा भावी मार्ग निवडायला फारच मदत झाली. (घोरपडेंकडे वळून) चला सर आपण निघुयात.\nघोरपडे : एक मिनीट. खिर्‍या त्या शुटींगशी तुझा काय संबंध\nझाकिर : (कॉलर ताठ करत) असं काय ईचारता साहेब अहो मीच तर जीवावर उदार होऊन ते शुटिंग केलं ज्यामुळे तुम्ही या खुन्याला पकडू शकला आहात. आता घेऊन जा याला आणि चढवा सरळ फासावर.\nघोरपडे : बरं खिर्‍या मला असं सांग तू हे शुटींग के��्हा केलंस\nझाकिर : हे हे आत्ताच ... (इकडे तिकडे बघत) म्हणजे गेल्या आठवड्यात.... आपलं हे ते गेल्या महिन्यात...\nघोरपडे : नक्की का\nझाकिर : (पुन्हा इकडे तिकडे पाहतो) असेल असेल गेल्या सालीच केलं असेल.\nघोरपडे : (झाकिरच्या थोबाडीत एक सणसणीत चपराक ठेऊन देतात. झाकिर खाली पडतो.) माणुस मरत असताना तू शुटींग करत होतास काय त्याला वाचवायचा प्रयत्न का केला नाहीस त्याला वाचवायचा प्रयत्न का केला नाहीस आणि एक वर्षंभर कुठं मुका होऊन राहिला होतास आणि एक वर्षंभर कुठं मुका होऊन राहिला होतास तूदेखील खूनी व्यक्तिचा बरोबरीचा भागीदार आहेस. खूनी माणासाला फाशी द्यायची तर मग तुलाही तीन वर्षं सक्तमजूरी व्हायला हवी. (झाकिर उठू उभा राहू लागताच पुन्हा एक थोबाडीत लगावतात.)\nझाकिर (कळवळून): नाही साहेब मी शुटींग केलं नाही. मी फकस्त शीडी ट्रान्शमिशन केली. ती शीडी मला विजयसाहेबांच्याच कपाटात मिळाली.\nमहिपतराव : यस्पी सायब हा सगळा परकार काय हाय मला तर काहीच समजत नाहीये.\nघोरपडे : दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी पोलिस अधीक्षक म्हणून पुणे ग्रामीणचा पदभार स्वीकारला तेव्हा देहूरोड परिसरात महाबली आणि त्याच्या गॅंगने भयंकर थैमान घातले होते. पोलिसांनी एकदा त्याला पकडलेही होते. त्याच्यावर खटला चालविला जाऊन त्याचा दोष सिद्ध झाला आणि न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पण हा महाबली काही दिवसातच कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर त्याला जिवंत किंवा मृत पकडून देणार्‍याला एक लाख रूपये ईनाम जाहीर झाले. ह्या महाबलीची वडगावात लपण्याची एक जागा होती. तिथे तो ठराविक काळाने जात असे. वडगावातल्या लोकांनी त्याला पाहिले आणि त्याच्या डोक्यावर ठेवलेले ईनाम मिळवायचे ठरविले. महाबलीला जिवंत पकडणे शक्यच नव्हते. तेव्हा त्याला ठार मारावे लागणार हे उघड होतेच. पण त्याला ठार मारले तरी त्याच्या गॅंगमधले इतर गुंड बदला घेतील या भीतीने गावातली माणसे पुन्हा मागे हटली. तेव्हा एका सुशिक्षित पण अनाथ तरूणाने महाबली भल्या पहाटे जेव्हा प्रातर्विधीला बाहेर पडला तेव्हा तो नि:शस्त्र असल्याची खात्री करून कुर्‍हाडीच्या साह्याने ठार मारले. सरकारी ईनाम मिळवायला काही अडचण येऊ नये म्हणून या घटनेचे आपल्या मित्रामार्फत चित्रीकरणही करून घेतले. दुर्दैवाने ते तुम्ही आज बघितले आणि भलताच गैरसमज करू�� घेतला. ईनाम मिळाल्यावर मीच विजयला वडगाव सोडून जाण्याचा सल्ला दिला. महिपतराव, तुम्ही विजयला ठार मारायला निघाला होतात असं तुमच्या हातातल्या बंदुकीवरून दिसतंय. हा विचार तुम्ही वेळीच बदललात ते बरंच झालं. कायद्यानुसार तुम्हाला शिक्षा झाली असतीच. पण तुमच्यासाठी रडणारं देखील कोणी राहिलं नसतं. साधा विचार करा ना की जि केवळ खूनी असल्याच्या संशयावरून आपल्या प्रियकराला सोडून देऊ शकते ती तुमची मुलगी, तुम्ही एका निरपराध व्यक्तिचा खून केल्यावर तुम्हाला तरी माफ करू शकली असती काय याशिवाय गावच्या भल्यासाठी सदैव तत्पर असलेल्या, कुणाचं कुठलंही काम करायला कायमच तयार असलेल्या मनमिळावू स्वभावाच्या विजयला जर तुम्ही मारलं असतंत तर त्याच्या गावच्या लोकांनीही तुम्हाला कधीच माफ केलं नसतं. आजही सारे त्याच्या विवाहाकरिता इकडे यायला अतिशय उत्सुक होते पण आपल्या या कृतीनं महाबली गॅंगला विजयचा पत्ता समजेल म्हणून ते स्वत:ला अत्यंत नाईलाजाने आवर घालताहेत. विजयशी संपर्क ठेवत नसले तरी त्याची सर्व खबर ते माझ्यामार्फत माहीत करून घेतात. आज ते इथे नसले तरी या मंगल प्रसंगानिमित्तानं गावात मोठा समारंभ आयोजिला आहे. मी देखील इथलं कार्य आटोपून तिकडेच जायचं ठरवलं होतं.\nविजय : सर मला वाटतं, मी ही तिकडंच जायला हवं. त्या लोकांना मला पाहून अतिशय आनंद होईल. चला आता आपण जास्त उशीर करून चालणार नाही.\nमहिपतराव : उशीर तर झालाच आहे जावईबापू. चला पटकन मुहूर्ताची वेळ टळण्याआधी सारे विधी उरकून घेऊ.\n ते नातं तर तुम्हीच आता काही वेळापूर्वी संपवलंत.\nहेमांगी : विजय असं काय बोलतोस आमची चूक झाली खरी. पण ती केवळ गैरसमजातून. आम्हाला माफ करणार नाहीस का\nमहिपतराव : (श्रीपती आणि झाकिरचे कान धरून) या कडवट शिर्‍यानं आन् नासक्या खिर्‍यानं डाव रचला आन् आमी त्यात फसलो. आमचीबी चूकी झाली पर तुमी आमास्नी माफ कराया हवं ईजयराव. आवो आमची ही हेमा यवडं शिकलं पन कसं तर कालिजात न जाता, फकस्त घरी बसून, बुकं वाचून. मानसं वाचायला शिकलीच न्हाई. शिकला सवरलेला हुशार मानूस तिनं गावात बघितलाच नाही. तिला भेटलेले तुमी पयलेच सुशिक्षित मानूस, बिचारी तुमास्नी समजू शकली न्हाई. यात तिचा काय दोष माझं म्हनाल तर मी यकदम अंगुठाछाप मानुस. रांगडा शेतकरी गडी. माजं डोकं ते काय असनार. आपली सगळी अक्कल हुशारी गुढघ्यात. चटकिनी ता��तंया अन् तेवड्या बिगी बिगी थंड बी व्हतंया. आता मला माफ करा. (डोक्यावरचा फेटा हातात घेऊन खाली वाकतो) पोरीच्या बापाची लाज राखा. मी काई तुमच्या वानी शिकला सवरलेला न्हाई पन तुमी मगा काय म्हनलात ते चांगलं ध्यानात हाय माज्या. तवा आता आमाला माफ करा अन् झालं गेलं इसरा. जस्ट फर्गिव्ह ऍन्ड फरगेट यवरी थिंग व्हाट हॅपन्ड.\n(विजय महिपतरावांचा हात हाती घेतो आणि त्यांचा फेटा पुन्हा डोक्यावर ठेवतो. हेमांगी देखील त्याच्या शेजारी येऊन उभी राहते.)\nघोरपडे : मिस्टर विजय शेवटी तुम्ही यांच्या डावाला बळी पडलातच ना\nविजय (आश्चर्याने) : म्हणजे मी काही समजलो नाही.\nघोरपडे : तुम्ही शेवटी चतुर्भुज झालातच ना अर्थात पोलिसांकडून नाही पण हेमांगीकडून.\n(सारे हसतात. विजयही त्यांच्यात सामील होतो.)\nम्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं नाव वास्तव आणि आडनाव श्रीवास्तव असेल तर ती व्यक्ती स्वत:चं नाव कसं लिहील श्री. वास्तव श्रीवास्तव. असंच काहीसं गंमतीशीर वाटतंय ना या पोस्टचं शीर्षक श्री. वास्तव श्रीवास्तव. असंच काहीसं गंमतीशीर वाटतंय ना या पोस्टचं शीर्षक पण काय करणार परिस्थितीच तशी आहे. म्हणजे त्याचं असं आहे पाहा, समजा एखादी गोष्ट प्रत्यक्षात घडणे अशक्य असेल तर आपण काय म्हणतो पण काय करणार परिस्थितीच तशी आहे. म्हणजे त्याचं असं आहे पाहा, समजा एखादी गोष्ट प्रत्यक्षात घडणे अशक्य असेल तर आपण काय म्हणतो अवास्तव. त्याचप्रमाणे आपल्या स्वप्नांना आपण काय म्हणतो अवास्तव. त्याचप्रमाणे आपल्या स्वप्नांना आपण काय म्हणतो अवास्तव. आणि आता जर का एखादी गोष्ट स्वप्नात देखील अशक्य असेल तर तिला काय म्हणणार अवास्तव. आणि आता जर का एखादी गोष्ट स्वप्नात देखील अशक्य असेल तर तिला काय म्हणणार अवास्तव अवास्तव असंच ना\nआता तुम्ही म्हणणार स्वप्नात देखील अशक्य असं काय असू शकतं तुमच्याकरिता नसेल कदाचित पण निदान माझ्याकरिता तर हे स्वप्नातदेखील अशक्यच आहे.\nमी आहे जरा जुन्या काळात रमणारा माणूस. (जरा अशाकरिता म्हंटलं की फार जुन्या राजे महाराजांच्या काळात नाही. अगदीच गेला बाजार स्वातंत्र्यपूर्व काळात देखील नाही. तर सत्तर, एंशी व नव्वदच्या दशकाचा पूर्वार्ध या काळात रमणारा). तर या काळातल्या लोकप्रिय जिंगल्सचा खजिना उपलब्ध करून देणारं एक संकेतस्थळ अस्मादिकांच्या पाहण्यात आलं (फक्त स्थळंच पाहण्याच्या लायकीची असतात असं नव्हे तर संकेतस्थळं देखील तशी असतात. असो.). तर त्या संकेतस्थळावरून मनसोक्त जुन्या दूरदर्शनवरील जाहिराती उतरवून घेतल्या आणि मग त्या एक एक करून निवांत ऐकत बसलो.\nहमारा कल हमारा आज ... हमारा बजाज\nकुछ खास है हम सभी में ... कॅडबरी\nजब घर की रौनक बढानी हो .... नॅरोलॅक\nअचानक काहीतरी चूकल्या चूकल्यासारखे वाटले. पुन्हा ऐकले\nजब घर की रौनक बढानी हो, दिवारोंको जब सजाना हो नेरोलॅक, नेरोलॅक\nरंगोंकी दुनियामें आओ, रंगीन सपने सजाओ नेरोलॅक, नेरोलॅक.\nयात काही तरी खटकल्यासारखे वाटले, पण नेमके काय ते ध्यानात येईना. बराच वेळ विचार करून अजूनच अस्वस्थ झालो. शेवटी एक एक शब्द कागदावर उतरवून घेतला आणि नेमका कुठे आपल्याला त्रास होतोय याचा शोध घेतला आणि लक्षात आले आपण अडखळतोय ते रंगीन सपनें या शब्दांवरच.\nहो. कारण आजतागायत मला इतकी स्वप्ने पडलीयत (रोज रात्री किमान एक तरी आणि कधी कधी चार किंवा पाच सुद्धा) पण एकाही स्वप्नात मला कुठलीच गोष्ट रंगीत दिसली नाहीय. वास्तवात आपण जे काही पाहतो ते आपल्या बाह्य डोळ्यांनी (Physical Eyes), याउलट कल्पनेत किंवा स्वप्नात आपण जे काही पाहतो ते आपल्या अंत:चक्षूंनी (Logical Eyes). त्यामुळे कल्पनेत देखील जेव्हा आपण एखादी गोष्ट समोर आणायचा प्रयत्न करतो तेव्हा तिचे रंग आपल्यासमोर सहज येत नाही. रंगांची कल्पना करण्याकरिता तसा मुद्दाम प्रयत्न करावा लागतो. स्वप्नांवर तर आपलं काहीच नियंत्रण नसतं त्यामुळे तिथे आपल्याला सार्‍या गोष्टी बिनरंगाच्याच (Grayscale) दिसतात.\nत्यामूळे रंगीन सपने सजाओ ही बाब माझ्यासाठी स्वप्नात सुद्धा अशक्य म्हणजेच अवास्तव अवास्तव आहे.\nवास्तविक, काल्पनिक आणि .....\nब्लॉगचं शीर्षक आहे वास्तविक आणि काल्पनिक आणि असं असताना पुन्हा त्यावरच्या पोस्टचं शीर्षक \"वास्तविक, काल्पनिक आणि .....\" वाचल्यावर काही मुद्रणदोष तर नाहीना अशी शंका कुणाच्या मनात डोकावण्या आधीच नमूद करू इच्छितो की असं काही नाहीय.\nवास्तविक म्हणजे जे प्रत्यक्षात घडतं. ज्यावर आपलं अत्यल्प नियंत्रण असतं ते सारं काही. या अफाट विश्वाचा आपण एक अतिशय नगण्य असा हिस्सा असतो. याउलट काल्पनिक म्हणजे सर्व काही आपल्या नियंत्रणात असणारं विश्व. या जगावर आपली शंभर टक्के हुकूमत असणारच. म्हणूनच तर वास्तवातला एखादा कफल्लकही कल्पनेच्या विश्वात भरार्‍या मारताना मर्सिडिझ किंवा रोल्स रॉईसमध्येही विराजमान असतो. गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी अन् म्हणायचा बांधीन मी माडीवर माडी ही ओळ उगाच नाही लोकांना मुखोद्गत झाली. अर्थात काल्पनिक विश्वात तुम्ही पंचतारांकित उपाहारगृहातील जेवण जेवलात तरी त्याने तुमचे पोट भरत नाही पण वास्तविक जीवनात शिळी भाकर खाल्ली तरी ती पोटाला आधार देते. वास्तवातली भाकर देखील कष्टाशिवाय मिळत नाही आणि कल्पनेत जगाचं साम्राज्यदेखील विनासायास मिळतं. वास्तविक जगातल्या इतरांच्या तर सोडाच पण आपल्या स्वत:च्याही हालचालींवर आपलं पूर्ण नियंत्रण असत नाही हा इथला तोटा आणि काल्पनिक जगात आपण सर्वशक्तिमान असलो तरी या जगातली एकही गोष्ट आपल्याला भौतिक सुख देऊ शकत नाही हा या विश्वातला तोटा. असं असलं तरी या दोन्हींचे आपापले असे काही फायदे आहेतच की आणि ते तसे आहेत म्हणूनच सर्वांचं बरं चाललंय.\nया दोन्हींचे, म्हणजे काल्पनिक आणि वास्तविक या दोन्ही विश्वांचे तोटे (त्रुटी किंवा मर्यादा सुद्धा म्हणू शकता) एकत्र केले तर जे काय असेल त्याला काय म्हणणार लोक दोन गोष्टींमधले फायदे एकत्र करून आणि त्रुटी वगळून तिसरी गोष्ट निर्माण करतात आणि माझं हे भलतंच काय चाललंय असा विचार तुम्ही करत असणार. पण तरीही जरा विचार करा की असं एखादं तिसरंच विश्व आहे ज्यावर आपलं नियंत्रण नाही (म्हणजे वास्तविक जगासारखंच की) आणि शिवाय इथे आपण कितीही मिळवलं तरी ते आपल्याला भौतिक सुख देऊ शकत नाही (म्हणजे पुन्हा काल्पनिक विश्वाशीच साम्य) तर त्याला तुम्ही काय म्हणणार\nनाही फारसे कष्ट घ्यायची गरज नाही आणि कुठले नवीन नामकरणही करायला नकोय. याला म्हणतात स्वप्न. स्वप्नांवर आपलं काहीच नियंत्रण नसतं (निदान माझा तरी असाच अनुभव आहे). स्वप्नात काय दिसावं यावर तर नाहीच नाही पण त्यावर कडी म्हणजे त्यात आपण काय करायचं यावरदेखील आपलं जराही नियंत्रण नसतं (वास्तविक विश्वात निदान अत्यल्प प्रमाणात का होईना आपण आपल्या मर्जीने काही कृती तरी करू शकतो, पण स्वप्नात ते अजिबात शक्य नाही).\nवाईट स्वप्न पडलं तर आपल्याला मानसिक त्रास होतो आणि दिवस खराब जातो. चांगलं तर स्वप्न पडलं तर ते अजूनच वाईट कारण स्वप्नात मिळालेलं सुख क्षणभंगूर ठरतं. मला तर कित्येक वेळेला स्वप्नात अतिशय आकर्षक आणि मोहक गोष्टी (कुठल्या ते इथे सांगत नाही) मिळाल्या आणि नेमकी त्याच���ेळी जाग येऊन अपेक्षाभंगाचं तीव्र दु:ख ही झालंय. असो, तर मग स्वप्नाचा नेमका फायदा तरी काय सकृत्द्दर्शनी पाहता तरी काहीच नाही. उलट तोटेच तोटे (झोपेचा नाश हा तर सर्वात वाईट तोटा). हरिश्चंद्राची कथा तर सर्वांना ठाऊकच आहे. स्वप्नातल्या वचनाला जागून बिचारा सर्वस्व गमावून बसला. पौराणिक कथा बाजूला ठेवल्या तरी स्वप्नांमध्ये फायद्याची अशी एकही गोष्ट दिसत नाही. निदान माझे हे मत गेल्या सहस्त्रकाच्या अखेरपर्यंत तरी असेच होते.\nमाझे हे मत बदलले ते हिन्दुस्थान की कसम या चित्रपटामुळे. नाही तो चेतन आनंदचा चित्रपट नाही. तो हिन्दुस्थान की कसम वाईट होताच आणि हा ज्याचा मी उल्लेख करतोय तो वीरू देवगण यांचा अजूनच वाईट आहे. वीरू देवगण यांनी साहस दृश्ये दिग्दर्शित करण्यात हयात घालविली आणि नंतर पुत्र अजयला दुहेरी भूमिकेत घेऊन (प्रेक्षकांवर डबल अत्याचार) हा चित्रपट काढला. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात त्यांनी जेवढे मोठे साहस केले त्याहून मोठे साहस त्या अत्यल्प प्रेक्षकांचे आहे ज्यांनी हा चित्रपट बघितला. तर वीरू देवगण यांनी आपल्याला एक स्वप्न पडले होते आणि त्या स्वप्नात जे काही दिसले तीच या चित्रपटाची कथा आहे असे प्रदर्शनपूर्व मुलाखतीत सांगितले. हे जेव्हा माझ्या वाचनात आले तेव्हा स्वप्नाचा फायदा मला प्रथम जाणवला. देवगण यांचे लेखकाला द्यावयाचे मानधनाचे पैसे वाचले ना...\nस्वप्नाचा असा प्रत्यय मला देखील येईल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. पुढे जवळपास दशकभराने म्हणजे नोव्हेंबर २००९ मध्ये मी जेव्हा मुंबईत रात्रभर भटकत होतो तेव्हा या भटकंतीतून काही तरी हाताशी येईल आणि त्यावर एखादा लेख लिहीता येईल असा मानस होता. प्रत्यक्षात संपूर्ण रात्र भटकंती करूनही लेख लिहीण्यासारखं खास काही निदर्शनास आलं नाही. सकाळी घरी पुण्याला परतल्यावर थकून झोपी गेलो. स्वप्नात मला जे काही दिसलं त्यामुळे मात्र एक भला मोठा लेख लिहीता आला. खरं तर मी आदल्या रात्री मुंबईत फिरलो ते दुचाकी घेऊन पण स्वप्नात मात्र मी मुंबईतल्या उपनगरी रेल्वेतून फिरत होतो आणि रात्री वास्तविक विश्वात वावरूनही मुंबईचं जे दर्शन घडू शकलं नाही ते घडलं या स्वप्ननगरीतून फेरफटका मांडताना.\nत्यामुळे माझ्या लिखाणात नेहमी वास्तविक किंवा काल्पनिक (आणि कधी ह्या दोन्हींचं मिश्रण) असं असलं तरी ह्या लेख���च्या निमित्ताने या सर्वांच्या पलीकडल्या विश्वाचा देखील हातभार लागला.\nभ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता द...\nच तु र्भु ज\nवास्तविक, काल्पनिक आणि .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/union-minister-smriti-irani/", "date_download": "2022-01-28T21:40:22Z", "digest": "sha1:7HTBH2X3DJX6Q7ZFNP5KDNZMESWQV7AZ", "length": 4341, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Union Minister Smriti Irani Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\n“विकृत पोस्ट करणारी विषवल्ली मुळासकट छाटून टाकायला हवी”\nमुंबई : ठाण्यातील महेंद्र भवने या व्यक्तीने पंतप्रधान मोदी(PM Narendra Modi) यांच्या मातोश्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इरानी(Smruti Irani) यांच्याबद्दल ...\nस्मृति ईरानींनी केले क्रांतीज्योती सावित्रीबाईंना अभिवादन\nमुंबई : आज सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची जयंती. यानिमित्ताने सर्व स्तराहून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/google-tracks-your-every-move/", "date_download": "2022-01-28T23:10:14Z", "digest": "sha1:LP67SOUZLI7YYSFWGMSUMQYIQPEUNDE4", "length": 14722, "nlines": 115, "source_domain": "mhlive24.com", "title": "Alert : अलर्ट ! तुमच्या स्मार्टफोनद्वारे Google तुमच्या प्रत्येक हालचालीचा घेतेय मागोवा; यापासून वाचण्यासाठी अवलंबावा 'ही' सोपी ट्रिक्स | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/Alert : अलर्ट तुमच्या स्मार्टफोनद्वारे Google तुमच्या प्रत्येक हालचालीचा घेतेय मागोवा; यापासून वाचण्यासाठी अवलंबावा ‘ही’ सोपी ट्रिक्स\n तुमच्या स्मार्टफोनद्वारे Google तुमच्या प्रत्येक हालचालीचा घेतेय मागोवा; यापासून वाचण्यासाठी अवलंबावा ‘ही’ सोपी ट्रिक्स\nMHLive24 टीम, 26 डिसेंब��� 2021 :- इंटरनेट वापरणे आजच्या जीवनात एक सामान्य गोष्ट झाली आहे. वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑनलाईन शाळा असेल यामुळे सध्या इंटरनेटच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. याचा फायदा सर्वानाच दिसतो. पण ही फक्त एक बाजू आहे. दुसरा पैलू अधिक धोकादायक आहे, ज्याबद्दल आपल्याला माहित असले पाहिजे.(Alert)\nगुगल तुमची हेरगिरी करत आहे\nद सनच्या रिपोर्टनुसार, फार कमी लोकांना माहित असेल की या इंटरनेटच्या मदतीने गुगल कंपनी तुमची हेरगिरी देखील करते. कधी आणि कुठे जाता तुम्ही कोणाला ईमेल आणि मेसेज करता\nतुम्ही कोणती वेबसाइट आणि पोर्टल पाहता इंटरनेटवर तुम्हाला कोणती माहिती मिळते. Google हे सर्व लक्षात घेते आणि नंतर आपल्या सहयोगी आणि इतर कंपन्यांसह डेटा शेअर करते.\nपर्सनल डेटा लीक होण्याचा धोका\nम्हणजेच तुमचा स्मार्टफोन ही सुविधाजनक गोष्ट आहे, पण तो तुमची वैयक्तिक माहिती कधी लीक करेल हे सांगता येणे मुश्किल आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला काही खात्रीशीर ट्रिक्स सांगणार आहोत जेणे करून तुमच्‍यासोबत अशा प्रकारची घटना कधीही घडू नये.\nज्याचा वापर करून तुम्ही Google ला तुमची हेरगिरी करण्यापासून रोखू शकता आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करू शकता. चला जाणून घेऊया काय आहे ट्रिक .\nअशा प्रकारे Google चे ट्रॅकिंग थांबवा\nतुम्ही तुमच्या मोबाईलचे गुगल सर्च इंजिन उघडा. तिथे डिस्कव्हर लिहिलेले दिसेल. पुढे त्याच्या जवळच More असे लिहिलं जाईल. त्यावर क्लिक केल्यास myactivity.google.com असे लिहिले जाईल. तेथे तुम्हाला Web & App Activity, Location History आणि YouTube History असे 3 पर्याय दिसतील.\nटिक बॉक्स Off करा\nया सर्व पर्यायांच्या खाली तुम्हाला प्रत्येकी एक टिक बॉक्स दिसेल. Google ने तुमचे लोकेशन आणि क्रियाकलाप ट्रॅक करू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्या टिक बॉक्सच्या बाजूला असलेल्या बंद बटणावर क्लिक करू शकता.\nयानंतर गुगलला गुगल, यूट्यूबचा सर्च हिस्ट्री आणि लोकेशनची माहिती कळू शकणार नाही. जर तुम्ही असे केले नाही, तर Google या गोष्टी आपोआप सेव्ह करत राहते आणि कोणीही थोडी ट्रिक अवलंबून ही माहिती मिळवू शकते.\nGoogle Chrome देखील कंट्रोल करा\nतुम्ही Google Chrome आणि Google Play वर तुमची एक्टिविटी देखील कंट्रोल करू शकता. आपण या दोन्हीवरील आपल्या मागील सर्चिंग हिस्ट्री हटवू शकता. यासोबतच, तुम्ही काही गोष्टींसाठी गुगलला ‘ट्रॅकिंग परमिशन’ आणि ‘नो की’ हे पर्याय देखी�� निवडू शकता.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 ��ेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/here-are-7-smart-ways-to-get-rich/", "date_download": "2022-01-28T21:50:10Z", "digest": "sha1:QEQFXKMLLJBIQKXWD4CFA3MYBAPPG5AG", "length": 15804, "nlines": 109, "source_domain": "mhlive24.com", "title": "श्रीमंत होण्यासाठी 'हे' आहेत 7 स्मार्ट उपाय | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/आर्थिक/श्रीमंत होण्यासाठी ‘हे’ आहेत 7 स्मार्ट उपाय\nश्रीमंत होण्यासाठी ‘हे’ आहेत 7 स्मार्ट उपाय\nMHLive24 टीम, 07 जुलै 2021 :- प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून श्रीमंत होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. श्रीमंत होणं ही एक सुद्धा कला आहे, श्रीमंत होण्यासाठी जगातली कोणतीही जादू काम करत नाही.\nकाही वेळा काही सवयी बदलणे, आणि रूटीननुसार यात बदल केले तर श्रीमंत होण्याच्या जवळ तुम्ही येतात, श्रीमंत लोक त्यांच्या नशिबाने पैसा कमवत नाहीत, ते एक चांगलं नियोजन करून आपल्या कामातून पैसे मिळवतात.\nजाणून घेऊयात काही उपाय\nइक्विटी म्यूचुअल फंड व स्टॉक मध्ये मुनाफा मिळवा :- बीएसई सेन्सेक्सने 48,000 चा टप्पा गाठला आहे आणि मूल्यांकन खूपच जास्त आहे. तथापि, कंपन्यांचे मूलतत्त्वे आणि अर्थव्यवस्था देखील सुधारत आहेत. तांत्रिक विश्लेषकांच्या मते, शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये थोडा नफा असावा जेणेकरून नजीकच्या भविष्यात बाजार घसरल्यास आपण कमी स्तरावर पुन्हा नवीन खरेदी करू शकाल. वित्तीय वर्षात इक्विटीमध्ये दीर्घकालीन भांडवली नफा 1 लाखांपर्यंत मिळतो. तर\nस्मॉल आणि मिड कॅप फंडात गुंतवणूक करा :- स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सनी 2020 मधील लार्जकॅप समभागांपेक्षा चांगले उत्पन्न दिले आहे. परंतु त्यांनी 2018 आणि 2019 मधील खराब परताव्यामुळे तीन वर्षांच्या कालावधीत मोठ्या-कॅप समभागांपेक्षा कमी उत्पन्न दिले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नजीकच्या भविष्यकाळात लार्ज कॅप समभागांच्या तुलनेत मध्यम व स्मॉल कॅप समभागात अधिक वाढ होण्यास वाव आहे.\nडेब्ट किंवा आर्बिटरेज म्युच्युअल फंड :- इक्विटी फंडांपेक्षा डेबिट फंड अधिक सुरक्षित असतात. येथे निश्चित रिटर्न मिळतो. चांगली गोष्ट अशी आहे की येथे एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळतो. येथे आपण 6.5% ते 7.5% पर्यंत उत्पन्न मिळवू शकता. या अर्थाने, 9 ते 12 वर्षात आपले पैसे नक्कीच दुप्पट होतील.\nपर्याप्त आरोग्य विमा संरक्षण मिळवा :- तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर आपण मेट्रो सिटीमध्ये सिंगल राहत असल्यास आपल्याकडे किमान 5 लाख रुपयांचे हेल्थ कव्हर असले पाहिजे. चारपैकी एका कुटूंबासाठी 10 ते 12 लाख रुपयांची फॅमिली फ्लोटर हेल्थ प्लॅन असणे आवश्यक आहे. वैकल्पिकरित्या, आपण 3-5 लाख रुपयांचे छोटे बेस कव्हर आणि 20 लाख रुपयांची मोठी टॉप-अप योजना देखील विचारात घेऊ शकता.\nपर्याप्त टर्म इंश्योरेंस कवर खरेदी करा :- याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. टर्म इंश्योरेंस खरेदी करताना, आपण आपल्या जबाबदार्‍या आणि भविष्यातील आर्थिक आवश्यकतांचा विचार केला पाहिजे जेणेकरुन आपल्याला आवश्यक असलेल्या टर्म इंश्योरेंसचे वास्तविक मूल्य जाणून घेता येईल. सर्वात उत्तम नियम असा आहे की आपण आपल्या सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10-12 पट टर्म कवर घ्यावे.\nआपलं भविष्य आपल्याच हातात आहे :- समय से पहेले और भाग्य से अधिक कुछ नही मिलता, अशा गोष्टींवर विश्वास ठेऊ नका, यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागणार आहे, दे रे हरी खाटल्यावरी, असं होणार नाही, मेहनतीने मिळवावं लागेल, यशाचे शॉर्टकट्स नसतात.\nबचत आणि गुंतवणुकीवर लक्ष द्या :- बऱ्याचं वेळा आपल्या कमाईची रक्कम आपण अशीच उडवून देत असतो, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर उधळपट्टीची सवय बंद करा, कदाचित हेच पैसे तुमचं भविष्य घडवण्याच्या कामी येतील. दर महिन्याला आपल्या मिळकतीच्या २० टक्के वाचवा, असं केल्याने तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकतात.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँ���ेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्यु���ल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rajkumar-dhurgude-reelected-agro-input-manufacture-association-india-47139?page=1&tid=121", "date_download": "2022-01-28T23:52:07Z", "digest": "sha1:L6FUV7N4XNZ6THDYGMAS47E2HPOJPJOM", "length": 16862, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Rajkumar Dhurgude reelected for Agro Input Manufacture Association of India as Chairman | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड\n‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड\nशनिवार, 2 ऑक्टोबर 2021\nदेशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ॲग्रो इन्पुट्‌स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एम’च्या अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.\nपुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ॲग्रो इन्पुट्‌स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एम’च्या अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. “कायद्यातील जाचक अटींच्या विरोधात विविध स्तरांवर संघटना लढा देईल”, असा निर्धार धुरगुडे पाटील यांनी पदाची सूत्रे हाती घेताना व्यक्त केला.\nकायद्याच्या कक्षेत चालणार व्यवसाय“शेतकऱ्यांसाठी निविष्ठा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही खते, पीक संरक्षण साधने ही शेतकऱ्यांना सतत हवी असतात. मात्र असे असूनही संशोधित खते, संजीवके व उत्तेजके श्रेणीतील उत्पादनांना शासकीय मान्यता आणि कायद्याचे संरक्षण देण्यत आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू होती व प्रामाणिक उद्योजकांचे, विक्रेत्यांचेही आर्��िक नुकसान होत होते. त्यामुळेच दहा वर्षांपूर्वी आम्ही ‘एम’ची यशस्वी पायाभरणी केली,” अशी माहिती धुरगुडे यांनी दिली.\n“निविष्ठांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी ‘एम’ने लढा दिला. त्यामुळे केंद्र सरकारने कायदा मंजूर केला. संघटनेच्या पाठपुराव्याला आलेले हे मोठे यश आहे. मात्र आता कायद्यातील जाचक अटी रद्द होण्यासाठी लढा दिला जाईल. कृषी निविष्ठा उद्योगाचे परवाने जास्तीत जास्त सभासदांना परवाने मिळवून देण्यासाठीदेखील संघटना प्रयत्न करेल. हा व्यवसाय आता कायदेशीर झाल्याने शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळणार असल्याने शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे. त्यामुळे शेवटी प्रामाणिक उद्योजकांनाही विकासाची संधी उपलब्ध होईल”, असेही धुरगुडे यांनी स्पष्ट केले.\nपुण्यात झालेल्या या सभेला दीडशे उद्योजक प्रत्यक्ष; तर २०० पेक्षा जास्त उद्योजक दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रास्ताविक कोठावदे यांनी, तर जमाखर्च कोशाध्यक्ष सिसोदे यांनी सादर केला. सचिव पाथरे यांनी नवीन कायद्याची महत्त्वपूर्ण माहिती सादर केली, तर आभारप्रदर्शन शिंदे यांनी केले.\nनवी कार्यकारिणी एकमताने जाहीर\n‘एम’च्या अकराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ठरलेल्या नव्या कार्यकारिणीत समीर पाथरे, प्रदीप कोठावदे, रवींद्र अग्रवाल, चंदन शहा, सर्जेराव शिसोदे, वैभव काशीकर, प्रकाश औताडे, राजीव चौधरी, अनिल हवल आणि प्रशांत शिंदे या कृषी उद्योजकांची फेरनिवड करण्यात आली.\nपुणे व्यवसाय profession विषय topics विकास\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nआयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घ��� झाली मात्र...\nतुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...\nखानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...\nकापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....\nकंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...\nधनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...\nजगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...\nतुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...\nदिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....\nगुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...\nखाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...\nमोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...\nमागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...\nखाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...\nदेशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...\nभारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...\n‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...\n‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...\nभारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...\nबेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/bhavishyavedh/spirituality-the-importance-of-experience", "date_download": "2022-01-28T22:31:42Z", "digest": "sha1:OCIKKHHPWASWDC4SNV5O6LIKSYIFKTI5", "length": 6821, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Spirituality - the importance of experience", "raw_content": "\nआपण आपले जीवन भौतिक आणि बौद्धिक ध्येयपूर्तीकरिता वापरतो. परंतु आपण अध्यात्मापासून अनभिज्ञ राहतो. जेव्हा भौतिक मृत्यूच्या उसळत्या लाटा आपल्यावर येतात तेव्हा आपल्यात कोणतेच आध्यात्मिक सामर्थ्य नसते की, आपण आपल्या जीवनाच्या अंतापासून सहजपणे बाहेर निघू शकू. जेव्हा आपणास बातमी मिळते की आपल्याला एखादा प्राणघातक आजार झालेला आहे किंवा अचानक आपला मृत्यू दिसतो तेव्हा आपण भयभीत होतो. आपल्याला समजत नाही की आपण काय करावे. आपण आपला वेळ जीवन आणि मृत्यूचा खरा अर्थ समजून घेण्यात लावला नाही आणि आपण आपल्या जीवनाच्या अंताला घाबरतो.\nज्या लोकांनी ध्यान-अभ्यासाद्वारा आध्यात्मिक चैतन्याच्या प्रवाहात भवसागर तरणे शिकण्यासाठी जीवन व्यतीत केले त्यांना कोणतीच भीती नसते. ते आपल्या जीवनाच्या अंतसमयी शांत आणि निर्भयपणे सामना करतात. कसे त्यांनी याच जीवनात परलोकातील सौंदर्य पाहिलेले असते. त्यांनी देह भासावर येण्याची कला आत्मसात केलेली असते आणि त्यांनी स्वतः परलोकाची अनुभूती घेतलेली असते. त्यांचा भौतिक रुपाने शेवट येतो तेव्हा त्यांना कशाची भीती त्यांनी याच जीवनात परलोकातील सौंदर्य पाहिलेले असते. त्यांनी देह भासावर येण्याची कला आत्मसात केलेली असते आणि त्यांनी स्वतः परलोकाची अनुभूती घेतलेली असते. त्यांचा भौतिक रुपाने शेवट येतो तेव्हा त्यांना कशाची भीती अशा लोकांची शरीररुपी नाव बुडू लागते, तेव्हा असे लोक तरुन जातात.\nबहुतांश लोक या जगात मृत्यूच्या सत्यतेकडे दुर्लक्ष करतात. त्यांचा या जगात अंत समय येतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यांना असे वाटते, बौद्धिक ज्ञान, धनसंपदा, नावलौकिक आणि सत्ता प्राप्त करणे हेच अधिक महत्त्वपूर्ण आहे. पण जेव्हा मृत्यू समीप येतो तेव्हा त्यांना समजते की बौद्धिक ज्ञान आणि सांसारिक धनसंपदा कामी येत नाही. त्याक्षणी त्यांना पश्चाताप होतो की, त्यांनी जीवनात आत्मा, परमात्मा आणि परलोक यांची माहिती करून घेण्यात जास्तीत जास्त वेळ का दिला नाही\nज्या व्यक्ती लहान वयातच अध्यात्माची शिकवण प्राप्त करून घेतात त्या भाग्यशाली आहेत. ते दररोज काही वेळ आपल्या आध्यात्मिक अभ्यासात लावतात. जेणेकरून ते याच जीवनात देहभासावर येण्याच्या कलेत पारंगत होऊ शकतात. त्यांनी जीवनात भवसागर तरून ���ाण्याचा अभ्यास केलेला असतो. दैनंदिन ध्यान अभ्यासाद्वारे आपली आध्यात्मिक कुशलता विकसित होते. जेणेकरून आपण तिथे पोहोचू जिथे आपण आंतरिक आत्मिक मंडलाचा अनुभव घेऊ शकू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/mp-dr-sujay-vikhe-lockdown-statement-ahmednagar", "date_download": "2022-01-28T23:08:48Z", "digest": "sha1:YNVIUW556XE7KGEL42GPTJY5YUAFIV66", "length": 6576, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लॉकडाऊन बोगसपणा, त्याची गरज नाही", "raw_content": "\nलॉकडाऊन बोगसपणा, त्याची गरज नाही\nखा.डॉ. विखे : लोकांनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्यासोबत, लसीकरण महत्वाचे\nदोन वर्षापासून जनता घरात बसून आहे. आता लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमाला गर्दी होतांना दिसत आहे. दुसरीकडे प्रशासन लॉकडाऊन आणि नाईट कफ्यू लावत असून गर्दीच्या ठिकाणी दंड करत आहेत. मात्र, हे चुकीचे असून लॉकडाऊन आणि कफ्यूची आता गरज नाही, हा सर्व बोगसपणा आहे. त्याऐवजी जनतेने आता करोनाला सोबत घेवून जगणे शिकले पाहिजे. करोनापासून बचाव आणि लसीकरण हाच करोनावर मात करण्याचा पर्याय असल्याचे मत भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.\nनववर्षाचे स्वागत यंदाही घरीच\nनगरच्या विळद घाटात खा. डॉ. विखे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आता कितीही निर्बंध लावले तरी उपयोग होणार नाही. लग्न समांरभ आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करणे काही गुन्हा नाही. दोन वर्षे झाली जनता घरात बसून आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले असून यामुळे करोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावणे म्हणजे जनतेला आणखी बेरोजगारीच्या खाईत लोटण्या सारखे आहे. दुसरीकडे लग्न होत राहतील आणि झालेच पाहिजे. एका लग्न समारंभावर अनेकांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरू असतो.\nGood Bye 2021 : करोना, अतिवृष्टी अन् अग्नी तांडव\nलग्नांवर निर्बंध आणून या व्यवसायावर अवलंबून असणार्‍यांनी काय कराचे, त्यांच्या कुटूंबाला काय खाऊ घालयचे. दुसरीकडे लग्नला गर्दी होत आहे. लग्न समारंभ आयोजित करणार्‍या व्यक्तीच्या प्रेमापोटी जनता ओमिक्रॉनचे संकट असतांना गर्दी करत आहेत. त्यातून जनतेचे एकमेंकांवरील प्रेम दिसत असून यामुळे गर्दी होतांना दिसत आहे. जनतेने आता करोनाला सोबत घेवून जगणे शिकले पाहिज. गर्दीच्या ठिकाणी करोना नियमांचे पालन करत लसीकण हा करोनाला रोखण्याचा पर्याय असल्याचे डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.\nदुसरीकडे जर सामान्य लोकांवर गर्दीच्या कारणावरून प्रशासन कारवाई करत असतील मोठ्या लोकांवर देखील कारवाई व्हायला पाहिजे. असे असले तरी प्रशासनाने आता लॉकडाऊन आणि करवाई थांबवली पाहिजे हे सर्व बोगसपण असल्याचे खा. विखे यांनी शेवटी स्पष्ट केले.\nश्रीगोंद्यात चार दुचाकी पेटवल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/tung-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:52:53Z", "digest": "sha1:CHD3YIARGEKYQHVS6WGFEYOTMLAHCRN5", "length": 15038, "nlines": 119, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "तुंग किल्ला माहिती मराठी, Tung Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुंग किल्ला मराठी माहिती निबंध (Tung fort information in Marathi). तुंग किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी तुंग किल्ला मराठी माहिती निबंध (Tung fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nतुंग किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये\nतुंग किल्ल्यावर कसे पोहचाल\nतुंग किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nतुंग किल्ला म्हणजेच कठिणगड हा पुणे जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे.\nतुंग किल्ल्याला कठिणगड किल्ला असेही नाव दिले जाते. लोणावळ्यापासून २४ किमी अंतरावर, पुण्यापासून ६७ किमी, मुंबईपासून १२१ किमी आणि लोहगड किल्ल्यापासून ३१ किमी अंतरावर, तुंग किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पवना धरणाजवळ वसलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला १,०७५ मीटर उंचीवर आहे आणि लोणावळ्यातील सर्वोत्तम आकर्षणांपैकी एक आहे.\nतुंग किल्ल्याला कठिणगड किल्ला असेही नाव आहे. मराठीत कठीण या शब्दाचा अर्थ अवघड असा होतो. चढाई करताना या किल्ल्यावर पोहोचण्याचे अवघड आव्हान अनुभवता येते. हा किल्ला शंकूच्या आकाराचा असून डोंगराच्या काठावर अतिशय अरुंद वाटेने उंच चढण आहे. पवना धरणापासून या किल्ल्यावर जाण्यासाठी ४०० मीटरची चढाई करावी लागते.\nलोणावळ्याहून झाडी धरण-आयएनएस शिवाजी-पेठ शहापूर-तुंगवाडी मार्गे सुमारे 20 किमी पायथ्याशी असलेल्या तुंगवाडी गावात पोहोचता येते. तुंगवाडी गावातून या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सुमार�� ३०० मीटरची चढाई करावी लागते.\nतुंग किल्ला १६०० च्या आधी बांधला गेला. हा किल्ला आदिल शाही घराण्याने बांधला होता पण शिवाजी राजांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. हा एक लहान आहे आणि एका वेळी २०० पेक्षा जास्त सैन्य ठेवण्यास सक्षम नाही.\nबोर घाटातून वाहतुकीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हा किल्ला बांधण्यात आला. मावळ भागातील देशमुखांपैकी एक असलेल्या ढमाले कुटुंबावर तुंग किल्ल्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती. १६६५ मध्ये जयसिंगाने या प्रदेशावर स्वारी केली. दिलरखान आणि इतरांनी तुंग आणि तिकोनाच्या आसपासची गावे उध्वस्त केली, परंतु ते किल्ले जिंकू शकले नाहीत. त्यानंतर पुरंदरच्या तहानुसार कुबडखानाने हलालखान व इतरांसह १८ जून १६६५ रोजी हा किल्ला ताब्यात घेतला.\nआक्रमणादरम्यान, हे किल्ले आक्रमणकर्त्यांना तात्पुरते लक्ष विचलित करण्यास मदत करत असत. त्यामुळे विसापूर आणि लोहगड या प्रमुख किल्ल्यांना आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळेल. या किल्लयाचा उपयोग पूर्वी टेहळणी बुरूज म्हणून काम करत असे कारण गडाच्या माथ्यावरून पवना आणि मुळशी खोऱ्यातील मावळ भागातील बराच भाग दिसतो आणि त्यामुळे गडाच्या माथ्यावरून या भागांवर लक्ष ठेवता येते. ठेवले पाहिजे.\nतुंग किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये\nतुंग किल्ल्याचे तीक्ष्ण, शंकूच्या आकाराचे शिखर तुंग किल्ल्याला अगदी दुरूनही एक प्रमुख खुण बनवते. त्याला अंडाकृती आकार, जाड भिंती आणि असंख्य बुरुज आहेत. गवताळ उतारावरची चढण चढून शिखरावर असलेल्या मंदिराच्या अवशेषांकडे जाते. खडकाळ जिना अनेक फूट खाली पाण्याच्या साठ्याकडे घेऊन जातो. गडाच्या माथ्यावरून लोहगड , विसापूर , तिकोना आणि कोरीगड किल्ले स्पष्ट दिसतात.\nगडाच्या पायथ्याशी हनुमान मंदिर\nगडावर जाताना हनुमानाची मूर्ती\nगडाच्या शीर्षस्थानी असलेले तुंगी माता मंदिर\nगडाच्या माथ्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना आणि कोरीगड किल्ले स्पष्ट दिसतात\nपवना धरणाच्या बांधकामामुळे सध्या किल्ला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.\nतुंग किल्ल्यावर कसे पोहचाल\nलोणावळ्यापासून सार्वजनिक वाहतूक वापरून तुंग किल्ल्यावर पोहोचणे थोडे आव्हानात्मक आहे कारण किल्ल्यावर थेट वाहतूक उपलब्ध नाही. तुम्ही लोणावळ्याहून एम्बी व्हॅलीकडे जाणारी बस पकडू शकता आण�� घुसळखांब गावात उतरू शकता. घुसळखांब गावातून, तुम्हाला तुंगी गावापर्यंत चालत जावे लागेल.\nतुंगी हे गाव किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे. पवना धरणातून बोटीने पायथ्याशी असलेल्या तुंगी गावातही जाता येते. पवना धरणापासून या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी ४०० मीटरची चढाई करावी लागते. पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी १ तास लागतो.\nतुंग किल्ल्यावर जाण्याचा सर्वात स्वस्त आणि सोयीचा मार्ग म्हणजे रेल्वे. तुंग किल्ल्याकडे सर्वात जवळचे रेल्वे-मुख्य लोणावळा रेल्वे स्टेशन आहे. लोणावळा हा तुंग किल्ल्यापासून २२ किमी अंतरावर आहे.\nतुंग किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nजर तुम्ही निसर्गप्रेमी आहेत आणि पवना धरण सुद्धा पाहायचे आहे तर तुंग किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा उत्तम काळ असेल.\nतर हा होता तुंग किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास तुंग किल्ला हा निबंध माहिती लेख (Tung fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/bjp-mla-ram-kadam-ask-cm-gave-their-power-to-sharad-pawar-on-st-worker-strike-meeting/385871/", "date_download": "2022-01-28T22:27:37Z", "digest": "sha1:LACBCGEI7PT5AQMVX6NKGRCXTCX4EJO6", "length": 12818, "nlines": 138, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Bjp mla ram kadam ask cm gave their power to sharad pawar on st worker strike meeting", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी पवारांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचा असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत\nपवारांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचा असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत, राम कदमांचा खोचक सवाल\nशरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.\nपवारांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचा असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत, राम कदमांचा खोचक सवाल\nराज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेतली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीचा आढावा घेतला तसेच संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आवाहन शरद पवारांनी केलं आहे. या बैठकीवर भाजपचे आमदार राम कदम यांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवारांना मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या असतील तर त्यांना मुख्यमंत्री स्वतःचा चार्ज का देत नाही असा खोचक सवाल करत राम कदम यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहन केलं आहे. मात्र शरद पवार यांनी बैठक कशी घेतली असा प्रश्न राम कदम यांनी केला आहे.\nभाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बैठक घेऊन कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि एसटी प्रवाशांना सेवा द्यावी असे आवाहन पवारांनी केलं आहे. शरद पवारांनी एसटीच्या अधिकाऱ्यांची आणि परिवहन मंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली होती. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी कर्मचारी आणि कृती समितीमध्ये एकमत करण्याचा प्रयत्न केला आहे. पवारांनी घेतलेल्या बैठकीवर आता भाजपकडून घणाघात करण्यात आला आहे.\nआमदार राम कदम यांनी ट्विट करत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या बैठकीवर हल्लाबोल केला आहे. राम कदम म्हणाले की, शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत केवळ एकच निदान माफक अपेक्षा आहे की डॉ बाबासाहेबांच्या संविधानाच्या नियमांचे तरी पालन करा, स्वतः च्या मनमर्जी प्रमाणे संविधान आणी घटनेचा ह्या सरकारला अपमान करता येणार नाही असे राम कदम यांनी म्हटलं आहे.\nमाननीय शरद पवाराना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत केवळ एकच निदान माफक अपेक्षा.. pic.twitter.com/bU4pcwHWVq\nहेही वाचा : ST Worker Strike : पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वतः पुढे जाऊन संप मिटवा, पडळकरांचा अनिल परबांना टोला\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nMumbai Extortion Case: वाझे आणि परमबीर सिंहांनी खंडणी उकळलेल्या क्रिकेट बुकी,...\nदिल्लीकरांसाठी दिलासा : कोरोनाचा संसर्ग १४ टक्क्यांनी झाला कमी\nFriendship Day 2021: तुमच्या Best Friendला गिफ्ट करा स्वस्तात मस्त ‘हे’...\nAsha Workers Strike: दरमहा ५ हजार मानधनाची मागणी करत राज्यातील ...\nकोरोना काळात राजेश टोपेंचे उत्तम काम, पण अधिवेशनात बोलणारच – फडणवीस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/netflix-will-bring-cheap-cool-mobile-plan-for-online-viewers/", "date_download": "2022-01-28T23:18:23Z", "digest": "sha1:JR7KQDPA43BIUT265ZX2JSJWM5WVLHDM", "length": 14378, "nlines": 202, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमां��� बदल\nNetflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान\nNetflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे आपल्यापैकी बरेच जण घरातच अडकून पडलेले आहेत. त्यात टीव्हीवर असलेल्या मालिकांचे रिपीट टेलिकास्टमुळे बरेच जण कंटाळले आहेत.\nत्यामुळेच आपल्या काहीजणांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेत घरबसल्या मनोरंजनचा आधार घेत आहे. या दरम्यान नेटफ्लिक्स मनोरंजनाचा अड्डा बनला आहे.\nवेब सीरिजनंतर आता लवकरच नेटफ्लिक्सवर बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपटही रिलीज होणार आहेत. अशात कंपनी सतत नवनवीन स्वस्त प्लॅन्सची घोषणा करत आहे.\nआता मिळालेल्या नव्या माहितीनुसार सध्या भारतात 349 रुपयांच्या नवीन “Mobile+” प्लॅनची नेटफ्लिक्स टेस्टिंग घेत आहे. याद्वारे हाई-डेफिनेशन (HD) व्हिडिओचा अ‍ॅक्सेस केवळ मोबाइलवरच नव्हे तर PC, Mac आणि Chromebook वरही मिळेल. पण, एकावेळेस फक्त एकाच युजरला हा प्लॅन वापरता येणार आहे.\nसॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\nसुनील ग्रोवर च्या ‘सनफ्लॉवर’ चा टिझर रिलीज\nसलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश\nसलमान खान नं नाकारली २५० कोटींची ऑफर\nस्मार्टफोनवर कोणालाही नेटफ्लिक्सचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही भारतात मोबाइल प्लॅनची सुरूवात केली आहे. जर युजर्सचा अ‍ॅड चॉइसला [मोबाइल+ प्लॅन] चांगला प्रतिसाद असेल तरच हा प्लॅन आम्ही जास्त काळासाठी रोलआउट करू, असे या प्लॅनबाबत माहिती देताना कंपनीकडून सांगण्यात आले आहे.\n“Mobile+” नावाने हा प्लॅन असला तरी युजर्स नेटफ्लिक्स कॉम्प्युटरवरही बघू शकतील. एकाच व्यक्तीच्या वापरासाठी मोबाइल+ आहे. एकापेक्षा जास्त व्यक्तींना या प्लॅनवर नेटफ्लिक्सचा वापर करता येणार नाही.\nटेस्टिंगसाठी सध्या हा 349 रुपयांचा प्लॅन काही निवडक युजर्ससाठीच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.\nचीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग\nसुशांतच्या आयुष्यावर आधारित Suicide or Murder चा फर्स्ट लूक रिलीज\nपाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी\nनेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक\nअ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक \nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nसॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\nसुनील ग्रोवर च्या ‘सनफ्लॉवर’ चा टिझर रिलीज\nसलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश\nसलमान खान नं नाकारली २५० कोटींची ऑफर\nराधे नंतर आता ‘मैदान’ OTT Platform वर रिलीज\nमोबाइल क्षेत्राचा GPRS ते 5 G प्रवास\nमराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत महेश मांजरेकर\nमनोरंजन क्रांतीचे उत्तम उदाहरण म्हणजे OTT\nमंदीत Smartphone मार्केटमध्ये चांदी\nदिवाळीच्या मुहूर्तावर येणार अक्षय कुमार चा लक्ष्मी बॉम्ब\nलॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक\nदिवाळीत सोन्याचे दर स्वस्त होणार की महाग \nIRCTC चे i Pay लाँच लगेचच मिळणार रिफंड\nयेऊर जंगलात भरकटले युवक, शोध घेण्यास यश\n[…] Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान […]\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/news-for-google-pay-and-paytm-users/", "date_download": "2022-01-28T23:48:55Z", "digest": "sha1:IOWSGRY75CQZ4TTTRMXJRZOGKU3AXXSR", "length": 13870, "nlines": 117, "source_domain": "mhlive24.com", "title": "Google Pay आणि Paytm वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/Google Pay आणि Paytm वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी\nGoogle Pay आणि Paytm वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी\nMHLive24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- डिजिटल पेमेंटचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे आणि गुगल पे आणि पेटीएम सारख्या अॅप्सद्वारे व्यवहार वाढत आहेत. या दोन्ही पेमेंट अॅप कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी फीचर्समध्ये सातत्याने सुधारणा करत आहेत. आता त्यात एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे.(Google Pay)\nपेटीएम आणि गुगल पे वापरकर्ते त्यांचे बिल विभाजित करू शकतात आणि नंतर बिलाचा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे देऊ शकतात. एक ऑटो पर्याय देखील असेल ज्यामध्ये संपूर्ण रक्कम कॉन्टॅक्ट मध्ये समान रीतीने विभागली जाईल. जाणून घ्या सविस्तर…\nGoogle Pay उघडा आणि मेन पेजवरील नवीन पेमेंट पर्यायावर क्लिक करा.\nएक नवीन स्क्रीन उघडेल. या स्क्रीनवर ‘ट्रान्सफर मनी’ टॅबखाली ‘न्यू ग्रुप’ पर्याय दिसेल.\n‘न्यू ग्रुप’ ऑप्शनवर क्लिक केल्यावर, एक नवीन स्क्रीन दिसेल ज्यावर सर्व संपर्कांची नावे दर्शविली जातील.\nया स्क्रीनवर, ज्याच्यासोबत तुम्हाला बिल शेअर करायचे आहे, तुम्ही त्या कॉन्टॅक्टला ग्रुपमध्ये अॅड करू शकता.\nपुढील स्क्रीनवर तुम्हाला गटाचे नाव देण्यास सांगितले जाईल.\nआता ग्रुप तयार झाल्यावर, वापरकर्त्यांना तळाशी ‘स्प्लिट अ एक्सपेन्स’ बटण दिसेल. जेव्हा तुम्ही विभाजित करावयाची रक्कम भरता, तेव्हा ती एकतर गटातील सदस्यांमध्ये समान रीतीने विभागली जाईल किंवा रक्कम कोणत्या संपर्कात भरायची आहे त्यानुसार तुम्ही सेट करू शकता.\nयेथे जर तुम्हाला ग्रुपमधील कोणत्याही व्यक्तीने बिल भरावे असे वाटत नसेल तर तुम्ही ते अनचेक करू शकता.\nपॅरामीटर सेट केल्यावर, ‘Send Request’ वर क्लिक केल्यानंतर पेमेंट रिक्वेस्ट पाठवली जाईल.\nपेटीएम अॅप उघडल्यानंतर, यूजर्सना राइट स्वाइप प करावे लागेल आणि संभाषण पृष्ठावर जावे लागेल.\nतळाशी ‘स्प्लिट बिल’ हा पर्याय दिसेल. ते क्लिप केल्यावर, एक नवीन पृष्ठ दिसेल, जिथे रक्कम विभाजित करण्याचा आणि संपर्क निवडण्याचा पर्याय असेल.\nसंलग्न पृष्ठावर, वापरकर्ते ऑटो स्प्लिटची निवड करू शकतात ज्यामध्ये सर्व संपर्कांमध्ये समान रक्कम विभागली जाईल. याउलट, वापरकर्ते व्यक्तिचलितपणे प्रत्येक संपर्काला देय रक्कम निवडू शकतात.\nनिवडल्यानंतर पेमेंट रिक्वेस्ट पाठवली जाईल.\nग्रुप मुख्य पेज वरील रकमेवर क्लिक केल्यास स्प्लिटची माहिती मिळेल. याशिवाय, येथे तुम्ही कोणत्या संपर्काने पैसे भरले हे देखील पाहू शकाल.\n👍🏻 ��ाज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्��ा बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/tower-tarot-card", "date_download": "2022-01-28T21:51:22Z", "digest": "sha1:X6672264YQQNAGCG3NXTUVALWNPQJRGF", "length": 19870, "nlines": 66, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "टॉवर टॅरो कार्ड - चिन्ह निवडा", "raw_content": "\nटॅरो कार्ड अर्थ, प्रेम, उलट आणि बरेच काही x टॅरो कार्ड: टॉवर\nकीवर्ड: सामूहिक, स्वातंत्र्य, विनाश, घसरण सोडून, ​​रचना गमावणे\nपुष्टीकरण: मी माझा भीती सोडतो आणि माझा आत्मा विश्वासात उघडतो.\nयाचा अर्थ: सामान्य - प्रेम - करिअर - आरोग्य\nवेळ रेखा: मागील - उपस्थित - भविष्य\nहाताने बनविलेले, उंच अंगभूत, टॉवर आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण, स्थिर आणि सुरक्षित काहीतरी तयार करण्याचा मानवी प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करतो जे कदाचित सामूहिक, निसर्गाची शक्ती किंवा विश्वाच्या हेतूने खंडित होऊ शकेल. जेव्हा आपल्या दृढ विश्वासामुळे परिस्थिती तुटू शकते आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण असते तेव्हा हे कार्ड दर्शवते. जर आपण आपले जग प्रगल्भ नाही आणि आपल्या आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आमचे सर्वात व्यावहारिक आधार या दोहोंच्या आधारे तयार केले आहे तर आपल्या पायाखालची जमीन हादरेल. चुकीचे दगड ठेवल्यास या जगातील आपले स्थान तसेच पडले आहे, जिथे आपले खरे, अस्सल व्यक्तिमत्व कधीच पहिले नव्हते. सुरक्षितता केवळ विनामूल्य, मुलासारख्या भावनांमध्येच आढळेल, जरी ते आमच्या आहेत तोपर्यंत ते दु: खी किंवा ओझे असू शकतात. जीवनाची इतर सर्व क्षेत्रे, व्यक्तिमत्त्व, परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आणि सामर्थ्यवान आणि उच्च स्थानांवर पोहोचण्याचे मार्ग जवळजवळ पडणार आहेत त्यामुळे आपल्या सर्वांच्या वेदनादायक आणि सुंदर वैभव���त स्वत: चा मुख्य चेहरा समोर येऊ शकतो. जर आमच्या महत्वाकांक्षा व ध्येये अप्रामाणिक आणि खोटी बतावणी ठेवण्यात आली असतील तर जे आपण बांधले आहे ते कधीही टिकू शकत नाही. सैतानाचे अनुसरण केल्यामुळे, आपण आपल्या स्वतःच्या चुकीच्या दिखाव्यावर अवलंबून राहिलो तर गोष्टी कशा खाली पडतील हे दर्शविते.\nअगदी प्रतीकात्मकपणे, टॉवर इन लव्ह रीडिंगमध्ये कार्ड्सचा टॉवर कोसळण्याविषयी, मोहात पडणे हे सर्वात सामान्य प्रकटीकरण आहे. बोंडच्या उद्दीष्टाबद्दल आणि विचारलेल्या प्रश्नावर प्रश्न विचारला जाणे आवश्यक आहे आणि हे कार्ड कदाचित दर्शविते की भागीदार एकमेकांशी गुंतलेले आहेत, कधीकधी अगदी लग्न देखील करतात कारण ते एकमेकांना बिनशर्त प्रेम करण्याऐवजी चांगले दिसतात. जरी ते एखाद्या ध्येयाबद्दल परस्पर आदर वाटू शकतात, परंतु त्यांच्या जोडीदाराच्या निवडीतून अपरिहार्य एकाकीपणाचा सामना करावा लागतो तेव्हा त्रास होतो. स्वतःचे विश्वाचे संबंध अशा प्रकारचे आव्हान आहे जसे की त्यांच्या अचेतन जगानेदेखील जीवनातून काहीतरी शोधण्यासाठी सामायिक कार्यात एकत्र केले आहे.\nएखाद्याच्या व्यवसायाच्या क्षेत्रासाठी परिस्थिती अत्यंत कठीण असते जेव्हा ती उच्चस्तरीय कारणांशिवाय स्थिती किंवा वित्तपुरवठा करण्यासाठी बनविली जाते तेव्हा टॉवरमुळे प्रचंड ताण येऊ शकतो आणि संपूर्ण रचना कोसळते, एक तुटलेली, एकटी राहते आणि व्यावसायिकांपासून दूर ठेवते. जग ते सवय आहेत. जेव्हा आपण सत्याची ओळख बनवणार आहोत, कौटुंबिक व्यवसाय करू द्या जे आपल्याला प्रेरणा देत नाहीत, अधिकारी व आपल्या पूर्वजांना निराश करतात, केवळ कोणत्याही संरचना आणि प्रणालीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवरच्या विश्वासाच्या आधारे उंच होऊ शकतात. यश. हे एकान्त कारावास किंवा आमच्या पूर्वीच्या संरचनांमध्ये केलेल्या चुका आणि चुका पाहण्याची संधी असू शकते जेणेकरून आम्ही निरोगी पायावर एक नवीन बांधू शकू.\nवृश्चिक आणि कर्करोग प्रेम सुसंगतता\nसामूहिक आणि नशिबात येणा .्या प्रभावाचे प्रतिनिधित्व करीत टॉवर काही गंभीर आरोग्यविषयक समस्या जाहीर करू शकेल, जे आघाताच्या एका बिंदूपासून पुढे गेले आहेत आणि अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या प्रकटीकरणांपर्यंत पोहोचू शकतात ज्या कोणालाही या समस्येचे मूळ विषय समजत नाहीत. जर आपण आपले शरी�� टिकवून ठेवू इच्छित असल्यास आणि आपल्या स्वतःच्या विनाशकारी प्रवृत्तींपासून सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर त्यास सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. आपल्या अंत: करणात ज्या अराजकाची अंमलबजावणी होते त्यामुळे आपल्या फुफ्फुसात आणि गंभीर आंतरिक अवयवांमध्ये गंभीर अराजकता उद्भवू शकते.\nटॉवर कार्डद्वारे आणलेल्या अनागोंदीचे प्रमाण त्याच्या वरच्या बाजूस किंवा उलट स्थितीनुसार नक्की बदलत नाही, परंतु तणावाचा सामना करण्याची आमची क्षमता उलट सेटिंगमध्ये विचलित होऊ शकते. आपल्या हेतूची भावना त्याच्या मूळ गोष्टीकडे झेप घेत असताना, आपल्या जीवनातील परिस्थिती कशा धोकादायक वाटू शकते याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकतो आणि कसे जाणवू शकतो हे ते सूचित करते. आपल्या स्वतःचे रक्षण करणे, एकटे वेळ घालवणे आणि आपल्यासारख्या जगाचे अस्तित्व आपल्यासारखे पडले तरी काही फरक पडत नाही याची आपल्याला प्रेरणा व प्रेरणा देणा things्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करण्याचे आपले आमंत्रण आहे. हे पृथ्वीवरील नरक समोर आहे जे आपण आपल्या आतील सत्याचा त्याग केला तर आपल्यास अपरिहार्य बाह्य बदलांच्या पुनरुत्पादक परंतु विध्वंसक शक्तीसह सामोरे जाणा unlike्या कार्डांऐवजी अंधारात राहून जीवन मिळते.\nमागील - टॉवर कोठे शोधता येईल ही उत्तम जागा आहे. यावरून हे दिसून येते की आपण आपला संपूर्ण अराजकता कशी हाताळली ज्यामुळे आपला पाया आणि आपले संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलू शकले, परंतु आपण जिवंत राहिलो आहोत आणि आपण आहोत त्या ठिकाणाहून हे स्पष्ट होते. आयुष्यात काहीतरी करण्याचा हेतू अजूनही येथे आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही, त्यांनी आम्हाला दाखवून दिले की आपण कुठे चुकलो आहोत, पुन्हा कशावर अवलंबून राहू नये आणि जर पृथ्वीवरील आपल्या मिशनचा आणि खर्‍या कॉलिंगचा संबंध नसेल तर आपले हेतू कशा प्रकारे खंडित होऊ शकतात. आमच्या अंतःकरणाच्या मुलाच्या इच्छांची आणि प्रतिभेची.\nउपस्थित - टॉवरने आता आपले रंग देताना गोष्टी अस्ताव्यस्त आणि मोडकळीस येत आहेत, जर आपण त्या संरचित आणि पुरेसे स्थिर न केल्यास आपल्या जीवनातील महत्त्वाच्या पायाचा धोका आहे. यामध्ये सावधगिरी बाळगणे, पावसाळ्याच्या दिवसासाठी काहीतरी सोडणे, दीर्घ मुदतीच्या प्रकल्पातील अपयशाची शक्यता आणि वैयक्तिक सीमांवर आणि आमच्या आराम क���षेत्रावरील खोल घुसखोरीचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे. यामुळे आपण आपल्या पायाखालची जमीन गमावतो, बाह्य गोष्टी गमावतो आणि भौतिक जगाचे आशीर्वाद गमावतो आणि आपला सर्वात मोठा हेतू आणि प्रयत्नांचा शोध घेतो, स्वत: वर प्रेम करतो आणि ज्या आनंदामुळे आपल्याला बाह्य रचनेशिवाय सावलीत राहण्यास व आपले रक्षण करण्यास मुक्त राहते. .\nभविष्य - आपल्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट आणि आज आपण ज्यावर कार्य करीत आहोत त्या कदाचित खाली पडल्या, अदृश्य झाल्या आणि गेल्या गेल्या, तर आपण काय करावे आमच्या भविष्यकाळात सेट केलेले टॉवर कार्ड हे घोषित केले गेले आहे, जे केवळ पवित्र आणि मुलासारखे हेतू, मूल्ये आणि कार्ये करत नाही. आपल्या बाह्य प्रणालीवर किंवा सामाजिक वर्तुळावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवर विसंबून राहण्याची ही वेळ आहे, कारण आपलं व्यक्तिगत जग आपल्या व्यक्तिगत स्थिरतेची मागणी करत आहे, या प्रत्येकाशिवाय आणि बर्‍याच लोकांमध्ये सामायिक अशा अंधुक विश्वासांशिवाय.\nहे कार्ड केवळ १ thव्या शतकापासून भविष्यकाळात वापरले जात असले तरी पूर्वी शतके खेळण्यात हे वापरले जात असे. सुरुवातीच्या पेंट केलेल्या डेकमध्ये हे कार्ड नसते आणि काही फरकाने ते डेकचा भाग असूनही वगळले गेले होते. कालांतराने कार्डचे चित्रण बरेच बदलले आहे, परंतु ते जळत आणि अग्नीच्या प्रतिमेवर टिकून राहिले आहे, काही विशिष्ट परिस्थितींना आमच्या नियंत्रणाबाहेर ठेवलेले उद्दीष्ट आणि पुढाकार हे प्रतीकात्मकपणे दर्शवित आहे. कार्डच्या काही आवृत्त्यांमध्ये त्या लोकांमध्ये नग्न लोक होते, इतरांनी दियाबलला ज्वलंत इमारत असलेल्या नरकाच्या तोंडावर दियाबल दाखवले, या सर्वांच्या आधीच्या कार्डचा एक नैसर्गिक परिणाम म्हणून आला आहे. एका वेळी, तो टॉवर ऑफ बॅबेलच्या बायबलसंबंधी कथांचा एक संदर्भ असल्याचे मानण्यात आले होते, जे मानवनिर्मित आणि देवाने नष्ट केले होते. मिन्चिएट ही आवृत्ती ईडन आणि गार्डन ऑफ ईडनमधून हव्वा आणि आदम यांना हद्दपार करण्यासाठी प्रतिनिधित्व करते.\nमी वाचतो मेष साइन इन करा मकर मत्स्यालय\nमिथुन राशि राशीची साइन राशी\nमकर राशीची राशी मकर राशीची राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\n6 जुलै रोजी कोणत्या राशीचे चिन्ह आहे\nमेष पुरुष आणि कु��भ स्त्री\nमेष पुरुष आणि वृषभ महिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-technowon-vegetable-preserving-methods-47744", "date_download": "2022-01-28T22:30:04Z", "digest": "sha1:DAALMWEXTKSTUHPNIQKSAV6FXCVHUEHH", "length": 29770, "nlines": 183, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, Technowon, vegetable preserving methods | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक पद्धती\nनाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक पद्धती\nबुधवार, 27 ऑक्टोबर 2021\nभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी काढणीपश्‍चात होणारे नुकसान मोठे असते. त्यामुळे भाज्यांच्या दरामध्येही चढ-उतार वेगाने होतात. योग्य तंत्रज्ञानाचा वापरातून काढणीपश्‍चात योग्य काळजी घेतल्यास नाशवंत भाज्यांचे नुकसान टाळणे शक्य होईल.\nभाजीपाला हा नाशीवंत घटक असून, काढणीनंतर त्वरित त्यांच्या खराब होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. शेतात काढणी झाल्यानंतर प्रक्रिया करण्यापूर्वीपर्यंतच्या काळामध्ये अनेक बदल होत असतात. त्यातून पोषक घटकही कमी होऊ शकतात. शक्यतो ताज्या स्वरूपातील किंवा किमान प्रक्रियेतून भाज्या व फळे साठवण्याची गरज आहे. सूक्ष्मजीवांच्या वाढीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी एक किंवा अनेक सौम्य प्रक्रिया तंत्राचा वापर करण्याची आवश्यकता असते. अशा संरक्षित प्रक्रियायुक्त फळे, भाज्यांना चांगली मागणी मिळू शकते.\nभाजीपाला काढणी ही योग्य पक्वतेच्या अवस्थेतच केली पाहिजे. अपरिपक्व किंवा अतिपक्व अशा दोन्ही अवस्थेत काढणी केल्यास गुणवत्ता कमी होते. काढणीपश्‍चात भाज्यांची आकार, वजन व परिपक्वतेनुसार निवड व वर्गवारी करावी. त्यानंतर भाज्या स्वच्छ धुवाव्यात. आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण करून घ्यावे. काही भाज्या किंवा फळातील आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी मेणाचे आवरण (वॅक्सिंग) दिले जाते.\nपर्यायी आधुनिक एकत्रित प्रक्रिया पद्धती :\nकाढणीपश्‍चात रोगकारक सूक्ष्मजीव नियंत्रणासाठी विकिरण तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. त्याकरिता भाजीच्या प्रकारानुसार योग्य प्रमाणात आयनीकरण रेडीएशन वेगवेगळ्या प्रमाणात दिले जातात. ��ामान्यपणे बहुतेक भाज्या कमाल २.२५ केजीवाय पर्यंत रेडिएशनचा डोस सहन करू शकतात. त्यापेक्षा जास्त क्षमतेने वापर केल्यास भाज्यांचे संवेदी गुणधर्म बदलू शकतात. भाज्या अधिक काळ टिकवण्यासाठी नियंत्रित तापमान, वायुविजन युक्त वातावरण, किरणोत्सर्गाने निर्जंतुकीकरण यांचा उपयोग होतो. प्रक्रियेदरम्यान अन्न आणि आसपासच्या वातावरणातील आर्द्रता ही सूक्ष्मजीवांच्या किरणोत्सर्गाप्रती असलेल्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकते. उच्च सापेक्ष आर्द्रता किंवा खाद्य पदार्थातील पाण्याचे अधिक प्रमाण यामुळे किरणोत्सर्गाचा प्रभाव कमी होऊ शकतो.\nभाज्यांचे शीतकरण (रेफ्रिजरेशन) ः\nशीतकरणाच्या प्रक्रियेमुळे भाज्यांना खराब करणाऱ्या रोगकारक सूक्ष्मजीवांची वाढ मंदावते. प्रत्येक भाजी व फळांसाठी शीतकरण तापमान वेगळे असले तरी सामान्यतः ४ अंश सेल्सिअस तापमानाला सूक्ष्मजीवांच्या वाढीचा वेग कमी होतो. पारंपरिक शीतकरण पद्धतीमध्ये तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि हवेची हालचाल या बाबींवर नियंत्रण ठेवले जाते. कारण हे तीनही घटक अधिक पाण्याचे प्रमाण असलेल्या भाजीपाल्यावर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा भाजीपाल्यासारख्या नाशवंत व उच्च आर्द्रतायुक्त शेतीमालाच्या जतनासाठी शीतकरण पद्धतींवर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही.\nसुधारित वातावरणाचा उपयोग :\nशेतीमालाच्या साठवणीसाठी सुधारित सुरक्षित वातावरण निर्माण केले जाते. उदा. वायू काढून टाकणे किंवा उपयुक्त वायू मिसळणे इ. सुधारित वातावरणात सामान्यतः ऑक्सिजनची पातळी कमी ठेवली जाते. त्याऐवजी कार्बन डायऑक्साइड किंवा नायट्रोजनची पातळी उच्च प्रमाणात ठेवली जाते. यामुळे चयापचयाची प्रक्रिया विशेषतः श्‍वसनदर कमी होतो. भाज्यांचा साठवण कालावधी वाढतो. ही पद्धत शीतकरण पद्धतीसोबत वापरता येते. जैवरासायनिक बदलांशी संबंधिक बदल जसे भाज्यामधील पोषकतत्त्वांमध्ये घट होते व भाज्यांमध्ये रचनात्मक बदल होतो. सुधारित वातावरणाचा उपयोग केल्यास काढणीपश्‍चात रोगजनकांवर आणि कीटकांच्या नियंत्रणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. काही भाजीपाल्यावर शीतकरण प्रक्रियेतील थंडाव्यामुळे नुकसान होते. पर्यायी पद्धत म्हणून सुधारित वातावरण उपयोगी ठरते. उदा. बटाटे साठवण्यासाठी शीतकरणाचा वापर केल्यास त्यावर काळ��� डाग पडतात. हे टाळण्यासाठी सुधारित वातावरण तंत्राचा वापर बटाटा साठवणीसाठी फायदेशीर ठरू शकतो.\nखाद्ययोग्य किंवा प्रतिजैविक द्रवपदार्थात अन्न साठविण्याच्या पद्धतीला पिकलिंग असे म्हणतात. त्यात भाज्या ब्राइन द्रावणामध्ये बुडवून ठेवल्या जातात. यात भाजीपाला दीर्घकाळ सुरक्षित राहत असला, तरी ब्राइन द्रावणातील उच्च क्षारांमुळे भाज्यांचे स्वाद, रंग आणि पोत बदलतात.\nपिकलींगच्या पद्धती ः१) मोठ्या बॅरलमध्ये पहिले दहा दिवस ८ ते १० टक्के मिठाच्या द्रावणामध्ये भाजीपाला भिजवून ठेवतात. त्यानंतर पुढे सहा आठवड्यापर्यंत मिठाचे प्रमाण हळूहळू १६ टक्क्यांपर्यंत वाढवले जाते. पुढे या भाज्यांचा वापर करण्यापूर्वी त्यावरील मीठ धुऊन जाण्यासाठी भाज्या धुतल्या जातात.\n२) भाज्या ५ टक्के व्हिनेगर आणि ३ टक्के मीठ असलेल्या काचेच्या भांड्यात पॅकिंग करतात.\n३) साधारणत: ८० ते ९० अंश सेल्सिअस तापमानावर २ ते १० मिनिटांसाठी भाज्या अर्धवट शिजवल्या जातात. त्यानंतर ३ टक्के मीठ, ६ टक्के व्हिनेगर आणि ५ टक्के साखर यांच्या मिश्रणात पॅकेजिंग केले जाते.\nभाज्यांची किण्वन प्रक्रिया ही सामान्यतः २ ते ३ आठवड्यांपर्यंत चालते. दरवेळी पाण्यासोबत पूर्णपणे विरघळलेले मीठही भाज्यांमधील पाणी काढताना निघून जाते. त्यामुळे या प्रक्रियेत ३ ते ५ टक्के एवढी मिठाची सांद्रता राखण्यासाठी मीठ वारंवार मिसळणे गरजेचे असते. कमी प्रमाणात मीठ वापरले गेल्यास लॅक्टिक ॲसिड किण्वन तयार होते. या प्रक्रियेदरम्यान जिवाणू भाज्यांमधील नैसर्गिक उपलब्ध शर्करेला लॅक्टीक ॲसिडमध्ये रूपांतरित करतात. तयार झालेले लॅक्टिक ॲसिड मिठासोबत मिसळले गेल्यामुळे जिवाणूंची वाढीस प्रतिबंध होतो.\nफळभाज्या आणि पालेभाज्या निर्जंतुकीकरण आणि प्रक्रियेनंतर हवाबंद डब्यात पॅकिंग करण्याच्या तंत्रास ‘कॅनिंग’ असे म्हणतात. या तंत्राद्वारे भाज्यांचा साठवणूक काळ वाढविण्यास मदत मिळते. योग्य पक्वतेच्या भाज्यांची काढणी केल्यानंतर त्यांचे वर्गीकरण करून घ्यावे लागते. कारण कमी अधिक पक्वतेच्या स्थितीमुळे भाज्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते. निर्जंतुकीकरणानंतर भाजीपाला ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यांमध्ये भाजीपाला प्रकारानुसार ५ ते १५ मिनिटे ठेवून त्वरित थंड पाण्यामध्ये ठेवले जाते. याला ब्लांचि��ग म्हणतात. यामुळे भाज्यांचा रंग, पोत, चव टिकवून ठेवता येते. त्यानंतर वजन करून भाज्या कॅनमध्ये किचिंत पोकळी ठेवून भरले जातात. कॅन पूर्णपणे सीलबंद करण्याआधी त्यातील हवा संपूर्णपणे बाहेर काढून टाकावी लागते. कॅनमधील ऑक्सिजन पूर्णपणे बाहेर काढल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते. सीलबंद कॅन उच्च तापमानात काही वेळ ठेवून, पुन्हा सामान्य तापमानापर्यंत थंड केले जातात. यामुळे भाजीपाल्याचा पोत, रंग, चव टिकवून ठेवता येतो. हे हवाबंद कॅन नैसर्गिक तापमानातही ठेवूनही सुमारे वर्षभर भाजीपाला टिकू शकतो.\nभाजीपाला शून्य अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानाला गोठवल्या जाऊ शकतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम भाजीपाला ब्लांचिंग करून घ्यावा. (गरम पाण्याता काही वेळ ठेवून तो एकदम थंड पाण्यात टाकणे) त्यानंतर भाज्या गोठवण्यासाठी ‘आयक्यूएफ’ (फ्रीज) व ब्लास्ट फ्रिज या तंत्रांचा वापर करता येतो.\n१) आयक्यूएफ तंत्रामध्ये उणे १८-२३ अंश सेल्सिअस एवढे तापमान ६ ते ८ मिनिटांसाठी नियंत्रित केले जाते. त्यासाठी थंड हवेचा प्रवाह सोडला जातो. भाजीचे तापमान उणे १८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानंतर ते गोठतात.\n२) ब्लास्ट फ्रिज तंत्रामध्ये स्टीलच्या ट्रेमध्ये भाज्या ट्रॉलीद्वारे ब्लास्ट फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. त्यात थंड हवेचा प्रवाहाचा सोडला जातो. भाजीपाल्याचे तापमान १८-२३ अंश सेल्सिअस इतके येण्यास साधारण ६ ते ८ तास लागतात. अशा पद्धतीने गोठवलेला भाजीपाला हा वर्षभर चांगला राहतो. कोणत्याही रसायनांच्या वापराशिवाय केवळ तापमान नियंत्रणातून सूक्ष्मजीवांची वाढ, विकास वा सक्रियता यावर नियंत्रण मिळवता येते. मागणीनुसार योग्य वजन, आकाराच्या बॅगेत भाज्या पॅक करून उणे १८ अंश सेल्सिअस तापमानास शीतगृहामध्ये ठेवले जाते.\n(सहायक प्राध्यापक, अन्न सूक्ष्मजीवशास्त्र आणि सुरक्षा विभाग, के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)\nयंत्र machine फ्रिज शेती farming ऑक्सिजन साखर विकास विभाग sections वाघ\nनाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक पद्धती\nनाशीवंत भाज्या टिकविण्यासाठी आधुनिक पद्धती\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात ��ज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nमध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...\nविविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...\nपेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात रोपे पुनर्लागवड यंत्र २...\nपूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या...शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची...\nछोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची...उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या...\nहायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्राद्वारे १२...गेल्या काही वर्षामध्ये प्लॅस्टिक हे जीवनाचे...\nपेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...\nशास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...\nगहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...\nअवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...\nसांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...\nकेंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....\nचावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...\nयांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...\nगावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...\nआता स्वतःच करा माती परीक्षण कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...\nट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...\nनव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क��षारपड...\nएकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...\nनव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/four-warkaris-women-death-in-accident-on-pune-mumbai-expressway-zws-70-2697081/lite/", "date_download": "2022-01-28T22:42:09Z", "digest": "sha1:KLPRNGWEC6RGNDDH5Y2EMYJF6ZRBEF3C", "length": 15660, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "four warkaris women death in accident on pune mumbai expressway zws 70 | चार महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू", "raw_content": "शनिवार, २९ जानेवारी, २०२२\nचार महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू ; पुणे-मुंबई महामार्गावर दुर्घटना; २४ जखमी\nचार महिला वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू ; पुणे-मुंबई महामार्गावर दुर्घटना; २४ जखमी\nजखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nWritten by लोकसत्ता टीम\nलोणावळा : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर साते गावाजवळ शनिवारी सकाळी आळंदीला निघालेल्या पायी दिेडीत टेम्पो शिरून चार महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nअपघातात २४ वारकरी जखमी झाले असून दिंडीत सहभागी झालेले वारकरी रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, उंबरे परिसरातील आहेत. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nविश्वस्त संस्थेवर ‘हमीद-मुक्ता गटा’चा ताबा; ‘महाअंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप\nखंबाटकी घाटातील नव्या बोगद्याच्या अंतिम खोदाईचा प्रारंभ\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश\nराज्यात ७२०० पोलिसांची भरती-गृहमंत्री\nसविता वाळकू येरम (वय ५५), जयश्री आत्माराम पवार ( ५४ ), विमल सुरेश चोरघे ( ५०), संगीता वसंत शिंदे (५६ ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.\nखोपोली भागातील वारकरी उंबरे येथील माऊली कृपा ट्रस्टचे लक्ष्मणमहाराज येरम यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीत सहभागी होतात.\nआळंदीला दरवर्षी कार्तिक महिन्यात वारीचे आयोजन करण्यात येते. शनिवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी सातच्या सुमारास मावळ तालु्क्यातील साते गावाजवळ भरधाव टेम्पो दिंडीत शिरला.\nअपघाताची माहिती मिळताच त्वरित पोलिसां��ी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान येरम, पवार, चोरघे, शिंदे यांचा मृत्यू झाला.\nयाप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nअलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात मद्याची पार्टी ; कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी\nराज्यात करोनास्थिती पूर्ण नियंत्रणात\n‘अग्निशमन’कडून ‘ना हरकत’ घेतल्याची खातरजमा करण्याची ग्वाही\nबारा आठवड्यांची अंतिम मुदत ३ फेब्रुवारीला समाप्त\nआमदारांचे निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, महाविकास आघाडीला धक्का\nआठ हजार शिक्षक बोगस; योग्यता नसताना लाच देऊन उमेदवार पात्र\nदेशमुखांविरोधातील ‘ईडी’च्या आरोपपत्राची न्यायालयाकडून दखल\nलोकप्रतिनिधींकडून मुत्सद्देगिरी अपेक्षित, दिवाळखोरी नव्हे ; आमदारांच्या वर्तनावर सर्वोच्च न्यायालयाचे परखड निरीक्षण\nकरोनाकाळात घराचे नूतनीकरण करताना..\n‘लगीनघाई’मधून कुटुंबातील ज्येष्ठ फसवणुकीच्या चक्रात\nविश्वस्त संस्थेवर ‘हमीद-मुक्ता गटा’चा ताबा; ‘महाअंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप\n‘सरकारच्या वित्तीय तुटीत यंदा वाढ नसणे हा शुभसंकेतच’; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पातील संभाव्य तरतुदींचा वेध\nवयाच्या ९व्या वर्षी ‘हा’ मुलगा फिरतोय प्रायव्हेट जेटमधून; आहे जगातील सर्वात कमी वयाचा अरबपती\nPhotos: आदिवासी पाड्यातील व्हायरल फोटोची दखल घेत आदित्य ठाकरे थेट नाशिकमध्ये पोहचतात तेव्हा…\nबॅंकर असलेल्या मौनी रॉयच्या पतीच्या संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर���णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nविश्वस्त संस्थेवर ‘हमीद-मुक्ता गटा’चा ताबा; ‘महाअंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप\nखंबाटकी घाटातील नव्या बोगद्याच्या अंतिम खोदाईचा प्रारंभ\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश\nराज्यात ७२०० पोलिसांची भरती-गृहमंत्री\nजयंत पाटील यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये अस्वस्थता\nसोलापुरात शाळा सुरू करण्याचा निर्णय येत्या आठवडय़ात\nनितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी\nदक्षिण आशियाई शिक्षण परिषदेचा पारनेर महाविद्यालयास पुरस्कार\nकयाधू नदीचे पाणी इतरत्र वळविल्यास गंभीर परिणाम\nशिवसेनेने भाजपची मदत घेतल्यास निवडणुकीत धडा शिकवू; सुनील तटकरे यांनी शिवसेनाविरोधात रणशिंग फुंकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcntda.org.in/marathi/citizen_charter.php", "date_download": "2022-01-28T21:35:44Z", "digest": "sha1:WK3W6BRSX7T3J4WETY6GTZM6HSJMALCJ", "length": 6424, "nlines": 107, "source_domain": "www.pcntda.org.in", "title": ":: पिंपरी-चिंचवड न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथोरिटी ::", "raw_content": "\nमुख्य कार्यकारी अधिकारी कक्ष\nप्रशासन व भांडार विभाग\nलेखा व वित्त विभाग\nतात्पुरती सेवा जेष्ठता यादी-202१\nसेवा पुरविणारे अधिकारी /कर्मचारी\nयांचे नाव व हुद्दा\nसेवा पुरविण्याची विहित मुदत\nसेवा मुदतीत ना पुरविल्यास\nअधिकाऱ्याचे नाव व हुद्दा\n((एक खिडकी योजनेत सादर केलेला अर्ज परिपूर्ण असल्यास विहित कालावधीत))\n१) कर्जासाठी ना हरकत दाखला .\n२) पाच वर्षाच्या आतील मिळकत हस्तांतरणे .\n३) पाच वर्षांपुढील मिळकत हस्तांतरणे .\n४) वारसाचे नाव मिळकतीस लावणे\n५) कुटुंबातील व्यक्तीचे नाव लावणे .\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी\n(एक खिडकी योजनेत सादर केलेला अर्ज परिपूर्ण असल्यास विहित कालावधीत)\n२) भाडेपट्ट्यापासून पाच वर्षाचे आतील मिळकत हस्तांतरणे\n३) भाडेपट्ट्यापासून पाच वर्षापुढील मिळकत हस्तांतरणे\n४) वारसाचे नाव मिळकतीस लावणे\n५) कुटुंबातील व्यक्तीचे नाव लावणे\n६) कर्जासाठी ना हरकत दाखला .\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी\n(एक खिडकी योजनेत सादर केलेला अर्ज परिपूर्ण असल्यास विहित कालावधीत)\n१) रहिवासी ,व्यापारी , औद्योगिक स्वरूपाच्या वापराच्या वीज मीटर करिता ना हरकत प्रमाणपत्र देणे\nकार्यकारी अभियंता ,विदुयत विभाग\nपुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढण्यासाठी ,कारखान्यानजीक त्यांची निवासाची सोय होणे आवश्यक होते .या बाबी विचारात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार अधिक वाचा...\nPCNTDA, नवीन प्रशासकीय इमारत,\nआकुर्डी रेल्वे स्थानकाच्या जवळ,\nआकुर्डी, पुणे, महाराष्ट्र - ४११०४४.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://drbawasakartechnology.com/EverythingElse.html", "date_download": "2022-01-28T22:16:02Z", "digest": "sha1:MMGBVHCADJLWL6P7J3GTPKOL6K2RD4DN", "length": 193638, "nlines": 1247, "source_domain": "drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी", "raw_content": "\nशेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे\nशेतकऱ्यांची व सामान्य माणसांची परिस्थिती सुधारण्यासाठी करावयाची उपाययोजना\nशिक्षण व उद्योगाची वयोमानानुसार नवीन दिशा\nढेमसे एक एटीएम पीक\nदारिद्र्याचा अंधार जाऊन पैशाचं चांदण पेरणारी चांदणी \nकेळीची उन्हाळी लागवड ६ हजार खोड, घडांची रास ३५ किलो, १५ लाख, खोडवाही तितकाच जबरदस्त\nस्टिविया - मधुमेहींस एक संजीवनी\nहळदीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्याने पीक नवीन असूनही उत्पादन व भाव चांगला\nअवर्षणप्रवण अमळनेर तालुक्यात कापसाचे भरघोस पीक\nखरीप गेला तरी रब्बी व उन्हाळी हंगाम तारेल \nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेल्या २ एकरातील डाळींबाच्या ७०० झाडांपासून २४ टन मालाचे १२ लाख रु.\n एकरातून ७२ क्विंटल वाळलेली हळद, शिवाय २ एकर बेणे लागवडीस शिल्लक.\nतूर १६ गुंठे, ८ क्विंटल दर्जेदार उत्पादन, बियाण्यासाठी ८० रु. किलोने विक्री\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने कपाशी ४ फुटापेक्षा अधिक उंच, निरोगी, सुद्दढ मालाने लगडली\nदुप्पट शेती उत्पादन व उत्पन्नाची जुळवणी\nदुष्काळी बीड जिल्ह्यात उन्हाळी ३ एकर टोमॅटो, ५ हजार क्रेट, तेजी दर १२०० ते १६०० रु./ क्रेट उत्पन्न ६० लाख रु. अजून १५०० क्रेट निघून सरासरी ५०० रु./ क्रेट ने ७\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे १ एकर डाळींब, पहिल्याच वर्षी ५ टन उत्पादन, दर ३५ ते ४५ रु. किलो, उत्पन्न २ लाख\n एकर, उत्पादन १० टन , ३० ते ६० रु./किलो दर, एकूण ४ लाख\n२ गुंठे गवार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने खर्च २५०० रु., नफा १�� हजार म्हणून भात, सोयाबीन, मिरची, भुईमूग, तंबाखू पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर\nनोकरी सोडून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने १ एकरातील उत्पन्नातून २ एकर जमीन खरेदी सातत्याने विविध प्रयोगातून फूल शेती व डेकोरेशन व्यवसायात जबरदस्त यश \nदुष्काळी परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने एकरी १५ ते १६ क्विंटल बीटी कापसाची आशा\nशेळी - गरीबाची गाय\nप्रयत्नवाद असला म्हणजे आशावादाला समृद्धीची फळे आपोआपच येतात\nगेल्या २० वर्षापासून छत्तीसगड राज्यात सिद्धीविनायक शेवग्याची यशस्वी लागवड आरोग्यास लाभदायक\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पपईचा रोग गेला म्हणून कापसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची पुस्तके अत्यंत उपयोगी, ३५ गुंठे हळद डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे टवटवीत\nहरित क्रांतीचे प्रणेते - प्रा.डॉ.एम.एस.स्वामिनाथन\nडाळींबाच्या निर्जीव मोडणाऱ्या काड्या दुरुस्त होऊन बाहार यशस्वी, ४ लाख रू. उत्पन्न केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे\nउन्हाळ्यात उसाचे फुटवे मरीवर जर्मिनेटर अत्यंत उपयुक्त, म्हणून कापूस, ऊस, मोसंबी,डाळींब पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर\nसोयाबीन, मूग व कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी रामबाण\nशेजाऱ्याने तणनाशक मारल्याने माझी जळालेली कपाशी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने सुधारून बहारदार झाली\nऊस शेतीस ठिबकचे अनुदान हा योग्य व क्रांतीकारी निर्णय \n२० गुंठे मिरची अति उष्णतेतही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने रोज १ टन, खोडवाही उत्तम\nज्येष्ठ कृषी शाश्त्रज्ञ प्रा. डॉ. वि. सु. बावसकर यांना वसंतराव नाईक - कृषि साहित्य पुरस्कार\nढोबळी २० गुंठे खर्च ५० हजार उत्पन्न २ लाख केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे\n२ एकरात कापूस उत्पादन ५० क्विंटल ३५ किलो, दर ५१०० रु./क्विंटल, उत्पन्न २,५६,७८५/-रु\nमधमाशा, शाश्वत शेती आणि वनसंवर्धन\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजी द्राक्षासाठी रामबाण, रोगमुक्त व दर्जात वाढ, वेलीस ३ ते ४ पेटी (१४ ते १६ किलो) माल, एरवी एका वेलीला २ ते ४ पेटी (१४ ते १६ किलो) माल, एरवी एका वेलीला २ पेटी (८ ते १० किलो)\nसुपर सोनाकाचे वर्षाला ४ लाख तर ब्लॅक जंबो (नानासाहेब पर्पल) चा एकरी ७ लाख निव्वळ नफा\nउन्हाळी भुईमूग व संत्र्यास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी अत्यंत, फायदेशीर उत्पादन व भावही अधिक\n२० वर्षपासून १ एकर सिताफळास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर, १८० झाडांपासून ३ लाख २५ हजा��\nथायमेटमुळे ९०% अधिक सर्व भात रोपे मेलेली जर्मिनेटरमुळे जगून इंद्रायणी भात उत्तम आले\n३६ गुंठे कलिंगड, ७० दिवसात २३ टन २०० किलो उत्पादन, १ लाख ८ हजार उत्पन्न\nगारपिटीने इतरांच्या कांदा बियाणे प्लॉटचे उत्पादन घटले, आमचे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने ३५ गुंठ्यात ३ क्विंटल ६० किलो बिजोत्पादन, १२० दिवसात ९० हजार\n एकर भुईमुगाचे २५ क्विंटल उत्पादन व जनावरांसाठी १० हजार रु. चे कुटार\nदेशी शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी\nअतिशय कमी पाण्यावर १२०० भगवा डाळींबापासून २५ टन मालाचे १० लाख\n लाख नफा शिवाय २ एकराचे हळदीचे उत्तम बेणे\nदर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी हा रामबाण उपाय \nउसाची गाभेमर थांबून जोमदार वाढ\n'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड व तंत्रज्ञान व्यवस्थित वापरले तर इतर पिकांपेक्षा चांगला फायदा होतो\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजी व टोमॅटो पुस्तकाप्रमाणे टोमॅटो १ एकर ९ हजार रोपे, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा खर्च २० - २२ हजार, उत्पन्न ४ लाख ७५ हजार, नफा २\nमाल न लागणाऱ्या द्राक्ष वेलींना देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने माल लागला\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने सनबर्न येत नाही व बाग दर्जेदार\n३ महिन्यात खरबुजाचे १ लाख, कलिंगड व उसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी फायदेशीर\nमोसंबी व हरबऱ्यास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा रिझल्ट चांगला\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे एकरी १५ क्विंटल ४२ किलो दर्जेदार कापूस\nदर्जेदार द्राक्ष उत्पादन व चांगल्या बेदाण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर फायदेशीर\nचिंचेपासून बनवा प्रक्रियायुक्त पदार्थ\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे कलिंगड उत्पादनात १ पट वाढ, नफ्यात १ लाख २० हजारची वाढ\nपाणी कमी असून हरबऱ्याचे एकरी ६ क्विंटल उत्पादन\nजर्मिनेटरमुळे टोमॅटो बियांची १००% उगवण\nजर्मिनेटरमुळे टोमॅटो बियांची ५ व्या दिवशी पुर्ण उगवण\nपंचामृत फवारणीचे टोमॅटोस रिझल्ट जबरदस्त\nपंचामृतामुळे एका झाडावर १५० - १७५ टोमॅटो\nटोमॅटोसाठी मार्गदर्शन व फुटव्यासाठी पंचामृत\nदोडका व टोमॅटोसाठी खर्च कमी, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर नामी\n२५ गुंठे टोमॅटोचे २५ हजार\n ते २ महिन्यात १ लाख १० हजार\nचुकीच्या औषधात बुडवून लावलेली टोमॅटो रोपे सुकून जळणारी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने ३ दिवसात टवटवीत\nटोमॅटोचा खर्च ३० - ३५ हजार, उत्पन्न १ लाख २० हजार\nदिड एकरात टोमॅटोचे एरवी ९०० ���्रेट उत्पादन पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे १५०० क्रेट ५\n७ - ८ हजार रु. खर्च करून ७० - ८० हजार रु. टोमॅटोचे उत्पन्न.\n२० ते २५ रु./१० किलो दर असूनही १० गुंठे टोमॅटोचे ३० हजार रुपये\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने भर पावसातही टोमॉटोचे मर नाही\nभर पावसात वाय गेलेली टोमॅटो रोपे सुधारली\nधोधो पावसातही टोमॅटो प्लॉट निरोगी\nपावसाच्या पाण्यात टोमॅटोची झाडे बुडूनही रोगमुक्त व टवटवीत, हिरवीगार\nप्रतिकूल परिस्थितीत टोमॅटोचे ३० गुंठ्यात ३ लाख रु.\nअति पावसातही माझ्या टोमॅटोने पाडला पैशाचा पाऊस\nवाया गेलेला २० गुंठे टोमॅटोचा प्लॉट सुधारला\nमोठ्या पावसाने खराब झालेली टोमॅटो रोपे जर्मिनेटरने सुधारली\n१८ एकर टोमॅटोसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा प्रतिकूल परिस्थितीतही फायदा\nअवकाळी पाऊस गारपीटीने ३ एकर उद्ध्वस्त टोमॅटो प्लॉट दुरुस्त होऊन ८ ते ८\nपंचामृतामुळे करपा नाही, टोमॅटोचे भाव पडले तरी माझ्या दर्जेदार टोमॅटोस ७ - ८ रु. भाव जादा\nपंचामृत फवारणीने टोमॅटो प्लॉट रोग व अळीमुक्त मालाची लवकर फुगवण\n७०% करप्याने गेलेला टोमॅटोचा प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने सुधारला\nचक्रीवादळाने ७०% प्लॉट रोगग्रस्त, उद्धवस्त झालेला १० गुंठ्यात टोमॅटोचे ६० हजार\nपावसाने गेलेल्या, पाने सडलेल्या टोमॅटोचा प्लॉट पंचामृत व प्रिझमने सुधारला\nमहिनाभर पावसात राहूनही टोमॅटोची झाडे सतेज, रोगमुक्त, दर्जेदार उत्पन्न\nटोमॅटोला ६० ते ९० रु. भाव असून आम्हास मात्र ९० ते ११० रु. भाव मिळाला\nपंचामृताने टोमॅटोला जबरदस्त शाईनिंग व अधिक भाव\nपंचामृतामुळे टोमॅटो व कांद्याला अधिक भाव\nटोमॅटोस डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे उत्पादन खर्च कमी पण फायदा मात्र अधिक\nपंचामृत व प्रिझममुळे टोमॅटोला व्यापाऱ्यांकडून सतत मागणी\nअति पावसातही टोमॅटोचे १ लाख व्हावे - एक अपेक्षा, पण प्रत्यक्षात झाले ४\nजाळ्यातील टोमॅटो पाहून दलाला आकर्षित होत\nसर्वांचे टोमॅटो प्लॉट पत्ती गेल्याने वाया गेले माझे नुसतेच निरोगी नव्हे तर आश्चर्यकारक दजर्दार अधिक उत्पादन \nसाऱ्या हैद्राबाद मार्केटमध्ये टोमॅटोची चर्चा\nटोमॅटोच्या दूरीला ९० ते ११० फळे, बाजारभाव ६० ते ७० मात्र आमचे मालास १०० ते ११०\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने टोमॅटोचा यशस्वी खोडवा\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे टोमॅटो कडक, दर्जेदार व खोडवाही उत्तम\n१८ गुंठे टोमॅटोत १ लाख ३८ ��जार केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळेच शक्य\n१० गुंठे टोमॅटोपासून ५० हजार\nअर्ध्या एकर टोमॅटोपासून १ लाख २० हजार रु. नफा\nटोमॅटोला २ रु. किलो भाव मिळूनही १५ गुंठ्यात ४५ हजार निव्व्ल नफा\n२५ गुंठ्यात टोमॅटोचा १ लाख १० हजार सलग २ वर्षे\nदहा गुंठ्यात ३०० कॅरेट टोमॅटो\nशेतकऱ्यांना नको कर्ज माफी, नको फक्त कर्ज मुक्तता, नको परावलंबी जीवन पण हवे हक्काचे स्वावलंबी स्वामित्व \nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने कमी खर्चात दर्जेदार बटाट्याचे उत्पादन \nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने प्रतिकूलतेतून अनुकूलता देऊन ८ एकर कपाशीपासून १०० क्विंटल दर्जेदार कापूस \nगोल्ड मेडॅलिस्ट डेंटिस्ट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने परसबागेत उत्कृष्ट फळबाग करतात\n५ एकरात २ हंगामात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने कोथिंबीरीचे ५ ते ६ लाख\nकमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने उसाची लागवड व वाढ उत्तम\nकृषी विज्ञान व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी शाश्वत\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजी व कृषी विज्ञान शेतीज्ञान, शेती करण्याची नवी दिशा व उर्जा देते\nएरवी रोगामुळे कारली पीक बंद करून परत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने सुरू करून ३० गुंठ्यात १ लाख\nउन्हाळी पिकांचे नियोजन व योग्य मुल्यवर्धन\nकमी पाण्यावर २ एकर उसाचा उतारा ११० टन डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने\nअती पावसातही अधिक, दर्जेदार सोयाबीन व तूर उत्पादन\n२५ एकर कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी ना रोग, ना कीड चालू कपाशीचे एकरी १५ क्विंटल उत्पादन\n एकरात वर्षभरात १६ पिके, गेली २० वर्षे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी उत्तम घेत आहे\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या वापराने प्रतिकूल परिस्थितीत कपाशी निरोगी. दर्जा, उत्पन्न व दर अधिक चांगला\nकृषी कौशल्य विकासाचा इतिहास\nपावसाने पिवळी पडलेली पपई डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबे दुरुस्त, १ लाख व अजून १८ टन उत्पादन\nजर्मिनेटरमुळे उसाची उगवण अतिशय चांगली की, अशी कधीही मिळाली नाही \n\"हळद अशी शेतात कधीच पिकली नाही,\" शेजारचे शेतकरी म्हणत, हरभरा, ऊस पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर\nहळदीवर ना रोगराई, ना किडीचा स्पर्श, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दिला हर्षच हर्ष \nगेल्यावर्षी एकरी कापूस २० क्विंटल इतरांना ५ ते ६ क्विंटल, तणनाशकाने गेलेली कपाशी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दुरुस्त होऊन एकरी १० क्विंटल उतारा\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने वांग्याचे चांगले उत्पादन\n४ एकरात��न ५४ क्विंटल कापूस तर फरदडपासून अजून ८ ते १० क्विंटल अपेक्षीत\nना कीड ना रोग, कपाशीने दिला एकरी २४ क्विंटल चा सुखाचा योग\nपिवळी पपई डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने चौथ्या दिवशी हिरवीगार\nजास्त पावसाने डाळींबाची मरू लागलेली बाग डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दुरुस्त\nपिकांची निवड, लागवड, उत्पादन, सुयोग्य वितरण व पारदर्शक पणन नियोजन\nहळदीचे सुरक्षित दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी\nचाफा बोलेना, चाफा हालेना, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने त्याचा सुगंध दरवळलाना \nपाऊस पडूनही सोयाबीनची फुलगळ नाही, म्हणून तूर, पपई, ऊसासही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी\nकलकत्ता झेंडू व कापसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा यशस्वी वापर\nकारली १ एकर, खर्च ३० हजार, उत्पन्नन १\n२ एकर पपई (७८६) १५ - १६ टन, ३ ते ३ लाख अजून ५ - ७ टनाची आशा\nसुपारीवर चढविलेले मिरीचे वेल फार कष्टाचा पैसा\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे १२ एकर कापसाच्या अधिक उत्पन्नाची अपेक्षा व आशा \n२० गुंठ्यातून ११० क्रेट टोमॅटो नफा ७५ हजार\nशेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या 'जीवनाची पहाट' (The Dawn of Life)\nडाळींब पिकामध्ये नवीन असूनही ४८१ झाडांवरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा खर्च २२ हजार, उत्पादन १३ टन, ७३ रु./किलो दर, उत्पन्न ९\nपपईतील आंतरपीक कलिंगड १ लाख नफा, पपईचे २ लाख नफा, पपईचे २ लाख अजून २५ टन मालाची अपेक्षा\nजर्मिनेटर १००% यशस्वी म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा दूत\nअधिक लागवड व पावसात सापडल्याने झेंडूला भाव कमी, खर्च अधिक तरीही २० गुंठ्यात ४० हजार\nहिवरी मिरची परवडत नाही म्हणून लाल मिरची करण्यासाठी राईपनरचा उत्तम उपयोग\nटोमॅटो बागायतदारांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे टोमॅटो पुस्तक लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर\nखरबुजाचे अधिक उत्पादन पाहून शेजारी पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरू लागले\n५ गुंठे मिरचीपासून ९२ हजार नफा\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे उसाचा एकरी उतारा ९० टन खोडवाही चांगला\nकापसाचे पीक चांगले म्हणून हळद, लिंबोणी, संत्रा पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर\nकोरडवाहू कपाशीचा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने उतारा समाधानकारक\nखरीप गेला आता नियोजन रब्बी पिकांचे\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने तेल्यायुक्त डाळींब निरोगी होऊन ३ एकर (११०० झाडे) डाळींब, १८ टन, ५ लाख उत्पन्न\nअति पावसातही माझी हळद निरोगी पाचूसारखी हिरवीगार, इतरांची पिवळी पडून निस्तेज\nव्हायरस��े ग्रासलेला (वेढलेला) २ एकर पपई प्लॉट रोगमुक्त ३० टन, दर १५ ते २२ रु./किलो, खर्च १ लाख, उत्पन्न ५ लाख, अजून १५ ते २० टन अपेक्षीत\nइंटरनेटवरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची वेबसाईट माझी गुरु, २ एकर हरभरा १५ क्विंटल, दर ५,७०० रु./क्विंटल एकूण ८५,५०० रु. उत्पन्न\n६५ व्या वर्षी सरांच्या तंत्रज्ञानाने नोकरीनंतरही यशस्वी शेती म्हणून सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत \n एकर काकडी, खर्च ६० हजार, उत्पन्न २\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा प्लॉट इतर शेतकऱ्यांना सांगतो डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरा आपल्या पिकाला\nशेतकऱ्याला व सामान्य माणसाला सुख - शांती, समाधान देणाऱ्या आठवडे (डी) बाजाराचे पुनरागमन\nपोळ्याला कापूस वेचणी सुरू होऊन एकूण ४ वेचणीत एकरी १२ क्विंटल\n५ गुंठे वांगी ५० दिवसात सुरू, सर्व खर्च ५० हजार, उत्पन्न १ लाख, अजून २ महिने उत्पादन येईल\nमागील वर्षापर्यंत शेतीत नेहमी येणारे नैराश्य व अति पाऊस होऊनही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दिले हमखास सोयाबिनचे उत्पादन व तूर डवरली\nपपई ४ एकरमधून ९२ टन, इतरांना ६० ते ७० टन, कापूस, तूर, उडीद, ऊस यास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा यशस्वी वापर\n२५० डाळींब पहिल्या वर्षी ५ टन उत्पादन, ३ लाख\nतेल्यायुक्त ३ एकर बाग दुरुस्त होऊन कमी पाण्यात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने खर्च १ लाख, उत्पन्न ७ लाख\nशेजाऱ्याने तणनाशक फवारल्याने खराब झालेला कपाशी प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने दुरुस्त होऊन उत्पन्नाची अपेक्षा\nभात पिकाचा इतिहास व विविध पिकांचे पावसानंतरचे नियोजन\nमिरची रोगमुक्त होऊन बेळगाव मिरचीपेक्षा सरस व खोडवाही केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने हळदीची मर ना होता व हळद न लागता एकरी २७ क्विंटल म्हणून यावर्षी हळद, ऊस, कापूस, सोयाबीनला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर\nदर्जेदार, चमकदार हरभरा एकरी १० क्विंटल त्यामुळे सोयाबीन कापसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणारच\n६ एकर डॉलर व PKV - २ चना, निव्वळ नफा २ लाख ७६ हजार रु.\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने ३० गुंठे दोडका, ७० गुंठे कारली रोज २४ क्रेट दोडका दर ६० रु./किलो, दररोज ७ ते ८ हजार\n एकर हळद, खर्च १ लाख १४ हजार, उत्पन्न ४ लाख व ४० क्विंटल बेणे\nमला भुईमुगाचे उत्पादन १५ क्विंटल/एकरी, तर शेजारच्यांना ९ क्विंटल/एकरी\nशतावरी - औषधी वनस्पती\nदलालांची लॉबी संपवून सुचविलेली पर्यायी मार्केटची व्यवस्था उभी करणे सर्वांच्या सोईचे व फायद्याचे होईल\nसंत्र्याच्या बागेत कोथिंबीर, काकडी, कांदा आंतर - आंतरपीक (HSF) कमी जागेत, कमी पाण्यात पिकांचे उत्तम नियोजन डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी\n७ गुंत्यातून भेंडीचे ३० हजार\nअत्यंत कमी पाणी, प्रतिकूल परिस्थितीत ५ एकरमधून ६० क्विंटल कापूस व फरदड २५ क्विंटल\n एकर उन्हाळी काकडी खर्च ३० हजार, उत्पन्न मात्र १\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ३ फवारण्या व जमिनेटरचे २ आळवणी १ एकरात ३० क्विंटल हळद उशिरा लावून लवकर निघाली.\nटोमॅटोचा खर्च ३० - ३५ हजार, उत्पन्न १ लाख २० हजार\nहळदीची उत्तम उगवण, सोयाबीन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यशस्वी\nद्राक्ष बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी संजीवनीच\nद्राक्षावरील दावणीस 'हार्मोनी' प्रभावी\n१० गुंठे भेंडीपासून १ लाख २० हजार\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डाळींबासारख्या अपारंपारिक पिकानेही दिला आधार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नौकेने\nखर तर अन्न, पाणी यानंतर वस्त्रासाठी (कपड्यासाठी) 'कापूस' पीक हे अग्रस्थानी येते\nभारतीय कपाशीच्या जातींच्या विकासाची वाटचाल\nतणनाशकाने जळालेली कपाशी तंदुरुस्त होऊन फुलपात्या व कैऱ्या (बोंड) अधिक लागल्या\nभारतीय शेतीमालाच्या मुल्यवर्धनाची यशस्वी वाटचाल\nहळदीचा पहिलाच प्रयोग १ एकरात २६ टन ओली हळद, तर सोयाबीनमधील आंतरपीक तूर एकरी ६ क्विंटल.\nदुष्काळात पैसे देणारे पीक - 'सिद्धीविनायक' शेवगा, एकरी ७५ हजार नफा\nसर्व प्रतिकूल परिस्थितीत गेलेल्या ढोबळीचे उत्पादन व उत्पन्न केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने\nथंडीत लावलेले ढेमसे (टिंडा) उन्हाळ्यात रोगाने पछाडले, वेळ अर्धे झाले अशाही परिस्थितीत उत्पादन, दर २५ ते ३० रु./किलो\nहरभऱ्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यावर उन्हाळी भुईमूग खर्च २२ हजार, उत्पन्न १ लाख ७ हजार व कुटार ६ हजार बोनस\nसंत्रा पन्हेरीत होणारी मर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थांबून निरोगी पन्हेरीस इतरांपेक्षा दर अधिक\nउन्हाळी भुईमूग ३ एकर मर रोग जाऊन उत्पादन २७ क्विंटक, नफा १ लाख ३ हजार\nशेवगा पुस्तकाची सुधारीत ६ वी आवृत्ती प्रसिद्ध\nसेवाग्राम (वर्धा) येथे 'सिद्धीविनायक' शेवग्यावर परिसंवाद\nथंडीच्या काळात व त्यापुढील शेवग्याचे व्यवस्थापन\nदुर्लक्षित फार्म हाऊस बहरले, ५ 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ५ हजार\n७ गुंठे 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या पहिल्या बहरा��े ६० - ७० हजार रु. आंतरपीक मिरचीचे ७ हजार अजून ४ - ५ महिने देईल उत्पन्न\nकृषी उत्पन्न बाजार समितीला पर्याय व नवीन मर्केटींगच्या योजनेतून देशभर प्रचंड रोजगार उपलब्ध\nविदर्भात सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी.\nआदिवासी क्षेत्रात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा 'सिद्धीविनायक' मोरिंगा व 'आस्वाद आळू' चा कुपोषणात सुद्दढ आरोग्यासाठी फायदा\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी - आंबा/काजू/नारळ/लिची/फणस\nमेक इन इंडिया असा ही होऊ शकतो\n८ एकर तूर ४२ क्विंटल., फरदडची १६ क्विंटल. तर ओल्या तुरीच्या शेंगा १४२ क्विंटल.\n३० गुंठे गुलछडी एकूण खर्च ७५ हजार, विक्री १ लाख मालाचे तोडे सुरूच\nजुने कांद्याच्या बियापासून २० गुंठे कांदा लागवडीतून ७० गोण्या कांदा १\nमरयुक्त मोसंबीची झाडे पूर्ण दुरुस्त पाहून शेजारच्या शेतकऱ्यांनी वापरली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\n एकर हरभऱ्याचे आंतरपीक २५ क्विंटल उत्पादन\nड्रॅगन फळ शेतकऱ्यांसाठी एक वरदान\nमहाराष्ट्र आंबा व फलोत्पादन उत्पादकांचा परिसंवाद संपन्न\n६४ गुंठे क्षेत्र ३५ टन 'ए-वन' कांदा\nकमी पाण्यावरही ३० गुंठे कारले देई समाधानकारक उत्पादन\nउसास दर्जेदार काळोखी फुटवे भरपूर, आंतरपीक ३८ गुंठे टरबूज १३ टन, ४९,६५० रु.\nकमी पाऊस, मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापराने एकरी उसाचे उत्पादन ५५ टन\nसर्वस्वी नियोजन शेवग्याचे व मुल्यवर्धनाचे\nगेलेली व नविन भगव्याची बाग डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे यशस्वी करण्याची आशा\nपहिल्या बहाराचे १ एकरातून भगव्यातून २.२५ लाख नफा \nनरखेडच्या बाजारात संत्र्याचा २१ हजार रू./टन भाव असताना आम्हास मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे २५ हजार रू./टन\nजर्मिनेटरच्या नाविण्यपूर्ण प्रयोगातून व डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरून दर्जेदार प्रतीचा कांदा\nशेवग्याचे बाजारभाव पडले तरी मला अधिक भाव व हमखास ग्राहक म्हणून मी फार समाधानी\n७० गुंठे कलिंगड ७४ दिवसात ३ लाख ५५ हजार रू. नफा\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लिंबाची बाग सुधारली\nडॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने वेल सुकण्याचा प्रादुर्भाव टळून १ एकर कलिंगड ३ महिन्यात निव्वळ नफा ५० हजार\nप्रतिकूल परिस्थितीत पाण्याचा सदुपयोग व संभाव्य उत्पादन, उत्पन्नात भरीव वाढ\n'सिद्धीविनायक' शेवग्याचा दूत व चिकित्सक अभ्यासू मार्गदर्शन\nधरण परिसरातील उरलेल्या माळरानावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५ एकर डाळींब प्��योगाचा यशस्वी प्रयत्न\nआंबा काढणी आणि हाताळणी\nसंत्र्याला भाव नसतानाही आंबे बहाराचे संत्र्याचे मला मिळाले दर्जेदार उत्पादन व दुप्पट भाव\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भगव्याचा लेट आंबीया बहाराचा प्रयोग \nचित्रातल्या फलापेक्षा, झाडावरची डाळींब फळे आकर्षक निर्यातक्षम\nदुष्काळी कोरडवाहू शेतीस 'सिद्धीविनायक' शेवगा वरदान आंतरपीक कपाशी, वांगी, मिरची व शेवग्याचे ३ एकरात पहिल्याच वर्षी ४ लाख, दुसऱ्या वर्षी ५ लाख, तिसर्या वर्षी ६ लाख नफा\nप्रतिकूल परिस्थितीत शिस्तबद्ध नियोजनामुळे दुसऱ्यापेक्षा सोयाबीन व कापसाचे दर्जेदार व अधिक उत्पादन\nगारपीट, अवकाळी पाऊस व शेतकरी \nअल्पभूधारक शेतकऱ्याचे वर्षभराचे आदर्श शेतीचे मॉडेल \nलिंबू व कपाशीतील आंतरपीक ५०० 'सिद्धीविनायक' शेवग्याचे पहिल्या वर्षी ९० हजार, दुसऱ्या बहाराचे १ लाख २५ हजर तर तिसऱ्याचे अजुन वाढेल\nप्रदर्शनातील भेट - पोहचवेल यशापर्यंत थेट\nटँकरने पाणी देऊन १ एकर गोट कांद्यापासून ११८ पायली बीजोत्पादन, दर ३७५ रू./पायली\nआंबा निर्यातीसाठी आवश्यक बाबी\nकांद्याने केला सर्वांना टाटा, पण मला बटाट्याने दिला अधिक नफ्याचा वाटा \nअॅप्पल बोरचा दर्जा, उत्पन्न व दर चांगला, चव अॅप्प्लचीच नवीन अंजीराच्या जातीचे उत्पन्न व दर्जा अधिक\n५ एकरात २ हंगामात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कोथिंबीरीचे ५ ते ६ लाख\nडॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे कापूस एकरी १६ क्विंटल तर तूर ४ क्विंटल\nहळदीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर मर न होता पांढऱ्या मुळीत वाढ, २ एकरात ७० क्विंटल वाळलेली हळद होण्याचा अंदाज\nबांधावरील 'सिद्धीविनायक' ५० झाडांपासून पहिल्याच वर्षी ५० हजार\nनवीन लागवड असो वा केळीचा खोडवा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर म्हणजे सर्व प्रश्नांची सोडवणूक\nऊस सुरू, खोडवा, निडवा व गरवा कांदा उत्पादन अधिक, दर्जेदार व भावही अधिकच\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे अमृतच गेल्या १० - १२ वर्षापासून सतत वापर व उत्तम अनुभव\nदुष्काळी भागात 'सिद्धीविनायक' शेवग्यामध्ये हरभऱ्याचे पिकही जोमदार\n'सिद्धीविनायक' शेवग्यामुळे सर्व पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याची प्रेरणा मिळाली\nदुष्काळी भागात 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिले भरघोस उत्पादन\nसव्वा एकर भगवा १ वर्षात २५० क्रेट, ४ लाख, सापळा झेंडू पिकाचे २० हजार\nएकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्���ापन नेईल शाश्वत उत्पादनाकडे\nभारतीय शेतीचा इतिहास, भुगोल व ढोबळ अर्थशास्त्र\nअत्यंत कमी पाण्यावर रोगट पपई पुर्ण निरोगी, ११०० झाडांपासून २० - २५ % मालाचे १ लाख २० हजार\nबीडच्या दुष्काळी भागात दर्जेदार भगवा\nजमिनीचे प्राकृतिक गुणधर्म सुधारणारी काही सेंद्रिय खते\nकीड - रोगाने गेलेल्या झेंडूच्या प्लॉटने दिला १\nनोकरी करून 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिला ३५ हजार रू. बोनस\n३५० 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ऑक्टोबरपर्यंत ७० ते ८० हजार रू. ची विक्री\n६२० 'सिद्धीविनायक' मोरींगा शेवग्यापासून एका वर्षात २ बहारात मिळविला ५ टन माल, १ लाख १८ हजार रू. निव्वळ नफा\n७ गुंठे 'सिद्धीविनायक शेवग्याच्या पहिल्या बहाराचे ६० - ७० हजार रू. आंतरपीक मिरचीचे ७ हजार अजून ४ - ५ महिने देईल उत्पन्न\nचोपण जमिनीत सोयाबीनचा उतारा १५ क्विंटल\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सोयाबीनचा वाढ खुंटलेला प्लॉट प्रतिकूल परिस्थितीत २० गुंठ्यातून ६ क्विंटल उत्पन्न\nकांदा, कडधान्ये व तेलबिया उत्पादन, खरेदी - विक्रीचे नियोजन\n३० गुंठे टोमॅटो १३०० क्रेट, सरासरी १७५ रू./क्रेट भाव, १\n२० गुंठे कलिंगडापासून निव्वळ नफा १ लाख २० हजार\nदुष्काळी परिस्थितीतही १ एकर कपाशीचे ११ क्विंटल उत्पादन\nशेजारील उसापेक्षा १० महिन्यातच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दीडपट वाढ\nपाण्याचे व पिकांचे सुक्ष्म नियोजन करा\n'कृषी विज्ञान' चा १७ वा वर्धापन\n'सिद्धीविनायक' शेवग्यात कांदा, मिरची, दुधी व डांगर भोपळ्याचे आंतरपीक\n'कुदरत' गव्हाचे बेण्याने कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे घडली आमची 'कुदरत'\nउसास ताण व अधिक पाणी तरी लागणीचा ऊस व खोडवा दर्जेदार व अधिक टणेज, डाळींबास दर्जेदार फळे (अरली हस्तासाठी) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर\nकमी पाण्यावर ऊस व सोयाबीन अप्रतिम\nहळवा कांदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अजून लवकर व गरव्यासारखा येतो, त्यामुळे अधिक भाव व अधिक नफा\nगरव्या कांद्याचा फोकून केलेला प्रयोग, कांद्यानंतर आले लागवडीचा प्रयोग\nप्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार व अधिक उत्पन्न मिळविण्याची किमया\nसंकटे ही संधी मानून वाट काढण्याचा प्रयत्न व्हावा \nवर्षातून एकाच जमिनीवर तीन पिके, कुंदन खरबुजाचे १ ते २ लाख, टोमॅटोचे २ लाख तर दोडक्याचे १ ते २ लाख, टोमॅटोचे २ लाख तर दोडक्याचे १\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी 'विक्���म चिंच' हा संशोधीत वाण दुष्काळी भागात वरदान ठरेल एक आशा\nधुकाट वातावरणातही (प्रतिकूल हवामानातही) कांदा निरोगी १ नं. उत्पादन व दर्जा चांगला\nहस्त बहरातील डाळींब प्रतिकूल परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी\nदुष्काळी भागातील जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन\nबारमाही उत्पादन देणारे फुलपीक :गेलार्डिया\n१० वी नंतर इलेक्ट्रॉनिकचा कोर्स करून सरांच्या तंत्रज्ञानाने यशस्वी शेती करतो\nथायलंड चिंचेचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार उत्पन्न व अधिक भाव मिळविण्यासाठी प्रयोग\nनुसती द्राक्ष निर्यात करण्यापेक्षा त्याचे बेदाणे करून जगभर निर्यात केली तर शेतकरी समृध्दीची फळे चाखू शकतील \nकापसावरील विविध किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन\nवाळवीपासून नवीन कलमांची देखभाल व मुक्तता\nसोयाबीन पिकावरील कीड नियंत्रण\nव्यवहारातील करता येण्यासारखे जैविक उपया \nउन्हाळा संपता संपता व मान्सून सुरू होताना 'सिद्धीविनायक' मोरिंगाच्या शेंगातील विकृती, कारणे, लक्षणे, दक्षता व उपाय\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया न्यारी, आंबाच नव्हे तर साऱ्या पिकांचे मार्केट घरूनच करी.\nकल्पतरू उसाला लई भारी, उतारा पडणार नाही कमी अन बेणे प्रक्रिया, सप्तामृत फवारल्यावर गोडी व उत्पन्नाची हमीच हमी\nपारंपारिक विदर्भाची पिके सोडून डाळिंबाचा धाडसी प्रयोग यशस्वी \nमृग बहारातील संत्र्याचे व्यवस्थापन\nखडकाळ माळरानावर फपुट्यात ३ वर्षात आंब्याचा रस चाखला \n एकर शेवगा डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने १ वर्षात २\nतिखट मिरचीने वाढविली आमच्या शेतीची चव \nकोरडवाहू शेतीसाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती\nकोरडवाहू शेतकऱ्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची दिंडी \nचुकली वाट सरांच्या तंत्रज्ञानाने गवसली \n'आणीबाणीत'कमी दिवसात शेतकऱ्याला मदतीचा हात देणारे पीक - मका\n'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीची काळजी, दक्षता आणि व्यवस्थापन \nशिस्तबद्ध 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड किफायतशीर \n'सिद्धीविनायक' शेवग्याच्या १७ वर्षापुर्वीच्या अनुभवावरून डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर व 'सिद्धीविनायक' पुनर्लागवड \n व त्यावर संभाव्य उपाय \nगोल्डन रॉड - पिवळी डेजी उत्पादन तंत्रज्ञान\nलातूर जिल्ह्यातील शेतकरी आमचे 'सिद्धीविनायक' शेवग्याचे प्लॉट बघायला (मार्गदर्शनासाठी) येतात\nशेवंती - उत्पादन तंत्रज्ञा���\nएप्रिलमध्ये सोनचाफ्याच्य रोज ६० - ७० पुड्या १० - १५ रू/पुडी म्हणजे सोनचाफ्याला भाव सोन्याचाच \nसोनचाफ्याच्या झाडास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nसंत्रा व पन्हेरीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी उपकारक \n७ एकरात ६७ क्विंटल हरबरा, पारंपारिकतेने ११ एकरात ७७ क्विंटल \nकापूस, मिरची, कोबी, हळद या पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अत्यंत उपयोगी \nसंत्र्याची वाढ निरोगी आणी फळांचा साईज व दर्जात वाढ \nघोसाळी व पडवळ लागवड\nविदर्भात लागले पहिले 'गार रोधक' यंत्र\nअवकाळी पावसातही जंबोरीची पन्हेरी सुद्दढ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा फायदा\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वापराने जुन्या संत्रा बागा व पन्हेरीसून ५ वर्षापासून उत्पन्न व दर्जा दोन्हीही उत्तम \nकॉलेज करता - करता फायदेशीर शेती करतो\nविदर्भासाठी पिकाचा नवीन क्रॉपिंग पॅटर्न\nकाकडी तारेवर वा जमिनीवर डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पन्न सारखेच, खर्चात बचत माल १ नंबर\nकृषी विज्ञान शेतीची 'गीता' तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची कृषी मार्गदर्शिका 'बायबल' त्या आधारे कच्छ जिल्ह्यात यशस्वी शेती करण्याचा संकल्प\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे रोगट कांदा ३ - ४ थ्या दिवशी सरळ ३० वर्षात एवढा चांगला रिझल्ट मिळाला नाही\n२ एकर सितारा व प्रजोलापासून १० महिन्यात निव्वळ नफा ४ लाख सिताफळ, पपई, मिरची, टोमॅटो रोपवाटिकेत अनेक यशस्वी प्रयोग\n'कृषी विज्ञान' व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या गोड अनुभवाच्या जुन्या आठवणी साऱ्यांसाठी मार्गदर्शक\nडॉ.बावसकर तंत्रज्ञानाने 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड\nहवामान बदलातील संक्रमणाने कृषी क्षेत्रातील झालेले बदल\nतोंडली उत्पादक ७० - ८० गावातील शेतकरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात\n६० अंजिराच्या झाडापासून १\nक्लासवन निवृत्ती अगोदर फळ शेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व भावही अधिक \nरब्बीतला गहू उगवण उत्तम, कारल्यासाठी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर\nकोकणच्या आदिवासी भागात सरांच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड\nबहार धरण्यावर हवामानातील बदलाचा पिकांवर होणारा परिणाम\nआदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग\nचंद्रपूरमध्ये माझी मिरची १ नंबर\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची २ औषधे अर्ध्यातून वापरून ५०० स��त्र्यापासून २ लाख सर्व तंत्रज्ञाना वापरल्यावर नफाच नफा\nअवकाश शास्त्रातील महान तारा निखळला \nआले मानव जातीचे आरोग्य सुदृढ करणारे हुकमी पीक\nरासायनिक खतापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत, हार्मोनी व कल्पतरूमुळे आल्याचा प्लॉट अनेक पटीने सरस शिवाय खर्च १५ हजार रू. कमी\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे आल्याचे रोगट बियाण्याची उत्तम उगवण व प्लॉट निरोगी\nहळद म्हणजे - 'पी हळद की, हो गोरी (सुदृढ)' हे खरेच होय \nहवामानातील विविध समस्यांवर वेळोवेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी झाली रोगमुक्त व दर्जेदार\n'कृषी विज्ञान' व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी माझे मार्गदर्शक\n५ गुंठे स्ट्रॉबेरीपासून ३ महिन्यात हातविक्रीने ६० ते ७० हजार\nकमी - अधिक पावसातही सोयाबीन रासायनिक न वापरता दर्जेदार व यशस्वी\nनिवृत्तीनंतर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने केलेली शेतीच माझी प्रकृती सुधारेल \n८ गुंठे तोंडल्यापासून ५० हजार\nअलिबाग तोंडलीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीर\nखराब हवामानात इतरांच्या केळीच्या बागा खराब - उपटल्या, माझी मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बाग सुद्दढ व उत्तम\nगारपीट, अवकाळी पाऊस व शेतकरी \nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने काकडी अकोला, इंदोर, सुरत मार्केटला १ नंबर ४ एकरात १० लाख, सर्व खर्च ४ लाख, लिंबाच्या व पेरूच्या १५ - १५ एकर बागा अप्रतिम\nगोल्ड मेडॅलिस्ट डेंटिस्ट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने परसबागेत उत्कृष्ट फळबागा करतात\nउसाचे एकरी टनेज डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ८० येतेच, पण ते १०० टन नेण्याचा मानस\nशेवग्याच्या अनेक समस्यांवर उपाय \nकाकडीकडून मजुरांच्या प्रश्नामुळे शेवग्याकडे १ एकरात शेवग्याचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १४ लाख\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शेणखत न वापरताही उत्कृष्ट आले, हार्मोनीमुळे आले 'लागत' नाही\n३० वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ एकरातून दरवर्षी २ लाखाहून अधिक उत्पन्न घेणारा अल्पभूधारक समाधानी शेतकरी\nऊस डोंगा परि रस नोहे डोंगा तु जाण आता त्याच्या प्रक्रिया उद्योगाच्या रंगा \nअत्यंत प्रतिकूल परिस्थतीत भगवा डाळींब वाळवंटात यशस्वी करण्याचा प्रयत्न \nज्वारीनंतर पपईचे पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी \nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चालू व फरदड कपाशीचे अधिक व दर्जेदार उत्पादन\nगारपिटीने उद्ध्वस्त झालेला केळी बाग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन मालाचा दर्जा व उत्पन्नात भरीव वाढ \nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एकाच फवारणीत 'दिवाळीत' टोकलेल्या बियाला आलेल्या तुरीच्या शेंगास मुंबई मार्केटला ४०० रू/१० किलो\nगेल्या १५ वर्षापासून 'सिद्धीविनायक' शेवग्यामध्ये आंतरपिके, स्वत: विक्री करतो\n७२१ डाळींब झाडांपासून (सर्व खर्च १ लाख) जागेवर ५\nकाळ्या जमिनीतील शेवग्याच्या समस्या व उपाय\nशेवग्यास फुले न लागण्याची कारणे व उपाय\nशेतीमालाचे भाव कशावरून ठरतात\nशेजारच्या काकांनी डाळींबासाठी सरांची औषधे आग्रहाने नेण्यासाठी आणले ऑफिसला \nवनस्पतींच्या जाती व शेतकऱ्यांचे हक्क संरक्षण विद्येयक - १९९९:करिता सुचना\nआले न 'लागता' डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केलेल्या १५ गुंठ्यात मालामाल \nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने संत्रा बागेवर कमालीचा फरक\nकर्नाटक राज्यातील दुष्काळी भागात मी सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत \nकल्पतरू व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने कापसाचे डवरलेले पीक पाहून समाधान \nसातगाव पठारावर सिताफळ, कांदा पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने जोमदार\n'स्प्लेंडर' हे खरेच 'स्प्लेंडर' आहे \nशेतीमालाचे बाजारभाव कशावरून ठरतात\nदुर्लक्षित शेवग्यातील झेंडूच्या आंतरपिकाचे दिवसाआड २०० किलोचे १४ ते १५ हजार रू.\nमोराची चिंचोली कृषी पर्यटनातून कमी वजनाच्या परंतु दर्जेदार डाळींबाला जागेवरून पर्यट कांकडून चांगला भाव व मालाचा अधिक उठावही \nपपईस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे संजीवनीच \nगारपिटीत नुकसान, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या मदतीने परत यशस्वी फळबाग\nनोकरी करूनही 'सिद्धीविनायक' शेवगा देतो उत्पन्न - आय. टी. इंजीनिअर\nकमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भगवा तेल्यामुक्त, माल दर्जेदार व दर अधिक\nदिवाळीस हळव्याची लागवड तरीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कांदा अधिक व लवकर, बाजारभाव व नफाही अधिक\nदर्जेदार फुलकोबी (फ्लॉवर) उत्पादनाचे तंत्रज्ञान\nदुभत्या जनावरांच्या चारापिकांना दर्जेदार दुधासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ लाख डाळींबच्या गुट्या व दर्जेदार डाळींबही \n२५ दिवसात २५ किलो मेथीपासून २५ हजार नफा\nजिप्सी काकडीचे ३ लाख, वेलवर्गीय भाज्यांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी उत्तम\nरमजानला २ एकरातील खरबुजापासून निव्वळ नफा ४\nकापरी (तुळजापुरी) ची लागवड\n६ गुंठे मरणारी कापरीपासून पह��ल्या ३ तोड्याचे ९ हजार\nकर्मवीरांच्या प्रेरणेने ग्रामीण शिक्षण संस्था व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या साथीने ७८ व्या वर्षी आदर्श शेती\nडच गुलाबाचे २० फुलांच्या गड्डीला ७० रू. भाव २२ गुंठ्यातून रोज १२० गड्ड्या\nशेवग्याचे अनुभव वाचून 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड\nकृषी विज्ञान' चा १६ वा वर्धापन\n'सिद्धीविनायक' शेवग्याच्या ५६० झाडांपासून पहिला बहार ५ लाख ३२ हजार, तिसऱ्या बहाराच्या २०% मालाचे २ लाख ८० हजार म्हणून ऊस एकरी १०० टन, खोडवा ८० टन व पपईस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nकारली - एक व्यापारी वेलवर्गीय पीक\n३ महिने अगोदर लावलेल्या पपईपेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने वाढविलेली पपई सरस \n५० गुंठे झेंडू खर्च १ लाख उत्पन्न ३\nअधिक पावसातील खरबूज, खर्च ५० हजार, उत्पन्न १\n२० गुंठ्यातून ३२ टन ऊस\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने बाग निरोगी कळी चांगली व भरपूर, गारपिटीतही ७ टन डाळींब, जागेवर ७० ते ८० रू./किलो भाव\nसंत्रा बाग गारपिटीत सापडून मालाचा आकार लहान, २१० क्रेट ७० हजार रू.\nप्रतिकूल परिस्थितीत २ एकर डाळींबावरील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा खर्च १० हजार नफा १ लाख २५ हजार\nटिश्युकल्चर डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीरच \n४ महिन्यात ३२ गुंठे 'सिद्धीविनायक' शेवग्याचे उत्पन्न ६ टन, १ लाख २२ हजार\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळीचे कमळ ५ महिन्यात, १२ महिन्यात सर्व काढणी पूर्ण\nवेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर म्हणजे हमखास यश \n१५ एकर तैवान पपईचे भरघोस उत्पादन व नफा\nकृषी पदवीधर झाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा प्रसारक (दूत)\nझी -२४ तास चा 'दीपस्तंभ' कृषी सन्मान ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ प्रा. डॉ. वि.सु.बावसकर यांना प्रदान \nव्यथा शेतकऱ्यांची संपवण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nविद्यार्थी दशेत ३ एकर शेवग्याचे खात्री नसताना १० महिन्यात ३ लाख तर आंतरपीक कांद्याचे १ लाख तर आंतरपीक कांद्याचे १\n एकरात ५२ ते ५५ टन द्राक्ष, बेदाणा १४ टन ७० किलो, दर १७५ - २२५ रू./किलो, नफा २० लाख\nगारपिटीतही माझे डाळींब इतरांपेक्ष सरसच \nरेशीम तुतीच्या रोपांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रामबाण \nवकिलीपेक्षा चिकूतील आंतरपीक 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ३ लाख रू. ने आत्मिक समाधान\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने संत्र्याच्या बागा मोगऱ्यासारख्या फुलून आंबिया बहार यशस्वी\nफळ��ळ थांबून रोगट व्हायरसयुक्त पपईची रोगमुक्त फळबाग\n१ डिसेंबर २०१३ ते २० मे २०१४ पर्यंत (५ महिन्यात) कपाशीतील 'सिद्धीविनायक' आंतरपीक शेवग्याचे ४ लाख रू.\nकांदा २० गुंठे १२.५ टन\nमराठवाड्यात उत्कृष्ट कांदा, आता खरीपात सोयाबीन, तुरीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nडाळींब कळीसाठी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरूमुळे कमी पाण्यातही अधिक दर्जेदार व मोठ्या आकाराची उत्तम फळे\nवेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर म्हणजे हमखास यश\n१० गुंठे 'सिद्धीविनायक' शेवगा व आंतरपीक भाजीपाला हातविक्रीतून महिना ८ ते १० हजार\n'कृषी विज्ञान' मधील यशोगाथा देतात ऊर्जा आंबा, भात व कांदा पिकासाठी सरांचे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त\nशेती मालाचे भाव कशावरून ठरतात -(२)\n२ वर्षात 'सिद्धीविनायक' शेवग्याने १ एकरातून दिले ४ लाख\nकांदा, स्वीटकॉर्न, मेथी पिकातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने समृद्धीचा मार्ग \n३० गुंठ्यात द्राक्षाचे सव्वा चार लाख\nदुष्काळात पडीक जमिनीत 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिला आधार\n२६ 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ३५ हजार\nनिवृत्तीनंतर आदर्श शेतकऱ्याचे स्वप्न डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने साकार\nमिश्रपीक पद्धतीतून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २० गुंठ्यात १ लाख ३० हजार रू.\n८०% डाळींब फळे किंग साईज, जागेवर १०० ते १२० रू./किलो\nअवकाळी पाऊस व तुफान गारपीट - एक राष्ट्रीय समस्या व उपाय\n५० 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून वर्षाला ४० हजार \n'सिद्धीविनायक' शेवग्याची कापसातील मिश्रपीक लागवडीचा संकल्प \n वर्षात कलिंगड, खरबुजाचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे उत्पन्न ३५ लाखाचे\n१५ गुंठे वांग्यापासून ९० हजार\n एकरात ७० क्विंटल कापूस\nचारापीक - स्टायलो हेमाटा\n१० गुंठ्यातील अनुभवातून २ एकर 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड\nडाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा १००% रिझल्ट \nशेती मालाचे भाव कशावरून ठरतात \nडांगर भोपळ्याने माझे नशिबाचा भोपळा फोडून दिले भरघोस उत्पादन \nदूर्लक्षित फार्म हाऊस बहरले, २ 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ५ हजार, ३ झाडे अजून बाकी\nपूर्ण पिंगट लाल फरदड टवटवीत होऊन फुल, पात्या, बोंडे भरपूर\nपोपट - पक्षी, माकडे व उंदरांवर नाविण्यपूर्ण उपाय \nउसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीर आंतरपीक झेंडूपासून सर्व खर्च निघून ऊस पीक बोनस'\nभुईमूग पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थ��पन\n१ हजार लिंबू झाडांपासून १० लाख\nउसाचा उतारा ७५ ते ८० टन , गव्हाचा उतारा एकरी २० क्विंटल\nतण नियंत्रणासाठी - आच्छादन\nसंत्रा, मोसंबीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी गेलेल्या कपाशीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा रिझल्ट भारी\n३ महिन्यात १ एकर बटाट्यापासून ५० हजार निव्वळ नफा\nरोगट भेंडी दुरुस्त, ३० गुंठ्यात ९० हजार\nकृषी विज्ञान मासिक वाचून माझ्यासारखा वयस्कर शेतकऱ्यासही मिळते प्रेरणा \nटिश्युकल्चरच्या केळीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा ४ थ्या दिवशी फरक\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा 'माऊस' क्लिक करून मी यशस्वी शेती करीन - एक दृढ आशावाद \nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आलेले कांदे प्रदर्शनात पाहून लोक आश्चर्य चकित होत \nन्हावरे प्रदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी नेली, त्याची पिकावर दोन दिवसात किमया झाली, म्हणून लगेचच परत प्रदर्शनातूनच औषधे नेली\n'सिद्धीविनायक' शेवग्यातील पथदर्शक (पायलट) प्रयोग \nकपाशी, वांगी, मिरचीतील मिश्रपीक, 'सिद्धीविनायक' मोरिंगा (शेवगा)\n एकर टोमॅटो ३१ टन, ३\nकरटोली - एक अनोखी भाजी\nपुर्वानुभवातून उशीरा का होईना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याची प्रेरणा \nयशस्वी उसासाठी (टनेज व रिकव्हरी) सप्तामृत व कल्पतरू\nप्रथमच गणेशपासून ६ लाख रू. उत्पन्न, १५ एकर भगव्याची नवीन लागवड\n३८ गुंठे टोमॅटोपासून १ लाख ३० हजार रू\n एकर फुलशेतीतील पैशाच्या सुगंधाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कृषी विज्ञानमुळे घेतली २ एकर जमीन व बहरला फुले डेकोरेशनचा व्यवसाय\nप्रायोगीकतेतून किफायतशीर शेतीपुरक उद्योगासाठी 'सिद्धीविनायक' मोरिंगाची निवड व लागवड\n'कृषी विज्ञान' चा १५ व वर्धापन\nउन्हाळी टोमॅटोची पावसाळ्यात चुकून लागवड, सर्वांचे प्लॉट रोगराईने उद्ध्वस्त आमचा मात्र १ नंबर\n'कृषी विज्ञान' माझी प्रेरणा, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने डाळींब\nउसातील आंतरपीक झेंडू सुधारून, सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लागवडीची प्रेरणा\n एकर खरबुजापासून ४ लाख\nसोयाबीन, मूग उडीदाचे N.S.C. बीजोत्पादनाचे प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने\n१० गुंठे 'सिद्धीविनायक' शेवग्याचे पहिल्या तोड्याचे १० हजार\n८० क्रेट वांगी ५२ हजार मिळाले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने \n४ एकरात १६० पोते भुईमूग शेंग\n वर्षात कलिंगड, खरबुजाचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे उत्पन्न ३५ लाखाचे\nलिंबूवर्गीय फळबागांतील त्र��टी, समस्या व उपाय\nलिंबूवर्गीय पिकावरील महत्त्वाचे रोग व एकात्मिक व्यवस्थापन\nसंत्र्यावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन\nलिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळीची कारणे\nनागपूर संत्र्यास शिक्रापूर संत्र्याने भावात मागे टाकले प्रिझम व पंचामृतामुळे\nजुन्या संत्रा बागेचे २ लाख तर लिंबू बागेचे ८० हजार\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कृषी प्रदर्शनातील संत्र्याला बक्षीस \nसंत्र्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचा मानस\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृतामुळे माझ्या मोसंबीस ११ हजार रू./टन भाव\nआमची मोसंबी जास्त गोड म्हणून टनाला ६०० ते ८०० रू. भाव अधिक\nलिंबू पिकातील खत व पाणी व्यवस्थापन\nलिंबाच्या निरोगी रोपांची निर्मिती\nलिंबू निर्यातीतील संधी व आव्हाने\nलिंबू फळाचे औषधोपयोगी महत्त्व\nक्लासवन निवृत्ती अगोदर फळशेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व भावही अधिक \n२ नंबरचे लिंबू डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने विशेष करून राईपनर वापरल्याने १ नंबर भावात विकले जाते\n'मल्हार' लिंबाने आळवला आत्मविश्वासाने निर्यातीचा 'सूर' \n८ गुंठे झेंडूपासून ४० -४५ हजार रू.\nकपाशीचा लाल्या जाऊन, कपाशी हिरवीगार ९० ते १०० बोंडे प्रत्येक झाडावर\n१० गुंठे 'सिद्धीविनायक' शेवगा १२ हजार, त्यातील आंतरपीक व वेगळ्या १० गुंठ्यातील मेथी, शेपू, कोथिंबीरीचे ४५ हजार, १ एकर मेथी, कोथिंबीर, शेपुचे २ महिन्यात ३ लाख\nअति पावसातील सोयाबीन यशस्वी, इतरांचे पिवळे पडले\nनिस्तेज आले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने तेजस्वी, अधिक फुटवे व रोगमुक्त\n२ एकर भुईमूग ८० पोते (३५ क्विंटल) उत्पादन\nप्रतिकूल जमिनीतून डाळींब यशस्वी करण्याची एक आशा \nजळालेला ऊस हिरवळला, उडीदाचे पिवळे पीक हिरवळले\nदुर्लक्षित फळमाशीने त्रस्त डाळींब बगाचे ७० हजार\n२ एकर खरबुजापासून ३ लाख\nभगव्यात राईपनर, न्युट्राटोनने १ आठवड्यात फरक\nदुक्कराच्या त्रासाने 'सिद्धीविनायक' मोरिंगा मोडले तरी दुरुस्त झाडापासून २ तोड्याचे १८०० रू.\nप्रो. डा. स्वामीनाथनको \"इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान \nलालकोळीवर स्प्लेंडर फारच प्रभावी व किफायतशीर \n'सिद्धीविनायक' शेवग्याच्या पहिल्याच बहारास प्रत्येक झाडावर २०० शेंगा\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अर्धा एकर शेवग्यापासून ३० हजार रू. नफा\nडॉ.बावसकर टेक्नॉ���लॉजीचा १५ वर्षापासून यशस्वी वापर, 'सिद्धीविनायक' मोरिंगास रिझल्ट उत्तम \nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घडविली आमची शेतीची 'कुदरत' \nपारंपारिक फुलशेतीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचा मानस\n'लागणाऱ्या' गावच्या आल्यासाठी जर्मिनेटर ठरले संजिवनी \nकापसातील आंतरपीक 'सिद्धीविनायक' मोरिंगा यशस्वी \n८ महिन्याचा ऊस १५ -१८ कांड्यावर \nआपण जे लिहिलय तेच अनुभवलय \nअत्यंत कमी पाणी असताना केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारणीवर अंजीरास १०० रू./ किलो भाव \n११ गुंठ्यात उन्हाळी ६० पोती कांदा\nअत्यंत दुष्काळी भागात उन्हाळ्यात सर्वांच्या भगव्याची बाग जळून खाक, आमची मात्र टवटवीत, खर्च ४५ हजार, निव्वळ नफा २ लाख\nपपईचा पहिलाच अनुभव तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २ एकरातून सव्वादोन लाख\nहळवा व गरवा कांदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी \nएरवी महिन्याने कापणीस येणारा १॥ ते २ फूट मेथी घास २१ दिवसात २॥ - ३ फूट उंच मिळू लागला\nगाईच्या दुधास लोक म्हशीचे दूध म्हणून वापरू लागले \nपशुसंगोपनात संतुलित खाद्याचे महत्त्व\nभारतातील गाई व म्हशींच्या विविध जाती\nकोकणात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून दर्जेदार आंबा उत्पादन व यशस्वी व्यापार - एक आशेचा किरण \nउच्च शिक्षीत शास्त्रज्ञ आधुनिक शेतीकडे \nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कॉटन थ्राईवर ने १७५ क्विंटल कापूस\nसर्वांचे टोमॅटो प्लॉट पत्ती गेल्याने वाया गेले माझे नुसतेच निरोगी नव्हे तर आश्चर्यकारक दर्जेदार अधिक उत्पादन \nडाळींबातील आंतरपीक ३० ते ३५ गुंठ्यात १४० पोती कांदा, भाव कमी (९ ते १३ रू.) तरी ७० हजार\nझेंडुचे ३० गुंठ्यात ऑगस्ट ते डिसेंबर ५० हजार रू.\nआदिवासी क्षेत्रात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा 'सिद्धीविनायक' मोरिंगा व 'आस्वाद आळू' चा कुपोषणात सुदृढ आरोग्यासाठी फायदा\n१ एकर केशर आंब्यातील २५० 'सिद्धीविनायक' मोरिंगा, पहिल्याच बहाराचा निव्वळ नफा ४५ हजार\nटिश्युकल्चर केळीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा दुष्काळातही उत्तम रिझल्ट\nऊस प्रक्षेत्रासाठी १ डोळा उसाची रोपवाटिका अशी करावी\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कृषी विज्ञानने शेतमजुराचा मी झालो मालक आणि यशस्वी शेतकरी व सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत \n१०० % सडलेले (लागलेले) आले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन १ एकरात २० लाख रू.\nकपाशीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nमरणप्राय गुलछडी जिवं��� होऊन ३ महिन्यात अर्ध्या एकरातून ५० हजार\nसंत्र्यात २ एकर कांदा, १२ गोण्या कल्पतरू व २ सप्तामृत फवारण्या, ३०० गोण्या उत्पादन, १॥ लाख रू.\nदुष्काळात दिवसाआड ८० - ९० क्रेट उन्हाळी वांगी, ३ एकरातून ६ लाख, अजून ५ - ६ महिने चालतील\nमोगऱ्याने दिला पैशाचा मनसोक्त सुगंध, सोनचाफ्यात 'सिद्धीविनयक' शेवगा\n२५० किलो शेवगा शेंगा - ७५०० रू.\nदुष्काळावर मात करण्यासाठी लिंबास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कमी पाण्यावर येणार 'सिद्धीविनायक' शेवगा मोरिंगा\nदिवसाआड २ ते २॥ हजार रू. ची \"सिद्धीविनायक \" शेवग्याची पट्टी, लाखभर 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिले\nदगड खाणीतील साचलेल्या पाण्यावर सितारा मिरची, वांगी, बांधावरील 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून चांगले उत्पन्न व पैसे\nकरपलेली बिजली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निरोगी १० पांडात दिवसाआड १ पोते, भाव १०० ते १५० रू. /किलो -५० ते ५५ हजार रू. उत्पन्न\n२४ किलो भुईमूग शेंग बी, १८ पोती, भाव ६५ रू./किलो, ४५ हजार रू.\nदुष्काळ व कोरडवाहू जगासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घडविलेला एक क्रांतीकारी आशावादी सिद्धांत \nपडीक जमिनीला वरदान ठरणारा कल्पवृक्ष - आकाशिया मँजियम\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संशोधनावरील एक चिंतन \nएका पोस्टमनने 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीचा बिनतारी - अंत:प्रेरणेन मित्रांना दिला संदेश \nगारपिटीने अनेक गोष्टी कळल्या, वळल्या, उमगल्या आणि तशी सुधारणापण केली\nखारपड जमिनीत सोयाबीनचा उतारा १५ क्विंटल\nभातावरील कीड - रोग आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन\nनोकरीमुळे दुर्लक्षित शेतीतून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने चांगले उत्पादन दर्जा मिळण्याचा एक मोठा आशावाद \nकोकणातील डोंगराळ शेतीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फळपिके यशस्वी करण्याचा एक प्रयत्न \n१० महिन्यात २० गुंठ्यात ३० टन ऊस २६०० रू. ने गुऱ्हाळाला, दुष्काळात वाढे गुरांना \n३० गुंठ्यात सोयाबीन १५ क्विंटल\nदुष्काळाने होरपळलेल्या १ एकर उसाचे ५२ टन उत्पादन\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३ एकर खरबुजाचे ३ महिन्यात ३ लाख\n८ महिन्यात ऊस कारखान्याकडे, कमी पाण्यावर त्याचा ५ महिन्याचा खोडवा उत्तम\n१६ एकरात २१० क्विंटल कापूस\n१ एकर 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून पहिल्याच वर्षी ३\nहमखास भाव देणारे पीक - भेंडी\nउशीरा गहू लावून लवकर काढून अर्ध्या एकरात ८॥ पोती गहू\n२ एकरात १३१ क्विंटल सोनाका\nठूँठ गन्���े से मिलती फ़सल की देखभाल\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने 'विक्रमी दर्जेदार उत्पादन देणारा कापूस' पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रकाशित\nसंशोधनाची वाटचाल - कांदा, वालवड, ब्रोकोली, रेडकॅबेज, ज्युकीनी (परदेशी भाज्यांसाठी) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीर\n७०० माणिकचमन द्राक्षाच्या वेलीपासून १७५० पेटी २॥ लाख तर द्राक्षाच्या सभोवार ६६ 'सिद्धीविनयक' शेवग्यापासून ४० हजार\nगांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी त्याचे फायदे\nभुईमूग, कांदा बिजोत्पादन प्लॉट यशस्वी \n३० गुंठे कोथिंबीर ३५ दिवसात निव्वळ नफा ४३ हजार\nढेमसे (टिंडा) पैसे देणारे वेलवर्गीय फळपीक\nमोसंबीची ४०० झाडे, १५ टन उत्पादन २ लाख २५ हजार\n३० गुंठे टोमॅटो १२०० क्रेट दर १७० ते २०० रू. क्रेट - २ लाख ३५ हजार\nदुध साकळवून (फाटवून) तयार करण्यात येणारे पदार्थ\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने कलिंगड (टरबूज) यशस्वी \nचुकीच्या औषधात बुडवून लावलेली टोमॅटो रोपे सुकून जळणारी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३ दिवसात टवटवीत\nदर्जेदार उत्पादन दुधी भोपळ्याचे\nसंशोधनाची वाटचाल - ३ एकर ७८६ पपई पासून निव्वळ नफा ५ लाख\n८ गुंठे तोंडल्यापासून ५० हजार\nअलिबाग तोंडलीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फायदेशीर\nपिवळा पडून फुलगळ झालेला शेवग्याचा प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सुधारून १ महिन्यात ६० हजार\nरोगट पिवळा कपाशीचा प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त, १९ क्विंटल कापूस फरदडचीही वाढ समाधानकारक\nकमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक - एरंडी\n'सिद्धीविनायक' शेवग्यातील आंतरपीक हळद, आंतर - आंतरपीक कारले दोन्हीही पिके यशस्वी\nसंशोधनाची वाटचाल - मिरची, झेंडू, कलिंगड व ऊस पिकांत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कर्नाटकात केली क्रांती\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने रोगट काकडी सुधारून ३० ते ४० रू. किलो भाव\n१ एकर मिरचीपासून ९० ते ९५ हजार रू. उत्पन्न\n१० गुंठे मेथी - ५००० गड्डी, २२ दिवसांत २५ हजार\n१० गुंठ्यातील उसाचे उत्पन्न २० टन ११० किलो\nकोबी वजनदार, एकरी ८० हजार\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कांदा पिकास वरदान \n२ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ५५ गुंठ्यात २८ टन बटाटा १ लाख ३७ हजार, बीट ५० गुंठे २५॥ टन, २ लाख २२ हजार\nनुसत्या पावसाच्या पाण्यावर १॥ एकर कोथिंबीरीचे १॥ महिन्यात ४० हजार\nप्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे साप्तमृत व हार्मोनी हम���ास उत्पन्नाची देते हमी\nजर्मिनेटर ऊस रोपवाटिकेस वरदानच \nशेवग्याच्या फुलगळवर व सेटिंगसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी त्यामुळे दरही चांगला\nअर्ध्या एकरावरील अनेक यशस्वी प्रयोगामुळे ५ एकरावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या डिपींगमुळे कलर, चमक व फुगवण उत्तम होऊन सनबर्न नाही\nद्राक्षबाग न फुटल्याने परत रिकट घेऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थंडीतही संपुर्ण बाग फुटली\n२० गुंठे झेंडूपासून ३४ हजार रू. निव्वळ नफा\nदुष्काळातील जनावरांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान\nहार्मोनी डावण्या थांबून घड सुधारले\nइथेनॉल - देशाची अर्थ व्यवस्था सुधारेल \nपाण्यानंतर प्रक्रिया उद्योग धोरण व उभारणी देशाची गरज\nकॉलीफ्लोवरच्या उत्तम अनुभवातून रोगट उपटून टाकण्याच्या उवास्थेतील कांदा व लसणाचे उत्तम उत्पादन\nसायकस एक श्रीमंत प्रतिष्ठा वाढविणारा पर्णवृक्ष\nशहरी, ग्रामीण, टेरेसबागेसाठीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nसितारा १८ गुंठे, ८ ते ९ टन उत्पादन, २ लाख ७५ हजार \nखत - पाणी टंचाईवर मात म्हणजे कल्पतरू व सप्तामृत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे पिकाची संजीवनीच \nकापूस - अभाव धोरणाचा \nजुन्या संत्रा झाडांना ८०० - ९००, नवीन झाडांवर १००० -१२०० फळे\nभाव पडलेले असताना कमी खर्चात भगव्याचे २ लाख ५३ हजार रुपये\nगहू लागवडीची सुधारीत पद्धत\nपिवळा पडलेला स्वीटकॉर्न हिरवागार, चवदार कणसे व भाव अधिक\nउसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अधिक उत्पादन, अधिक फायदा\nडाळींबास कळी निघू लागली म्हणून हळदीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nअति पावसातही आमच्या कपाशीस ६० ते ६५ बोंडे व नवीन फुलपात्य\nद्राक्षातील आंतरपीक काकडी, बाजार ३ ते ४ रू. किलो असताना आमचे काकडीस मात्र ८ रू. दर\nजे इतर रासायनिक औषधाने नाही साध्या, ते हर्मोनीने केले सार्थ\nकिफायतसे की गई खेती मकईकी\n१२ गुंठ्यातून टोमॅटोचे १ लाख अजून तेवढेच होतील\n३० गुंठे अगोरा वांगी, ४ महिन्यात ३२ टन, १॥ लाख निव्वळ नफा\nउगवण कमी, नैराश्य, जर्मिनेटरने मिश्रपिकातील मूग ३ एकरात १७ पोती\nरब्बी हंगामातील दुर्लक्षित तेलबिया पीक - जवस\nदर्जेदार झेंडू उत्पादनाचे तंत्रज्ञान\nअति पावसात सर्वांची पत्ती झडली पण माझी सुरक्षित, २ खुड्यात ३०० क्रेट, ५४ हजार\n'कृषी विज्ञान' शेतकऱ्यांचा खरा मार्गदर्शक \nपपईवरील व्हायरसवर ४ थ्या दिवशी रिझल्ट\nकळी निघणार ���ाही - सल्लागार (कन्सल्टंट), पण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कळी हमखास निघाली\nगाडी चालवता चालवता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने रोपवाटिका करून जीवनाची गाडी धावू लागली \nआमच्या 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीच्या यशातून पाहुण्यांना या शेवगा लागवडीची प्रेरणा\nअनियमित फुटणाऱ्या संत्र्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान\nपहिल्याच वर्षी भगव्यापासून ३ लाख\nदुष्काळी परिस्थितीत शेती सेंद्रिय का असेंद्रिय यावरील शोधलेला अनुभवी उपाय\nकल्पतरूने पिकाची तहान भागविली - ५५ गुंठ्यात ७ लाख\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अर्ध्या एकरातून दिली ३५ पोते वाळलेली शेंग\nएक डोळा लागणीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फारच फायदेशीर\nहुमणीचे नियंत्रण विषारी किटकनाशकाशिवाय करू शकाल \n८ गुंठे अर्धी गाडी बेण्यापासून ५ टन आले, निव्वळ नफा ३२ हजार रुपये\nशेजारचे प्लॉट करप्याने करपले आमचा मात्र उत्तम, निरोगी\nकमी पावसातही टोमॅटोचा प्लॉट सशक्त व निरोगी\nरासायनिक औषधांनी आटोक्यात न आलेला करपाणाऱ्या कारल्याचा प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन दर्जेदार उत्पादन भाव २५० ते ३०० रू./क्रेट\nप्रश्न शेत मजुरांचा - समस्या व उपाय\nसर्वांचे खरबुजाचे प्लॉट रोगाने जळून खाक आम्हाला मात्र २ एकर १० गुंठ्यात ३८ टन, नफा ४ लाख\n४५० क्रेटपैकी २२५ क्रेट टोमॅटो एक्सपोर्ट, दर्जा बधून दलाल अवाक\n२ दिवसापुर्वी न्युट्राटोन बागेवर फवारून फुगवण एवढी जबरदस्त की दुसऱ्याच्या बागेत आलो का\n५ गुंठे टोमॅटोतून ३० ते ३५ हजार रू. नफा\nघराच्या घरी आरोग्यवर्धक भाजीपाला मिळविण्यासाठी असे करा परसबागेचे नियोजन\nरेशीम उद्योग : शेतीपुरक व्यवसाय\nहिरव्या मिरचीस १५ रू. तर वाळलेल्या मिरचीस ७५ रू./किलो भाव खर्च वजा जाता एकरात ७० हजार रू. निव्वळ नफा\nरोगट प्लॉट दुरुस्त होऊन हिरव्या मिरचीस ३० ते ४० रू. / किलो भाव\nभारताला अजून स्वत:ची नीट ओळख केव्हा होईल \nकपास का फायदेमंद विज्ञान\nचारसूत्री भाताची लागवड अधिक फायदेशीर\nथंडीत न निघणारी कळी उत्कृष्ट निघून दर्जेदार माल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पहिल्याच प्रयोगात २॥ एकरात २॥ लाख\nनवीनं भगव्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संजीवनीच \n२० गुंठे भुईमूग - खर्च ५ हजार - निव्वळ नफा ६० हजार\n'सिद्धीविनायक' शेवग्यात पपई, सोयाबीन व भुईमूग आंतरआंतरपीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने\nसोयाबीन पिकावरील महत्त���वाच्या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन\nकमी पाण्यावर ९५० भगव्यापासून १८ टनाचे ९ लाख\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे ५ वर्षात प्रथमच द्राक्षबाग एकसारखा बहरला\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर कमी असतानाही सातत्याने अधिक उत्पादन\nमूग व उडीद पिकांवरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन\nरोगट काकडी सुधारून नाशिक मार्केटला ३०० ते ४०० रू./१० किलो\nवेळापत्रकाप्रमाणे सप्तामृत फवारणीने 'सिद्धीविनयक' शेवग्याच्या प्रत्येक झाडास १५० ते २०० शेंगा\n'गवारगम' कभी ना देगा 'गम'\nएकसारखी न फुटणारी बाग जर्मिनेटरने फुटली\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे डाळींबास एकसारखी कळी, मधमाश्यांचे प्रमाण अधिक\nखरीपातील कडधान्ये (तूर, उडीद, मूग) पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान\nहलक्या डोंगर उतारावरील मुरमाड जमिनीत एकरी ८० ते ९० टन ऊस घेण्याचा मानस\nआडसाली खोडव्याची उगवण, फुट, वाढ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्तम\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींबावर तेल्याच प्रादुर्भाव नाही\nव्हायरसमुक्त पपई डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे न्युट्राटोनचा चमत्कार\nसरांचा सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा पहिल्या वर्षी ६० हजार, दुसऱ्या वर्षी १ लाख\nमर थांबून झाडे हिरवीगार, बागेत तेल्या नाही, कमी पाण्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया\nगारपिटीने गेलेला टोमॅटो प्लॉट, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पुर्ण बहारात\nट्रायकोग्रामा : शेतकऱ्यांची मित्रकीड\n२॥ महिन्यात गुलछडी व बिजली चालू केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे\n२० गुंठे कोथिंबीर ८ ते १० हजार पेंड्या १\n'केशर' आंबा 'केशर' सारखाच मौल्यवान\n५ एकरात २ हंगामात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कोथिंबीरीचे ५ ते ६ लाख\nविविध रासायनिक औषधे वापरूनही जळत राहिलेली कोथिंबीर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एका फवाऱ्यातच शेवटच्या टप्प्यात (२२ ते २३ दिवसांची) ३ ते ४ दिवसात हिरवीगार सतेज\nयशस्वी कोथिंबीर (धना) लागवड\nलिंबूवर्गीय पिकावरील महत्त्वाचे रोग व एकात्मिक व्यवस्थापन\nअर्धा सिझन संपल्यावरही डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून ५५ गुंठ्यात २८ ते ३० टन बटाटा, १ लाख ३० हजार\nप्रतिकुल परिस्थितीत ७८६ चे उत्पन्न दर्जेदार व भावही चांगला\nमेथीची मर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आटोक्यात\nसर्वांचे केळीचे प्लॉट करप्याने गेले मी मात्र १० गुंठ्यात ३० हजार हातविक्रीने केले\nरासायनिक खारच्य��� जादा वापराने कोमेजलेला प्लॉट सुधारून २॥ एकरात एका तोड्यास २७०० किलो झेंडू\n१० गुंठे 'सिद्धीविनायक' शेवग्यास ४ थ्या महिन्यात फुलकळी, ३ शेंगा/७ ते ८ रुपयास विक्री\nभाजीपाला पिकावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन\nकर्नाटकात रेशीम किड्यांसाठी तुतीची लागवड\nप्रतिकुल परिस्थितीत खरबूज, उसातील कांदा पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दिली समृद्धी दरवर्षा परदेश प्रवास, सर्व सुखे व आत्मीक समाधान\nकृषी विज्ञान मासिकाने आमचे अज्ञान दूर करून प्रगती व समृद्धीचा मार्ग दाखविते\nखराब हवामानातही झेंडुची शायनिंग पाहून लोक व दलाल चकीत होतात.\nउसात मर झालेल्या प्लॉटमध्ये मिरची, झेंडू व भुईमुगाच्या आंतरपिकाचा फायदाच फायदा उसाचेही चांगले उत्पादन\nदूध व दुग्धजन्य पदार्थांचे आहारातील महत्त्व\n२ नंबरचे लिंबू डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने विशेष करून राईपनर वापरल्याने १ नंबर भावात विकले जाते\nप्रगतीशील, शेतकरी श्री. रामचंद्र साबळे यांचा ५ देशामध्ये कृषी अभ्यास दौरा\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेल्या बेदाणा उत्पादकांच्या यशोगाथा \nबेदाणा खरेदी करणारे दलाल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केलेल्या बेदाण्यास जास्त दर देतात.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापराने ४ किलो द्राक्षापासून १०५० ते १२५० ग्रॅम बेदाणा\nउन्हाळी हंगामातील भाजीपाला पिके\nडॉ.बावसकर तंत्रज्ञानाने २ एकरातील उसपासून ३॥ लाख नफा, तर ५०० डाळींबापासून ५॥ ते ६ लाख मिळविण्याचा मानस\nडॉ.बावसकर तकनीक (विज्ञान) से अनउपजाऊ आधा एकड में १३ -१४ क्विंटल कपास\nडॉ.बावसकर तंत्रज्ञानाने चिकूची झाडे झाली कामधेनू\nहॉर्टिकल्चर ट्रेन - हवी देशभर कमॉडेटी ट्रेन\n२० गुंठ्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १० ते १२ टन कांदा उत्पादन अपेक्षीत\nकेळीचे १० ते १५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने विक्रमी उत्पादन\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने साऱ्या कुटुंबाची उन्नती केली\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई व्हायरसमुक्त होऊन अधिक दर्जेदार उत्पादन, अधिक भाव\nसौर ऊर्जेचा ब्रेक - थ्रू, विकासाचा केंद्रबिंदू\nकडक उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड यशस्वी\nफुलकळी गळायची थांबली, दरवर्षी काळी पडणारी सिताफळे यंदा चांगली तयार झाली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे\nटोमॅटोचा करपा, फुलगळ थांबली, ८ ते १० रू. दर पण आम्हला मात्र १२ ते १४ रू.\nपावसाने सर्वांची रोप�� गेली, माझे मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कांदा रोप जोमदार\nअति पावसात फ्लॉवर, कोथिंबीरीचे अधिक दर्जेदार उत्पादन\nव्हायरसने वाया गेलेला पपईचा बगीचा सुधारून २ लाख ७५ हजार रू. उत्पन्न\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५ एकरात ७० ते ७५ क्विंटल कापूस तर फडदडपासून ३५ ते ४० क्विंटल उत्पादन अपेक्षित\n५ एकरात २ हंगामात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कोथिंबीरीचे ५ ते ६ लाख\nकारली - एक व्यापारी वेलवर्गीय पीक\nरायझोबियमपेक्षा जर्मिनेटरमुळे हरबऱ्याची उगवण उत्तम व अधिक\nकमी पाण्यात, कमी काळात ऊस २२ ते २५ कांड्यांवर\nहार्मोनी डावण्यावर प्रतिबंधक व प्रभावी उपाय\nहार्मोनीमुळे पानाच्या वाट्या होणे व पानगळ कमी झाले\nबागेत डावण्या दाखवायला नाही\nकोवळ्या पानांवरील डावणीवर हार्मोनीचा स्प्रे. १ तासाने पाऊस, पण हार्मोनीमुळेच बाग उत्कृष्ट\nचित्र्या डावणीवर हमखास खात्रीशीर हार्मोनी\nहार्मोनीमुळे फ्लॉवरींगपासून आजतागायत डावण्या नाही.\nहार्मोनी वापरल्यामुळे डावणीचा औषधात बचत पानावर काळोखी, मणी काचेसारखे\nतूर पिकावरील किडी - ओळख व व्यवस्थापन\nरबी हंगामातील पिकांवरील किडींचे व्यवस्थापन\nकल्पतरूमुळे फळबागांना पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद\nहार्मोनीचा दर ४ ते ५ दिवसांनी स्प्रे डावण्या अजिबात नाही\nकांद्याच्या दराचा वांदा असा सोडविता येईल….\nहार्मोनीमुळे डावण्या, भुरीवर स्वस्त आणि मस्त उपाय\nहार्मोनी वापरामुळे डावण्या, पावडरीवर प्रतिबंधात्मक उपाय, खर्चात बचत\nहार्मोनीच्या फवारण्याने डावण्या दुसऱ्या दिवशीच नियंत्रणात, घड शेवटपर्यंत चांगले\nइतर औषधांपेक्षा हार्मोनीचा रिझल्ट लवकर, उत्तम आणि खर्चही कमी\nहार्मोनीमुळे डावण्या कंट्रोल, पानांवर काळोखी\nहार्मोनीच्या दोन स्प्रेमध्ये डावण्या कंट्रोल\nफोकून केलेला कांदा उत्तम, २ एकरात १८ टन, २ लाख रू. निव्वळ नफा\nविदर्भातील गुलाब, झेंडू, अॅस्टपासून एकरी ५० ते ६० हजार रू.\nरोगट पपईचा प्लॉट पुर्ण दुरुस्त १४ गुंठ्यात ६५ हजार रू.\nछाटणीपासून हार्मोनीचा वापर म्हणजे डावणीला रामराम, कमी खर्चात चांगले उत्पन्न\nसिताफळातील डांगर (काशीफळ) अधिक रासायनिक औषधाने खराब झालेला प्लॉट दुरुस्त\nखराब पाणी तरीही २२ हजार रू. चा कापूस सुतगिरणीतील स्टाफ विचारतो एवढा चांगला कापूस कसा \nजर्मिनेटमुळे सोयाबीनची १०० % उगवण पाण्याचा ताण सह��� करूनही सोयाबीन फुलोऱ्यात\nरासायनिक खतांपेक्षा कल्पतरू उत्तम\n७ एकर पॉलिहाऊस गुलाबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी यशस्वी\nशेतीला कुंपण विविध प्रकारचे\nनाचणीचे आहारातील महत्त्व आणि मूल्यवर्धित उत्पादने\nकळी लागल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी तरीही रिझल्ट उत्तम\nव्हायरसयुक्त प्लॉट पुर्ण दुरुस्त होऊन ९० टन पपई, ८ रू. किलो दर\nगळ पडलेली टोमॅटो (Collar Rot), कोबी सड व खरबुजावरील सुरकुत्या सप्तामृताने पुर्ण दुरुस्त\nभेंडी, मिरची, चवळीसाठी हिंगोली भागात सप्तामृताचा यशस्वी वापर\nआंबवणीचे वेळेस जर्मिनेटरची चूळ भरणे फायदेशीर, सप्तामृताने कांदा दर्जेदार व लवकर\nतालुक्यातून लोक वांग्याचा प्लॉट पहायला येत पाच महिने वांग्याचे उत्पन्न\nवांग्याची मर थांबून दर्जेदार उत्पन्न गोल्डन डेजीसाठी सप्तामृत उपयुक्त\nकलिंगड (टरबुजाचे) दर्जेदार उत्पादन\nपांढऱ्या लिलीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी खुपज फायदेशीर\nअर्ध्या एकर टोमॅटोपासून १ लाख २० हजार रू. नफा\n'कृषी विज्ञान' चे १४ व्या वर्षात यशस्वी पदार्पण\nआस्वाद आळू - सहज, सतत पैसा मिळवून देणारी 'आम' शेतकऱ्याची कामधेनू\n एकर डाळींबापासून पहिल्या बहाराचा दीड लाख नफा\nदरवर्षी नर्सरीची १ लाख रोपे\nपैका देतो मका म्हणून सतत लावू नका\nप्रतिकुल परिस्थितीत लागवडी (पेरण्या) यशस्वी होण्यासाठी जर्मिनेटरसोबत प्रिझम अतिशय प्रभावी\nसितारा मिरची १८ गुंठे २॥ महिन्यात ८ टन उत्पादन, २ लाख ७५ हजार\nखत - पाणी टंचाईवर मात म्हणजे कल्पतरू व सप्तामृत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे पिकाची संजीवनीच \nसतत १५ वर्ष डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा अनेक पिकांना वापर\n१० गुंठे झेंडूपासून ३ महिन्यात २२ ते २८ हजार नफा\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणारा मी शेतकरी पुर्वा कंपनी किताब बहाल करी \nसेंद्रिय खते उत्पादनाचे तंत्रज्ञान\nनिरोगी भेंडीच्या यशाचे ३० एकरावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे तंत्रज्ञान\nपाण्याचा ताण असूनही पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची यशस्वी साथ\n५० गुंठे टोमॅटो - १ लाख रू. नफा\n२८ एकरातील विविध फळ झाडांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू\n२० गुंठे दोडका ४० हजार नफा\n'आम' आदमी का \"आम\" और सारी दुनिया का भी - केशर\n७ एकर फडदडपासून ६५ क्विंटल 'ए' ग्रेड कापूस, दर ६४०० रू./क्विं., उत्पन्न ४ लाख रू.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने नारळाची फळे, गर, दर्जा अ���िक मोठा\nगेलेल्या शेवग्याच्या प्लॉटपासून १ लाख ८० हजार केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने\nदलाल आमची फळे गाळ्यावरील आलेल्या शेतकऱ्यांना डाळिंबाचे ग्लेजिंग दाखविण्यासाठी फळे हातात घेऊन दाखवत असत\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वेळापत्रकाप्रमाणे वापरल्याने २ एकरात ३६ टन दर्जेदार कांदा\nपावसाने पिवळे पडून सडलेले आले निरोगी व अति उत्तम उत्पन्न \n३० ते ३५ 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या झाडांपासून २ महिन्यात २० हजार\n१॥ एकर क्षेत्रावर विविध फळझाडे, भाजीपाल्याची यशस्वी लागवड\nसरांच्या तंत्रज्ञानाने मका व गव्हाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन\n महिन्यात १० हजार कोथिंबीर गड्डी भाव २६०० ते २८०० रू./शेकडा निव्वळ नफा १\nकाकडी व घेवड्याचे प्रतिकूल परिस्थितीतही दर्जेदार उत्पादन \nयुरोपियन देशांना डाळींब निर्यातीसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती\nक्लासवन निवृत्ती अगोदर फळशेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व भावही अधिक \nनांगरून टाकण्याच्या अवस्थेतील कांदा निरोगी २० गुंठ्यात ८० ते ९० क्विंटल उत्पादन अपेक्षित\n३ महिन्यात १ एकरात टरबुजापासून ३ लाख रुपये\nबहर शेवग्याचा, दराचा आणि आरोग्याचा\nराईपनर व न्युट्राटोनमुळे कांदा फुगवण उत्तम \nजर्मिनेट, कल्पतरूच्या वापरामुळे केळी उत्कृष्ट\nपारंपारिक बियांचे (खरबुज व कलिंगडाचे) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने समृद्धीकरण, संवर्धन व प्रसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे देवदूतच \n३० गुंठे हळदीपासून ३ लाखाचे उत्पन्न\nअर्धा एकरात टोमॅटोपासून १ लाख नफा\nकलिंगडापासून ४ महिन्यात ५ लाख रू. नफा\nअर्धा एकर काकडीपासून सव्वा महिन्यात ५७ हजार\n१ एकर कोथिंबीरीपासून १ महिन्यात ५५ हजार नफा\nकांदा, धना, मेथीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\n५ गुंठे मिरचीचे ६ हजार\nद्राक्षबाग निरोगी उत्कृष्ट फेब्रुवारीत काढणी\nशेतकऱ्यांना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी मोडनिंबवरून आणून देत असे म्हणून माझे नाव 'बावसकरच' ठेवले एक एकर काकडीचे २ लाख रू. उत्पन्न\nव्यापारी पिकांचे निर्यात नियोजन - देशासमोरील एक मोठे आव्हान\nनियोजनबद्ध कांदा लागवड व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर एकरी २२ ते २४ टन उत्पादनाचे ३ लाख\nकांदा २२ गुंठ्यात २०० पिशवी (१० टन) २ महिन्यात फ्लॉवर चढ्या भावाने कल्याण, वाशी, दिल्लीस\nखराब हवामानातही हार्मोनीमुळे डावण्या ��ला नाही\nवेगळ्या वेळी लावलेल्या १० एकर पपईचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी उत्पन्न\nकीड व रोगग्रस्त टोमॅटो प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एका फवारणीने दुरुस्त होऊन १० गुंठ्यात ३५ हजार रू. उत्पन्न\nअडीच एकर क्षेत्रात झेंडुचे १० टन उत्पादन, खर्च वजा जाता २ लाख ७० हजार रू. निव्वळ नफा \nकांदा, लसणाने वांधा करायचा नसेल तर…\nप्रतिकूल परिस्थितीत १ एकर टोमॅटोपासून १५०० क्रेट टोमॅटो, निव्वळ नफा २ लाख\nशेजाऱ्याला दीड एकरात ४० पिशवी आम्हाला मात्र १७५ पिशवी कांदा\nजर्मिनेटरची प्रक्रिया केलेले कांदा रोप उत्तम मात्र प्रक्रिया न केलेले सड\nदुसऱ्या बहारातच १६०० झाडामध्ये ३२ टन एक्सपोर्ट क्वॉलीटीचे डाळींब\n४ - ५ किलो निघणारा मोगरा १० ते १२ किलो झाला व भाव १०० ते १५० रू.\n९ एकर काकडीचे १०० दिवसात ४ लाख\nहार्मोनीचा रिझल्ट कारले व दोडक्यास १०० %\nसहा महिन्याच्या काजुच्या रोपांना १\nवाया गेलेल्या डाळींबाच्या प्लॉटमधून पहिला बहार यशस्वी, दर ८० रू. किलो\nकाकडीची पाने आळूसारखी रुंद १५ गुंठ्यात ३४ हजार\nजिवाणू संवर्धने उत्पादन उद्योग\nआले (आद्रक) लागवड, उत्पादन, बेणे साठवण व प्रक्रिया\nआल्याच्या उत्पादन निर्यातीविषयीचा जागतिक आढावा\nआले उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथा\nआले न लागता हाताच्या पंजाएवढे झाले\n'आले' न लागता आले\nसरांच्या तंत्रज्ञानाने आले लागवड\nभारतातील हळद पिकविणाऱ्या राज्यांचा आढावा\nहळद उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथा\nडॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून हळदीचे अडीच एकरात ७५ क्विंटल उत्पादन\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू वापरून शाश्वत सेंद्रिय शेती\nहळदीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर फायदेशीर\n'कसमा' पट्ट्यातील डाळींब शेतीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान\nडाळींब फळझाडाचा बहार कसा धरावा \nप्रतिकुल परिस्थितीत डाळींब बहारातील फुलकळी निघण्यातील समस्या व उपाययोजना\nभगवा डाळींबापासून दीड एकरात तीन लाख रू. नफा\nडाळींबावरील कीड व रोग\nडाळींबावरील तेल्या रोगाचा प्रादुर्भाव, लक्षणे व उपाय\nडाळींबावरील सुत्रकृमीचे जैविक नियंत्रण\nप्रतिकुल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींब बागेस फुलकळी\nदोन महिन्यानंतरही फुलकळीने डाळींब बाग बहरली\nभगवा (शेंदरी, अष्टगंधा), आरक्ता, गणेश जातीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घडविलेली क्रांती\n'मिडीयाने' माझ���या डाळींब बागेची दखळ घेतली\nझाडे वठू नये व नवीन डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nरोगमुक्त डाळींब बाग, फुले दर्जेदार\nमृतावस्थेतील डाळींब बागेच पुनर्जीवन, दर्जेदार फळे आणि अधिक दर\n३२५ रू. कॅरेट भाव असताना आमच्या डाळींबाला मिळाला ५०० रू. भाव\nकमी पाण्यावर ९५० भगव्यापासून १८ टनाचे ९ लाख\nनवीन भगव्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संजीवनीच \nV.R.S. वा निवृत्तीनंतर यशस्वी केलेल्या डाळींब बागा\n५० रू. किलो शेंदरी डाळींब, ६ एकरात ४२ टन\n१८ महिन्यात ६० - ८० रोगमुक्त दर्जेदार डाळींब\nडाळींबाच्या तेल्या व इतर रोग किडीवर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने मात करणार्‍या प्रगतीशील शेतकर्‍यांचे अनुभव\nसुत्रकृमीमुळे तोट्यात गेलेल्या डाळींबा बागेस प्रत्येक झाडास १०० फळे \nरोगमुक्त भगवा डाळींब प्रतिकुल परिस्थितीत भाव चांगले\nथंडीत न निघणारी डाळींब कळी उत्कृष्ट निघून दर्जेदार माल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पहिल्याच प्रयोगात २॥ एकरात २॥ लाख\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे डाळींबास एकसारखी कळी, मधमाश्यांचे प्रमाण अधिक\nअग्रोटेक पब्लिकेशन व कृषी विज्ञान मधील प्रेरणेतून साकार केलेल्या डाळींबबागा\nसरांची पुस्तके वाचून सर्व (डाळींब) फळबागांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून उत्तम यश\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भरघोस, दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या डाळींबा बागायतदारांचे अनुभव\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे दुष्काळावर मात करतात\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींबावर खर्च कमी दर्जेदार अधिक माल, भाव न नफा अधिक\nभगव्याला दर ७० ते ७५ रू. किलो\nपाणी कमी असूनही दर्जेदार भगवा डाळींब भाव ४५ ते ५० रू. किलो\nदोन वर्षाच्या ६०० डाळींबा झाडांपासून ३ लाख रू. उत्पन्न, जागेवरून माल ३५ रू. किलोने दिला\n४ वर्षाची डाळींब बाग प्रत्येक झाडावर ३ क्रेट माल भाव ५६ रू. किलो\nदरवर्षीपेक्षा १५ हजार रू. खर्च कमी येउन १००० पेटी अधिक दर्जेदार द्राक्षोत्पादन\nनिर्यातक्षम द्राक्षाचे एकरी १२० क्विंटल उत्पादन, भाव २००० रू. क्विंटल\n१८ वर्षाच्या जुन्या द्राक्षबागेवर सनबर्नचा अटॅक नाही\nलागणीपासून ८ महिन्यात एकरी १५ टन द्राक्ष उत्पादन\nफयान वादळाच्या तडाख्यातही २ एकरात ३२ टन द्राक्ष, ९९% माल उत्तम\n१८ वर्षाची जुनी द्राक्षबाग, २ एकर, १७ टन , १२ लाख रू\nआपत्कालीन परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्ष बागा वाच��ून दर्जेदार उत्पादन\nफयान वादळातही द्राक्षबागेचे एकरी १६ टन उत्पादन, दर २६ रू किलो\nद्राक्ष - खराब हवामानातही हार्मोनीमुले डावण्या आला नाही\nद्राक्षाला लागणारी अन्नद्रव्ये अशी उपलब्ध करावीत\nद्राक्ष - एप्रिल छाटणीकरिता फवारणीचे वेळापत्रक\nचुनखडयुक्त बागेतील द्राक्ष १४२ रू/ ४ किलो दराने दुबईला निर्यात\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मिळवून दिलेले, दर्जेदार अधिक द्राक्ष\nद्राक्ष - ७० - ८० % डावण्या हार्मोनीमुळे नियंत्रणात घडकुज संपुर्ण थांबली\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने द्राक्ष उत्पादन व दर्जात वाढ\nसंपूर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे द्राक्ष बाग निरोगी उत्पन्न दर्जेदार\nद्राक्ष - वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी तसेच हार्मोनीच्या फवारण्या चांगल्याच लाभदायक लोकल मार्केटलाही भाव उत्तम\nद्राक्षाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कलर येऊन शरद एक्सपोर्ट\nद्राक्ष - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर व फायदे\nद्राक्ष - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार्‍या शेतकर्‍यांच्या यशोगाथा\nद्राक्षनिगा (सुरूवातीपासून शेवटपर्यंतची) सूत्रे\nदुष्काळात एकाच पाण्यावर आलेली द्राक्षबाग\nद्राक्षावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्ष एक्सपोर्ट लुधियाना (पंजाबला) रवाना\nफयान वादळाच्या तडाख्यातही आमची द्राक्षबाग चांगली\nगैरमोसमी पावसात द्राक्षबागेचे संरक्षण व उत्पादन\nजर्मिनेटर द्राक्ष बागायतीत घडविलेली क्रांती\nद्राक्ष - जर्मिनेटर न वापरल्याने झालेला तोटा\nजर्मिनेटर द्राक्ष फुटीसाठी संजीवनी\nद्राक्षबाग सारखी फुटण्यासाठी जर्मिनेटर चा वापर\nद्राक्ष - HCN (पेस्ट) मध्ये जर्मिनेटर कधीही फायदेशीरच\nद्राक्ष - हर्मोनीच्या दोन स्प्रेमध्ये डावण्या कंट्रोल\nद्राक्ष - हार्मोनच्या वापराने डावण्याचा स्पॉट लगेच तांबूस होऊन डावण्या थांबतो\nद्राक्ष - प्रतिबंधात्मक व प्रभावी उपाय पेस्ट, डिपींगमध्ये हर्मोनीचा वापर, घडांवर डावण्या नाही\nद्राक्ष - हार्मोनी वापरामुळे डावण्या, पावडरीवर प्रतिबंधात्मक उपाय, खर्चात बचत\nद्राक्ष - हार्मोनीच्या फवारण्याने डावण्या दुसर्‍या दिवशीच नियंत्रणात, घड शेवटपर्यंत चागले\nद्राक्ष - हार्मोनी डावण्या व भूरीवर स्वस्त औषध, रिझल्ट लगेच व उत्तम\nद्राक्ष - हार्मोनी मुळे द्राक्षावरील डाऊनी व भुरी पुर्णता आटोक्यात\nद्राक्ष - हार्मोनीमुळे डावण्या कंट्रोल, पानांवर काळोखी\nद्राक्ष - खराब वातावरण ५० ते ५५ % डावण्यासाठी हार्मोनी रामबाण\nद्राक्ष - 'हार्मोनी' डावण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना परवडणारे औषध\nपाऊस पडल्यावर १५ मिनिटांनी हार्मोनीचा स्प्रे रेसिड्यू नाही, बेदाणा व निर्यातीसाठी उपयुक्त\nद्राक्ष - इतर औषधांपेक्षा हार्मोनीचा रिझल्ट लवकर, उत्तम खर्चही कमी\nद्राक्ष - घडांच्या देठाला डावण्या तरी खालच्या पाकळ्या, मणी व्यवस्थित बेदाणा उत्तम हार्मोनी, सप्तामृताने\nजुन्या द्राक्षबागेची वाढ निरोगी व घड समाधानकारक\nप्रतिकुल परिस्थितीत कमी पाण्यावर आलेल्या द्राक्षबाग\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सातत्याने वापर केल्याने पावसात द्राक्षबाग वाचून इतर औषधांवरील खर्चात बचत\nनवीन द्राक्षबागेसाठी फवारणीचे वेळापत्रक\nनवीन द्राक्ष बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nद्राक्ष नवीन लागवड - महिनावार करावयाची कामे\nद्राक्ष नवीन लागवड - रिकटींगनंतरची निगा\nनिर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान\nनिर्यात क्षम द्राक्ष उत्पादनामध्ये संजीवकांचे महत्त्व, वापरतांना घ्यावयाची काळजी\nनिर्यातक्षम द्राक्ष उत्पादन असे असावे\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन\nद्राक्ष - ऑक्टोबर छाटणी व छाटणीची वेळ\nद्राक्ष - ऑक्टोबर छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक\nद्राक्ष - पहिल्या वर्षी तेराशे खोडापासून २ लाख १३ हजार रू\nद्राक्ष - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे भुरी, डावण्या आटोक्यात, घड अधिक असूनही फुगवण चांगली\nप्रतिकुल हवामानात डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून आलेल्या द्राक्षबागा\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे द्राक्ष पिक प्रतिकूल परिस्थितीतही निरोगी दर्जेदार\nप्रतिकूल हवामानामध्ये द्राक्षबागेचे संरक्षण\nरोगमुक्त द्राक्षबागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वरदान कल्पतरूने पांढरी मुळी वाढली\nद्राक्ष - रोग व किडीवर डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने केलेली मात\nद्राक्षावरील रोग व त्यावरील उपाय\nरूट स्टॉंकवर द्राक्ष लागवड\nद्राक्ष - रूट स्टॉंकसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अतिशय प्रभावी\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने (सप्तामृत) द्राक्षाच्या कीड, रोग, विकृतीवर मात, हार्मोनीमुळे डावण्या, भुरीवर स्वस्त आणि मस्त उपाय\nद्राक्ष - ��ॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे रासायनिक बुरशीनाशक व किटकनाशकांच्या खर्चात बचत\nद्राक्षाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कलर येऊन शरद एक्सपोर्ट\nद्राक्ष - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थॉम्पसनचे दर्जेदार दुप्पट उत्पादन\nउडद्या किडीने खाल्लेल्या गावच्या द्राक्षबागा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फुटल्या\nभाव निचीचे पण उत्पन्न भरपूर मिळाल्याने द्राक्ष बाग परवडला\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी द्राक्षासाठी वरदान\nद्राक्षासाठी प्रथमपासून वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर\nद्राक्षाच्या विकृतीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा आगळा - वेगळा अनुभव\nद्राक्ष वेलीवरील विकृती व त्यावरील उपाय\nवाईन द्राक्ष लागवड व उत्पादन\nवाईन द्राक्ष लागवडीसाठी तंत्रज्ञान वापर\nकेळीच्या ३५०० झाडापासून ४ ते ४.५ रू. दराने ३.५ लाख रुपये\nअति पाऊस व थंडीचा केळी पिकावर होणारा दुष्परिणाम व त्यावरील उपाय\nटिश्यू कल्चर केळीचे सनबर्निंग (सौर जळ) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थांबून रोपे सशक्त\nकेळी - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे दर्जेदार अधिक उत्पादन\nकेळी 'सिद्धीविनायक' शेवगा, चिकू, आवळा, नारळासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nटिश्यू कल्चरपेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावलेली केळी कधीही सरसच\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केलेली केळी इतरांपेक्षा सरस\nकेळी - डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने घडामागे १० ते १२ किलो वजन जास्त\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी व केळीतील आंतरपिकांचे दर्जेदार, अधिक उत्पादन\nकेळीचे अर्थशास्त्र मोठ्या प्रमाणावरीलही केळीची लागवड अधिक फायदेशीर\nगारपिटीने खलास झालेली केळी आणि पपईची बाग सुधारली\nकेळी - जर्मिनेटमध्ये भिजवून लावलेले ग्रॅन्ड नैन बेणे ट्रायकोडर्मापेक्षा सरस\nजर्मिनेटर ड्रेंचिंग व फवारणीने चार महिन्याच्या केळीची अपेक्षेपेक्षा उत्तम वाढ \nकेळी - जर्मिनेटर पांढर्‍या मुळ्यात प्रचंड वाढ\nकेळी लागवडीतील जर्मिनेटरचे योगदान\nकेळी - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आपण भारतात 'प्रति इस्राईल' निर्माण केले - ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ जेपधा गेटस\nकेळी खोडापासून धागा निर्मिती\nपाऊस उशिरा तरी केळीची उत्तम वाढ\nउती संवर्धन पद्धतीने केळीची लागवड\nकेळीतील यशस्वी आंतरपीक टरबुज (कलिंगड)\n१० एकर बीटी कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एकरी ८ - १० क्विंटल उतार अपेक्षीत\nकापूस - ७ एकर फरदडपासून ६५ क्विंटल 'ए' ग्रेड कापूस, दर ६४०० रू. / क्विं., उत्पन्न ४ लाख रू.\nअति पावसात पिवळा पडलेल्या कापसाचे ७० ते ७५ क्विंटल दर्जेदार उत्पन्न\nबी.टी. कापूस ओळख व आवश्यकता\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ४ एकरात ३७ क्विंटल कापूस, आंतरपीक चवळीचे २२ हजार\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारल्याने ४ एकर बी टी कापूस व फरदडपासून ६५ क्विं. उत्पादन, दर ६ हजार रू./क्विंटल, ३ लाख निव्वळ नफा\nकापूस - शहादा भागात अनेक वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर\nकापूस - डॉ.बावसकर सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत व त्याचे फायदे\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कपाशीची रोग प्रतिकारक शक्ती वाढते\nतणनाशकाचे पंपाने फवारणीकेल्यामुळे उपटण्याच्या अवस्थेतील निस्तेज कपाशी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सुधारून ८० - ९० बोंडे\nदुष्काळी परिस्थितीत कापूस पिकाचे नियोजन\nतणनाशकाणे जळालेली कपाशी तंदुरूस्त होऊन फुलपात्या व कैर्‍या (बोंड) अधिक लागल्या\nजूनच्या कपाशीची पोळ्याला पहिली वेचणी\nकापसावरील कीड, रोग व त्यावरील उपाय\nकापसावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nप्रतिकूल हवामानामध्ये कोरडवाहू, बागायती कपाशीचे संरक्षण\nकापूस - मररोग, पानावरील रोग, मुळ कुज, खोड कुज यावरील जैविक उपाय\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कापसाचे निरोगी पीक, फुलपात्या भरपूर\nकापसावरील पिठ्या ढेकणाचा प्रसार व नियंत्रण\nकापूस - सरकी व तेलउद्योग\nकापूस - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सार्‍या कुटुंबाची उन्नती केली\nपपईवरील किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण\nपपई बियाची उगवण क्षमता वाढविण्यात जर्मिनेटरचे योगदान\nजर्मिनेटरमुळे पपई बियाण्यात ३ ते ३॥ हजाराची बचत तंत्रज्ञानाने पपई दर्जेदार व अधिक\nपपईचा रोपवाटिकेचा व्यवसाय व पपईचे पिकाचा नफा बहरला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे\nपपई - यशस्वी रोपवाटिका पाहून शेजारी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर वाढला\nपपई - जर्मिनेटरमुळे ७८६ ची ऐन थंडीत ९०% उगवण\nपपई - एक्सपायर बियाण्याची ५० % उगवण\nजर्मिनेटर व सप्तामृत पपईसाठी संजीवनी\nजर्मिनेटर मुळे पपईची ८०% उगवण\nपपई - ७८६ ची रोपे दोन फवारण्यात १ ॥ महिन्यात ३ फूट\nपपई - जर्मिनेटर पपिताकी अधिक और जल्द अंकुरण पाकर बिहारसे डॉ.बावसकर तंत्रज्ञान लेने के लिए आय\nआंब्यातील आंतरपीक पपई, पपईतील आंतरपीक कोथिंबीर\nपपई - कृषी विज्ञानचे योगदान\nकृषी विज्ञानचे अंक वाचून पपई लावली अंक खरोखरच संग्रही\nपपई - प्रतिकुल हवामानात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दिलेले योगदान\nअति उष्णतेने गळणाऱ्या पपईसाठी उपाय\nपपई - कडक उन्हाळ्यात विदर्भात ७८६ यशस्वी\nपपई - सध्या ४००० बी रोपांसाठी (७८६) जर्मिनेटरची प्रक्रिया करून टाकले आहे. त्याला पुर्ण तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरणार आहे\nपपई - खानदेशात ७८६ ची यशस्वी लागवड\n४८ डी सें. ला अर्धापुरमध्ये उत्तम पपई\nअति उष्ण हवामानात डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने पपईचे दर्जेदार उत्पादन\nपपई - उन्हाच्या तीव्र झटक्यापासून रोपांचे संरक्षण\nगारपीटीने खलास झालेली केळी आणि पपईची बाग सुधारली\nपपई - अती थंडीत दुष्काळी भागात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वरदानच \nविदर्भाच्या अतिउष्ण हवामानात पपईचे यशस्वी उत्पादन\nकडक उन्हाळ्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे ७८६ पपईची ६०६२ झाडे छातीबरोबर\nकमी पाणी व खारवट जमिनीतही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई यशस्वी\nखारवट जमिनीतील पपयास सप्तामृताचा प्रयोग\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या नंतर दिसलेला आश्चर्यकारक पपईच्या बदल\nसंपुर्ण रोगग्रस्त पपईची झाडे ९ दिवसात सुधारली १२०० केशर आंब्यासही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nवेलापत्रकाप्रमाणे पपईस फवारणी म्हणजे उत्तम पीक व समाधान\nव्हायरस (विषाणू) ग्रस्त पपई डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने सुधारली\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपईची पिवळी पाने हिरवी होऊन फळगळ थांबली\n७८६ पपईला ८ तासातच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा रिझल्ट\nरोगट पिवळा ७८६ पपईच्या प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन गावातील जाणकार लोक भेट देतात\nपपईच्या विविध विकृतींवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केलेली मात\nरोगट पपईचा शेंडा फुलला\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई रोपांची मर थांबून लागवडीस तयार\nपपईपासून एकरी एक लाख रुपये पपईच्या नवीन लागवड रोगमुक्त होण्यासाठी पंचामृताबरोबर प्रिझम व न्युट्राटोन\nरोगट पपईची रोपे सुधारली\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मिळवून दिले दर्जेदार पपईचे उत्पादन व अधिक नफा\n७८६ पपईचे अर्ध्या एकरात १ लाख २० हजार\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५०० पपईच्या झाडांपासून १.५ लाख रू. उत्पन्न\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपईचे सव्वा एकरात २.२५ लाख\nरमजानमधील ७८६ पपईचे मार्केट मिळवून दिले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने\nकासेगाव (वाळवा) भागातील पपईसाठी डॉ.बावसकर टे��्नॉंलॉजीचा अभिनव वापर\nपपईच्या २००० झाडांचे २ लाख रुपये उत्पन्न\nपपई - १५ गुंठ्यात २ लाख ३ हजार रू. उत्पन्न\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे पपईच्या बाजारभावात वाढ\nपपईस एक नंबर भाव सर्व पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर\nराईपनमुळे पपईच्या पट्टी १०% वाढ\nकर्नाटक, बिहारमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई यशस्वी\nप्रतिकुल परिस्थितीत बिहारमध्ये पपई (७८६) चे १ लाख रू.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया न्यारी पपईत मधुरता ओतली भारी\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई व्हायरसमुक्त होऊन दर १० ते १८ रू. किलो, २० टनाचे २ लाख ६० हजार\nव्हायरसयुक्त प्लॉट पुर्ण दुरुस्त होऊन ९० टन पपई , ८ रू. किलो दर\nऐन उन्हाळ्यात पिवळी पडलेली पपई दुरुस्त होऊन दर्जेदार उत्पन्न\n४८ डी. सेल्सिअस तापमानात दर्जेदार पपई बिहार, उत्तरप्रदेशच्या दलालांकडून थेट बागेतून मालाची खरेदी\nनागपूर, यवतमाळचे व्यापारी जागेवर पपई रोख खरेदी करत\nरोगट पपईचा प्लॉट पुणे दुरुस्त, १४ गुंठयात ६५ हजार रु.\nअभिनव मार्केटिंग - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया न्यारी पपईत मधुरता ओतली भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/interview-vinod-shirsath-on-congress-party", "date_download": "2022-01-28T22:49:17Z", "digest": "sha1:5R2HBVQCP4DZULQETVWLTVNTIVRN4M52", "length": 96006, "nlines": 251, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "काँग्रेसचे असे का झाले, पुढे काय होईल?", "raw_content": "\nकाँग्रेसचे असे का झाले, पुढे काय होईल\nकाँग्रसचे नेतृत्व आणि घराणेशाही यावर दृष्टिक्षेप टाकणारी मुलाखत...\nगेल्या सहा महिन्यांत काँग्रेस पक्ष अंतर्गत घडामोडींमुळे टीकेचे लक्ष बनला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तिढा सुटलेला नाही, अनेक प्रमुख नेते पक्ष सोडून जात आहेत. देशपातळीवर व राज्याराज्यांतही पक्षसंघटनेत चैतन्य नाही. विरोधी पक्ष म्हणूनही अस्तित्व जाणवत नाही. त्यामुळे, काँग्रेस पक्षाचा इतका ऱ्हास का झाला, घराणेशाहीचे नेतृत्व अडथळा बनते आहे का, हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून विनायक पाचलग यांनी त्यांच्या थिंक बँक YouTube चॅनलसाठी विनोद शिरसाठ यांची ही 40 मिनिटांची ऑडियो मुलाखत दूरध्वनीवरून घेतली होती. 26 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या संपूर्ण मुलाखतीचे हे शब्दांकन आहे...\nप्रश्न: विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसशिवाय देशाला खरंच पर्याय नाही कारण आता अशी चर्चा चालू आहे की, काँग्रेसचं कसं होणार कारण आता अशी चर्चा चालू आहे की, काँग्रेसचं कसं होणार काँग्रेस मधून फुटून निघालेल्या बाकीच्या पक्षांनी परत यावं... तर काँग्रेसचं या देशातलं आजचं महत्त्व काय\n- कोणत्याही काळात या देशाला प्रबळ विरोधी पक्षाची गरज होती. आताच्या काळात सत्तेवर असलेल्या भाजपला प्रबळ विरोधी पक्ष नाही असं दिसतं. पूर्वी खूप मोठा काळ असा होता की, सत्तेवर असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्ष नव्हता. त्यावेळी असं बोललं जात होतं की, केंद्रीय स्तरावर काँग्रेसला प्रबळ विरोधी पक्ष मिळाला पाहिजे. आज असं बोललं जातं की, भाजपला केंद्रीय स्तरावर प्रबळ विरोधी पक्ष मिळाला पाहिजे. मला असं वाटत की, हे मूळ प्रश्नाकडे मर्यादित अर्थाने बघणं झालं. याच्यापलीकडे जाऊन वैचारिक प्रवाह म्हणून काँग्रेसकडे पाहायला हवे. भारतीय राजकारणामध्ये वैचारिकदृष्ट्या डावे, उजवे आणि मधले असे तीन राजकीय प्रवाह कायम राहिले आहेत. त्यानुसार पाहिलं तर आज भाजप हा उजवीकडचा प्रवाह आहे. डावीकडे कोणताच प्रबळ प्रवाह आज दिसत नाही. आणि काँग्रेस हा विचारांच्या दृष्टीने मध्यवर्ती प्रवाह राहिलेला आहे. त्यामुळे, आज सत्ताधाऱ्यांना कुणीच विरोधक नाही हे जरी मर्यादित अर्थाने खरं असलं आणि ते तूर्त बाजूला ठेवलं तरीही, खरा मुद्दा या देशामध्ये मध्यवर्ती राजकीय प्रवाह प्रबळ असायला पाहिजे हा आहे. मग तो काँग्रेस असो किंवा आणखी कुणी. पण ज्याचा संपूर्ण देशभर कमी अधिक प्रमाणात प्रभाव आहे, असा काँग्रेसशिवाय दुसरा पक्ष आज तरी दिसत नाही. आपापल्या राज्यांमध्ये प्रभावी असणारे मध्यवर्ती प्रवाहातील पक्ष आहेत, पण राष्ट्रीय स्तरावर मात्र असे प्रभावी अन्य पक्ष नाहीत. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं प्रॅक्टिकल उत्तर असं की, सध्या वैचारिक दृष्टीने मध्यवर्ती प्रवाह म्हणता येईल असा पक्ष राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस सोडून दुसरा कोणताही नाही, म्हणून काँग्रेस प्रबळ व्हायला पाहिजे.\nप्रश्न: आपल्याकडे कायम असं मानलं जातं की, काँग्रेस हा मध्यवर्ती प्रवाह आहे, म्हणून कित्येकदा सगळा इंटलिजेंशिया काँग्रेसच्या बाजूने असतो. पण दुसरीकडे असंही म्हटलं जातं की, काँग्रेस खरंतर मध्याच्या डावीकडे झुकलेली आहे. मग मध्यवर्ती प्रवाह म्हणून इंटलेक्च्युअल्सना असणारं काँग्रेसचं आकर्षण आणि भाजपचा दुस्वास हे नक्की काय लॉजिक आहे\n- खरंतर अनेक इंटलेक्च्युअल्स का��ग्रेसला काहीतरी विचार आहे हेच मानायला तयार नाहीत. आणि हे आजचं नाही. ही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची स्थिती आहे. मागील 135 वर्षांमध्ये असं अनेक वेळा बोललं गेलं की, काँग्रेसला आयडिऑलॉजी नाही. काँग्रेस हे कोलाज आहे. काँग्रेस ही गोधडी आहे. कारण डावे, उजवे, मधले अशा सगळ्या प्रकारचे लोक काँग्रेसमध्ये पूर्वीपासून आहेत. काँग्रेसमध्ये सरंजामदार पण आहेत आणि समाजाला पूर्णपणे वाहून घेणारी, साधी, फाटकी म्हणावीत अशी माणसंसुद्धा कार्यकर्ते व नेतेपदावर राहिलेली आहेत. काँग्रेसमध्ये मोठे उद्योजकही आहेत आणि मजुरांचे, शेतकऱ्यांचे नेतेही आहेत. काँग्रेसची ही अशी संरचना सुरुवातीपासून आहे.\nदुसरा भाग असा की, 'आमच्यासमोर देशाचं असं असं स्वप्न आहे' असा ठोस आराखडा काँग्रेसने कधी मांडलेला नाही. ठोस आराखड्यामध्ये असं गृहीत असतं की , हे 'आपले' आणि हे 'विरोधक'. कोणाविषयी तरी टोकाचं प्रेम आणि कोणाविषयी तरी टोकाचा द्वेष हेसुद्धा आयडिऑलॉजी पक्की असणाऱ्यांचंच लक्षण आहे. मग ते डावे असोत किंवा उजवे. याउलट काँग्रेसने कधी कुणाचा द्वेष केलेला नाही, कधी कुणाचा राग केलेला नाही आणि कधी कुणाबद्दल फारसं प्रेमही दाखवलेलं नाही. अर्थात, बोलण्यातून कधीतरी कुणाविषयी प्रेम किंवा राग दाखवलाही असेल, पण ते उसनं अवसान आणल्यासारखं होतं. सांगायचा मुद्दा असा की, काँग्रेसची वैचारिक भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारी, किंवा तशी भाषा बोलणारी तरी राहिलेली आहे.\nकाँग्रेस कशाहीबद्दल विशेष आग्रही राहत नाही. कोणाला काही देण्याबद्दलही नाही , कोणाचं काही काढून घेण्याबद्दलही नाही आणि कोणाला कठोर शिक्षा करण्याबद्दलही नाही. हे सगळं मध्यवर्ती प्रवाहाचं लक्षण आहे. ज्याला आपण 'मॅनेज करत राहणं' म्हणतो त्याप्रकारचं व्यक्तित्व काँग्रेस नावाच्या पक्षाचं राहिलेलं आहे. त्यामुळेच इंटलिजेंशियामधला एक मोठा वर्ग 'तुमच्याकडे पुरेसं क्रांतीकारकत्व नाही' असं सांगत काँग्रेसला सतत विरोध करत आलेला आहे. मात्र या वर्गाला त्यातल्या त्यात जवळचा आणि जो केंद्रीय सत्ता मिळवू शकतो, राबवू शकतो असा दुसरा राजकीय पक्ष कोणताच दिसत नाही. त्यामुळे सगळ्याच इंटलेक्च्युअल्सना काँग्रेसबद्दल एकाचवेळेला प्रेमही आहे आणि त्याचवेळी रागही आहे. प्रेम का कारण, त्यातल्या त्यात जवळचे हेच आहेत. म्हणजे दगडापेक्षा वीट म�� कारण, त्यातल्या त्यात जवळचे हेच आहेत. म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ आणि राग का तर आपल्याला पाहिजे त्या प्रकारचं क्रांतीकारकत्व काँग्रेस पक्ष किंवा त्याचे धुरीण नेते दाखवत नाहीत म्हणून. अशाप्रकारच्या पेचामध्ये काँग्रेस पक्ष नाही; तर हे बुद्धीवंतच अडकलेले आहेत.\nप्रश्न: तुम्ही आता असा उल्लेख केला की, काँग्रेस हा सगळ्यांना सामावून घेणारा पक्ष होता, पण त्याचं वर्तमान मात्र एका कुटुंबाभोवती फिरताना दिसतं. निदान तसं चित्र सार्वत्रिक उभं केलं गेलेलं आहे. तर सर्वोच्च नेतृत्वासाठी काँग्रेसला खरंच गांधी घराण्याशिवाय अन्य पर्याय नाही का\n- काँग्रेसबद्दल बोलताना आपल्याला सतत दोन स्तरांवर विचार करायला पाहिजे. पहिला स्तर असा की, काँग्रेसच्या वैचारिक भूमिका ज्याचं मी मघाशी वर्णन केलं आणि दुसरा स्तर काँग्रेसचं प्रत्यक्षातलं वर्तन - मग ते नेत्यांचं असेल किंवा कार्यकत्यांचं, आणि ते स्थानिक पातळीवरचे असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरचे. इंटलिजेंशियाला वैचारिक बाबतीत काँग्रेस जवळची वाटतं हे खरं आहे, परंतु काँग्रेसचं - विशेषतः 1970च्या दशकानंतरचं - वर्तन बदलत गेलं आहे. इंदिरा गांधींचा उदय होऊन आता बरोबर 53 वर्षं झालेली आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नंतर सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी या चार पिढ्या क्रमाने मागील अर्धशतकभर काँग्रेस पक्षाच्या केंद्रस्थानी राहिल्या. मधला सहा सात वर्षांचा कालखंड मात्र नरसिंहराव आणि सीताराम केसरी काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी होते. त्यामुळे अगदी नेमकं सांगायचं तर, इंदिरा गांधी 1967 साली पंतप्रधान झाल्या तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 53 वर्षांतली - मधल्या सहा सात वर्षांचा काळ सोडला तरी - तब्बल 45 वर्षं गांधी आणि नेहरू या कुटुंबातील व्यक्ती काँग्रेस नेतृत्वाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत.\nमला असं दिसतं की, इंदिरा गांधींचा पहिल्या पाच-सात वर्षांचा कालखंड संपल्यानंतर काँग्रेसमध्ये घराणेशाही व एकाधिकारशाही प्रवृत्तीचं बीजारोपण झपाट्याने होत गेलं हे निर्विवाद आहे. तेव्हापासून आतापर्यंत इंदिरा गांधीच्या पद्धतीचं आक्रमक नेतृत्व त्यांच्या पुढच्या वारसदारांमध्ये राहिलेलं नाही, तरीही ते वारसदार काँग्रेस नेतृत्वाच्या केंद्रस्थानी राहिले. याचे कारण कदाचित ती काँग्रेसच्या नेत्यांचीच निर्माण झालेली व आतापर्यंत राहिलेली गरज असावी. इंदिरा गांधी जेवढ्या प्रबळ, कार्यशील आणि आक्रमक होत्या, त्या तुलनेत त्यांची पुढची पिढी तशी नाही. आणि तरीसुद्धा त्यांचं पक्षावर इतकं नियंत्रण राहत असेल तर त्याचे दोन अर्थ निघतात. एकतर ते खरोखर इतके ताकदवान होते व आहेत की, पक्ष ते पूर्णतः आपल्या मुठीत ठेवू शकतात. किंवा दुसरा अर्थ, काँग्रेसचे देशभरातले इतर नेते इतके कार्यक्षम किंवा ताकदवान नाहीत की, नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तींना बाजूला सारून आपला पक्ष वाढवू शकतील.\nया दोन बाजूंनी विचार केला तर मला असं वाटतं की, इंदिरा गांधीनी काँग्रेसला स्वतःच्या नियंत्रणात आणलं, एकाधिकारशाही निर्माण केली, घराणेशाहीचं पालनपोषण केलं हे जरी खरं असलं तरी काँग्रेसमध्ये ते पूर्वीपासून कमीअधिक प्रमाणात होतंच, हेही लक्षात घेतलं पाहिजे. पण नंतरच्या - विशेषतः राजीव गांधींच्या नंतरच्या - काळात आणि सोनिया, राहुल यांच्या काळातही असं दिसतं की, यांना काँग्रेसची गरज कमी आहे आणि त्या तुलनेत काँग्रेसलाच त्यांची गरज कितीतरी जास्त आहे. याचा पुरावा म्हणून , नरसिंहरावांच्या व सीताराम केसरीच्या काळात सोनिया गांधी राजकारणात नव्हत्या तेव्हा काँग्रेसला किती विखुरलेपण आलेलं होतं ते पाहता येईल. आणि आताच्या घडीला तरी काँग्रेसला त्यांच्याशिवाय केंद्रीय स्तरावर दुसरा पर्याय नाही. कारण काँग्रेसमधले सर्व नेते राज्यस्तरावरचे किंवा राज्यातल्या विशिष्ट प्रदेशांमध्ये ताकदवान नेते राहिलेले आहेत. पूर्ण राज्यावर पकड असणारे नेतेदेखील गेल्या 40 -50 वर्षात काँग्रेसमध्ये कमीच दिसतात. जे होते त्यांचं खच्चीकरण केंद्रीय नेतृत्वाने या ना त्या कारणाने केलं, विशेषतः ते पक्षाशी / नेतृत्वाशी एकनिष्ठ नाहीत असं दाखवून. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसचं प्रादेशिक स्तरावरचं स्वतंत्र अस्तित्व राखू पाहणारं नेतृत्व खोडून टाकण्याचे जे प्रयत्न झाले, त्याचा परिणाम इतका झाला की काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला \"आपण स्वबळावर राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे नेते होऊ शकतो\" असा विश्वासच आता वाटत नाही आणि जे कोणी त्या क्षमतेचे असतात त्यांना असं वाटण्याइतकं वाढूच दिलं जात नाही. थोडक्यात, या सगळ्याची पायाभरणी इंदिरा गांधींच्या काळात झाली, त्याचा जास्तीचा दोष त्यांना द्यावा लागेल. हा दोष मी आत्ता���्या नेतृत्वाकडे - राहुल आणि सोनिया यांच्याकडे तुलनेने कमी देईन.\nप्रश्न: अजून एक लॉजिक असं मांडलं जातं की, ज्या ज्या नेत्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे नेतृत्व करावं अशी महत्त्वाकांक्षा होती ते ते नेते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी स्वतःचे पक्ष काढले, जे आजही त्या त्या राज्यांमधले प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून काम करत आहेत. असं होऊ देऊन, काँग्रेसने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हणता येईल का\n- हो, म्हणता येईल. निश्चितच काँग्रेसने जर असं धोरण ठेवलं असतं की, दरवर्षी किंवा दोन तीन वर्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष बदलत जातील, विशिष्ट काळानंतर संघटनात्मक निवडणुका होतील, विशिष्ट काळानंतर राष्ट्रीय अधिवेशनं होतील आणि नियुक्त्या करण्याऐवजी निवडणुकांच्या माध्यमातून - भले त्या मित्रभावाने असतील - वेगवेगळ्या पदांसाठी, अध्यक्षपदांसाठी, जिल्हा आणि राज्यासाठी निवडणूका होतील ; तर राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाची वानवा काँग्रेस ला भासली नसती. तशा निवडणुका नेहरूंच्या काळात आणि त्यानंतरचा थोडासा काळ होत होत्या. पण इंदिरा गांधींच्या नंतर हे कमी झालं.\nइंदिरा गांधींसारखा दोष मी राजीव आणि सोनिया यांना देणार नाही, मात्र त्यांनी पुन्हा एकदा नेहरूंच्या काळातलं किंवा त्यापूर्वीच्या काळातलं पक्ष संघटना निर्माण करण्याचं धोरण अवलंबलेलं नाही, यासाठी राहुल, सोनिया आणि राजीव यांना जास्त दोष देईन. त्यांच्यापर्यंत चालत आलं, ते त्यांनी चालू ठेवलं; त्यांना कोणीच विचारणार नव्हतं हे बरोबर आहे. मात्र त्यांना हे कळायला हवं होतं की, आपला पक्ष इतका सर्वव्यापी आहे आणि आपला देश प्रचंड गुंतागुंतीचा आहे; त्यामुळे इथे आपला पक्ष अधिक बळकट करायचा असेल तर स्थानिक पातळीपासून वरपर्यंत संघटनात्मक निवडणुका घेतल्या तर आणि तरच चांगलं व प्रभावशाली नेतृत्व पुढे येईल; अन्यथा आपल्याभोवती सगळे खुशमस्करे राहतील. परंतु याचं भान या तीनही नेतृत्वाकडून ठेवलं गेलं नाही, हा त्यांचा दोष मला अधिक मोठा वाटतो.\nप्रश्न: यालाच अनुसरून एक असा प्रश्न विचारावासा वाटतो की, आता भारतातली बहुतांश लोकसंख्या तरुण आहे. आणि विशेषतः 90's मध्ये जन्मलेली ज्यांना मिलेनियम असं म्हटलं जातं , त्या पिढीला काँग्रेसचा इतिहास, काँग्रेसचं बलिदान, काँग्रेसचं इतिहासातलं कर्त���त्व याच्याबद्दल तितकी आत्मिक ओढ नाही जितकी ती मागच्या पिढ्यांना असते. अशावेळी काँग्रेसमधली एकाच घराण्याकडे असणारी पक्षाची सत्ता व घराणेशाही आणि याच्या उलट भाजपमध्ये दिसणारे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या पद्धतीने तळागाळातून वर येणारी उदाहरणं; या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात जो परसेप्शनचा खेळ असतो, त्यात भाजप गेल्या दहा-बारा वर्षांत उजवा ठरला का\n- मला असं वाटतं की, भाजपचं कॉंग्रेसीकरण बऱ्यापैकी झालेलं आहे. सध्याचा भाजप सलग दोन वेळा केंद्रीय सत्तेवर आलेला आहे. कॉंग्रेसीकरणाची प्रक्रिया भाजपने स्वतःमध्ये बऱ्यापैकी घडवून आणली, त्यामुळेच तो सत्तेवर येऊ शकला. गंमत फक्त एवढीच आहे की, अगोदर ही कॉंग्रेसीकरणाची प्रक्रिया भाजपने राज्यस्तरावर केली आणि नंतर हळूहळू ती केंद्रीय स्तरावर गेली. आपल्या भूमिकेशी वा आपल्या वैचारिकतेशी ज्यांची नाळ अजिबात जुळत नाही, अशा अन्य पक्षांना व त्यातील नेत्यांना आपल्यामध्ये सामावून घेणं किंवा त्यांच्याशी युती - आघाडी करणं हे भाजपने करायला सुरुवात केली तेव्हा ती भाजपच्या कॉंग्रेसीकरणाची पुढची पायरी होती. त्याचप्रमाणे केंद्रीय व राज्य स्तरावरील नेतेपदाचा विचार करता, भाजप हा उच्चवर्णीयांचा पक्ष असं पूर्वीचं चित्र होतं. भाजपने ते बदलून घेतलं, साधारण 20 ते 25 वर्षांपूर्वी प्रादेशिक स्तरांवर पहिल्यांदा उच्चवर्णीयांशिवाय इतर (म्हणजे ब्राह्मण वा तत्सम नसलेल्या वा बहुजन समाजातून किंवा ओबीसी मधून आलेल्या) कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने समाविष्ट केलं तीसुद्धा कॉंग्रेसीकरणाचीच प्रक्रिया होती. आणि तो चांगला भाग होता. भले ते भाजपने स्वतःला व्यापक करण्याच्या हेतूने केलेलं असो, सत्ता मिळवण्यासाठी केलेलं असो किंवा खरोखर ती भूमिका पटली म्हणून केलेलं असो. तर कॉंग्रेसीकरणाचा तो भाग भाजपने आत्मसात केला.\nभाजपने पूर्वी घराणेशाहीला फारसा थारा दिलेला नव्हता, तेव्हा भाजप स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' समजत होता. नंतरच्या काळात काँग्रेसचा हा अवगुणही भाजपने उचलला. एवढेच नाही तर, काँग्रेसच्या लोकानुनयी घोषणा, योजना वा उपक्रम यांचाही भाजपने पुरेपूर स्वीकार केलेला आहे. म्हणजे काँग्रेसचं काही चांगलं आणि काही वाईट भाजपने स्वीकारलं. सत्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही चांगल्या गोष्टी असाव्य��� लागतात आणि काही वाईट गोष्टीही असाव्या लागतात. तर भाजपने त्या दोन्ही प्रकारातील काँग्रेसच्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आत्मसात केल्या. त्याचवेळी भाजपकडे असलेलं स्वतःचं असं काही चांगलं व वाईट होतंच, तेही त्याने बऱ्यापैकी टिकवून ठेवलं. त्यामुळे स्वतःकडचं काही चांगलं व वाईट आणि काँग्रेसकडचं काही चांगलं व वाईट , हे दोन्ही पाठीशी असल्यामुळे भाजप सत्तेवर येऊ शकला. भाजप आज इतका प्रबळ का आहे याचं कारण, काँग्रेसचीही बलस्थानं त्याच्याकडे आहेत आणि स्वतःचीही. आणि म्हणून आजच्या भाजपला पराभूत करणं किंवा नमवणं हे काँग्रेसला किंवा इतर कोणत्याही पक्षाला जास्त अवघड दिसतं आहे. मात्र राजकारणात परिस्थिती सर्वकाळ सारखीच राहत नसते, ती बदलते. शेवटी हे इतिहासचं चक्र आहे. त्याच्यामध्ये उलटसुलट पुन्हापुन्हा घडण्याची शक्यता आहेच..\nप्रश्न: भाजप काही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही हे सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधी ना कधी हा सत्ताबदल होणार हे माहित असताना, यासाठी काम करायची विजीगिषु वृत्ती किंवा त्यासाठीचं स्पिरीट काँग्रेसच्या ओव्हरऑल केडरमध्ये किंवा तळागाळातल्या नेतृत्वामध्ये दिसतं का कित्येकदा विविध ठिकाणांहून अशी अपेक्षा केली जाते की, काँग्रेसच आता पुन्हा उभा राहिला पाहिजे; पण त्या पक्षात ते स्पिरीट दिसत नाही. ही टीका कितपत रास्त आहे\n- ही टीका पूर्णतः रास्त आहे. पण त्याच्यापुढे जाऊन सांगायचं तर स्वातंत्रोत्तर काळात किंवा नेहरूंच्या नंतरच्या काळात केडर नावाचा प्रकार काँग्रेसमध्ये खूप झपाट्याने कमी होत गेला. काहीतरी निश्चित अशी पक्की बांधलेली विचारप्रणाली नसल्यामुळे काँग्रेसमध्ये केडरला मर्यादा येतेच. मग राहतं काय तर हितसंबंधांचं, नात्यागोत्यांचं, घराणेशाहीचं राजकारण आणि संस्थात्मक जाळं. त्यातही गंमत अशी की, स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तबगारीच्या बळावर सर्वत्र व दीर्घकाळ काँग्रेसला सत्ता मिळत गेली. म्हणजे स्वातंत्र्योत्तर तीस वर्षं काँग्रेसला शह द्यायला प्रबळ म्हणावे असे पक्ष नव्हते. त्यामुळे काँग्रेसचे सर्व रथी महारथी आणि धुरीण \"आपल्याला अशाप्रकारे केडर बांधायची गरज आहे\", हेच मानायला तयार नव्हते. नवी पिढी घडवली पाहिजे असंही ते मानत नव्हते. सत्तेच्या माध्यमातून हे सगळं आपोआप घडत जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं आणि हे बराच काळ चाललं. म्हणून तर जवळपास 90 च्या दशकापर्यंत एक मोठा काळ असा होता की, लोकांना काँग्रेसचा वीट आलेला होता, कंटाळा आलेला होता, नको तितका तिरस्कार वाटत होता, राग येत होता आणि तरीही लोक काँग्रेसला पुन्हा पुन्हा निवडून देत होते. दुसरा सक्षम, प्रबळ पर्याय जनतेसमोर दिसतच नव्हता. आणि जेव्हा तो पर्याय टप्प्याटप्प्याने आकार घेऊ लागला तेव्हा काँग्रेसबद्दलचा लोकांचा राग काँग्रेसविरोधी मतांमध्ये रुपांतरीत होऊ लागला. त्याची आणखीही अनेक कारणं सांगता येतील. पण मध्यवर्ती मुद्दा हाच राहिला की, प्रबळ पर्याय लोकांना आधी राज्य स्तरावर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर मिळत गेले म्हणून लोक काँग्रेसपासून दूर गेले. आता जनतेच्या मनात काँग्रेसबद्दलचा राग हा केवळ मनमोहनसिंग राजवटीपुरता नाही किंवा गेल्या पाच - सहा वर्षांच्या काळात काँग्रेस अकार्यक्षम राहिली एवढ्यापुरताही नाही; तो राग वर्षानुवर्षांचा आहे. आज हयात असलेल्या दोन - तीन पिढ्यांनी स्वतःच्या लहानपणापासून काँग्रेसचं वर्तन पाहिलेलं आहे आणि त्यांच्या मनात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वापेक्षासुद्धा स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाबद्दलचा राग खूप जास्त आहे. स्थानिक पातळीवरचे काँग्रेसचे सगळे नेते म्हणजे गावोगावचे सुभेदार आहेत, हे सर्व पाटीलकी करणारे आहेत, देशमुखी करणारे आहेत, साखर कारखाने सांभाळणारे आहेत, शिक्षण सम्राट आहेत, छोटे मोठे उद्योग वा संस्था सांभाळणारे आहेत; आणि यांपैकी काहीच नसतील तर दलाल म्हणून काम करणारे आहेत. या सगळ्या काँग्रेसजनांचा तळागाळातल्या लोकांशी खूप संबंध येतो. आणि जनता या सर्वांना विटलेली आहे. कित्येकदा असं दिसतं की, जनतेला केंद्रातील इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल यांच्या घराणेशाहीचा फारसा राग येत नाही, पण सभोवतालच्या तालुका व जिल्हा स्तरावरील घराणेशाहीचा खूप राग येतो. त्यामुळे काँग्रेसमधले वरचे लोक कितीही सभ्य असतील किंवा त्यांचा फार कुणाला राग वाटत नसेल तरी खालच्या स्तरावर जे दिसतं आहे, त्याचं प्रतिबिंब वरच्या स्तरावरही पडतं आणि मग केंद्रातील घराणेशाहीमुळे आणि त्यांच्या निष्ठावान वा खुशमस्कऱ्यांमुळे स्थानिक नेते मोठं स्वप्न बघू शकत नाहीत असं परसेप्शन जनतेच्या मनात तयार होत असावं.\nप्रश्न: याचाच एक वेगळा अर्थ असा काढता येईल का की, काँग्रेसमधल्य�� स्थानिक पातळीपासून राज्यपातळीपर्यंतच्या नेत्यांना सत्तेशिवाय राहणं अवघड जातं. कारण यांचं सामाजिक आणि राजकीय गणित सत्तेला केंद्रस्थानी ठेवून घडत असतं. त्यामुळेच काँग्रेस मागील पूर्ण पाच वर्षांची टर्म केंद्रीय सत्तेत नाही आणि दुसऱ्या टर्ममधील चार वर्षं बाकी आहेत, म्हणजे 2024 पर्यंत सत्ता मिळणं शक्य नाही. हे लक्षात आल्यावर काँग्रेसचे कित्येक लोक पक्ष बदलायला लागले आहेत का कारण इतके पक्षबदल भाजप कित्येक वर्षं सत्तेत नव्हती त्यावेळी झाल्याचं आठवत नाही. पण काँग्रेसमध्ये - ज्योतिरादित्य सिंधिया किंवा इतरही अनेक उदाहरणं आहेत छोट्या मोठ्या पातळीवरची - हे पक्षबदल घडत आहेत. याच्या पाठीमागची कारणमीमांसा काय आहे\n- भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये हा मुलभूत फरक राहिलेलाच आहे. भाजपने जवळपास 85 ते 90 वर्षं (संघाचा इतिहास पाहिला तर) किंवा किमान 70 वर्षे (जनसंघापासूनचा इतिहास मानला तर) इतका काळ कार्यकर्त्यांची पेरणी, बांधणी, उभारणी ही प्रक्रिया चालू ठेवली आहे. सत्तेपासून खूप दूर असताना तर त्यांनी ही प्रक्रिया चालू ठेवलीच, पण जेव्हा आपल्याला सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही असं त्यांना वाटत होतं त्याही काळात त्यांनी पक्षबांधणी किंवा संघटनाबांधणीचं काम चालू ठेवलं होतं. विशेषतः 1950 नंतर रा. स्व. संघाचाच राजकीय गट जनसंघ या नावाने पुढे आल्यावर ते झपाट्याने सुरु झालं. काँग्रेसच्या बाबतीत हे नेमकं उलटं झालं. स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांची पूर्वपुण्याई स्वातंत्र्यपूर्व काळातील होती. ती पुण्याई त्यांच्या दुसऱ्या पिढीपर्यंत पुरली. आणि तिसरी पिढी सत्तेचं, हितसंबंधांचं राजकारण या बळावर पक्षाला पुढे रेटत राहिली. म्हणजे दोन परस्परविरोधी प्रक्रिया इथे आपल्याला दिसतात. आताच्या भाजपने 1950 नंतर खऱ्या अर्थाने बांधणी करायला सुरुवात केली आणि तेही सत्ता नसताना. त्याची फळं त्यांना आता तिसऱ्या - चौथ्या पिढीमध्ये मिळत आहेत. आणि काँग्रेसचं नेमकं उलट झालं. आधीच्या पुण्याईचा त्यांचा बँक बॅलन्स संपत आलेला होता. कदाचित भाजप दीर्घकाळ सत्तेवर राहिला आणि कॉंग्रेसीकरणामुळे त्यांचाही ऱ्हास (किंवा disintegration) खूप मोठ्या प्रमाणात झाला तर भाजपचीही अवस्था आताच्या काँग्रेससारखी होऊ लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात ती होईल किंवा नाही हे ���ज सांगता येणार नाही. पण सत्तेवरून गेले तर ते वेगाने घसरू शकतात. आणि हे बघण्यासाठी फार लांब जाण्याची गरज नाही. 2004 ला वाजपेयी सरकार अगदी अनपेक्षितपणे पराभूत झालं तेव्हापासून ते 2011 पर्यंत, म्हणजे सहा ते सात वर्षं भाजपही दिशाहीन होता. आणि अशा टप्प्यावर दिशाहीन होता की त्याच्या आधीची सहा - सात वर्षं त्यांनी आघाडीसह का होईना केंद्रीय सत्ता टिकवलेली होती. त्यामुळे भाजपची परिस्थिती भविष्यात पुन्हा तशी होऊ शकते, त्याला कदाचित आणखी जास्त काळ लागेल. थोडक्यात, 'पार्टी विथ डिफरन्स' असा भाजप आज जरी राहिलेला नसेल तरी, गेली 30-40 वर्षं त्यांनी जे काम केलं त्याची फळं आता त्यांना मिळत आहेत.\nप्रश्न: भाजपकडे वळण्याआधी काँग्रेसबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. कोरोना काळात म्हणजे साधारण 15 मार्चपासून ते आज आपण बोलतो आहोत तिथपर्यंतच्या साडेपाच महिन्यांच्या काळात दोन प्रमुख राजकीय घटना घडल्या. एक म्हणजे मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार गेलं; भाजपचं सरकार पुन्हा आलं. दुसरी, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार जाता जाता वाचलं. याला कदाचित भाजपतल्या एका गटाचा छुपा पाठींबा कारणीभूत असेल किंवा आणखी काही कारणं असतील. पण देशातली दोन प्रमुख राज्यं काँग्रेसच्या ताब्यात होती, त्यातलं एक गेलं आणि एक आता तरी कसंबसं वाचलं आहे. या दोन घटनांकडे तुम्ही कसं बघता\n- काँग्रेसचा नतद्रष्टपणा कमी होत नाही, असं मी पहिल्यांदा त्याचं वर्णन करेन. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला तीन मोठ्या राज्यांमध्ये विजय मिळाला. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ. ही तीनही राज्यं भाजपच्या ताब्यात होती, राजस्थान पाच वर्षं तर इतर दोन राज्यं 15 - 15 वर्षं होती. ही तीनही राज्यं काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली असं म्हटलं जातं. मला स्वतःला असं वाटतं की, त्यात काँग्रेसचं कर्तृत्व कमी होतं. भाजपबद्दल त्या तीनही राज्यांमध्ये असलेली नाराजी, किंवा दीर्घकाळ सत्ता राहिल्यामुळे तिथल्या संघटनेत आलेली शिथिलता अशी काही कारणं असतील. परंतु काँग्रेसला तीन राज्यं केवळ भाजपविषयीच्या नकारात्मक कारणामुळे मिळाली, असंही म्हणणं योग्य नाही. त्या त्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची बऱ्यापैकी संघटनात्मक बांधणी अजुनही असल्यामुळे लोकांना पर्याय होता. तसं असेल तरच लोक मत बदल��ात. तसं ते झालेलं होतं. अशा पार्श्वभूमीवर, तीन राज्यं हातात आल्यानंतर आणि त्याआधी गुजरातमध्ये खूपच कडवी टक्कर दिलेली असूनही, लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने चुका केल्या म्हणा किंवा त्यांचा आळशीपणा नडला म्हणा, परंतु तिथे काँग्रेसचा परफॉर्मन्स अतिशय कमी राहिला.\nअर्थात याला आणखीही एक असं डायमेन्शन दाखवता येईल की, त्या तीन चार राज्यांमध्ये वातावरण भाजपच्या विरोधात असलं तरी केंद्रीय स्तरावर वातावरण मोदींच्या किंवा भाजपच्या विरोधात नव्हतं. म्हणूनही काँग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही फारसं काही करता आलेलं नाही. पण तरीही मला असं दिसतं की, या तीन राज्यांमध्ये काठावरचं बहुमत आहे, हे लक्षात घेऊन काँग्रेसने अधिक दक्षता घ्यायला पाहिजे होती. आता याचीही दोन उत्तरं लोकांकडून येतात. त्यातलं एक म्हणजे \"त्या ठिकाणी तरुण नेतृत्वाला वाव द्यायला हवा होता.\" मला स्वतःला मात्र तसं वाटत नाही. मला वाटतं की, काँग्रेसने त्या त्या राज्यातली पक्षसंघटना आणि नेते यांच्यातल्या बांधणीचं काम या काळात प्रभावीपणे करायला हवं होतं. विशेषतः केंद्रामध्ये प्रबळ असलेला आणि कठोरपणे, रुथलेस पद्धतीने वागू शकेल असा आपला प्रमुख विरोधक आहे; सरकार म्हणून आणि राजकीय पक्ष म्हणूनही हे लक्षात घेऊन तरी. म्हणजे अजून छत्तीसगढमध्ये तरी काँग्रेसबद्दल विशेष नाराजी दिसत नाही. पण इतर दोन्ही राज्यांमध्ये सरकारं स्थापन झाली ,तेव्हा दोन तरुण नेत्यांनी जी अस्वस्थता व्यक्त केली; त्याच्याबद्दल काँग्रेसने दक्षता घेतली नाही. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया दोन डझन आमदार घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत, याचा सुगावादेखील काँग्रेसला नीट लागू नये, किंवा लागला असेल तर ते मॅनेज करता येऊ नये याला काय म्हणावे हे सगळे नेते आणि आमदार वर्षानुवर्षं आपल्या पक्षात आहेत तरीही हे काँग्रेसला जमू नये\nमला असं दिसतं की, सिंधिया यांनी बंडखोरी केली तेव्हा मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस लढलीच नाही. त्यांनी सहजासहजी सत्ता सोडून दिली. याचं एक कारण असं असू शकेल की, कदाचित कमलनाथ यांचं व्यक्तिमत्व तसं नसावं. दुसरी शक्यता अशी दिसते की, तसाच प्रकार आता राजस्थानमध्ये घडला, तेव्हा काँग्रेसला खडबडून जाग आली असावी... अशोक गेहलोत यांचं व्यक्तिमत्त्व कमलनाथ यांच्यापेक्षा वेगळं असावं, हे जरी खरं असलं तरीसुद्धा \"भाजप जर आपल्या या तरुण नेत्यांना फोडत आहे, तर आता आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे किंवा ठकास महाठक व्हायला पाहिजे\" असं कॉंग्रेसमधील काहींना वाटलं असेल. (हाच काँग्रेसचा मूळ धर्म होता, सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी.) आणि तसे वागायला त्यांनी राजस्थानमध्ये गेहलोत यांना परवानगी दिली असावी, असं मला बाहेरून तरी दिसतं. त्यामुळे काँग्रेसने त्या दोन राज्यांत ढिसाळपणा केला; अंतर्गत अशांतता सुस्थिर करायचा प्रयत्न केला नाही ही नाण्याची एकच बाजू होती.\nमात्र बाहेर माध्यमांकडून आणि इंटेलेक्च्युअल क्लासकडून असं चित्र रंगवलं गेलं की, या दोन तरुण राजकीय नेत्यांना तिथे मुख्यमंत्री करायला हवं होतं. आता त्याच्या खूप तपशिलात जायला नको; पण पायलट हे आता 41 - 42 वर्षांचे आहेत आणि सिंधिया 48 - 49 वर्षांचे आहेत. राजकारणामध्ये 48 - 49 हे सुद्धा तरुणच वय असतं; आणि 40 - 41 या वयाला तर नवतरुण असं काहीतरी म्हणावं लागेल. दोघांचंही कार्यकर्तृत्व पाहिलं तर काय दिसतं पायलट हे 2014 मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत; तर सिंधिया 2019 मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. पराभूत होण्याआधी पायलट दोनदा खासदार राहिलेले आहेत आणि सिंधिया तीनदा खासदार राहिलेले आहेत. दोघांनाही केंद्रामध्ये काही काळ मंत्रीपद मिळालेलं आहे. पण त्यांना आणखी संधी मिळायला हवी होती, असं कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे. परंतु त्यावेळी मनमोहन सिंग यांचं आघाडी सरकार होतं आणि आघाडी सरकारला असलेल्या मर्यादा लक्षात घेतल्या, तर या दोन्ही तरुण नेत्यांना याच्यापेक्षा खूप काही देता आलं असतं किंवा द्यायलाच पाहिजे होतं असं मला वाटत नाही.\nमात्र या दोन नेत्यांचा देशात सोडाच पण त्यांच्या राज्यावर किती होल्ड आहे स्वतःचं राज्य आणि दिल्ली याच्या पलीकडे त्यांचा कधीही वावर होता, असं दिसत नाही. आणि आपापल्या राज्यामध्येसुद्धा हे लोक आमच्या बापजाद्यांची पुण्याई आहे, आम्ही तरुण आहोत, म्हणून केवळ मुख्यमंत्रीपदावर थेट दावा सांगत आहेत; आणि आमच्यावर अन्याय झाला असं म्हणत आहेत; हेच मुळात मला स्वीकारण्यालायक वाटत नाही. म्हणजे पायलट यांच्यासारखा एक-सव्वा वर्षापूर्वी 40 वर्षांचा असलेला तरुण नेता जो मागच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेला आहे; त्याला आता काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष केलेलं आ���े, त्याचवेळी उपमुख्यमंत्री केलेलं आहे; ही तरुण नेतृत्वाला संधी नाही तर काय आहे स्वतःचं राज्य आणि दिल्ली याच्या पलीकडे त्यांचा कधीही वावर होता, असं दिसत नाही. आणि आपापल्या राज्यामध्येसुद्धा हे लोक आमच्या बापजाद्यांची पुण्याई आहे, आम्ही तरुण आहोत, म्हणून केवळ मुख्यमंत्रीपदावर थेट दावा सांगत आहेत; आणि आमच्यावर अन्याय झाला असं म्हणत आहेत; हेच मुळात मला स्वीकारण्यालायक वाटत नाही. म्हणजे पायलट यांच्यासारखा एक-सव्वा वर्षापूर्वी 40 वर्षांचा असलेला तरुण नेता जो मागच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेला आहे; त्याला आता काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष केलेलं आहे, त्याचवेळी उपमुख्यमंत्री केलेलं आहे; ही तरुण नेतृत्वाला संधी नाही तर काय आहे थेट मुख्यमंत्री केल्याशिवाय तरुण नेतृत्वाला संधी दिली असं म्हणायचं नाही, हा युक्तिवादच मुळात चुकीचा आहे.\nज्योतिरादित्य सिंधिया यांनाही 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचं राष्ट्रीय सरचिटणीस केलेलं होतं. देशामध्ये प्रियांका आणि राहुल यांच्या बरोबरीने ते फिरतच होते. आणि त्याच्या आधी राज्याच्या स्तरावर कमलनाथ मंत्रिमंडळामध्ये त्यांनाही उपमुख्यमंत्रीपद किंवा मोठं मंत्रीपद मिळू शकत होतं. पायलटांना जसं त्यांनी राजस्थानमध्ये दिलं तसं त्याचवेळी ते ज्योतिरादित्य सिंधियांना मध्य प्रदेशात देऊ शकत होते. मात्र सिंधियाना थेट मुख्यमंत्री तरी व्हायचं असेल किंवा दिल्लीच्या राजकारणातच रस असेल. पण मला असं वाटतं की, ज्योतिरादित्य सिंधियांसारख्या तरुण नेतृत्वाला जर मध्यप्रदेशमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि एखादं मोठं खातं मिळू शकत होतं तर ते त्यांनी घ्यायला हवं होतं. ती संधी घेतली असती तर पुढच्या दोन चार वर्षांमध्ये ते अधिक कार्यक्षम झाले असते. म्हणजे आणखी पाच वर्षांनी एक 46 वर्षांचा आणि दुसरा 53 वर्षांचा असे हे नेते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होऊ शकले असते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणजे तरुण नेतृत्वाला वाव आणि उपमुख्यमंत्रीपद मिळालं तर तरुण नेतृत्वाला वाव नाही असे म्हणायचे, हा काय प्रकार आहे\nकेंद्रात दोन - तीन वर्षं मंत्रीपद दिलेलं आहे तेवढं पुरेसं नाही; केंद्रात सरचिटणीस केलेलं आहे ते पुरेसं नाही, हे तर्कात बसणारं नाही. खरा मुद्दा असा की, या दोघांच्या अहंकाराला खतपाणी घालायचं काम ��ाध्यमांनी केलं. कुटुंबातल्या लोकांनी तर केलंच. कारण ते राजेमहाराजांची पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांतून आलेले होते. त्यामुळे जन्माला आल्यापासून \"तू उद्याचा मुख्यमंत्री\", \"तू उद्याचा मंत्री\" आणि \"तू उद्याचा पंतप्रधान\" अशाप्रकारची स्वप्नं या दोघांनाही दाखवली गेली असणार. शिवाय बालपणापासून यांच्या सभोवताली खुशमस्करे आहेतच. त्यांनी यांचा इगो डेव्हलप केला आणि माध्यमांनी तो आणखी फुगवत नेला. ज्योतिरादित्य सिंधियांचं काय झालं आता काँग्रेसमधून बाहेर पडून भाजप त्यांना काय संधी देणार आहे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजप त्यांना काय संधी देणार आहे आणि पायलटांची कशी नाचक्की झाली ते तर नुकतंच बघायला मिळालं.\nप्रश्न: आपण आपली आजची चर्चा काँग्रेसकेंद्रित ठेवली असल्यामुळे मी अन्य अनेक प्रश्न टाळतो आहे आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. या सगळ्यांसारखंच एक तरुण नेतृत्व म्हणजे राहुल गांधी. काँग्रेसपुढे हाही एक प्रश्न आहे की, राहुल गांधींनी काय करायचं आणि राहुल गांधींचं काय करायचं कारण गेले काही दिवस ते ट्विटरवर एकटेच भाजप सरकारविरोधात किल्ला लढवत आहेत. पण प्रत्यक्ष मैदानात त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. मागील लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याच्यावर काही निर्णय अद्याप नाही. एकूणच राहुल गांधींचं भवितव्य तुम्हाला काय दिसतं\n- मला असं वाटतं की, राहुल गांधी हा माणूस शापित आहे. राहुल गांधींना स्वतःला पंतप्रधानपदाची किंवा इतर कोणत्याही पदाची आकांक्षा, अपेक्षा असावी असं मला कधीच वाटलं नाही. ते खासदार झाले तेव्हाची त्यांची लोकसभेतली काही भाषणं मी ऐकलेली आहेत आणि उपाध्यक्ष झाले तेव्हाचं भाषण ऐकून तर मी त्याच वेळी सांगितलं होतं की, या माणसाला पंतप्रधान होण्याची आकांक्षा नाही. सोनिया गांधींनाही त्या प्रकारची आकांक्षा नाही. प्रियांका गांधीही आता वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर आलेल्या आहेत आणि तरीही त्या खासदारकीच्या निवडणुकीला आतापर्यंत एकदाही उभ्या राहिलेल्या नाहीत. हे सर्व पाहिलं तर या तिघांनाही \"आपण पंतप्रधान व्हावं असं तीव्रतेने वाटतं आहे,\" असं मला दिसत नाही. त्यांची अवस्था काही प्रमाणात भीष्मासारखी झाली असावी. हस्तिनापुरची गादी सांभाळली पाहिजे, आमच्या बापजा���्यांनी उभं केलेलं हे सगळं सांभाळलं पाहिजे. आणि म्हणून ही कौरव - पांडवांची लढाई असेल तर आपण कौरवांच्या विरोधात, पांडवांच्या बाजूने राहिलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांची मनस्थिती आहे.\nराहुल गांधी जास्त गोंधळलेले आहेत. सोनिया गांधींनी काळाचा खूप मोठा पट पाहिलेला आहे. नवऱ्याची, सासूची कारकीर्द पहिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवातून आलेली, प्रत्यक्ष पाहण्यातून आलेली समजूत होती. राहुल आणि प्रियांका यांच्या बाबत तसं नव्हतं. राहुलला जर असा चॉईस दिला की, काँग्रेस पक्ष व्यवस्थित राहणार आहे, चालणार आहे आणि तुम्ही काँग्रेसच्या बाहेर जा; तर मला वाटतं की, राहुल गांधी मनोमन तरी ते मान्य करतील. अर्थात, हे सगळं सांगताना मला हेही स्पष्ट केलं पाहिजे - सुरुवातीच्या प्रश्नांच्या उत्तरांत मी ते थोडं सांगितलंही आहे - की, घराणेशाही हा काँग्रेसवर गारुड करून असलेला प्रकार संपुष्टात यायलाच हवा, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण असा जो युक्तिवाद केला जातो की, हे तिघे काँग्रेसला धरून ठेवतात, काँग्रेसला सुधारू देत नाहीत, तो पटण्यासारखा नाही, असा माझा मुद्दा आहे.\nम्हणजे काँग्रेसवाल्यांची एकूण संचरनाच अशी बनली आहे की, त्यांना नेहरू गांधी घराण्याची गरज जास्त आहे. आणि यांना काही कळत नाहीये. कारण हे गोंधळलेले असतील, यांचं आकलन कमी पडत असेल. पण हे कुठल्यातरी दुष्ट हेतूने करत असावेत असं मला फार दिसत नाही. यांचे अर्धवट सल्लागार आहेत, खुशमस्करे आहेत, ते त्यांना मिसगाईड करतात, हे सगळं बरोबर असेल. पण आकांक्षेपोटी किंवा सत्ता गाजवण्यापोटी त्यांच्याकडून हे घडत आहे असं तेवढ्या प्रमाणात दिसत नाही; अर्थात हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे, पण तरीही. आणि मला काँग्रेस व भाजप यांच्या बाबतीत असं वाटत आलेलं आहे की- किंबहुना हा मुद्दा यापूर्वीही अनेकांनी मांडलेला आहे - नेहरू, गांधी घराण्याच्या तावडीतून काँग्रेसची आणि संघ परिवाराच्या तावडीतून भाजपची सुटका जोपर्यंत होत नाही; तोपर्यंत या देशातील लोकशाही खऱ्या अर्थाने प्रगल्भ होणार नाही\nइथे काँग्रेस व भाजप या दोन्हींची तुलना या मुद्द्यावर मर्यादित अर्थानेच करता येईल, याची मला जाणीव आहे. कारण भाजपच्या बाबतीत संघपरिवाराच्या विचाराचा जास्त पगडा आहे आणि काँग्रेसच्या बाबतीत नेहरू गांधी घराण्याच्या नेतृत्वाचा म्हण���े विशिष्ट लोकांच्या किंवा त्यांच्या खुशमस्कऱ्यांच्या हातामध्ये सत्ता असणं, हा मुलभूत फरक आहे. पण माझ्या विधानाचा विस्तार करायचा तर, असं सांगता येईल: देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने पाहता, नेहरू - गांधी घराण्याची मोनोपोली उद्ध्वस्त होणं आवश्यक आहे, किंवा त्यांचं जे काही ओझं काँग्रेसमधल्या लोकांना वागवावं लागतं, ते झुगारून देण्याची त्यांची तयारी होणं आवश्यक; एवढंच नाही तर नेहरू - गांधी घराण्याशिवाय एकत्र राहण्याची इच्छा आणि तयारी असणं; संघटनात्मक निवडणुका होऊन राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे अध्यक्ष निवडले जाणं; ते तेवढे प्रबळ असणं; अध्यक्ष आणि त्याची अन्य सहकारी मंडळी सत्ता मिळवण्याइतपत प्रभावीपणे पक्ष चालवू शकतील अशी असणं, हे सर्व या देशाच्या प्रगल्भ लोकशाहीसाठी खूप गरजेचं आहे.\nआणि दुसऱ्या बाजूला, भाजपचं कॉंग्रेसीकरण जसं झालेलं आहे, तसंच संघपरिवाराच्या प्रभावातूनही भाजप बऱ्यापैकी बाहेर आलेला आहे. परंतु तो जेव्हा पूर्णपणे बाहेर येईल तेव्हा अधिक मोकळा श्वास घेईल. तरी त्याची विचारधारा किंवा झुकाव उजवीकडे असेल, मात्र संघाचं ओझं उतरवलं गेलं तर भाजप अधिक मोकळा श्वास घेईल. संघ परिवार आणि भाजप या दोन्हींचा जो अजेंडा होता (कार्यक्रम पत्रिकेवर असलेला मुख्य अजेंडा) तो आता बऱ्यापैकी पूर्णत्वास गेलेला आहे. कुणी सांगावं, कदाचित पुढच्या काही वर्षांत नेहरू - गांधी घराण्याच्या तावडीतून काँग्रेस पक्ष बाहेर पडू शकेल. आणि कदाचित आणखी काही वर्षांनी संघपरिवाराच्या तावडीतूनही भाजप बऱ्यापैकी बाहेर येऊ शकेल. भाजपवरचा संघपरिवाराचा प्रभाव आताही पूर्वीच्या तुलनेत (रिजिडीटी या अर्थाने) कमी झालेला आहे. आणि आता काँग्रेसवरचा नेहरू - गांधी घराण्याचा प्रभावही पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला आहे, अन्यथा 23 नेत्यांनी कालपरवाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या आधी असं पत्र पाठवलं नसतं, ते लिक केलं नसतं. त्यांनी एकप्रकारे नेतृत्वाला प्रश्न विचारले. भले ते सभ्य आणि सौम्य भाषेत असतील पण विचारलेले आहेत. मला असं वाटतं की, ही काँग्रेसच्या दृष्टीनेच नाही तर देशाच्या दृष्टीनेही स्वागतार्ह घटना आहे. याच्यातून पक्षाचं काही प्रमाणात नुकसान होईल. परंतु दीर्घकालीन विचार केला तर काँग्रेस याच्यातून बाहेर पडू शकेल.\nपण काँग्रेसचा जो मूळ विचार आहे, मध���यवर्ती राजकीय प्रवाह म्हणून जे काही स्थान आहे, ते देशाला गरजेचे आहे. त्यामुळे नेहरू गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचे पुनरुज्जीवन होईल आणि भाजपलासुद्धा संघ परिवारच्या तावडीतून बाहेर पडून सक्षम राहता येईल, असा मला एक लोकशाहीवादी माणूस म्हणून विश्वास वाटतो. आणि युरोप अमेरिकेमधल्या ज्या ज्या देशांमध्ये लोकशाही विकसित झालेली आहे, तिथला दोनशे चारशे वर्षांचा इतिहास पाहिला तर अशा प्रकारचं ओझं फेकून देण्यासाठी त्या देशांना सुद्धा दीड -दोनशे वर्षं लागलेली आहेत. त्या राष्ट्रांच्या तुलनेत भारतासाठी 70 वर्षं हा तितका मोठा कालखंड नाही. त्यामुळे हे होणार. भले आज अनेक बुद्धिवंत कितीही ओरडत असतील की, आता लोकशाहीचं खरं नाही; लोकशाहीचा बट्ट्याबोळ झाला आहे; हुकुमशाही येणार वगैरे... पण मला वाटतं, या देशामध्ये तसं होणार नाही. जवळपास शतकभर या देशाचा स्वातंत्र्यलढा पेटलेला होता. आणि त्यानंतरची 70 वर्षं या देशाने लोकशाहीची चव अनुभवलेली आहे. इतकी टोकाची विषमता आणि कमालीची विविधता असूनही हा देश टिकून राहिलेला आहे, आणि या देशाला बांधून ठेवणारा बायंडिंग एजंट कोणता असेल तर तो आहे राजकारण\nअर्थात, कोणत्याही एका विशिष्ट विचारप्रवाहाचं राजकारण या देशाला बांधून ठेवू शकणार नाही. लोकशाही पद्धतीचंच राजकारण या देशाला बांधून ठेवू शकेल. भाजपने बऱ्यापैकी लोकशाहीवादी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे अजेंडे छुपे असतील, छुप्या पद्धतीने राबवले गेले असतील. हे सर्व खरं असलं तरी, त्यांनी स्वतःला मोल्ड केलं नसतं तर त्यांना सत्ता मिळवता आली नसती. मिळवता आली असती तरी ती त्यांना टिकवता आली नसती... असो. हा मुद्दा समजून घेताना याचे विस्मरण होऊन चालणार नाही की, लोकशाही ही निर्दोष संकल्पना नसून, कमीत कमी दोष असणारी (आज उपलब्ध असलेल्या पर्यायांमधील) सर्वोत्तम राज्यपद्धती आहे\nया मुलाखतीचा ऑडिओ युट्युबवरही ऐकता येईल.\nगेल्या आठवड्यात, काँग्रेसच्या 23 नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या मूळ इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद कर्तव्यवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीवन कसे केले जाऊ शकते, यासंदर्भात हे पत्र विशेष महत्त्वाचे आहे.\nहाथरस टेस्टमध्ये सगळे फेल\nअभिषेक भोसले\t13 Oct 2020\nराहुल- राजीव, चुकीची कबुली द्यायला हवी \nविनोद शिरसाठ\t18 Apr 2020\nकोरोनाच्या साथीचे मानसिक संसर्ग रोखण्यासाठी...\nडॉ. हमीद दाभोलकर\t20 Mar 2020\nडॅनिअल मस्करणीस\t13 Oct 2021\n12 वर्षांपूर्वीचा युवा अभिव्यक्ती अंक\nसाधनेच्या तीन माजी संपादकांचे जन्म शताब्दी वर्ष\nसाधनेच्या तीन माजी संपादकांचे जन्म शताब्दी वर्ष\nव्हिडिओ - यदुनाथ थत्ते यांची जन्मशताब्दी\nव्हिडिओ - ग. प्र. प्रधान यांची जन्मशताब्दी\nऑडिओ : नरसिंह राव यांचे खरे मूल्यमापन आणखी 25 वर्षांनी\nसमग्रतेचं भान येण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक \nकाँग्रेसचे असे का झाले, पुढे काय होईल\nउदारीकरणाची द्वाही पुकारणारे भाषण\nनरहर कुरुंदकर यांचे विचारविश्व कसे होते\nसाने गुरुजी श्रमसंस्कार छावणीत केलेले भाषण\nअरुण फडके यांची शेवटची कार्यशाळा\nराहुल- राजीव, चुकीची कबुली द्यायला हवी \nराजनीती उलगडून दाखवणारे पुस्तक \nदोन पवारांची कर्तबगारी नेमकी किती\nअनैसर्गिक आघाडी किती काळ टिकणार\nएका न संपणाऱ्या प्रवासाचे 75 वे वर्ष...\nगांधींविषयी इतके गैरसमज का आहेत\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/nitesh-rane-appeared-in-sindhudurga-bank/387094/", "date_download": "2022-01-28T22:07:50Z", "digest": "sha1:YWBYP74BYIHLL4UOEH2CJ66N4OHZGXBD", "length": 7411, "nlines": 148, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Nitesh Rane appeared in Sindhudurga Bank", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ नॉटरिचेबल नि���ेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत हजेरी\nनॉटरिचेबल नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत हजेरी\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nराज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं काय राज्य सरकार काय निर्णय घेणार\nसंतोष परब हल्लाप्रकरणामुळे गोत्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे अखेर गुरुवारी सर्वांसमोर आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ते थेट बँकेत प्रकट झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या मनिष दळवी आणि अतुल काळसेकर या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.\nमागील लेखUnpaused : Naya Safar: ‘अनपॉज़्ड: नया सफर’चे मोशन पोस्टर लाँच\nपुढील लेखWest Bengal Train Accident: बिकानेरहून गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस रुळावरून घसरली; ३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nआता नव्या ढंगात ‘अश्विनी ये ना..’\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nमुंबईचा कुंभारवाडा सजला पारंपरिक पणत्यांनी\nयुपीत भाजपला गळती, अमित शहा रोखणार का\nजुन्नरमध्ये रेशनिंग दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2020/01/blog-post.html", "date_download": "2022-01-28T22:06:20Z", "digest": "sha1:DVADCEI3PZED2Y2BA6CWEY4OBWCRZT7L", "length": 21158, "nlines": 199, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "सकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास चमत्कार विश्वास सकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात\nसकारात्म��� विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात\nचला उद्योजक घडवूया ७:५६ AM अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास चमत्कार विश्वास\nसकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात\nउद्योग व्यवसायात सपशेल अपयशी. विश्वास जागृत केला, पुढील क्षणी शक्तिशाली कंपने निर्माण झाली आणि सर्व अडथळे पार करत तोट्यात गेलेल्याला, कर्जात आकांठ बुडालेल्याला बाहेर काढले व काही महिन्यातच यशाच्या, श्रीमंती आणि सर्वांगीण समृद्धीच्या उंच शिखरावर पोहचवले.\nअसाध्य रोग झाला आहे एलर्जी आहे अपघाताने कमी किंवा जास्त अपंगत्व आल्यामुळे नैराश्याने ग्रस्त झाला आहात जसा विश्वास जागृत होतो तसे तो सर्व आजार, न बरे होणारे आजार आणि लहान मोठे मानसिक किंवा मनोशारीरिक आजारपणामुळे निर्माण झालेले अपंगत्व बरे करतो. जर बरे न होणारे अपंगत्व असेल तर त्या व्यक्तीला इतके सक्षम करतो कि जे धडधाकट असणारी व्यक्ती नाही करू शकत ते अपंग व्यक्ती करून जाते.\nसुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरत होता / होती. विश्वास जागृत झाला. उत्तम नोकरी मिळाली, बढती मिळाली आणि जग देखील फिरून झाले. आता उच्च पदावर आहे. सरकारी नोकरी, सतत परीक्षा, काय करावे ते समजत नव्हते, खाजगी नोकरी करत नव्हती, विश्वास जागृत झाला आणि आज सरकारी नोकरी करत आहे.\nकरोडो रुपयांची कंपनी, उलाढाल, गुंतवणूक, चांगल्या वाईट मार्गाने जमवलेला पैसा आणि संपत्ती हि सांभाळायची कशी एक कंपनी बंद पडली तर मालक तर जावू द्या पण किती तरी कंपनीत काम करणारे कामगार, कंपनीमुळे चालणारे इतर लघु उद्योग व्यवसाय आणि त्यामधील कामगार ह्या सर्वांना फटका बसतो. मालक विविध उपाय करतो, लाखो रुपये ह्यासाठी टाकतो ज्यामुळे शेकडो करोडो अब्जो रुपये वाचले जावे आणि सर्व कामगारांची नोकरी वाचावी, कंपनीची प्रगती व्हावी ज्यामुळे अजून कामगार रुजू होतील व त्यांचे कुटुंब देखील चालेल.\nम्हणून मालक सतत धार्मिक व अलौकिक विधींवर लाखो रुपये खर्च करत असतो आणि त्याचा त्यांना फायदा देखील होतो. नुसती त्यांना समस्या दूर होण्यासाठी दिलेली एक अंगठी त्यांच्यातील विश्वास जागृत करते आणि तो विश्वास चमत्कार घडवत त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या दूर करून टाकतो.\nमला मार्गांशी काहीही घेणे देणे नाही, फक्त ध्येय एकच कि समोरच्या व्यक्तीची समस्या हि दूर झालीच पाहिजे आणि हाच माझ्यातील व���श्वास सोबत समोरच्या व्यक्तीने माझ्यावर दाखवलेला विश्वास ह्यामुळे कितीही मोठी समस्या किंवा संकटे का असेना ते दूर होतातच.\nतुम्हाला माझी काय कुणाचीच गरज नाही आहे इतकी प्रचंड क्षमता तुमच्यात आहे, जी क्षमता देवात आहे तीच तुमच्यात आहे, जी क्षमता निसर्गात आहे तीच तुमच्यात आहे, जी क्षमता ब्रम्हांडात आहे तीच तुमच्यात आहे. बस तीच क्षमता, तोच तुमच्यातील विश्वास जागृत करा आणी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवा. जर ३ महिन्यात समस्या दूर होत नसेल तर लगेच तज्ञांची मदत घ्या, वेळ घालवला तर समस्या आक्राळ विक्राळ स्वरूप घेवू शकते. आयुष्याशी मस्करी करू नका, सर्वांना परत संधी मिळत नाही.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nकुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nबाल कलाकार कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी\nभ्रमिक प्रोस्ताहन जीवघेणे ठरू शकते\nलैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका\nतुम्ही कुठच्या वातावरणात राहता\nसवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो\nचमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मि...\nमानसिक आजार २ डिप्रेशन\nपरीक्षेच्या कालावधीत मुलांची स्मरणशक्ती वाढवून उत्...\nउद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील वास्तव. मराठ...\nसकारात्मक विश्वास आणि चमत्कार मोजक्या शब्दात\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97_%E0%A5%A7", "date_download": "2022-01-28T21:40:38Z", "digest": "sha1:RURY5LOKPNXHVIXXHE2RG2QLCKDNK676", "length": 6142, "nlines": 104, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लीग १ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nव्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा\nलीग १ (फ्रेंच: Ligue 1) ही फ्रान्स देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. फ्रान्समधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग लोकप्रियतेमध्ये युरोपात सहाव्या क्रमांकावर आहे. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये फ्रान्समधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी लीग २ ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर लीग २ मधील सर्वोत्तम ३ संघांना लीग १ मध्ये बढती मिळते.\nपॅरिस सें-जर्मेन एफ.सी. (३ रे विजेतेपद)\nए.एस. सेंत-एत्येन (१० विजेतेपदे)\n१९३२ सालापासून खेळवल्या जात असलेल्या ह्या स्पर्धेचे नाव २००२ सालापर्यंत डिव्हिजन १ असे होते. आजवर ७६ फ्रेंच लीग १ मध्ये सहभाग घेतला असून ए.एस. सेंत-एत्येनने आजवर १० वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.\n२०१३-१४ लीग १ हंगामामधील २० संघांचे स्थान\nएफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू बोर्दू\nएव्हियां टी.जी. ॲन्सी, ऑत-साव्वा\nएन अवांत दे गिगां गिगां, कोत-द'आर्मोर\nऑलिंपिक दे मार्सेल मार्सेल\nपॅरिस सें-जर्मेन एफ.सी. पॅरिस (पार्क दे प्रेंस)\nए.एस. मोनॅको एफ.सी. मोनॅको\nस्ताद र्‍हेन एफ.सी. ऱ्हेन\nस्ताद दे रेंस रेंस\nव्हालेंस्येन एफ.सी. व्हालेस्येंन, नोर\nएफ.सी. लोरीयां लोरीयां, मॉर्बियां\nएफ.सी. सोशॉ-माँबेल्यार माँबेल्यार, दूब\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्��ास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/02/03/who-is-the-youngest-female-pilot-in-the-country-read-inspirational-journey/", "date_download": "2022-01-28T23:08:00Z", "digest": "sha1:5XZYDXZMQ552X2R36C4Y5T6564SBIYJZ", "length": 8504, "nlines": 92, "source_domain": "spreaditnews.com", "title": "👩🏻‍✈️ देशातील सर्वात तरुण महिला पायलट कोण आहे..? वाचा प्रेरणादायक प्रवास..! – Spreadit", "raw_content": "\n👩🏻‍✈️ देशातील सर्वात तरुण महिला पायलट कोण आहे..\n👩🏻‍✈️ देशातील सर्वात तरुण महिला पायलट कोण आहे..\n👩🏻 भारतातील स्रिया काही वर्षांपासून दैदिप्यमान कामगिरी करत आहेत. स्त्रिया पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून अनोखी कामगिरी निभावत आहेत.\n👌 वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी स्वत: ला सिद्ध केले आहे, जिथे आतापर्यंत त्यांची उपस्थिती नगण्य आहे, आता असं कोणतंही क्षेत्र नसेल की तिथे स्त्रिया पोहोचल्या नाहीत.\n✈️ देशातील तरुण महिला पायलटचा प्रवास..\n▪️ देशातील सर्वात तरुण महिला पायलट ही आता जम्मू-काश्मीरची आयशा अजीज बनली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ती व्यायसायिक पायलट बनली आहे. तिला परवाना मिळाला आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आयशाने 2011 साली स्टुडंट पायलटचं परवाना तिने मिळवला होता.\n▪️ आयशा याबाबत सांगते की, “मला फिरायला आवडतं, सोबतच विमानाने प्रवास करणे आणि लोकांना भेटायला मला खूपच आवडतं. म्हणूनच मी पायलट होण्याचं ठरवलं. पायलट बनण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या दृढ असणे महत्वाचे आहे”, असं आयशा सांगते.\n▪️ आयशाला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले. प्रचंड मेहनत करून आपत्कालीन अचूक निर्णय घेण्याच्या क्षमतेवर तिने अभ्यास केला. तिने बॉम्बे फ्लाईंग क्लबकडून पायलटचं प्रशिक्षण घेतलं आहे. येथून पायलटचा परवानाही तिला मिळाला.\n▪️ वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तिने प्रशिक्षणाच्या काळातही प्रशिक्षणासोबतच आपली शाळा पूर्ण केली. आयशा संपूर्ण आठवडा शाळेत जात असे आणि शनिवार-रविवार दोन दिवशी संपूर्ण दिवस विमान उड्डाणांचे प्रशिक्षण घेत असे. अगदी मनापासून कष्ट करण्याच्या सवयीने आयशाला आज उत्तुंग शिखरावर नेऊन पोहोचवले.\n▪️आयशा अजीजला सिंगल इंजिन 152 आणि 172 विमानांचे उड्डाण करण्याचा चांगला अनुभव आहे. आयशाला तब्बल 200 तासांचं उड्डाण पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक पायलटचा परवाना देण्यात आला. आयशाच्या म्हणण्यानुसार, ती सुनीता विल्यम्सला आपला आदर्श मानते. आयशाने तिच्या या यशाचे श्रेय तिच्या पालकांना दिले आहे.\nसोशल मीडिया देखील येणार कायद्याच्या अखत्यारित; सर्वोच्च न्यायालयाकडून फेसबुक आणि ट्विटर ला नोटीस\nसरकारी कर्मचाऱ्यांसाठी घर घेणे झाले अत्यंत सोपे; मूळ वेतनाच्या शंभर पट रक्कम सरकार देणार\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%B6.html", "date_download": "2022-01-28T22:01:18Z", "digest": "sha1:62PKCBK72LMIKU7DNLLQLSPASUZ33JGV", "length": 18745, "nlines": 125, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "कॅरोलिन डेव्हिडसन आणि स्वीस | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nकॅरोलिन डेव्हिडसन आणि स्वीस\nअँटोनियो एल. कॅरेटीरो | | मिश्रित\nम्हणा की समस्थानिक स्पोर्ट्स ब्रँडचा नायके, हे जगातील सर्वात प्रसिद्ध चिन्हांपैकी एक आहे, ते खरोखर कमी पडत आहे. हा लोगो ग्रहातील बहुतेक रहिवाशांच्या दृश्य लँडस्केपमध्ये आहे; आमच्या रेटिनामध्ये प्रत्येकास एकदा हे चिन्ह मिळाले होते, जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एकाचा लोगो आणि तो पुनरुत्पादित केला जातो 1000 वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या माध्यमांवर आणि भिन्न डिव्हाइसवर.\nया डिझाइनचा निर्माता दुसरा कोणी नाही कॅरोलिन डेव्हि��सन, जो कंपनीच्या मालकांपैकी एक फिल नाईट यांनी चालू केला होता निळा रिबन स्पोर्ट्स, क्रीडा शूजच्या नवीन मालिकेसाठी लोगो बनवण्याचा ... इथूनच कथा म्हणतात .... कॅरोलिन डेव्हिडसन आणि धिक्कार.\nमध्ये उपस्थित, शेकडो हजारो व्यावसायिक ग्राफिक डिझाइन जगभरात त्यांचे कार्य विकसित करा कारण त्यांना त्यापैकी एखाद्यासारखे व्हावेसे वाटते उत्तम डिझाईन्स, ज्यांनी आम्हाला दररोज ते पहात असलेले वजन देऊन आमच्यामध्ये समाविष्ट केले आहे आयकॉनोग्राफी सामान्य मूलभूत दररोज. म्हणूनच, मागील पोस्ट्सप्रमाणेच, मी आपल्यासाठी अशा पोस्ट्समध्ये वर्तमान डिझाइनर आणले आहेत, जिंग झांग आतमध्ये गोष्टी कशा आहेत ते दर्शवा आमच्या काळातील उत्तम डिझाइनर दर्शविणे देखील माझ्यासाठी महत्वाचे आहे.\nEl लोगो de कोका कोला, तो मुर्गा de केलोघ्स, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना बॅट च्या छाती पासून बॅटमॅन, ला हसरा चेहरा de मातुटानो, माझ्या लहानपणापासूनच मला आठवलेले काही लोगो आहेत आणि आपल्यातील प्रत्येकात आमचा अगदी समान आहे आमचे पालक आणि आजी आजोबा त्यांच्याकडे होते. आमच्याकडे ते लोगो बनविणार्‍या ग्राहकांच्या सवयी कोणत्या लोकांच्या किंवा गटाशी जुळतात, सर्वात प्रसिद्ध ब्रँड्सशी निश्चितच जुळणारे लोगो. बरं, नक्कीच ते नायके त्यांच्यात आहे.\n1971 मध्ये, कॅरोलिन डेव्हिडसन मी एक विद्यार्थी होता ग्राफिक डिझाइन दे ला पोर्टलँड विद्यापीठ जिथे त्याचा योग जुळला फिल नाइट, विद्यापीठात लेखाचे प्राध्यापक आणि कोण एकत्र बिल बनवणारे, athथलेटिक्स शिक्षक नंतरच्या काळात जगातील सर्वात नामांकित स्पोर्ट्स ब्रँडचा संस्थापक म्हणून ओळखला जातो नायके.\nकॅरोलिन डेव्हिडसन पोर्तो रिकोच्या सोहो मॅगझिनला तो कसा भेटला ते सांगतो फिल नाइट:\nएक दिवस मी कला इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये बसलो होतो आणि एका सहकार्यासह दृष्टीकोन आणि अभिसरण या कलात्मक व्यायामावर काम करत होतो. आम्ही गृहपाठ करत असताना आम्ही बोललो, आणि एका क्षणी तिने मला विचारले की मी तेल चित्रकला वर्गात प्रवेश घेणार आहे का, ज्याचे मी उत्तर दिले नाही, कारण वर्ग खूप महाग होता आणि मला त्यासाठी पैसे देता येत नव्हते. बरेच लोक आमच्या जवळून जात होते, पण फिल नाइट आमच्या समोर गेल्याचे मला कधीच कळले नाही, जसे की मी माझ्या मित्रांना मी ते क्लासेस का घेत नाही या��े कारण सांगत होतो. दहा मिनिटांनंतर, गडद निळ्या रंगाचा सूट मधील एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला, \"मी ऐकले आहे की तुला ऑईल पेंटिंग क्लासेस परवडत नाहीत\" (तू कोण आहेस आणि तुला हे कसे माहित आहे मी विचार केला). ताबडतोब त्या माणसाने आपली ओळख करुन दिली आणि सांगितले की त्याने टायगर शूजसाठी काम केले आहे, काही जपानी अधिकारी देशात येत आहेत आणि त्याला काही चार्ट व आलेख बनविण्यास मदत हवी आहे आणि मला दर तासाला दोन डॉलर द्यावे लागतील. मी अत्यंत मर्यादित अर्थसंकल्पात विद्यार्थी होतो हे लक्षात घेता, उत्तर इतकेच स्पष्ट नव्हते. मी स्वीकारले आणि अशा प्रकारे माझी कहाणी सुरू झाली.\nअनेक दशके नायके लोगो\nमग चांगले फिल आमच्या विचारले कॅरोलिन एक डिझाइन करण्यासाठी लोगो क्रीडा जोडाचे तिने त्याला अनेक डिझाईन्स ऑफर केल्या ज्यामध्ये त्याने त्यापैकी एक डिझाइन निवडले समस्थानिक अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना लोगो de नायके, म्हणून ओळखले सळसळ आवाज होणे किंवा करणे, जे काही म्हणतात की त्याच्या पाईपच्या आकारामुळेच आहे, आणि इतर म्हणतात की ते असे म्हटले जाते पहिल्या शूज डिझाइनच्या फॅब्रिकमुळे धिक्कार फायबर. चे नाव नायके, ते दिले होते जेफ जॉन्सन, संशोधन आणि विकास विभागाकडून, ज्याने ते ग्रीक देवीच्या विक्ट्रीकडून प्राप्त केले नायके, कोण उड्डाण केले आणि प्रती उडी मारली रणांगण.\nकॅरोलिन मी केवळ इतिहासाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी लोगो म्हणून फक्त 35 डॉलर्स घेते:\nजेव्हा रेखांकन ज्याचा ब्रँड ओळखेल फिलमला आश्चर्य वाटले की मी त्याच्या डिझाईन्ससाठी मी त्याच्याकडून शुल्क कसे घेणार आहे, म्हणून मला वाटले की मी केवळ त्याच्या निवडलेल्या चित्रांसाठीच शुल्क आकारेल आणि मी पैंती पंचेचाळीस डॉलर्स मागितले. काहीही झाले तरी माझ्याकडे अजूनही बरेच काही शिकण्याचे बाकी आहे हे नमूद करणे महत्वाचे आहे. दहा वर्षांनंतर जेव्हा कंपनी सार्वजनिक झाली, नायके त्यांनी माझ्यासाठी रिसेप्शन आयोजित केले जिथे त्यांनी मला आकाराच्या सोन्याची अंगठी दिली धिक्कार आणि जड डायमंड. फिल त्याने मला सीलबंद लिफाफ्यात दोन प्रमाणपत्रे दिली; एकाने मला विशिष्ट संख्येच्या शेअर्सचा मालक म्हणून ओळखले नायके आणि दुसर्‍याने सांगितले की मी त्या क्षणापासून वॉरंटी क्लेम्स आणि सदोष शूजसाठी जबाबदार आहे. फिल तो एक महान माणूस आहे, खूप निष्ठावंत आहे आणि विनोदबुद्धीसह आहे. नायके मी पैसे दिले होते पंचेचाळीस डॉलरम्हणून सर्व काही ठीक होते आणि फिल त्याच्याकडे आणखी काही करण्यासारखे नव्हते आणि तरीही त्याने ते केले. त्याने माझ्या कामासाठी मला निश्चितच पैसे दिले होते.\nअधिक माहिती - जिंग झांग आतमध्ये गोष्टी कशा आहेत ते दर्शवा\nहे मी त्याला दिले.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » मिश्रित » कॅरोलिन डेव्हिडसन आणि स्वीस\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nया लेखाची प्रकाशन तारीख काय आहे\nजाहिरातींमध्ये सर्वाधिक 5 रंग वापरले जातात\nआपल्या डिझाइनसाठी उच्च दर्जाचे पोत 5 पॅक\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/dont-hold-elections-without-obc-reservation", "date_download": "2022-01-28T22:12:34Z", "digest": "sha1:WAQQDUCUC6W6S2UJA4JUHHJ7IWGALJ4P", "length": 3691, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच | Don't hold elections without OBC reservation", "raw_content": "\nओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीच\nविरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या संगनमताने ठराव मंजूर\nओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका (Elections) घेऊ नयेत, निवडणूक आयोगाला त्याबाबत माहिती दिली जावी, असा ठराव विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या संगनमताने सभागृहात मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली...\nओबीसींच्या संदर्भात केंद्र सरकारने (Central Government) फेरविचार याचिका दाखल केली आहे. यात महाराष्ट्र ��रकारच्या (Maharashtra Government) दिलेल्या निर्णयाबाबत आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत.\nकेंद्र सरकारच्या या याचिकेला साथ देण्यासाठी आम्हीदेखील सामील होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. याबाबत सर्वपक्षीय ठराव आज सभागृहात घेण्यात येणार असल्याचेदेखील भुजबळ यांनी सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/citizens-angry-over-extension-of-towing-contract", "date_download": "2022-01-28T22:23:36Z", "digest": "sha1:ILTJNHYU2DLEIB432W35CCNNHDFDQVVV", "length": 4865, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "टोइंग ठेक्यास मुदतवाढ; नाशिककर नाराज | Citizens angry over extension of towing contract", "raw_content": "\nटोइंग ठेक्यास मुदतवाढ; नाशिककर नाराज\nनाशिक | प्रतिनिधी | Nashik\n'नो पार्किंग झोन'मधील (No Parking Zone) दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलण्याच्या ठेक्याची मुदत (Deadline) गुरुवारी संपल्याने शुक्रवारी दिवसभर टोइंगची (Towing) कारवाई बंद होती...\nआगामी महापालिका निवडणूक (NMC Election), कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर टोइंगच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन महिने अर्थात १० एप्रिल २०२२ पर्यंत टोइंगची कारवाई केली जाणार आहे.\nशहरात नो पार्किंगच्या (No Parking) ठिकाणीही वाहने (Vehicles) उभी राहत असल्याने रहदारीला अडथळा होत असतो. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला, नो पार्किंग झोनची निर्मिती करूनही याच ठिकाणी सर्रास वाहने उभी असल्याचे चित्र सर्वाधिक असते.\nबेशिस्त वाहनचालकांविरोधात शहर पोलिसांनी (Police) कारवाईचा बडगा उगारला असून, नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केल्यास 'टोइंग'च्या माध्यमातून दंड (Fine) वसूल केला जातो. मात्र, टोइंग कर्मचाऱ्यांच्या असभ्य व उद्धट वर्तनामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडतात.\nस्मार्ट सिटीची (Smart City) कामे आणि वाहनतळाचा अभाव यामुळे टोइंग कारवाईला वाहनधारकांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. वाहनधारकांच्या तक्रारी कायम असताना, टोइंग कारवाईला मुदतवाढ दिल्याने सर्वसामान्य नाशिककरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/rangnagad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:58:47Z", "digest": "sha1:JASPLP4YJ3GBKHGKUTEYISYEF2HND57Y", "length": 12467, "nlines": 116, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "रांगणागड किल्ला माहिती Rangnagad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रांगणागड किल्ला मराठी माहिती निबंध (Rangnagad fort information in Marathi). रांगणागड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रांगणागड किल्ला मराठी माहिती निबंध (Rangnagad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nगडावर निवास करण्याची सोय\nरांगणागड किल्ल्याच्या जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे\nसिंधुदुर्गातील कुडाळ शहर जिल्ह्यातील रांगणागड किल्ला पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. कुडाळ एमएसआरटीसी बस स्टँडपासून रांगणागड किल्ला हा २० किमी अंतरावर आहे.\nरांगणागड हा किल्ला समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वेला असलेला हा किल्ला कोल्हापूर-सिंधुदुर्गच्या सीमेवर स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी बांधला गेला होता.\nरांगणागडाच्या आजूबाजूला हळदीचे नेरुर, चाफेली, केरवडे, निळेली, गिरगाव, कुसगाव ही गावे आहेत. रांगणागडाच्या माथ्यावरून वेंगुर्ले येथील दीपगृह, सावंतवाडी, कुडाळदरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग हा सर्व भाग दिसतो.\nशिलाहार भोजांच्या काळात बांधलेल्या पंधरा किल्ल्यांपैकी हा किल्ला आहे. शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) याने इ.स.११८७ च्या सुमारास रांगणागडाचे बांधकाम केले. समुद्रसपाटीपासून अंदाजे २६०० फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याने राजा भोज, बहामणी राजा महंमद गवाण, आदिलशहा, शिवाजी महाराज अशा अनेक राजांची सत्ता पहिली आहे.\nया गडाला यशवंत दरवाजा, गणेश दरवाजा, हनमंत दरवाजा, दिंडी दरवाजा, निंबाळकर दरवाजा असे मोठमोठे दरवाजे आहेत. रांगणागडाला दोन महत्वाचे बुरुज आहेत. हे दोन्ही बुरुज आता ढासळलेले आहेत.\nगडाच्या यशवंत दरवाजापासून ते गणेश दरवाजापर्यंत दक्षिण उत्तर अशी एक मोठी आणि मजबूत तटबंदी बांधण्यात आली होती पण दरवर्षी पावसात दरडी कोसळल्यामुळे या तटबंदीचा बराचसा भाग आता नष्ट झाला आहे.\nगडाच्या मध्यावर रांगणाईदेवीचे एक मंदिर आहे. या रांगणाई देवीवरूनच या गडाला रांगणागड हे नाव ठेवले असे बोलले जाते. या मंदिराच्या बाजूलाच एक हनुमानाचे देखील मंदिर आहे.\nरांगणाई देवीच्या मं���िराव्यतिरिक्त या गडावर गणेश, जैन, वासुदेव, धाराबाई या मंदिराचे आता फक्त काही अवशेष उरले आहेत.\nत्या काळात पाणीपुरवठय़ासाठी गडावर सुमारे ३५० पेक्षा जास्त विहिरी बांधण्यात आल्या होत्या असे थोर इतिहासकार सांगतात. यापैकी अनेक विहिरी या नष्ट झाल्या आहेत.\nगडावर निवास करण्याची सोय\nगडावर राहण्याची सोय नाही. तुम्हाला कुडाळमध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत तिथे राहावे लागेल.\nहवाई मार्गे सर्वात जवळचे विमानतळ दाबोलिम आहे.\nरेल्वेने कोकण रेल्वेवरील सर्वात जवळचे स्थानक कुडाळ रेल्वे स्थानक आहे.\nरस्त्याने तुम्हाला मुंबईहून कुडाळला जाण्यासाठी नियमित बस सहज मिळू शकते. कुडाळपासून रांगणा किल्ला २० किमी अंतरावर आहे.\nरांगणागड किल्ल्याच्या जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे\nनारूर गावात महालक्ष्मी रांगणागडाच्या पायथ्याशी आहे. रांगणागडावर जाण्यापूर्वी पर्यटक देवीचा आशीर्वाद घेतात. टिपरी जत्रा हा मंदिराचा मुख्य वार्षिक कार्यक्रम आहे ज्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी होते.\nरांगणागडाच्या पायथ्याशी धबधब्याने तयार केलेल्या विहिरीसारखे आश्चर्यकारक विवर आहे जे फक्त पावसाळ्यात दिसते. ही विहीर पूर्वेकडून रांगणागडाच्या पायथ्याशी घनदाट खोऱ्यात लपलेली आहे.\nरांगणागडाच्याच्या पूर्वेला असलेल्या खडकाळ डोंगरावरून आरोपींना खाली फेकून मारले जाई. याला कडेलोट पॉईंट असे म्हणतात.\nतर हा होता रांगणागड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास रांगणागड किल्ला हा निबंध माहिती लेख (Rangnagad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinhagadtimes.com/2021/11/blog-post_20.html", "date_download": "2022-01-28T21:50:52Z", "digest": "sha1:WICV33C5XAP6DJSMUOWRZ6YBNG7UWKS5", "length": 14169, "nlines": 103, "source_domain": "www.sinhagadtimes.com", "title": "वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट", "raw_content": "\nमुख्यपृष्ठPuneवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nवेळोवेळी महाविका��� आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\n0 Team शनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nमुंबई: राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे, कोल्हापूर, चंद्रपूर, अकोला या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून खबरदारी घेत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांना डावललं आहे. शेवटच्या टप्प्यात पत्ता कट झाला आहे.\nमहिलांच्या मुद्यावर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला प्रत्येक वेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. साहजिक चित्रा वाघ यांचं नाव विधानपरिषद आमदारकीसाठी पुढे आलं होतं. पण, ऐनवेळी त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. ऐनवेळी दिल्लीत झालेल्या घडामोडींमुळेच चित्रा वाघ यांचा पत्ता कट करण्यात आला असं देखील बोललं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतांचा टक्का हा शिवसेनेच्या बाजूने असतो. त्यामुळे मराठी उमेदवार देण्याऐवजी भाजपने उत्तर भारतीय मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे.\nमहिला अत्याचार असो अथवा इतर मुद्दे असो, कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवरटीकेचा आसुड सोडण्यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ एकही संधी सोडत नाही. त्यामुळेच चित्रा वाघ यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचे स्वप्न पाहिले होते. पण, त्यांच्या स्वप्नावर आता त्यांच्याच पक्षानं पाणी फेरलं गेलं आहे. भाजपकडून मुंबई विभागातून राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे. चित्रा वाघ यांनी अलीकडच्या काळात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमकपणे बाजू मांडली होती. त्यामुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते आणि राजीनामा द्यावा लागला होता.\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याच���का दाखल..\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nशनिवार, ऑगस्ट १४, २०२१\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nशुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nमुंबई: राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे,...\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nपुणे: संपूर्ण पुण्यनगरी बरोबरच हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तसेच सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नामांकित पानशेत धरण कामी आपल्या घरादारांव...\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nपुणे: आंबिल ओढा परिसरात 2019 मध्ये आलेल्या पुराची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी आंबिल ओढ्याच्या मुळ प्रवाहामध्ये कोणतेही बदल करु नयेत अ...\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nकिरकटवाडी: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यांतर्गत नांदेडफाटा ते किरकटवाडी फाटा या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असू...\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nपुरंदर: कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे...\nआयकराच्या विभागाच्या दिवसभराच्या छापासत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया\nपुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केली आहे. त्यात अजित पव...\nअजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार\nसोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कानोसा घेत आहेत. कालपासून उपमुख्यम...\n\"बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार\" महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nवडगाव: गॅस, पेट्रोल व डिझेल ची दरवाढ मोठ्य��� प्रमाणात होत असल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीने त्रस्त झालेली जनता, मोद...\nपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nपुणे: आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहत...\nताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन आयोजित मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात संपन्न\nपुणे: ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 या स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-rajendra-janjal-selected-in-aurangabad-corporation-sabhagrugh-leader-4981910-NOR.html", "date_download": "2022-01-28T23:14:03Z", "digest": "sha1:SWCX7MA6EDKVUEKQXGEJXMJWYIZVD7WI", "length": 9335, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajendra janjal Selected In Aurangabad Corporation Sabhagrugh Leader | तुपेंवरील ‘रिमोट कंट्रोल’ जंजाळांमार्फत जैस्वालांकडे! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतुपेंवरील ‘रिमोट कंट्रोल’ जंजाळांमार्फत जैस्वालांकडे\nऔरंगाबाद - महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी पहिल्यांदाच निवडून आलेले माजी आमदार प्रदीप जैस्वालसमर्थक राजेंद्र जंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने महापौर त्र्यंबक तुपे यांच्यावरील रिमोट कंट्रोल नकळत जैस्वाल यांच्याकडे गेला. त्याचबरोबर या सत्ता केंद्रावरील पकड मजबूत करण्याच्या दिशेने जैस्वाल यांनी पहिले पाऊल उचलले. आता स्थायी समितीवर कोणाकोणाचे समर्थक नियुक्त होतात, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.\nया पदासाठी जंजाळ यांच्याबरोबरच मकरंद कुलकर्णी यांचे नाव चर्चेत होते, परंतु महाराष्ट्रदिनी पक्षाने जंजाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शनिवारी जंजाळ यांनी पदभार स्वीकारला. पुढील एक वर्षासाठी ही नियुक्ती असेल. प्रारंभीपासूनच जैस्वाल यांनी जंजाळ यांचे नाव पुढे केले होते. त्यास अन्य नेत्यांनी आक्षेप घेतला नाही. पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.\nसभागृह नेत्याचे संवैधानिक व असंवैधानिक अधिकार : सभागृह नेता हा सत्ताधारी पक्षाचा सभागृहातील नेता असला, तरी त्याला संवैधानिक अधिकार फारसे नाहीत. अधिकाऱ्यांची बैठक बोलावणे, त्यांना सूचना करणे, सभागृहात पक्षाची बाजू मांडणे, प्रस्ताव मांडणे हे कागदोपत्रीचे अधिकार या नेत्याकडे असतात. मात्र, सभागृह नेत्याला संवैधानिकपेक्षाही असंवैधानिक अधिकार जास्त आहेत. ते म्हणजे पक्षादेशाचे नाव पुढे करून थेट महापौरांवर नियंत्रण ठेवणे, नेत्यांचा आदेश महापौरांकडून पाळून घेणे, कोणता प्रस्ताव मंजूर-नामंजूर करायचा हे नगरसेवकांना सांगणे.\nथोडक्यात महापौरांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हा नेता करू शकतो. अर्थात, तो ज्येष्ठ असेल तर महापौरांना त्याच्यासमोर झुकणे भाग पडते; परंतु जंजाळ पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत, ते महापौरांना कितपत धाक दाखवू शकतील, याबाबत शंका आहे.\nजैस्वाल निष्ठा हीच जंजाळांची ओळख\nजंजाळ शिवसैनिक असले, तरी जैस्वाल निष्ठा हीच त्यांची खरी ओळख आहे. जैस्वालांसोबत असतानाही ते जैस्वालांच्याच तंबूत होती. जैस्वाल यांनी शिवसेना सोडून शहर प्रगती आघाडी स्थापन केली, तेव्हा जंजाळ या आघाडीचे शहराध्यक्ष होते. जैस्वाल पुन्हा सेनेत परतले, त्यांच्याबरोबर जंजाळही परतले. त्यांना जिल्हाप्रमुख करावे, अशी मागणी जैस्वाल यांनी केली होती, परंतु ती अमान्य करण्यात आली. शिवाजीनगर वाॅर्ड जेव्हा खुला झाला, तेव्हा तेथून जंजाळ यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी जैस्वाल यांनी प्रयत्न केले अन् आता सभागृह नेतेपदासाठीही त्यांच्याच नावाची शिफारस केल्याने कोणत्याही शिवसैनिकाला आश्चर्य वाटले नाही, कारण जैस्वाल निष्ठा हीच जंजाळांची खरी ओळख आहे.\nआमदार संजय शिरसाट, माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, विद्यमान महापौर त्र्यंबक तुपे, माजी सभापती राजू वैद्य यांनी सभागृह नेते म्हणून काम केले व या पदावर आपला ठसा उमटवला. शिरसाट दोन वेळा सभागृह नेते होते. त्यांची भीती त्यांच्याच महापौरांना वाटत होती, हे विशेष.\nया पदावर तरुण व अभ्यासू चेहरा देण्याचे ठरले होते. त्यामुळे जंजाळ यांच्याप्रमाणेच नव्याने नगरसेवक झालेले मकरंद कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर होते. तशी चर्चाही नेत्यांमध्ये झाली होती, परंतु जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा कोणीही कुलकर्णी यांची तळी उचलून धरली नाही. जैस्वाल यांनी जंजाळांचे नाव लावून धरले, तर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कोणी या पदावर जातो म्हटल्यावर आमदार संजय शिरसाट यांनीही त्यांचीच री ओढळी. त्यामुळे कुलकर्णी मागे पडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT--team-anna-denied-prmission-for-publiv-meeting-in-haridwar-2775067.html", "date_download": "2022-01-28T21:49:27Z", "digest": "sha1:RO2H7NF5IRIFLJGBKUFIN4DZ7X72ZMHU", "length": 4314, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "-team-anna-denied-prmission-for-publiv-meeting-in-haridwar | टीम अण्‍णांच्‍या सभेस परवानगी नाकारली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीम अण्‍णांच्‍या सभेस परवानगी नाकारली\nहरिद्वार- उत्तराखंडमधील निवडणुकीतून आपले भ्रष्‍टाचाराविरूद्धचे जन-जागरण आंदोलन टीम अण्‍णा शनिवारपासून हरिद्वार येथून सुरू करणार आहे. हरिद्वार येथील ऋषिकुल मैदानामध्‍ये त्‍यांची पहिली जाहीर सभा होणार होती. परंतु, प्रशासनाकडून त्‍यांना परवानगी नाकारण्‍यात आली आहे. त्‍यामुळे टीम अण्‍णांनी एका सभागृहामध्‍ये सभा घेण्‍याची तयारी केली आहे.\nटीम अण्‍णांनी हरिद्वार येथील निवडणूक निर्णायक अधिका-याकडे सभेची परवानगी मागितली होती. पण त्‍यांना त्‍यासाठी परवानगी मिळाली नाही, असे टीम अण्‍णांचे सदस्‍य मनीष सिसोदिया यांनी सांगितले. प्रशासनाकडून मुद्दामहून यासंबंधी टाळाटाळ करण्‍यात आली, असा आरोप त्‍यांनी यावेळी केला.\nहरिद्वार नंतर टीम अण्‍णा 22 तारखेला रूदप्रयाग, हल्‍दानी आणि 23 जानेवारीला श्रीनगर येथे सभा घेणार आहे. या सभांमध्‍ये अरविंद केजरीवाल, किरण बेदी, मनीष सिसोदिया, कुमार विश्‍वास आदी सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांतील भ्रष्‍टाचार विरोधी जनआंदोलनासाठी भारत विकास परिषद, शांतिकुंज, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि उलेमा परिषद देवबंदचे सहकार्य मिळत असल्‍याचे टीम अण्‍णांचे सदस्‍य कुमार विश्‍वास यांनी सांगितले.\nअण्‍णा हजारे-रामदेव बाबा एकत्र, विधानसभा निवडणुकांमध्‍ये करणार प्रचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nashik-soldier-dies-on-nepal-border-three-soldiers-die-after-being-hit-by-a-high-voltage-pillar-update/", "date_download": "2022-01-28T22:24:06Z", "digest": "sha1:BB3JJUC7VQ4LBOC3DSHYBNE5DPUCUITA", "length": 10506, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू", "raw_content": "\nनाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू\nनाशिकमधील ३० वर्ष��य अमोल हिंमतराव पाटीलसह तीन जवानांचा हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने मृत्यू\nनवी दिल्ली: नाशिकमधील ३० वर्षीय अमोल हिंमतराव पाटील (Nashik soldier Amol Himmatrao Patil) या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आले आहे. कर्तव्यावर असताना हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने अमोल पाटीलसह तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.\nअमोल हिंमतराव पाटील (Amol Patil) महाराष्ट्रातील नांदगांव तालुक्यातील रहिवासी होते. बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. अमोल यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्व महाराष्ट्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.\nदरम्यान बिरपूर येथे शुक्रवारी सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी ११ केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अमोल हिंमतराव पाटील यांचा समावेश आहे. तसेच या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले.त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर चार गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.\nया घटनेनंतर अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. याठिकाणी हायव्होल्टेज तारा काढण्यासाठी संबंधित वीज विभागाला अनेकदा पत्रे लिहिण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान अमोल पाटील यांचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून,सर्व कोरोना नियम पाळून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. असे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी म्हटले आहे.\n“मराठी भाषा आणि संस्कृतीचे शत्रू आपल्याच घरात”, शिवसेनेने विरोधकांना सुनावले\nफडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा\n“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका\n“…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस��सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ram-kadam-reaction-on-12-bjp-mla-suspension/", "date_download": "2022-01-28T22:07:51Z", "digest": "sha1:LJTR7CT3LDHA24WJRBMJLIBT4YLRBUH6", "length": 10409, "nlines": 118, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'...हे तर बडतर्फ करण्यापेक्षाही भयानक'; १२ आमदारांच्या निलंबनावर राम कदमांची प्रतिक्रिया", "raw_content": "\n‘…हे तर बडतर्फ करण्यापेक्षाही भयानक’; १२ आमदारांच्या निलंबनावर राम कदमांची प्रतिक्रिया\nमुंबई: ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर केंद्राकडून इंम्पिरीकल डेटा मिळावा यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना (BJP 12 MLA’s Suspended) एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.\nया प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी राज्यसरकारने आपली बाजू मांडत म्हणले की, विधानसभेने निलंबित केलेल्या १२ आमदारांवर कायद्याच्या आधारेच निर्णय घेण्यात आला असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला ��हे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर (Justice AM Khanwilkar) आणि न्यायाधीश सिटी रवी कुमार यांच्या द्वी सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.\nसुप्रीम कोर्टा च्या निरीक्षणा नुसार\n12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन ही संविधानाच्या नियमाची पायमल्ली.\n59 दिवसा पेक्षा अधिक निलंबन हे तर बडतर्फ करण्या पेक्षाही भयानक\nनिलंबन फक्त 59 दिवसाचेच असू शकते आता मग महाराष्ट्र सरकार त्याचे निलंबन रद्द करण्यासाठी कशाची वाट पाहते आहे\nया सूनवणीनंतर भाजप नेते व आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राम कदम म्हणतात, सुप्रीम कोर्टा च्या निरीक्षणा नुसार १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन ही संविधानाच्या नियमाची पायमल्ली आहे. ५९ दिवसापेक्षा अधिक निलंबन हे तर बडतर्फ करण्या पेक्षाही भयानक असल्याची प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे. तसेच निलंबन फक्त ५९ दिवसाचेच असू शकते मग महाराष्ट्र सरकार त्याचे निलंबन रद्द करण्यासाठी कशाची वाट पाहत आहे, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.\nमित्रपक्षच जर भ्रष्टाचार उघडकीस आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच-अतुल भातखळकर\n“अल्प बुद्धी, बहु गर्वी राज्य सरकार तोंडघशी पडले’, १२ आमदारांच्या निलंबनावरून भाजपची टीका\nभाजपच्या त्या १२ आमदारांचं निलंबन कायद्यानेच; राज्यसरकारचा सर्वोच्च न्यायालयात खुलासा\nबॉलिवूडचा “टार्जन” हेमंत बिर्जे यांचा मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; पत्नीही जखमी\nवाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पुन्हा बंद\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/169700", "date_download": "2022-01-28T23:25:02Z", "digest": "sha1:U6ZDHJYS2WG2LPM52AM4NUQVDUVGUPYB", "length": 2118, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"जावेद मियांदाद\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"जावेद मियांदाद\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:५६, १९ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती\n१७४ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n२२:५१, १९ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nMaihudon (चर्चा | योगदान)\n२२:५६, १९ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMaihudon (चर्चा | योगदान)\n{{५०च्या वर कसोटी सामन्यांची सरासरी असलेले पाकिस्तानी फलंदाज}}\n{{४०च्या वर एकदिवसीय सामन्यांची सरासरी असलेले पाकिस्तानी फलंदाज}}\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/ratnadurg-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:17:21Z", "digest": "sha1:SBIGUKPCIN6XT4K6566GZ5WGXPXI5U7N", "length": 13615, "nlines": 114, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "रत्नदुर्ग किल्ला माहिती, Ratnadurg Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रत्नदुर्ग किल्ला मराठी माहिती निबंध (Ratnadurg fort information in Marathi). रत्नदुर्ग किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रत्नदुर्ग किल्ला मराठी माहिती निबंध (Ratnadurg fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nरत्नदुर्ग गडावर कसे पोहचाल\nरत्नदुर्ग किल्ला किंवा रत्नागिरी किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला आहे. किल्ल्याच���या आतील भगवती मंदिरामुळे हा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.\nतीन बाजूंनी अरेबियन समुद्राने वेढलेला असा हा किल्ला आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या बुटाचा असून त्याची लांबी अंदाजे १३०० मीटर आणि रुंदी १००० मीटर आहे. दक्षिण-पूर्वेकडून पश्चिमेकडे मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वार आहे. एका बुरुजावर दीपगृह आहे. या बुरुजाला “सिद्ध बुरुज” असे म्हणतात. किल्ल्याच्या परिसरात अनेक झाडे आहेत.\nबहामनी राजवटीत हा किल्ला बांधला गेला. त्यानंतर तो आदिलशहाने ताब्यात घेतला आणि आदिलशहाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६७० साली हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.\n१६८० मध्ये संभाजी राजे या किल्ल्यावर राहिले होते. त्यानंतरच्या काळात हा किल्ला करवीर छत्रपतींच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा किल्ला आंग्रे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आंग्रे आणि पेशवे यांच्यातील युद्धात पेशव्यांनी १७५३ साली इंग्रजांच्या मदतीने हा किल्ला जिंकला. पण दुर्दैवाने १८१८ साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.\nकिल्ल्याच्या प्रवेशद्वारावर हनुमानजींचे एक छोटेसे मंदिर आहे. पहिले प्रवेशद्वार ओलांडल्यावर प्राचीन रचनेचा दरवाजा आहे. रत्नागिरी शहरातून येताना हे दोन्ही दरवाजे ओलांडावे लागतात. दरवाजातूनच आपण गडाचा संपूर्ण परिसर पाहू शकतो.\nवरच्या गडावर म्हणजे बालेकिल्ला डाव्या हाताला एक गणेश देवता आणि उजव्या बाजूला हनुमानजीची देवता आहे. समोरच भगवती देवीचे सुंदर मंदिर आहे. या देवीमुळे या किल्ल्याला “भगवती दुर्गा” असेही नाव पडले आहे.\nभगवती मंदिर परिसरात दरवर्षी भाविक नवरात्रोत्सव साजरा करतात. आजूबाजूला समुद्र असूनही मंदिराच्या डाव्या बाजूला पिण्यायोग्य पाण्याची एक विहीर आहे. गडाच्या वरच्या बाजूस आणि खालच्या पायथ्याशी उत्तर व दक्षिण बाजूस एक बोगदा आहे. गडावर अनेक बुरुज आहेत. त्यांपैकी काहींना गणेश, मरक्या, बास्क्या, वेताळ, खमक्या रेडे, वाघा असे म्हणतात.\nगडावर राहण्याची कोणतीहि सोय नाही.\nरत्नदुर्ग गडावर कसे पोहचाल\nहवाई मार्गे मुंबई सर्वात जवळचे विमानतळ आहे.\nरेल्वेने रत्नागिरी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.\nरस्त्याने रत्नागिरी बसस्थानकापासून रत्नदुर्ग फक्त ४ किमी अंतरावर आहे. एमएसआरटीसीने बसस्थानकापासून गडाच्या पायथ्या���र्यंत शहर बसेसची योग्य व्यवस्था केली आहे. हा फक्त १५ मिनिटांचा प्रवास आहे.\nजर तुम्ही मुंबई वरून तुमच्या वाहनाने येत असाल तर मुंबई ते रत्नागिरी येण्यासाठी पनवेल – पेण – महाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – रत्नागिरी असे येई शकता. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर सातारा – पाटण – कोयनानगर – चिपळूण – संगमेश्वर – रत्नागिरी असे यावे लागेल.\nकिल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह आहे. किल्ल्याच्या आत भगवती मंदिर, तलाव आणि विहीर आहे. गडाच्या खाली एक गुहा आहे. सर्व बुरुजांपैकी सर्वात मजबूत बुरुज म्हणजे रेडे बुरुज.\nरत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून २ ते ३ किमी अंतरावर आहे. सुंदर भगवती मंदिर, समुद्राचे सुंदर दृश्य आणि समुद्राकडे जाण्याचा एक गुप्त मार्ग यामुळे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. रत्नदुर्ग रत्नागिरीपासून जवळ असून किनाऱ्याजवळच्या डोंगरावर बांधला आहे. किल्ला घोड्याच्या नालसारखा दिसतो आणि त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर आहे. हा किल्ला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे आणि आग्नेय दिशेला जमिनीशी जोडलेला आहे.\nतर हा होता रत्नदुर्ग किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास रत्नदुर्ग किल्ला हा निबंध माहिती लेख (Ratnadurg fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/new-100-note-varnish-currency-will-not-crack-or-get-wet/", "date_download": "2022-01-28T22:20:37Z", "digest": "sha1:VU5QXUL6FH23GKEAHK2FCJO3HRY43H2W", "length": 12451, "nlines": 190, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "100 ची नवीन नोट वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\n100 ची नवीन नोट वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार\n100 ची नवीन नोट वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार\n100 ची नवीन नोट वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार\nWebnewswala Online Team – रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) 100 रुपयांची (Rs.100 Currency) नवीन नोट आणणार आहे. याची विशिष बाब म्हणजे वार्निश currency, ना फाटनार ना भिजणार ही नोट नोट चमकदार असणार आहे. ही नोट टिकाऊ असेल. मोठ्��ा प्रमाणात ही नोट भारतीय चलनात आणण्यात येणार आहे.\nना फाटनार ना भिजणार\nRBI ने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये म्हटले की, वार्निश पेंट असल्याने नोट फाटणार नाही. तसेच पाण्याने भिजणार नाही. या नोटेला जपून ठेवण्याची गरज भासणार नाही. रिझर्व बँकेला दरवर्षी लाखो करोडो रुपयांच्या फाटलेल्या, खराब झालेल्या नोटांना रिप्लेस करावं लागतं. जगातील अनेक देश प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करीत आहेत.\nशिवसहकार सेना लढणार राजापूर अर्बन बँक निवडणूक\nरिझर्व्ह बँकेचा QR Code साठी नवा नियम\nराज्यसभेमध्ये बँक नियमन विधेयक मंजूर\nमोदी सरकार विकणार आणखी 2 सरकारी बँका\nया नोटेची डिझाईन विशेष असणार आहे. जेणेकरून दृष्टीबाधितांना नोटेची ओळख होऊ शकेल. त्यासाठी नोटेची क्वॉलिटी उत्तम असण्यासाठी आरबीआयने मुंबईमधील बँकनोट क्वॉलिटी एश्योरंन्स लॅबोरेटरीची स्थापना केली आहे.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nCorona vaccine राज्याला मिळणार किती लसी समजून घ्या गणित\nबिग बास्केट खरेदी करत टाटा देणार रिलायन्स ला टक्कर\nGoogle Bug Bounty 7 कोटी जिंकण्याची संधी\nअग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार\nबुलेटप्रूफ गाडीला रामराम नितीन गडकरी वापरणार इलेक्ट्रिक कार\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमत��� संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/criticism-of-sanjay-raut/", "date_download": "2022-01-28T23:43:06Z", "digest": "sha1:MGXCF7TXEFK5PRCAJWG7PHQVTCQSZDT5", "length": 6696, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Criticism of Sanjay Raut Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nमी जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच-संजय राऊत\nमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ...\nआज बाळासाहेब असते तर विरोधी पक्षाची पोपटपंची चालली नसती-संजय राऊत\nमुंबई : बाळासाहेब ठाकरे आज हयात असले तर त्यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून आजच्या राजकीय परिस्थितीवर नक्कीच फटकारे लगावले असते. बाळासाहेब ठाकरे ...\n“धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती…”, निलेश राणेंची विजयावर प्रतिक्रिया\nमुंबई : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ३० डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार समुद्धी पॅनल तर भाजप ...\n‘आज गोपीनाथ मुंडे असते तर भाजपसोबत युती कायम राहिली असती’\nमुंबई : भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवसही आहे. ...\nमला तो प्रश्न समजला होता पण…; लोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर राणेंची प्रतिक्रिया\nमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेतील (Shivsena) यांच्यातील वाद काही केल्या मिटण्याची चिन्हे दिसत नाही. राणे ...\nलावालावी करायचं काम त्याचं नाव संजय राऊत; नारायण राणेंची बोचरी टीका\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवा�� (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचा ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:ArthurBot", "date_download": "2022-01-28T22:13:35Z", "digest": "sha1:HALGOEPXH6IXTNDVELREJ4HR5HXEYML7", "length": 2478, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:ArthurBot - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१७ नोव्हेंबर २००९ पासूनचा सदस्य\nहे सदस्य खाते म्हणजे Mercy (चर्चा) ने चालविलेला सांगकाम्या आहे..\nहे सदस्य खाते कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) नसून, परत परत करावी लागणारी संपादने लवकर पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंचलित खाते आहे.\nप्रचालक/प्रबंधक:जर या खात्याचा गैरवापर झालेला आढळल्यास हे खाते प्रतिबंधित (ब्लॉक) करा.\nLast edited on ४ सप्टेंबर २०११, at १३:५०\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०११ रोजी १३:५० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/05/24/todays-horoscope-find-out-what-your-day-will-be-like-today-74/", "date_download": "2022-01-28T22:36:35Z", "digest": "sha1:BAK63ESIOLLVVHQ5OLUA3YPRJPJZA4KO", "length": 7297, "nlines": 103, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. – Spreadit", "raw_content": "\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nमेष (Aries) : गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल. लबाड लोकांपासून दूर राहावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.\nवृषभ (Taurus) : मित्रांशी वादावादी संभवते. कामे चिकाटीने पूर्ण कराल. वेळेचे महत्व समजून वागाल.\nमिथुन (Gemini) : धार्मिक यात्���ेसाठी नाव नोंदवाल. सामुदायिक गोष्टींपासून दूर राहावे.\nकर्क (Cancer) : नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. अनाठायी खर्च करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल.\nसिंह (Leo) : गप्पा गोष्टींची मैफल जमवाल. मित्र – मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.\nकन्या (Virgo) : आपले प्रभुत्व गाजवाल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.\nतूळ (Libra) : कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. आर्थिक गरजेचा हिशोब मांडावा. मोठ्या लोकांशी संपर्क होईल.\nवृश्चिक (Scorpio) : घरगुती कामे कराल. जोडीदाराशी विचारविनिमय कराल. गैरसमज करून घेऊ नका.\nधनु (Sagittarius) : स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. सहकुटुंब लहान प्रवास कराल.\nमकर (Capricorn) : जामीन राहताना पूर्ण विचार करावा. नातेवाईकांच्या मदत मिळेल. चोरांपासून सावध राहावे.\nकुंभ (Aquarius) : जि‍भेवर साखर ठेवून वागाल. लहान मुलात रमून जाल. नवीन लोक संपर्कात येतील.\nमीन (Pisces) : उघडपणे बोलणे टाळाल. कमिशन मधून लाभ मिळेल. अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा लागेल.\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u\nदहावीची परीक्षा रद्द करण्यावर सरकार ठाम, बारावीच्या परीक्षेबाबत 2 दिवसांत निर्णय होणार..\n‘या’ बँकांच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी काहींचे चेक पेमेंट सुरक्षित होणार, तर काहींचे IFSC कोड बदलणार, जाणून घ्या..\nआजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nआजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nआजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/dronagiri-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:14:06Z", "digest": "sha1:2YHJKM4HJWPQSTG7F3M35KMLM6E6KFB6", "length": 12201, "nlines": 108, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "द्रोणागिरी किल्ला माहिती Dronagiri Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे द्रोणागिरी किल्ला मराठी माहिती निबंध (Dronagiri fort information in Marathi). द्रोणागिरी किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी द्रोणागिरी किल्ला मराठी माहिती निबंध (Dronagiri fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nद्रोणागिरी किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nद्रोणागिरी किल्ल्यावर कसे पोहचावे\nद्रोणागिरी किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nद्रोणागिरी किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण जवळ असलेला एक छोटा डोंगरी किल्ला आहे.\nरायगड जिल्ह्यातील उरण शहरापासून जवळ असलेल्या डोंगराच्या माथ्यावर हा किल्ला आहे. द्रोणागिरी हा किल्ला जुन्या काळात बांधला गेला होता आणि पोर्तुगीजांनी त्यांच्या राजवटीत ताब्यात घेतला होता. गडाच्या माथ्यावर एक चर्च आहे. उरण आणि कारंजा जवळ असल्याने या किल्ल्याला प्राचीन काळापासून मोक्याचे महत्त्व होते. संपूर्ण टेकडी घनदाट जंगलाने व्यापलेली आहे.\nद्रोणागिरी किल्ला हा एलिफंटा किंवा घारापुरी लेण्यांइतका जुना किल्ला आहे. २००० वर्षांपूर्वी चालुक्य राजघराण्याच्या संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता असताना स्थापन झाली.\nहा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली होता. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची दुरुस्ती केली. १५३५ मध्ये फादर अँटोनो-डे-पोर्टो यांनी नोसा सेनहोरा, एनएसडीए पेन्हा आणि सॅम फ्रान्सिस्को या तीन चर्च बांधल्या.\n१६ व्या शतकात हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला आणि काही काळ त्याच्या ताब्यात होता. शेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. १० मार्च १७३९ रोजी मानाजी आंग्रे यांनी उरण किल्ल्यासह हा किल्ला ताब्यात घेतला.\nद्रोणागिरी किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nद्रोणागिरी गडावर तटबंदीचे अवशेष दिसतात. नोसा सेन्होरा दा पेन्हा हे चर्च चांगल्या स्थितीत आहे, परंतु कोणतीही मूर्ती किंवा शिलालेख नाही. चर्चजवळ गगोनी आणि गिजोनी या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. चर्च आतील तटबंदीमध्ये आहे.\nकिल्ल्याचा मुख्य दरवाजा चर्चच्या दक्षिणेला ५० मीटर अंतरावर आहे. गेटची कमान तुटलेली आहे, तरीही रक्षकांच्या खोल्या चांगल्या स्थितीत आहेत. किल्लीच्या दगडावर कोरलेला गणपती एका संरक्षक खोलीत ठेवला आहे.\nमुख्य दरवाजापासून एक वाट दक्षिणेकडे कारंजा गावाकडे जाते. मध्ये वेताळ मंदिर उध्वस्त अवस्थेत आहे. वेताळ मंडीच्या मागून सुरू होणारा मार्ग जंगलाच्या मध्यभागी असलेल्या चांगल्या स्थितीत मोठ्या पाण्याच्या टाकीकडे घेऊन जातो.\nद्रोणागिरी किल्ल्यावर कसे पोहचावे\nउरण बसस्थानकापासून द्रोणागिरी किल्ल्यावर जाण्याची वाट सुरू होते. बसस्थानकासमोरील अरुंद रस्ता दौर नगरकडे जातो. दौर नगरमधील आदिवासी झोपड्यांमधून गेल्यावर एक एकटा वाट गडावर जाते. हा मार्ग टेकडीभोवती हळूहळू चढत जाणारा उत्तरेकडील वळसा आहे. संपूर्ण मार्ग वनविभागाने लावलेल्या ग्लिरिसिडिया सेपियम किंवा मेक्सिकन लिलाक वृक्षांच्या घनदाट जंगलातून जातो. गडावरील चर्चजवळ पोलीस चौकी आहे. गडावर रात्रीचा मुक्काम प्रतिबंधित आहे.\nद्रोणागिरी किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसीआयएसएफ या किल्ल्याची देखरेख करत असल्याने आणि त्यावर छावणी असल्याने ओएनजीसीच्या योजनेनुसार किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. गडावर दोन पहारेकरी नेहमी असतात. द्रोणागिरी किल्ल्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा सर्वोत्तम हंगाम आहे.\nतर हा होता द्रोणागिरी किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास द्रोणागिरी किल्ला हा निबंध माहिती लेख (Dronagiri fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinhagadtimes.com/", "date_download": "2022-01-28T23:04:10Z", "digest": "sha1:PONQ2T7SKKFBN2GS6PGILBATTD4L7HYU", "length": 19703, "nlines": 178, "source_domain": "www.sinhagadtimes.com", "title": "Sinhagad Times", "raw_content": "\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nआयकराच्या विभागाच्या दिवसभराच्या छापासत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया\nअजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार\n\"बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार\" महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन आयोजित मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात संपन्न\n‘आश्रय’ मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच, सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रियांसह कौतुक\nशनिवार, जानेवारी २२, २०२२\nगांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे\nशुक्रवार, जानेवारी २१, २०२२\n\"ज्यांनी आभाळ कवेत घेतलं\n\"ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..\"उपक्रमाचे जयंतराव पाटील यांनी केले कौतुक\nसोमवार, जानेवारी २४, २०२२\nपानशेत येथील रचना वस्तीगृहामधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन व पोषण आहाराचे वाटप\nमंगळवार, जानेवारी १८, २०२२\n\"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद\" कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निम्मित\nमंगळवार, सप्टेंबर २२, २०२०\n\"ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..\"उपक्रमाचे जयंतराव पाटील यांनी केले कौतुक\nसांगली: राजा माने यांच्या \"ज्यांनी आभाळ कवेत घेतलं. पुस्तकाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रस्तावना तर प…\nTeam सोमवार, जानेवारी २४, २०२२\n‘आश्रय’ मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच, सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रियांसह कौतुक\nमुंबई: काही मराठी चित्रपट हे सामाजिक भान ठेवून बनवले जातात हे आपण पाहिलं आहे. असे चित्रपट प्रेक्षकांची तसेच समीक्षका…\nTeam शनिवार, जानेवारी २२, २०२२\nगांधींबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत बघितलं पाहिजे\nमुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. राष्…\nTeam शुक्रवार, जानेवारी २१, २०२२\nपानशेत येथील रचना वस्तीगृहामधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन व पोषण आहाराचे वाटप\nपानशेत: येथील रचना सामाजिक पुनर्बांधणी संस्था या मुलींच्या वसतिगृहात सॅनिटरी पॅड व पोषण आहाराचे लायन्स क्लब ऑफ पुणे विस…\nTeam मंगळवार, जानेवारी १८, २०२२\nपिंपळे सौदागर येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पुवो शॉपिंग फेस्टचे उदघाटन\nपुणे: पूवो ग्रुप फेसबुक तर्फे पुण्यातील आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथील ग्राहकांसाठी…\nTeam शुक्रवार, जानेवारी ०७, २०२२\nश्रीमती संगिता तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर\nपुणे: अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियांजी गांधी आणि लोकप्रिय नेते मा राहुल गांधी आणि अ. भा. महि…\nTeam शनिवार, जानेवारी ०१, २०२२\nनववर्षाचे स्वागत करत सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये दारु सोडा, दूध प्या अभियान\nपुणे: सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना चित्रपट्यांच्या गाण्यावर थिरकणारी व मद्यधुंद झालेले…\nTeam शनिवार, जानेवारी ०१, २०२२\nपुण्यातील आयटी रेसिडेन्स हब, पिंपळे सौदागर येथे बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी\nपुणे: पूवो ग्रुप फेसबुक तर्फे पुण्यातील आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथील ग्राहकांसाठ…\nTeam मंगळवार, डिसेंबर २१, २०२१\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे मेगा ग्राहक संपर्क अभियान संपन्न\nपुणे - स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सेंट्रल…\nTeam सोमवार, डिसेंबर २०, २०२१\nवन विभाग आणि संस्कृती फाउंडेशन यांच्या वतीने \"हरित वसुंधरा\" महोत्सवाचे आयोजन\nपुणे: मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत, त्यामुळे मानवाला विविध संकटाना सामोरे जावे …\nTeam सोमवार, डिसेंबर २०, २०२१\nअधिक पोस्ट लोड करा\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nशनिवार, ऑगस्ट १४, २०२१\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nशुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nमुंबई: राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे,...\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nपुणे: संपूर्ण पुण्यनगरी बरोबरच हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तसेच सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नामांकित पानशेत धरण कामी आपल्या घरादारांव...\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nपुणे: आंबिल ओढा परिसरात 2019 मध्ये आलेल्या पुराची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी आंबिल ओढ्याच्या मुळ प्रवाहामध्ये कोणतेही बदल करु नयेत अ...\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nकिरकटवाडी: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यांतर्गत नांदेडफाटा ते किरकटवाडी फाटा या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असू...\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nपुरंदर: कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे...\nआयकराच्या विभागाच्या दिवसभराच्या छापासत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया\nपुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केली आहे. त्यात अजित पव...\nअजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार\nसोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कानोसा घेत आहेत. कालपासून उपमुख्यम...\n\"बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार\" महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nवडगाव: गॅस, पेट्रोल व डिझेल ची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीने त्रस्त झालेली जनता, मोद...\nपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nपुणे: आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहत...\nताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन आयोजित मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात संपन्न\nपुणे: ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 या स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/sushant-singh-rajput-reject-offer-about-work-with-sara-ali-khan-mhmj-446740.html", "date_download": "2022-01-28T22:46:53Z", "digest": "sha1:6NVDKFD5PUWWAAVKWYRKRU34LXHEJHVS", "length": 6838, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'यापुढे सारासोबत काम करणार नाही', बॉलिवूड अभिनेत्याचा स्पष्ट नकार sushant singh rajput reject offer about work with sara ali khan – News18 लोकमत", "raw_content": "\n'यापुढे सारासोबत काम करणार नाही', बॉलिवूड अभिनेत्याचा स्पष्ट नकार\nसाराचे आतापर्यंत तीन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. फार कमी वेळात साराने आपलं स्थान सिनेसृष्टीत प्रस्थापित केलं.\nसैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंगची (Amrita Singh) मुलगी सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. हाताच्या बोटावर मोजण्याएवढे सिनेमा रिलीज होऊनही सारानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक नवे अभिनेते तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत असताना बॉलिवूडच्या एका अभिनेत्यानं मात्र तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे.\nसारानं सुशांत सिंग राजपूतसोबत 'केदारनाथ' या सिनेमातकाम केलं होतं. याच सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं सूत जुळल्याच्याही चर्चा होत्या.\nपण नंतर आई अमृता सिंगच्या सांगण्यावरून सारा सुशांतसोबत अंतर ठेवून राहू लागली. अखेर सुशांत आणि सारा आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले मात्र त्यांच्यातली कटुता काही कमी झाली नाही.\nमीडिया रिपोर्टनुसार, सुशांतला एका जाहिरातीत सारासोबत काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र सुशांतने जाहिरातीत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.\nरिपोर्टनुसार, सुशांतला कोणत्याही परिस्थितीत एक्ससोबत काम करायचे नाही. याशिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत सुशांत नात्यात असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र फिरताना आणि डिनरला जाताना पाहण्यात आलं आहे. तर साराचंही कार्तिक आर्यनसोबत अफेअर असल्याच्या चर्चा आहेत.\nमागच्या वर्षी रिलीज झालेला सुशांतचा 'छिछोरे' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील सुशांतच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं गेलं.\nसारा अली खानचा इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आजकल' सिनेमा फेब्रुवारीमध्ये रिलीज झाला. या सिनेमात तिनं कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन' सिनेमात दिसणार आहे.\nसाराचे आतापर्यंत तीन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. फार कमी वेळात साराने आपलं स्थान सिनेसृष्टीत प्रस्थापित केलं. टॉप यंग अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/05/SBI-Recruitment-2021_13.html", "date_download": "2022-01-28T22:12:00Z", "digest": "sha1:7SMTM2KXQXEUNFYUHAPFL3CK56SQRHPU", "length": 9013, "nlines": 86, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "SBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांची महाभरती\nभारतीय स्टेट बँकेत ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदाच्या 5121 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 5121 जागा (महाराष्ट्र: 640 जागा)\n1 ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट व सेल्स) 5121 जागा (महाराष्ट्र: 640 जागा) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी (Any Graduate)\nवयोमर्यादा Age Limit : 1 एप्रिल 2021 रोजी 20 ते 28 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 750 रु. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक - निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिक���त जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2021\nपूर्व परीक्षा: जून 2021\nमुख्य परीक्षा: 31 जुलै 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/one-and-a-half-lakh-fake-accounts-on-twitter-for-defamation-of-maharashtra-government-and-mumbai-police-305969.html", "date_download": "2022-01-28T21:32:34Z", "digest": "sha1:ANGF6BK5TOI7XJWATIPKIN2S5N7A3YNZ", "length": 16086, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ट्विटरवर दीड लाख फेक अकाउंट, सायबर विभागाच्या तपासात उघड\nफेक अकाउंट नेपाळ, पनामा या देशांमधून उघडण्यात आली आहेत, अशी माहिती तपासात उघड झाली आहे (Fake accounts on Twitter for defamation of Maharashtra government and Mumbai police).\nसुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्यानंतर ट्विटरवर मोठ्या प्रमाणात अकाउंट उघडण्यात आले. या अकाउंटद्वारे महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याबाबत निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यात आली, अशी माहिती सायबर विभागाच्या तपासात उघड झाली आहे (Fake accounts on Twitter for defamation of Maharashtra government and Mumbai police).\nट्विटरवर जवळपास दीड लाख बोगस अकाउंट आहेत. हे अकाउंट नेपाळ, पनामा या देशांमधून उघडण्यात आली आहेत, अशी माहिती तपासात उघड झाली आहे (Fake accounts on Twitter for defamation of Maharashtra government and Mumbai police).\nफेक अकाउंद्वारे बदनामीची मोहीम चालवली जात होती. अगदी प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री यांच्या नावाने अकाउंट उघडण्यात आले होते. याबाबत अधिक तपास केला असता अभिनेत्री रविना टंडनच्या नावाचा वापर करुन फेक अकाउंट उघडण्यात आल्याचं समोर आलं. कट करुन मुंबई पोलीस, पोलीस आयुक्त यांच्या विरोधातील मेसेज सोशल मीडिवर पसरवले जात होते.\nबोट (BOT) यंत्रणेद्वारे बदनामी\nट्विटर हे जागतिक पातळीवर मोठे समाज माध्यम आहे. या समाज माध्यमावर 100 मिलियन अकाउंट आहेत. या 100 मिलियन अकाउंटद्वारे दररोज 500 मिल्लियन ट्विट केले जातात. या खात्यांचा अभ्यास केला असता, बोट (BOT) या कार्यपद्धतीचा वापर करुन राज्य सरकार, मुंबई पोलीस, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी सुरु होती.\nअनेक कंपन्या, ग्रुप हे आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी बोट (BOT) या तंत्रज्ञानाचा डिजीटल मार्केटिंगसाठी वापर करतात. एकाच वेळी हजारो मेसेज पाठवण्यासाठी बोट या पद्धतीचा वापर केला जातो. राज्य सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदनामीसाठी या बोट प्रणालीचा वापर केला जात होता. ही सर्व खाती मोठ्या प्रमाणात चीन, पनामा, नेपाळ, हॉंगकॉंग या देशातून उघडण्यात आली होती.\nसंबंधित बातम्या : Raveena Tandon | रवीनाच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nभाजपचा शनिवारी होणारा मोर्चा ऐनवेळी स्थगित, कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न-भाजप\nVIDEO: तर तालिका ��ध्यक्ष म्हणून सभागृहात बसणार नाही; भास्कर जाधवांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्र 7 hours ago\nकोर्टाचे दोन वेगवेगळे न्याय कसे असू शकतात; अनिल परब म्हणाले, निकालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ\nअन्य जिल्हे 9 hours ago\n12 आमदारांबाबतचा निकाल आणि नियुक्तीवरुन भाजप प्रवक्ते आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात जुंपली, काय आहेत आरोप-प्रत्यारोप\nमला म्हणतात लवंगी मिरची\nअभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील खास क्षण\nरुचिराने ‘आज दिल को मार ही डाला’ \nअभिनेत्रीने #unshaved फोटो शेअर करण्याचं कारण काय\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सा��ान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/coronavirus-2-more-students-tests-positive-for-covid19-in-navi-mumbai-school-total-18-students-infected-mhds-645227.html", "date_download": "2022-01-28T22:01:39Z", "digest": "sha1:QNKKIIZQ7GWCVZBVQQDV2HGZW6QGBDZZ", "length": 10907, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Coronavirus 2 more students tests positive for covid19 in Navi Mumbai school total 18 students infected mhds - Coronavirus: कोरोनाचा उद्रेक; नवी मुंबईतील त्या शाळेतील आणखी दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह – News18 लोकमत", "raw_content": "\nCoronavirus: कोरोनाचा उद्रेक; नवी मुंबईतील त्या शाळेतील आणखी दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह\nCoronavirus: कोरोनाचा उद्रेक; नवी मुंबईतील त्या शाळेतील आणखी दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह\nCoronavirus in Maharashtra: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. नवी मुंबईतील शाळेत आणखी दोन विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.\nबेशुद्धावस्थेतच 6 महिने कोरोनाशी झुंज, मृत्यूवर मात; डॉक्टर म्हणाले, हा चमत्कार\n2 वर्षाचा रिअल हिरो चिमुकल्याने आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं\nआता नाकावाटेही मिळणार कोरोना लस; Intranasal Dose ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल\n मुंबईत Omicron च्या वाढत्या रुग्णांसोबत आढळला Black Fungus चा रुग्ण\nनवी मुंबई, 18 डिसेंबर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील निर्बंध हटवण्यात आले आणि सर्व सेवा, सुविधा, मॉल्स, शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आले. मात्र, आता विद्यार्थ्यांना कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग होताना दिसत आहे. नवी मुंबईतील एकाच शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं वृत्त आलं आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज याच शाळेतील आणखी दोन विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. (18 students test positive for covid 19 in Navi Mumbai School) नवी मुंबईत कोरोना बाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घणसोलीतील शाळेतील 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील 3 दिवसात 800 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीत 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कतारहून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. हा मुलगा घरात न थांबता शाळेत गेल्याने इतर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्या�� आलं आहे. वाचा : Omicron डेल्टा व्हेरियंटपेक्षा 70 पट वेगाने पसरतो फुफ्फुसांसाठी किती धोकादायक जाणून घ्या सर्व विद्यार्थ्यांना वाशी येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. सर्वांची तब्बेत उत्तम आहे. आज पुन्हा नवी मुंबई महापालिकेच्या 3 टीम कोरोना चाचणी करण्यासाठी शाळेत आल्या आहेत. मात्र घाबरून विद्यार्थी शाळेत आले नाहीत. जे विद्यार्थी शाळेत आले नाहीत त्यांची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी केली जाणार आहे. राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव राज्यात कोरोनाचं संकट असताना कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने देखील शिरकाव केला आहे. हा नवा विषाणू युरोपमधील ब्रिटनसह अनेक देशांमध्ये थैमान घालत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या विषाणूपासून बाधित असलेल्या रुग्णांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र हे ओमायक्रॉनचे हॉट स्पॉट बनत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली असून, त्यानंतर जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. इगतपुरीत 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील 15 विद्यार्थअयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यांनंतर त्याची कोविड चाचणी केली. या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nCoronavirus: कोरोनाचा उद्रेक; नवी मुंबईतील त्या शाळेतील आणखी दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/post-offices-scheme-will-give-husband/", "date_download": "2022-01-28T22:15:07Z", "digest": "sha1:S4JQRTWUYGM7L6YLFYTUBZLV3I4AN4H4", "length": 14098, "nlines": 108, "source_domain": "mhlive24.com", "title": "Post Office Scheme : पोस्टाची 'ही' योजना दरमहा पती-पत्नीला देईल सुमारे 5000 रुपये ; 'अशा' पद्धतीने घ्यावा लागेल लाभ | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/Post office Scheme : पोस्टाची ‘ही’ योजना दरमहा पती-पत्नीला देईल सुमारे 5000 रुपये ; ‘अशा’ पद्धतीने घ्यावा लागेल लाभ\nPost office Scheme : पोस्टाची ‘ही’ योजना दरमहा पती-पत्नीला देईल सुमारे 5000 रुपये ; ‘अशा’ पद्धतीने घ्यावा लागेल लाभ\nMHLive24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- रिस्क न घेता गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. कारण या ठिकाणी पैसे बुडण्याची भीती नाही आणि ग्यारंटेड रिटर्न तुम्हाला मिळतात. लोक त्याच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकतात.(Post office Scheme)\nपोस्टाची एक योजना आहे त्यात गुंतवणूक करून पती-पत्नी संयुक्त खात्याद्वारे दरमहा फिक्स इन्कम मिळते. पोस्टाची मासिक उत्पन्न योजनेंतर्गत ग्यारंटेड इन्कम तुम्ही मिळवू शकतात. मात्र यासाठी तुम्हाला या योजनेत एकरकमी रक्कम जमा करावी लागेल.\nयामध्ये, संयुक्त खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामध्ये सिंगल आणि संयुक्त (3 व्यक्तींपर्यंत) दोन्ही खाती उघडता येतात. ज्याची मॅच्युरिटी पाच वर्षांसाठी आहे. परंतु जर आपणास वाटले तर आपण ते आणखी पाच पाच वर्षांनी वाढवू शकता. या योजनेत, 1000 रुपयांपासून खाते उघडले जाते .\nतुम्हाला महिन्याला फिक्स इन्कम हवा असेल तर एकच वेळी 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवावे लागतात. यामध्ये तुम्हाला वार्षिक 6.6% व्याज दिले जाते. तुम्हाला पाच वर्षांनंतर पर्याय दिला जातो, कि तुम्ही एकतर प्रीमियमचे पैसे काढू शकता किंवा या योजनेत पुढे जाऊ शकता.\nअशा प्रकारे तुम्ही दरमहा सुमारे पाच हजार रुपये कमवू शकता\nपोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना तुम्हाला दरमहा पैसे देण्याची हमी देते. जर पती-पत्नीने संयुक्त खाते उघडले असेल आणि त्यात एकरकमी 9 लाख रुपये जमा केले असतील तर 6.6 टक्के दराने वार्षिक 59,400 रुपये व्याज मिळेल. जे तुम्हाला दरमहा 4950 रुपये देऊ शकतात.\nखाते उघडल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून 2 टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल. खाते उघडल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर आणि 5 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, मूळ रकमेतून 1 टक्के वजावट के��ी जाईल आणि शिल्लक रक्कम दिली जाईल.\nयात कोण गुंतवणूक करू शकतो\nयामध्ये, केवळ कोणताही भारतीय रहिवासी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतो. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन व्यक्ती हे खाते स्वतःच्या नावाने उघडू शकतो, अशी तरतूद यात आहे. खाते उघडण्यासाठी तुम्ही कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्��ोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8,_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2022-01-28T23:22:08Z", "digest": "sha1:IJBHVGXYHADCZY4A3INZUZ3C57MR2YOS", "length": 5632, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅमिल्टन, बर्म्युडा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १७९०\nक्षेत्रफळ ०.७ चौ. किमी (०.२७ चौ. मैल)\n- घनता १,३८४ /चौ. किमी (३,५८० /चौ. मैल)\nहॅमिल्टन ही बर्म्युडा ह्या युनायटेड किंग्डमच्या कॅरिबियनमधील प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हॅमिल्टन शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.\nउत्तर अमेरिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१३ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-09466", "date_download": "2022-01-28T22:14:25Z", "digest": "sha1:TSLX5PKNURLDYGJ2ON7PM5DP7TAAD6J4", "length": 6654, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ची यशोगाथा आज ‘साम टीव्ही’वर | Sakal", "raw_content": "\n‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ची यशोगाथा आज ‘साम टीव्ही’वर\n‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ची यशोगाथा आज ‘साम टीव्ही’वर\nपुणे, ता. ६ : सर्वांसाठी आरोग्य सेवा याच ध्येयातून कार्यरत असलेल्या ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ची यशोगाथा ‘महाब्रॅड्स’मधून मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय ब्रॅड्ना सलाम करणारा हा कार्यक्रम ‘साम टीव्ही’वर प्रसारित केला जाणार आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी (ता. ७) दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’चा प्रवास ‘साम टीव्ही’वर प्रसारित केला जाणार आहे. डॉ. चारूदत्त आपटे आणि त्यांच्या तीन-चार सहकाऱ्यांनी मिळून १९९४ मध्ये हर्डीकर हॉस्पिटलमध्ये जागा भाड्याने घेऊन ‘पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी’ची स्थापना केली. ‘सह्याद्री’चे बीज इथेच रोवले गेले. एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या अनेक आरोग्य सेवा उपलब्ध करून एक नवा मापदंड ‘सह्याद्री’ने प्रस्थापित केला आहे. सर्वात कमी कालावधीत एनएबीएच मान्यता मिळवणारे हे एकमेव हॉस्पिटल आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13262", "date_download": "2022-01-28T22:53:25Z", "digest": "sha1:JWFTFV42MQF566HXDRL6M22PWNBZ326O", "length": 5333, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कमल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कमल\nमी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते.\nकितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ.\nचिखलात फुलते कमळ नाजूक\nसुंदर ते दिसते, हसते फुलते,\nलाल, गुलाबी, पांढर्‍या अशा कितीतरी रंगांत ते फुलवुनी जाते\nदेवाच्या माथ्यावर ते खुलून दिसते,\nशोभा वाढविते ते श्रीच्या देवळात,\nबहुमान मिळे त्याला ईश्वरापाशी\nअसे सुंदर हसरे कमळ ते सर्वांसी आवडी\n(मनुष्याला ते शिकवी) ताणतणावाच्या, चिंतेच्या चिखलातही,\nतू माझ्यासारखा फुलत राहा,\nतुझे इच्छित कर्तव्य तू करत राहा,\nएक दिवस मिळेल तुलाही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/tukdoji-maharaj-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:36:44Z", "digest": "sha1:JB2F7NGIPNTBG45EV43HRMX4NDBIWHW5", "length": 21842, "nlines": 128, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, Tukdoji Maharaj Information in Marathi", "raw_content": "\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती मराठी, Tukdoji Maharaj Information in Marathi\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध (Tukdoji Maharaj information in Marathi). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध (Tukdoji Maharaj information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती मराठी, Tukdoji Maharaj Information in Marathi\nसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म\nसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य\nसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्यिक योगदान\nसंत तुकडोजी महाराज यांची शिकवण\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा केलेला सन्मान\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली पुस्तके\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती मराठी, Tukdoji Maharaj Information in Marathi\nतुकडोजी महाराज एक थोर संत होते. त्यांचे आरंभिक जीवन त्यांनी रामटेक, साल्बुर्डी, रामधीघी आणि गोंडोडा या खोल जंगलात व्यतीत केले.\nतुकडोजी महाराज हे उदात्त आत्मसाक्षात्कार करणारे संत होते. त्यांचे सुरुवातीचे जीवन अध्यात्मिक आणि योग या दोन्ही प्रकारच्या साधनेने परिपूर्ण होते. त्यांच्या भक्तिगीतांमध्ये भक्ती आणि नैतिक मूल्यांचा पूर्ण भाव आहे. त्यांचे जीवन जात, वर्ग, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी समर्पित होते. ते सर्व वेळ अध्यात्मिक साधनेमध्ये गढून गेले होते. त्यांनी लोकांच्या स्वभावाचे समीक्षेने निरीक्षण केले आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना मार्गस्थ केले.\nसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म\nतुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिकदेव बंडूजी इंगळे होते. परमात्मा राष्ट्रसंत तुकडोजी यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली लहान गावात एका गरीब दारिद्रय झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण यावली व वरखेड येथे केले. सुरुवातीच्या जीवनात, ते अनेक थोर संतांच्या संपर्कात आले. समर्थ आडकोजी महाराजांनी त्यांना शिक्षा दिली आणि त्यांना योगशक्ती दिली.\nसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य\n१९३५ मध्ये तुकडोजी महाराजांनी सालबुर्डीच्या टेकडीवर महारुद्र योजना आयोजित केली ज्यामध्ये तीन लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. या योजनेनंतर त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आणि संपूर्ण मध्य प्रदेशात त्यांचा सन्मान झाला. १९३६ मध्ये त्यांना महात्मा गांधींनी त्यांच्या सेवाग्राम आश्रमात आमंत्रित केले होते जेथे एक महिना राहिले होते. त्यानंतर तुकडोजींनी सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांद्वारे जनजागरण सुरू केले आणि १९४२ च्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी पुढाकार घेतला. आष्टी-चिमूर स्वातंत्र्य-संग्राम हे राष्ट्रसंत तुकडोजींच्या घोषणांचे फलित होते. त्यांना चंद्रपूर येथे अटक करून १०० दिवस म्हणजे २८ ऑगस्ट ते २ डिसेंबर १९४२ पर्यंत नागपूर व रायपूर तुरुंगात ठेवण्यात आले.\nतुकडोजी यांनी तुरूंगातून सुटल्यानंतर समाज सुधारणेच्या चळवळी सुरू केल्या आणि अंध विश्वास, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, गोहत्या आणि इतर सामाजिक दुष्कर्मांविरूद्ध कठोर संघर्ष केला. त्यांनी नागपूरपासून जवळ जवळ १२० कि.मी. अंतरावर मोझारी गावात गुरुकुंज आश्रम स्थापन केले, तेथे विधायक कार्यक्रम राबविण्यात आले. आश्रमाच्या अगदी प्रवेशद्वारावर त्याने त्याचे मूळ वाक्य असे लिहिले आहे: सर्वांसाठी खुलेआमचे मंदिर आहे, प्रत्येक पंथ आणि धर्माचे, सर्वांचे स्वागत आहे, देश-विदेशातील सर्वांचे स्वागत आहे.\nस्वातंत्र्यकाळनंतर, तुकडोजी यांनी आपले पूर्ण लक्ष ग्रामीण पुनर्निर्माण कामांवर केंद्रित केले आणि विधायक कामगारांसाठी अनेक प्रकारचे शिबिरे आयोजित केली. त्याचे कार्य प्रभावी आणि महान राष्ट्रहिताचे होते. डॉ. राजेंद्र प्रसाद, यांनी गुरुकंज आश्रमातील एका मोठ्या मेळाव्यात आदरपूर्वक राष्ट्रसंत हा सन्मान त्यांना दिला. त्यानंतर लोक मोठ्या मानाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधत असत.\nत्यांच्या अनुभवाच्या आणि अंतर्दृष्टीच्या जोरावर राष्ट्रसंत यांनी ग्रामगीताची रचना केली ज्यामध्ये त्यांनी विद्यमान वास्तविकता उघडकीस आणून ग्रामीण भारतासाठी विकासाची नवीन संकल्पना दिली. १९५५ मध्ये त्यांना जपानमध्ये जागतिक धर्मांच्या संसद आणि जागतिक शांतता परिषदेसाठी बोलावण्यात आले होते. कॉन्फरन्स हॉलमध्ये उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांनी राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या खांजेडी यांच्या स्वरात या दोन्ही परिषदेचे उद्घाटन केले.\nभारत साधू समाजाचे आयोजन\n१९५६ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी यांनी अनेक साधक, पंथ आणि धार्मिक संस्था यांच्या सक्रिय सहभागाने भारत साधू समाजाची रचना केली. तुकडोजी महाराजांसह पहिले राष्ट्रपती म्हणून भारतातील सर्व तपस्वी लोकांची ही पहिली संघटना होती. १९५६ ते १९६० या काळात त्यांना अनेक अधिवेशनांना संबोधित करण्यासाठी किंवा अध्यक्षतेसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी काहींचा उल्लेख भारत सेवक समाज संमेलन, हरिजन परिषद, सर्व सेवा संघ सम्मेलन, सर्वोदय संमेलन, विदर्भ साक्षरता सम्मेलन, अखिल भारतीय वेदांत परिषद, आयुर्वेद सम्मेलन आणि असंख्य इतर म्हणून करता येईल.\nसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्यिक योगदान\nसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्यिक योगदानही अफाट आणि उच्च दर्जाचे आहे. हिंदी, मराठी मध्ये मिळून पाच हजार भजने, दोन हजार अभंग, पाच हजार ओव्या आणि संगीत, धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय बाबी आणि औपचारिक व अनौपचारिक शिक्षणावर सहाशेहून अधिक लेखांचे योगदान दिले आहे. अध्यात्मिक क्षेत्रात, ते एक महान योगी होते, आणि सांस्कृतिक क्षेत्रात, ते एक प्रवचन वक्ते आणि संगीतकार होते. त्यांचे व्यक्तिमत्व अतुलनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण होते.\nसंत तुकडोजी महाराज यांची शिकवण\nसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या अनुयायांना आत्मसाक्षात्काराचा मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला. त्यांनी पुरोहितशाहीला ठामपणे विरोध केला आणि शाश्वत मूल्ये आणि वैश्विक सत्याचा प्रचार केला. तुकडोजींनी सामूहिक प्रार्थनेवर जास्त भर दिला ज्यामध्ये सर्व लोक कोणत्याही धर्माचे असोत, सहभागी होऊ शकतात. त्याची प्रार्थना प्रणाली खरोखरच जगात अद्वितीय आणि अतुलनीय आहे.\nकाळाच्या ओघात त्यांनी जनतेच्या मनावर ठसा उमटवला की देव केवळ मंदिरे, चर्च किंवा मशिदींमध्येच नाही आणि तो सर्वत्र आहे. त्यांनी पुरोहितशाहीला ठामपणे विरोध केला आणि शाश्वत मूल्ये आणि वैश्विक सत्याचा प्रचार केला. तुकडोजींनी सामूहिक प्रार्थनेवर जास्त भर दिला ज्यामध्ये सर्व लोक कोणत्याही धर्माचे असोत, सहभागी होऊ शकतात. त्यांनी असा दावा केला की त्यांची सामूहिक प्रार्थना प्रणाली जनतेला बंधुत्व आणि प्रेमाच्या साखळीत बांधून ठेवू शकते.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा केलेला सन्मान\n२००५ मध्ये नागपूर विद्यापीठाचे नामकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ करण्यात आले . भारताच्या टपाल विभागाने १९९३ मध्ये त्यांच्या नावाने एक स्मरणार्थ स्टॅम्प जारी केला.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली पुस्तके\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात कर्करोगाने ग्रस्त होते. जीवघेणा रोग बरा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, परंतु राष्ट्रसंत यांनी ११ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांचे निधन झाले.\nत्यांची गुरु समाधी त्यांच्या गुरुकुंज आश्रमासमोर बांधली गेली आहे, जी आपल्याला त्याच्या कृत्याच्या आणि निस्वार्थ भक्तीच्या मार्गावर येण्यास प्रेरित करते.\nमाणिकदेव बंडूजी इंगळे म्हणजेच तुकडोजी महाराज हे महाराष्ट्र , भारतातील एक आध्यात्मिक संत होते. ते आडकोजी महाराजांचे शिष्य होते. तुकडोजी महाराज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रस्त्यांच्या बांधकामासह सामाजिक सुधारणांमध्ये सहभागी होते. त्यांनी सुरू केलेले अनेक विकास कार्यक्रम त्यांच्या निधनानंतरही कार्यक्षमतेने सुरू आहेत.\nतर हा होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा निबंध माहिती लेख (Tukdoji Maharaj information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/amaravati.html", "date_download": "2022-01-28T23:05:47Z", "digest": "sha1:3OYDC7ZRWGJ4DVD3QX4YRF4XTT4D6FFP", "length": 9380, "nlines": 121, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Amaravati News in Marathi, Latest Amaravati news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nAmravati | राणा यांचा सूर बदलला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तर आता भाजपवर टिका...\nAmravati : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राणा दांपत्याने जोरदार टीका केली होती. परंतु आता आमदार रवी राणा यांचा सूर बदलला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे\nरवी राणा आक्रमक, कुजलेल्या सोयाबीनची होळी, पाहा व्हिडीओ\nविदर्भात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा अलर्ट\nअमरावती जिल्ह्यात म्युकरमायकोसीस आजाराचा शिरकाव झाला असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.\nरुग्णालयाबाहेर गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आढळला मृतदेह\nबेजबाबदार आरोग्य यंत्रणेचे उदाहरण\nहोय, आजही प्रामाणिकपणा जिवंत आहे हातावर पोट असणाऱ्या मजुराने सापडलेले 97 हजार केले परत\nआजही माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना गोष्टी आपण कोरोना काळात अनुभवतोय\nसलग दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यात कडक संचारबंदीचा फज्जा\nकोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. मात्र, कोविड नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.\nआत्महत्येपुर्वी दीपाली यांचे आणखी एक पत्र, महिलेवर गंभीर आरोप\nमनीषाने माझे आयुष्य बरबाद केले असे या पत्रात म्हटलंय.\nअवकाळी पावसामुळे संत्राउत्पादक शेकऱ्यांना फटका; तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली झाडे जमीनदोस्त\nअवकाळी पावसामुळे संत्राउत्पादक शेकऱ्यांना फटका; तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली झाडे जमीनदोस्त\n...म्हणून विद्यार्थ्यांना द्यावा लागला फुटपाथवर पेपर\nकोरोन���मुळे सर्वांनाच मोठा फटका बसला आहे.\nबोंड अळीचा आणखी एक बळी, शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nशेतकऱ्याची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या\nअमरावती विद्यापीठाच्या परीक्षामध्ये पुन्हा गोंधळ\nसर्वर डाऊन होत असल्याने लॉगिन होत नसल्याचा आरोप\nसोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका, शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान\nपरतीच्या पावसाच्या नुकसानीतून कापूसही सुटला नाही.\nशिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या\n१६ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nवाळू माफियांची दादागिरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न\nभातकुली तालुक्यातील पेढी नदीत हा धक्कादायक प्रकार\nअमरावती विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय\nया परीक्षेला तात्पुरती स्थगिती\n'why i killed gandhi' चित्रपटाच्या अडचणीत वाढ, वाद न्यायालयात\nमोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का\nक्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा\n असे होते न्यूड डान्सचे तीन प्रकार, हातावर शिक्कामारुन दिली जात होती एन्ट्री\nतीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या\n भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण\nसुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून नव्या वादाची कीक\nTRAI कडून टेलीकॉम कंपन्यांना दणका, ग्राहकांची चांदी अखेर लोकांच्या मागणीला यश\nतर तोच निर्णय विधानपरिषदेच्या १२ आमदारांसाठी का नाही अनिल परब यांचा सवाल\nTaarak Mehta मधील अंजली भाभीला पैशासाठी बालपणापासूनच करावं लागलं 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2011/06/blog-post_15.html", "date_download": "2022-01-28T21:34:29Z", "digest": "sha1:FGPX7T6ZKJQLNWVHDALCZZFTWBL4BWCB", "length": 22271, "nlines": 95, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: रामदेवबाबांच्या निमित्ताने भगव्या सेनेची जमवाजमव", "raw_content": "\nरामदेवबाबांच्या निमित्ताने भगव्या सेनेची जमवाजमव\nयोगगुरू रामदेवबाबा यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. दिल्लीतील रामलीला मैदानावरून हनुमानउडी मारून पलायन केले, त्याचवेळी खरेतर त्यांचे उपोषण आणि सत्याग्रहाची ताकद संपली होती. परंतु दिल्लीत मुखभंग झाल्यानंतरही स्वत:च्या ताकदीविषयी फालतू भ्रम बाळगणाऱ्या रामदेवबाबांनी हरिद्वारमध्ये उपोषण सुरू ठेवले. ज्याला कें्रसरकारच्या लेखी काडीचीही किंमत नव्हती. रामलीला मैदानात बाबांच्या नैतिकतेचा फुगा फुटल्यामुळे प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या या उपोषणाकडे फारसे लक्ष दिले नाही. उपोषणकाळात अखंड बडबड करीत राहिल्यामुळे नियोजित वेळेआधीच त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. प्रकृती खालावल्यामुळे श्रीश्री रविशंकर, मोरारी बापू वगैरे मंडळींनी आग्रह करून त्यांना उपोषण सोडायला लावले. देशातील जनतेला भ्रष्टाचाराविरोधात लढय़ासाठी सिद्ध करण्याच्या बढाया मारीत सुरू केलेल्या एका धंदेवाईक नाटकबाजाचे ढोंग उघडे पडले. राजहंस डौलदार चालतो म्हणून बदकाने तसा प्रयत्न केला तर त्याला राजहंसाचा डौल येऊ शकत नाही. रामदेवबाबाचेही तसेच झाले. अण्णा हजारे यांना भ्रष्टाचाराविरोधातील उपोषणामुळे मिळालेली प्रसिद्धी पाहून पोटात दुखू लागलेल्या रामदेवबाबांनी उपोषणाचा बेत आखला. कदाचित त्यांना वाटले असावे की, देशभर आपले लाखो योगानुयायी आहेत आणि त्यांच्याद्वारे दबाव आणून आपण सरकारला हवे तसे नमवू शकू. परंतु आंदोलनासाठी केवळ गर्दी पुरेशी नसते तर नैतिक बळ असावे लागते. हे नैतिक बळ केवळ योगासने करून येत नाही. अण्णा हजारे यांनी आतार्पयत अनेकदा सत्ताधाऱ्यांना नमवले आहे, ते केवळ नैतिक बळावर. त्यासाठी त्यांना कधी वातानुकूलित मांडव घालावा लागला नाही. हजारो लोक जमवावे लागले नाहीत. टायर जाळून रस्ते अडवावे लागले नाहीत किंवा गाडय़ांच्या काचा फोडाव्या लागल्या नाहीत. लोकपाल विधेयकासाठी त्यांनी जे आंदोलन केले त्यामागे नैतिक बळ हीच ताकद होती. परंतु अण्णा दिल्लीत पोहोचल्यावर त्यात कुठून कुठून कोण कोण घुसले आणि गांधीवादी आंदोलनाचा झकपक इव्हेंट करून टाकला. काहीही असले तरी अण्णांपुढे सरकारला नमते घ्यावे लागले. आंदोलनाला देशभरातून मिळालेला प्रतिसाद पाहून चक्रावलेल्या रामदेवबाबांना वाटले की, अण्णा हजारेंसारखा फारसे समर्थक नसलेला फाटका माणूस एवढे रान उठवू शकतो, तर आपण सरकारविरोधात देश पेटवू शकतो. अर्थात हे रामदेवबाबांना वाटत होते, की त्यांना घोडय़ावर बसवणाऱ्या संघपरिवाराला वाटत होते कुणासठाऊक. परंतु बाबा घोडय़ावर बसले. सुरुवातीला सरकारमधल्या चार चार मंत्र्यांनी त्या घोडय़ापुढे ढोल-ताशे वाजवले. बाबा ज्या घोडय़ावर बसले ���हेत, ते घोडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तबेल्यात वाढलेले आहे, हे लक्षात आल्यावर त्याच मंत्र्यांनी आंदोलनाची ही वरात मध्यरात्री उधळून लावली.\nही सगळी पाश्र्वभूमी विचारात घेतल्यानंतर बाबांचे नंतरचे उपोषण आणि त्यांच्या हेतूची चर्चा करता येते. रामदेवबाबांच्या आंदोलनामागे संघपरिवार आणि भारतीय जनता पक्ष आहे, हे एव्हाना लपून राहिलेले नाही. साध्वी ष्टद्धr(७०)तंभरा यांची बाबांच्या मंचावरील उपस्थिती आणि बाबांनी केलेले त्यांचे समर्थन हे त्याचेच निदर्शक होते. रामलीला मैदानातील आंदोलन उधळल्यानंतर देशभर भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने भ्रष्टाचारविरोधातील लढाई ही आपलीच असल्याच्या अविर्भावात जी काही प्रदर्शने केली, त्यामुळे तर त्यावर शिक्कामोर्तब झाले. आंदोलन उधळल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जी वक्तव्ये केली आणि राजघाटावर जो नृत्याविष्कार घडवला यातून त्यांच्यामध्ये किती वीरश्री संचारली होती, याची कल्पना येते. साध्वी उमा भारती यांचे पक्षात याच सुमारास पुनरागमन व्हावे याला केवळ दैवी योगायोग म्हणता येईल. लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेच्या आधी जशी जमवाजमव सुरू केली होती, साधारण त्याच्या जवळपास जाणारे चित्र निर्माण झाल्याचे दिसत होते. त्यावेळी मुद्दा राममंदिराचा होता. यावेळी रामदेवबाबांना पुढे करून विदेशातील काळ्या पैशाचा मुद्दा घेतला होता. श्रीश्री रविशंकर यांच्या हस्ते रामदेवबाबांनी उपोषण सोडले तेव्हा तर त्यांच्या अवती-भोवती कुंभमेळ्याच्या ठिकाणी दिसतात तसा भगव्या कपडय़ातील लोकांचा वावर दिसत होता. शब्दांचे अर्थ समजून न घेता प्रसारमाध्यमातली मंडळी त्यांना साधू किंवा संत असे संबोधतात, ही त्यातली आणखी एक गंभीर गोष्ट. अर्थात आजच्या काळात साधूचा वेश घालून लफंगेगिरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे ते फारसे चुकीचे ठरत नाही. कारण टीव्हीच्या पडद्यावर चमकणारे बहुतांश बुवा हे लफंगेगिरी करणारेच असतात. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अशा अनेकांची बिंगे बाहेर काढली गेली आहेत. रामदेवबाबांचे उपोषण मागे घेण्याच्या पुढेमागे एका वृत्तवाहिनीवर नेपाळमधील त्यांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण दाखवण्यात येत होते. रामदेवबाबांच्या ट्रस्टने तिथल्या जमिनी कवडीमोल दराने घेऊन त्या भरमसाठ किंमतीला विकासकांना विकल्या ��हेत. त्यातही गंभीर गोष्ट म्हणजे ज्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांना फुटकळ मोबदला धनादेशाच्या स्वरुपात दिला गेला, त्या शेतकऱ्यांनी ते धनादेश वटले नसल्याचे कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितले. असा हा रामदेवबाबांचा व्यवहार. त्यांचा साथीदार बालकृष्णन ज्यास आचार्य म्हटले जाते, त्याच्या तर अनेक भानगडी बाहेर येत आहेत. रामदेवबाबांशी संबंधित देशांतर्गत व्यवहाराच्या अनेक बाबी अद्याप बाहेर यायच्या असून त्या यथावकाश येतील. अशा माणसाच्या हाती लढाईची सूत्रे देऊन संघपरिवार देशात तिसरी क्रांती घडवण्याची स्वप्ने पाहतो, हे म्हणजे दूरचित्रवाणीवरच्या लाफ्टर शोपेक्षाही भारी मनोरंजक ठरले. रामदेवबाबांचे हसे झालेच परंतु संघपरिवाराचेही हसे झाले.\nसगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे संघपरिवाराने लक्ष्य निश्चित केले आहे. कें्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार बदनाम करून जनतेच्या नजरेतून उतरवायचे. त्यासाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा निवडण्यात आला. परंतु संघपरिवाराचा मुखभंग झाला. मधल्या काळात पांगापांग झालेल्या, विखुरलेल्या भगव्या कपडय़ातील आपल्या गोतावळ्याची जमवाजमव झाली, एवढीच या साऱ्याची निष्पत्ती. आता कधीही आणखी कुठल्या तरी कथित साधूला पुढे करून राममंदिराच्या प्रश्नावर दिल्लीत गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करता येऊ शकते. तसेही येत्या तीन वर्षात अधुनमधून सरकारविरोधात आवाज द्यावाच लागेल. त्यावेळी अशी मंडळी सोबत असली म्हणजे हिंदूबांधवांना बांधून ठेवता येईल, असाही त्यांचा हेतू असावा. साध्वी ष्टद्धr(७०)तंभरांच्यासंदर्भातील प्रश्नावर रामदेवबाबांनी त्यांच्या भगव्या वस्त्रांचा सभ्यता आणि संस्कृतीशी संबंध जोडला होता. संघपरिवाराचीही अद्याप तशीच धारणा असावी. परंतु अलीकडच्या काही वर्षात भगव्या वस्त्रांचा हिंसाचार आणि विध्वंसाशी संबंध अधिक दृढ होत चालला असल्याचे गेल्या काही वर्षात भारतीय जनतेच्या लक्षात आले आहे. म्हणूनच त्यांना पाठिशी घालणाऱ्या किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजप आणि तत्सम पक्षांना सत्तेपासून दूर ठेवले जात आहे. ही गोष्टही लक्षात न घेता संघपरिवार पुन्हा पुन्हा भगव्या सेनेची जमवाजमव करीत आहे आणि सत्तेपासून अधिक लांब जात आहे.\nसरकार निघाले राजवाडा खरेदी करायला\nशाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे\nरामदेवबाबांच्या निमित्ताने भगव्या सेनेची जमवाजमव\nराष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे काटे ‘बारा’कडे\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/fire-broks-out-in-car-ahamdabad-road-driver-dead-mhkk-441695.html", "date_download": "2022-01-28T23:12:25Z", "digest": "sha1:GRDME4B2V7RRNTCFEV63CDQZINOTDXD7", "length": 6117, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : भरधाव ���ारमध्ये आगीनं धारण केलं रौद्र रूप, चालकाचा होरपळून मृत्यू fire broks out in car ahamdabad road driver dead mhkk – News18 लोकमत", "raw_content": "\nVIDEO : भरधाव कारमध्ये आगीनं धारण केलं रौद्र रूप, चालकाचा होरपळून मृत्यू\nVIDEO : भरधाव कारमध्ये आगीनं धारण केलं रौद्र रूप, चालकाचा होरपळून मृत्यू\nभर रस्त्यात कारमधून अचानक धूर आला आणि कारने पेट घेतला.\nअहमदाबाद, 16 मार्च : भर रस्त्यात कारमधून अचानक धूर आला आणि कारने पेट घेतला. ही दुर्घटना अहमदाबाद इथे घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच सर्व कार जळून खाक झाली. या दुर्घटनेमध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा कारचालक आगीमुळे गाडीतच अडकला होता. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरधाव वेगानं जाणाऱ्या गाडीतून अचानक धूर आला आणि आग लागली. या आगीनं काही क्षणांत रौद्र रुप धारण केलं. गाडी लॉक असल्यानं कार चालकाला गाडीतून बाहेर पडणं शक्य झालं नाही. कार चालकानं गाडीतून बाहेर पडण्यासाठी धडपड केली मात्र ही धडपड अपयशी ठरली आणि त्याचा होरपळून मृत्यू झाला आहे.\nभर रस्त्यात कारला भीषण आग pic.twitter.com/sJqutTXuwz\nया व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं आगीचा भडका उडाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान या प्रकरणी कार चालक कोण आहे याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. अंगावर काटा आणणारा आगीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा-राहुल गांधींनी कर्जबुडव्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरुन लोकसभेत गदारोळ हे वाचा-भारतीय गोलंदाजाच्या घरी लगीनघाई कोरोनाच्या धाकात उरकला साखरपुडा\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nVIDEO : भरधाव कारमध्ये आगीनं धारण केलं रौद्र रूप, चालकाचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/minimum-temperature-drop-in-pune-latest-weather-update-maharashtra-imd-report-rm-642248.html", "date_download": "2022-01-28T23:04:49Z", "digest": "sha1:GJAXF64KBTOLBYQQHEEIZ65IBOSJF2QY", "length": 9842, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Minimum temperature drop in pune latest weather update maharashtra imd report rm - देशात किमान तापमान जैसे थे! राज्यात थंडीची प्रतीक्षा कायम, पुण्यात पारा 12 अंशावर – News18 लोकमत", "raw_content": "\nदेश���त किमान तापमान जैसे थे राज्यात थंडीची प्रतीक्षा कायम, पुण्यात पारा 12 अंशावर\nदेशात किमान तापमान जैसे थे राज्यात थंडीची प्रतीक्षा कायम, पुण्यात पारा 12 अंशावर\nWeather In Maharashtra: महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) येण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील पाचही दिवस देशात किमान तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.\nमहाराष्ट्राला 'मद्य'राष्ट्र बनवायला डील कुणाशी, कशी झाली\nCold Winter | यावर्षी देशात इतकी जास्त थंडी का याचा भविष्यात काय परिणाम होईल\n'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड' : देवेंद्र फडणवीस\nमविआला झटका,BJPआमदारांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय\nपुणे, 11 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात (Weather in india) झपाट्याने बदल जाणवत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रासह दक्षिण-पूर्व भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी (heavy rainfall) लावली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. रब्बी हंगामातील अनेक पिकांवर कीड पडल्याने संपूर्ण पीक वाया गेलं आहे. असं असताना अद्याप राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही. महाराष्ट्रात थंडीची लाट येण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील पाचही दिवस देशात कोरड्या हवामानाची शक्यता असून किमान तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तूर्तास पश्चिम आणि मध्य भारतात बहुतांशी ठिकाणी थंडीची लाट नाही. पुढील पाचही दिवस उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवणार आहे.\n11 Dec 2021, पुढील 5 दिवसात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात कोणताही विशेष बदल झालेला नाही, त्यामुळे पुढील 5 दिवसात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट नाही. IMD\nखरंतर, सध्या तमिळनाडू-दक्षिण आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवर आणि त्याजवळील बंगालच्या उपसागर परिसरात ईशान्य वार्‍यांचा प्रभाव आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर आणि यानम, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पाँडेचेरी, कराईकल आणि केरळमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. हेही वाचा-स्पीकरऐवजी वाजतीये शाळेची घंटा; मशिदीत शाळा भरवण्यास मुस्लीम समुदायाची परवागनी पुण्यात पारा 12 अंशावर गेल्या आठवडाभरापासून पुण्यातील किमान तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. आज सकाळी पुण्यातील शिरूर याठिकाणी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी 12.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ हवेली आणि पाषाण याठिकाणी अनुक्रमे 13.7 आणि 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय एनडीए (14.2), शिवाजीनगर (14.7), तळेगाव (14.7), दौंड (15.4), निमगीरी (14.9) आणि लवळे याठिकाणी 17.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nदेशात किमान तापमान जैसे थे राज्यात थंडीची प्रतीक्षा कायम, पुण्यात पारा 12 अंशावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/big-breaking-aditya-thackeray-saved-briefly/", "date_download": "2022-01-28T21:52:19Z", "digest": "sha1:4OQFA7REFBIESXVNUAGUA5MZUHAQVKPX", "length": 12774, "nlines": 106, "source_domain": "mhlive24.com", "title": "बिग ब्रेकिंग : आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले ! | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/महाराष्ट्र/बिग ब्रेकिंग : आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले \nबिग ब्रेकिंग : आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले \nMHLive24 टीम, 4 जून 2021 :- मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली.\nसह्याद्री अतिथीगृहातील हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. ही घटना घडताच सर्वांची धावपळ झाली. या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे कि आज संध्याकाळी ४.४५ वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकार्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लँबसह ��ोसळले.\nअचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी होती. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.\nहे बांधकाम 20 ते 25 वर्षांपूर्वीचे आहे. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक व्हीआयपींची येथे नेहमीच वर्दळ असते. तेथे असा प्रकार घडल्याने यंत्रणांची पळापळ झाली आहे.\nया सर्व इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण इमारतीचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, संबंधित दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं आहे.\nहा अपघात बैठक सुरू असलेल्या सबागृहाच्या बाहेरच झाला. त्यामुळं या अपघाताच्या आधी नंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2022-01-28T21:48:05Z", "digest": "sha1:SXMCYC4JQ75OALZASZLISCGUAU3RBBLN", "length": 7415, "nlines": 294, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भाषाशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nअनुवाद‎ (२ क, ५ प)\nएकूण २४ पैकी खालील २४ पाने या वर्गात आहेत.\nभाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(ल���ग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१३ रोजी १९:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/anil-pawar-designation-as-vasai-virar-municipal-commissioner-today/386729/", "date_download": "2022-01-28T22:23:49Z", "digest": "sha1:IMVCCAZ6VSGXJZ6HPWWUX74HQAGWLWBR", "length": 9009, "nlines": 134, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Anil pawar designation as vasai-virar municipal commissioner today", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई वसई-विरार महापालिका आयुक्तपदी अनिल पवार आज कार्यभार स्वीकारणार\nवसई-विरार महापालिका आयुक्तपदी अनिल पवार आज कार्यभार स्वीकारणार\nवसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाधरन डी. यांची उचलबांगडी झाल्यानंतर रिक्त झालेल्या पालिका आयुक्तपदी सहसचिव श्रेणीतील सिडकोतील ज्येष्ठ अधिकारी अनिल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त आयुक्त पवार हे गुरुवारी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअनिल पवार हे 1997 च्या बॅचचे उपजिल्हाधिकारी असून ते सध्या सिडकोमध्ये अपर जिल्हाधिकारी पदी(निवड श्रेणी) प्रतिनियुक्तीवर सेवेत आहेत. अनिल पवार यांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये यापूर्वी यशस्वीपणे त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. ते यापूर्वी बीड येथे अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे येथे अप्पर जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेमध्ये उपायुक्त, पुणे येथे निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव जिल्ह्यात प्रांताधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी आपल्या कामाचा आणि स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवला आहे. स्वतंत्र बाण्याचे, निर्भिड वृत्तीचे कठोर प्रशासक म्हणून अनिल पवार हे प्रशासकीय वर्तुळात ओळखले जातात.\nवसई -विरारच्या रखडलेल्या नागरी प्रकल्पांना चालना देणे तसेच महापालिकेच्या कारभारात शिस्त आणणे याला त्यांचे प्राधान्य असणार आहे. एकीकडे वाढते कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आणणे आणि त्याचबरोबर दुसरीकडे शहराच्या विकासाला चालना देणे अशा दुहेरी आव्हानांचा सामना नवनियुक्�� आयुक्त अनिल पवार यांना करावा लागणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nसोशल मीडिया कंपन्यांसाठी केंद्र सरकारची नियमावली\n‘मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही’\nBMC Budget 2020 : उद्यान विभागासाठी २५४ कोटींची तरतूद\nखाकी वर्दीतल्या अधिकाऱ्याने जपली सामाजिक नाळ\nभाजप नेत्याने पंतप्रधानांना पत्र पाठवून केली मुंबई पोलीस आयुक्ताच्या निलंबनाची मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bloggerguest.com/raireshwar-fort-information-history-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:06:57Z", "digest": "sha1:3W32MSDFZKA5VV33QWFTQSDRIPDHUIQS", "length": 21888, "nlines": 233, "source_domain": "bloggerguest.com", "title": "Raireshwar Fort information & History in Marathi - रायरेश्वर किल्ला", "raw_content": "\nRaireshwar Temple – स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा – किल्ले रायरेश्वर\nRaireshwar – 7 color soil point – रायरेश्वर पठारावरील सात रंगांची माती.\nरायरेश्वराच्या देवालय शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले\nरविवारी आम्ही राजगड ला जायचा प्लॅन केला पण covid restrictions मुळे आमहाला जाता आलं नाही. त्यामुळे आम्ही रायरेश्वर ला जायचा निर्णय घेतला तेथून रायरेश्वर ला जायला आम्हाला १ तास लागले. पण खूप मजा अली कारण आजूबाजूचा सुंदर निसर्ग , मस्त असे रस्ते यावर ride करायला खूप मज्जा आली.\nतर पुण्यावरून रायरेश्वर कडे जाताना मध्ये पहिला पॉईंट लागतो तो म्हणजे नेकलेस पॉईंट, तर नदीचा आकार निसर्गाला नेकलेस घातल्यासारखा आहे त्यामुळेच त्या पॉईंट च नाव नेकलेस पॉईंट असा आहे.\nभोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर कडे जातानाचे रस्ते तुम्ही पाहू शकता. आजूबाजूला मस्त असे डोंगर आणि हिरवीगार झाडी यातून प्रवास करताना खूप मज्जा येते.\nनेकलेस पॉईंट नंतर पुढचा पॉईंट लागतो तो म्हणजे झुलता पूल (Jijasaheb Suspension bridge ), त्याखाली तुम्हाला पाण्याचे सुंदर असे झरे पाहायला मिळतील. पुलाचा आजही दळण वळण्यासाठी वापर होतो .\nतर जिजासाहेब झुलता पूल झाल्यानंतर आम्ही एक दोन ठिकाणी फोटोग्राफी साठी थांबलो आणि मग थेट रायरेश्वर चा पायथ्याशी थांबलो . रायरेश्वर च्या आधी केंजळगड सुद्धा आहे तर एका दिवसात दोन्ही गाडी करू शकता पण तुम्हाला सकाळी लवकर जावं लागेल. तर रायरेश्वर किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४५०५ फूट आहे पण गडावरूनच आपण ७०% उंची कव्हर करतो त्यामुळे ट्रेक खूप मोठा नाहीय. किल्ल्यावर पोहोचायला फक्त १ तास लागतो आणि वर फिरण्यासाठी दोन तास. असा एकूण ४ तासाचा हा ट्रेक आहे. ट्रेक सुद्धा सोपा आहे , फॅमिली ट्रिप साठी perfect .\nरायरेश्वर वर गेल्यानंतर पाहण्यासाठी १-२ पाण्याच्या टाक्या , फुलांची झाडे , तलाव , भाताची शेती सुद्धा आहे . त्यानंतर रायरेश्वराचं मंदिर , पांडवकालीन लेणी, दुर्गा मंदिर व सात रंगांची माती हि महत्वाचे पॉईंट्स आहेत .\nतर किल्ल्याचा पायथ्याला आम्हाला भूक लागली होती त्यामुळे आम्ही जेवण करून घेतलं. तिथे माकडांनी खूप त्रास दिला त्यामुळे सुखाने खाता आला नाही हा हा ….\nथोडा खाऊन झाल्यानंतर आम्ही चढाईला सुरुवात केली. तर ट्रेक एकदम सोपा आहे तुम्ही तुमची फॅमिली इव्हन लहान मुलांनाही नेऊ शकता. अवघड आणि धोकादायक असा काहीच नाहीय.\nतर रायरेश्वर ला जाण्याची योग्य वेळ म्हणाल तर एक तर पावसाळ्यात आणि दुसरा हिवाळ्यामध्ये. आम्ही पावसाळ्यामध्ये गेलो होतो. पावसाळ्यामध्ये तुम्हाला धबधबे, त्यानंतर धुके यांची मजा घेता येईल. पण ऑक्टोबर महिना रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी सर्वात उत्तम मनाला जातो ह्याचा कारण म्हणजे रायरी पठारावरील सुंदर फुलराई. ऑक्टोबर मध्ये कास पठारासारखं सौंदर्य तुम्हाला रायरेश्वर पठारावर पाहायला भेटेल .\nकारण तेव्हा विविध प्रकारची फुले उमललेली असतात त्यामुळे सुंदर नजरे पाहायला मिळतील. तर माझा मते रायरेश्वर किल्ल्याला भेट देण्याची योग्य वेळ हि ऑक्टोबरच आहे. पावसाळ्यात तुम्हाला आजूबाजूचे किल्ले पठारावरून दिसणार नाहीत कारण चोहीकडे धुके असतात.\nतर रायरेश्वर पठारावर गेल्यानंतर तुम्हाला एक तलाव पाहायला भेटेल. तेथून पुढे गेल्यानंतर एक पाण्याचं टाकं आहे.\nRaireshwar Temple – स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा – किल्ले रायरेश्वर\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी – २७ एप्रिल १६४५ रोजी येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती.वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सूर्याजी मालुसरे,कान्होजी जेधे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे,सोनोपंत डबीर या आपल्या १२ सवंगडी यांच्या सोबत २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.. तर रायरेश्वर किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला पहिला प्रमुख ठिकाण म्हणजे रायरेश्वर मंदिर पाहायला भेटेल. रायरेश्वर मंदिरामध्ये सुंदर अशी महादेवाची पिंड आहे ज्याला साक्षी ठेवू शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि त्या स्वराज्यासाठी ते आयुष्यभर झटले होते. अशा ह्या स्वराज्य संस्थापक शिवरायांना आमचा मनाचा मुजरा. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर तिथेच आई भवानीच मंदिरही आहे त्याचा दर्शन घेतलं.\nरायरेश्वर मंदिर जिथे शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली\nरायरेश्वर मंदिरापासून उजवीकडे गेल्यानंतर पांडव लेणी आहेत आणि डावीकडे गेल्यावर सात रंगांची माती आहे. आम्ही किल्ल्यावर उशिरा गेल्याने वेळ कमी होता त्यामुळे किल्ल्यावर प्रमुख आकर्षण सात रंगांची माती आम्ही पाहायचं ठरवलं.लेणी मोजकीच आहेत त्यामुळे सात रंगांची मातीला प्राधान्य द्या.\nRaireshwar – 7 color soil point – रायरेश्वर पठारावरील सात रंगांची माती.\nतर आमचा रायरेश्वर चा प्रवासामधील सर्वात मस्त आणि शेवटचा पॉईंट म्हणजे रायरेश्वर पठारावरील सात रंगांची माती ज्याला seven color soil असाही नाव आहे तर तिथे पोहोचणे थोडेसे कठीण आहे पण तेथील लोकांची मदत घेऊन किंवा google map वर seven color soil search करूनही जाऊ शकता.\nआम्ही तसच केला google map चा मदतीने आम्ही सात रंगांच्या मातीपर्यंत पुहोचलो आणि आम्ही अवाक झालो कारण खरंच खूप सुंदर दिसत होता तोच विविध रंगांच्या मातीचा पृष्ठभाग. तर आम्ही शोधून शोधून सर्व रंगांची माती एका ठिकाणी गोळा केली तर आम्हाला सात न्हवे जवळपास १० रंगांची माती सापडली. तर तुम्ही हा पॉईंट नक्की miss करू नका .रायरेश्वर सात रंगांची माती नक्की पहा.\n7 color soil point – रायरेश्वर पठारावरील सात रंगांची माती\nजर तुम्हाला पठारावर राहण्या खाण्याची सोया हवी असेल तर वैभव जाधव याना संपर्क करा. ते तेथीलच रहिवासी आहेत आणि त्यांचं facebook page हि आहे वाई पर्यटन या नावाने तर तुम्हाला नक्कीच सुंदर माहिती भेटेल आणि घरगुती चुलीवरच जेवणाची मजाही घेता येईल.\nवाई पर्यटन आयोजित रायरेश्वर पुष्प पठार सफर … तुमची ट्रिप बुक करण्यासाठी 9373368680 वर काॅल करा. (Vaibhav Jadhav)\nगोरगरीबप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेले रायरेश्वराचे मंदिर, सात रंगांची माती, सोनकी, गुलाबी तेरडा आणि अनेक दुर्मिळ रंगबिरंगी रानफुले, पांडवकालीन लेणी, जांभळी बंधारा सफर. पारंपारिक मातीच्या घरात मातीच्या चुलीवर बनवलेलं पिठलं-भाकरी, बटाटा-ढोबळी-पडवळ-वांग्याची मिक्स भाजी, भात, पापड, लोणचं, ताक, दही, चहा, पोहे, उपमा, कांदा भजी मिळेल. राहण्याची सोय उपलब्ध आहे.\nरायरेश्वराच्या देवालय शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले\nरायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सवंगड्याना सोबत घेऊन शेवटी निश्चयाने बोलले की,” हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे . श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करू या. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रींची इच्छा आहे.\nजर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर नक्की comment करून सांगा.\nस्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, raireshwar fort swarajyachi shapath, रायरेश्वर मंदिर कोठे आहे, रायरेश्वराचे मंदिर कोणत्या किल्ल्यावर आहे, रायरेश्वराच्या देवालय कोठे होते, रायरेश्वराच्या देवालय शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले, raireshwar fort information in marathi, swarajyacha shapath sohala, shivrayani swarajyachi shapath kothe ghetali, raireshwar mandir kothe ahe.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B", "date_download": "2022-01-28T21:55:44Z", "digest": "sha1:6SPBQBB7Y2CJ2HNGAFE7QICNZUGN7CE2", "length": 6058, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअर इंडिया कार्गो - विकिपीडिया", "raw_content": "\nएर इंडिया कार्गो ही भारतातील एर इंडिया या विमानवाहतूक कंपनीची हवाईमार्गे मालवाहतूक करणारी उपकंपनी आहे.\n१९५४ ते २०१२ पर्यंत या कंपनीची स्वतःची विमाने होती व त्याद्वारे ती सामानवाहतूकसेवा पुरवायची. २०१२नंतर एर इंडिया कार्गो फक्त एर इंडियाच्या विमानांतून सामानाची पाठवणी करते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतातील विमानवाहतूक कंपन्यांची यादी\nनागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)\nएअरएशिया इंडिया • एअर इंडिया • एअर इंडिया एक्सप्रेस • एअर इंडिया रीजनल • गोएअर • इंडिगो • जल हंस • जेट एअरवेज • जेटकनेक्ट • स्पाइसजेट • व्हिस्टारा\nक्लब वन एर • डेक्कन एव्हियेशन • जॅगसन एअरलाइन्स • पवन हंस\nएअर इंडिया कार्गो • एअर कोस्टा • अर्चना एअरवेज • क्रेसेंट एर कार्गो • ईस्ट-वेस्ट एरलाइन्स • इंडियन • इंडस एअर • जेटलाइट • किंगफिशर एअरलाइन्स • किंगफिशर रेड • एमडीएलआर एअरलाइन्स • मोदीलुफ्त • पॅरामाउंट एरवेझ • वायुदूत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०१६ रोजी २१:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/subscription/mobile-app-payment-received-by-ajinkya-nashte-via-razorpay/", "date_download": "2022-01-28T21:48:40Z", "digest": "sha1:N7VVLTYG4OSZ4F4JSVSVLTBNWIKCS4YW", "length": 2354, "nlines": 39, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Mobile App Payment received by Ajinkya Nashte – via Razorpay – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiantechmarathi.in/", "date_download": "2022-01-28T22:14:14Z", "digest": "sha1:HFIWBW7F52BBW6OQMZJYC5NG5RN665ON", "length": 3280, "nlines": 37, "source_domain": "www.indiantechmarathi.in", "title": "Indian tech मराठी - ऑनलाइन जगाची सर्व माहिती", "raw_content": "Indian tech मराठी - ऑनलाइन जगाची सर्व माहिती\nbyGanesh Sawant • सप्टेंबर २९, २०२१\nbyGanesh Sawant • सप्टेंबर २४, २०२१\nDriving Licence Information In Marathi मित्रांनो आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालल��� आह…\nFacebook Information In Marathi मित्रांनो आजचे युग हे पूर्णपणे सोशल मीडियाचे झाले आहे. आज प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करत…\nShare Market Book In Marathi मित्रांनो आजच्या काळात आपण शेअर मार्केट हे नाव नक्कीच ऐकले असेल आणि आपल्यापैकी बर्‍याच लोकांना…\nअधिक पोस्ट लोड करा\nआज आपण पाहता की इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त तंत्रज्ञाना विषयी माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ब्लॉग तयार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/former-chief-minister-ashok-chavan-paid-tributes-to-social-worker-sindhutai-sapkaal/", "date_download": "2022-01-28T22:59:59Z", "digest": "sha1:T5W66SVCWZA3EIHFHGGVKGNC6Z6774YX", "length": 12095, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या-अशोक चव्हाण", "raw_content": "\nअनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या-अशोक चव्हाण\nमुंबई: ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांचे काल (४ जानेवारी) रात्री ८ वाजून १० मिनिटांनी वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे त्यांचे काल निधन झाले. सिंधुताई यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former Chief Minister Ashok Chavan) यांनीही ट्वीट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना त्यांनी मायेचा आधार दिला. अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे,हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना त्यांनी मायेचा आधार दिला. pic.twitter.com/MTZIPzNdH9\nसिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. या ठीकाणी लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. अशा लाखो जीवांच्या कैवारी सिंधुताई यांना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान आज पुण्यात ठोसर पागा येथे सिंधुताई यांचा दफनविधी करण्यात येईल. महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने दफनविधी करण्यात येणार आहे.\nअनाथांची माय अनाथ करून गेली… सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन\nसिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”\nआईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे\nसिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं-अजित पवार\nअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्या���नी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/socially/sports/cricket/ind-vs-nz-1st-test-day-3-axar-patel-five-fer-restricts-new-zealand-to-296-in-first-innings-india-gets-49-runs-lead-307069.html", "date_download": "2022-01-28T22:08:02Z", "digest": "sha1:5KQ7WFIM3BTBY24AWUBBYQ2453U7YYED", "length": 32254, "nlines": 217, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "IND vs NZ 1st Test Day 3: कानपुर कसोटीत Axar पटेल याच्या प्रभावी 5, न्यूझीलंड पहिल्या डावात 296 धावांवर गारद; टीम इंडियाला 49 धावांची आघाडी | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Kamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Theft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nशनिवार, जानेवारी 29, 2022\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराशीभविष्�� 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nबॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा\nभाजप आणि शिवसेनेमध्ये रंगले ट्विटरवॉर\nभारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nCrime: मुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नि��ुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nSanjay Raut On BJP: भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यावर संजय राऊत यांनी उपस्थित केला प्रश्न, 'त्यांच्या' पक्षाला कोर्टातून कसा दिलासा मिळतो\nDevendra Fadnavis On MVA: महाराष्ट्राला ‘मद्य‘राष्ट्र बनविण्यासाठी नेमकी डील कुणाशी, फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल\nKarnataka: माजी मुख्यमंत्री Yediyurappa यांच्या 30 वर्षीय नातीची आत्महत्या, घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह\nओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी Moderna चा येणार खास बूस्टर डोस\nPakistan: पिझ्झाच्या ऑर्डरप्रमाणे पाकिस्तानात AK-47 ची केली जाते होम डिलिव्हरी\nपाच कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात; UN ने व्यक्त केली चिंता, जाणून घ्या कारण\nIraq संसद अध्यक्षांच्या घराजवळ रॉकेट हल्ला, 2 जखमी\nCorruption Perception Index: डेन्मार्क ठरला सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश; पाकिस्तान 140, तर बांगलादेश 147 व्या स्थानावर, जाणून घ्या भारताची स्थिती\nWhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक\nGoogle Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार\nTata Sky बनले Tata Play, 15 वर्षांनंतर या बदलामुळे यूजर्सना मिळणार Netflix सपोर्ट\nVivo Y75 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक\nInstagram वर आवडत्या Creator चा कंटेंट पाहण्यासाठी भरावे लागू शकतात पैसे; लवकरच येणार Subscription फिचर\nOla Electric Car: ओला लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 'अशी' आहे Concept Design, जाणून घ्या सविस्तर\nTata Motors Cars Price Hike: मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सनेही घेतला Passenger Vehicles च्या किमती वाढवण्याचा निर्णय, 19 जानेवारीपासून लागू होणार नवे दर\nइलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत लवकरच 134 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार\n महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली Early Bird Benefits योजनेची मुदत; 'या' Electric Vehicles वर मिळत आहे भरपूर सवलत\nMercedes-Maybach S650 Guard: PM Narendra Modi यांच्या ताफ्यात नव्या कारचा समावेश; गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचाही परिणाम होणार नाही, जाणून घ्या काय आहे खास\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nViral Video: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर केला घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ शेअर\nICC ने झिम्बाब्वेचा फलंदाज Brendan Taylor वर घातली बंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केली मोठी कारवाई\nIND vs WI Series 2022: धाकड वेस्ट इंडिजला लढा देण्यासाठी मोहम्मद सिराजची तयारी सुरु, वेगवान गोलंदाजी पाहून व्हाल थक्क (Watch Video)\nIPL 2022 Venues: महाराष्ट्रात होणार आयपीएल 15 चा रोमांच, स्पर्धेसाठी दोन स्थळे निश्चित; BCCI लवकरच करणार घोषणा\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nChabuk Marathi Movie: कल्पेश भांडारकर दिग्दर्शित ‘चाबुक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे मुख्य भूमिकेत\nShweta Tiwari Official Statement: श्वेता तिवारीला समजली तिची चूक, केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण\nHawahawai Marathi Movie: मल्याळम अभिनेत्री 'निमिषा सजयन'ची मराठीत एन्ट्री, 'हवाहवाई' चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला\nराशीभविष्य 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMartyrs’ Day 2022: महात्मा गांधींचे काही प्रसिद्ध प्रेरणादायी संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत\nHaldi Kunku Invitation Card Format in Marathi: हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी खास Invitation Card\nकोरोनाच्या आणखी एक नव्या वेरियंट NeoCov व्हायरसचा धोका, प्रत्येक 3 पैकी 1 संक्रमिताचा होतोय मृत्यू-रिपोर्ट्स\nराशीभविष्य 28 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nलग्नसोहळ्यादरम्यान नव वधू-वरावर नोटा उडवत असताना पडला व्यक्ती, पुढे काय झाले तुम्हीच पहा (Watch Viral Video)\nDisha Patani in Bikini: समुद्रावर बिकिनीमध्ये दिसली दिशा पटानी; Sexy आणि Hot लूक पाहून चाहते घायाळ (See Photo)\nViral: वयाच्या 56 व्या वर्षात व्यक्तीने सुरु केले Sprem Donation, आता झाला 129 मुलांचा बाबा\nदिल्लीतील Vegetarian Fish Fry ची सोशल मीडीयात चर्चा; पहा खवय्यांच्या प्रतिक्रिया\n66 वर्षीय निवृत्त शिक्षक 'World's Most Prolific' Sperm Donor; 129 बाळांसाठी पिता\nDCGI कडून भारत बायोटेकला Intranasal बूस्टर डोस चाचणीसाठी परवानगी\nMouni Roy & Suraj Nambiar यांच बंगाली परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न, पाहा लग्नाचे फोटो\nमहाराष्ट्रामध्ये वॉक-इन स्टोअर आणि सुपरमार्केटमध्ये वाइनची विक्री करण्यास परवानगी\n भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासाठी SC चे आभार - देवेंद्र फडणवीस\nजस्टिस ब्रेयर निवृत्त झाल्यानंतर प्रथम कृष्णवर्णीय महिला सर्वोच्च न्याया���याची न्यायाधीश, जो बिडेनने केले घोषित\nIND vs NZ 1st Test Day 3: कानपुर कसोटीत Axar पटेल याच्या प्रभावी 5, न्यूझीलंड पहिल्या डावात 296 धावांवर गारद; टीम इंडियाला 49 धावांची आघाडी\nकानपुर कसोटीत भारताच्या 345 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ पहिल्या डावात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी धावांवर गारद झाला आहे. टॉम लॅथम आणि विल यंग, या सलामी जोडीच्या दमदार सुरुवातीचा अन्य फलंदाज फायदा उचलू शकले नाही आणि भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. परिणामी यजमान टीम इंडियाकडे आता धावांची आघाडी आहे. भारतीय संघासाठी अक्षर पटेलने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.\nIND vs NZ 1st Test Day 3: कानपुर कसोटीत (Kanpur Test) भारताच्या (India) 345 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड (New Zealand) संघ पहिल्या डावात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी धावांवर गारद झाला आहे. परिणामी यजमान टीम इंडियाकडे (Team India) आता धावांची आघाडी आहे. भारतीय संघासाठी अक्षर पटेलने पाच आणि अश्विनने तीन विकेट घेतल्या. तसेच किवींसाठी टॉम लॅथमने 95 धावा आणि विल यंगने 89 धावा केल्या.\n('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nIND vs WI Series 2022: धाकड वेस्ट इंडिजला लढा देण्यासाठी मोहम्मद सिराजची तयारी सुरु, वेगवान गोलंदाजी पाहून व्हाल थक्क (Watch Video)\nRanji Trophy 2022: रणजी करंडक पुन्हा रुळावर, दोन टप्प्यात होणार स्पर्धा, IPL नंतर बाद फेरी; BCCI सचिव जय शाह यांनी केला शिक्कामोर्तब\nRanji Trophy 2022 स्पर्धेवरून रवी शास्त्री यांचा BCCI वर निशाणा, म्हणाले - ‘त्याकडे दुर्लक्ष करायला तर...’\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित; अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे\nVaccination of Children: कोरोनाविरोधी लस घेण्यास नक्की कोणती मुले आहे पात्र सरकारने स्पष्ट केली वयाची अट\nअभिनेत्री Shweta Tiwari च्या ‘ब्रा साईज’ च्या वक्तव्यावरून नवा वाद; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश\n लवकरच महाराष्ट्रातील सुपर मार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन मिळण्याची शक्यता\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2020/11/30/a-bsf-jawan-from-dhakdayak-nagar-was-caught-in-a-honey-trap-in-punjab/", "date_download": "2022-01-28T21:38:04Z", "digest": "sha1:X4CKJ47LVXD3CSTZI6X7KGNWEAY2Y5AY", "length": 8986, "nlines": 93, "source_domain": "spreaditnews.com", "title": "धक्कादायक नगरचा बीएसएफ जवान ‘असा‘ अडकला हनी ट्रॅपमध्ये, पंजाबमध्ये झाली अटक – Spreadit", "raw_content": "\nधक्कादायक नगरचा बीएसएफ जवान ‘असा‘ अडकला हनी ट्रॅपमध्ये, पंजाबमध्ये झाली अटक\nधक्कादायक नगरचा बीएसएफ जवान ‘असा‘ अडकला हनी ट्रॅपमध्ये, पंजाबमध्ये झाली अटक\nबाहेर देशातील गुप्तचर यंत्रणा सैन्याची अंतर्गत महिती काढण्यासाठी महिलांचा वापर करतात. या महिलाही मोठ्या खुबीने अत्यंत महत्वाची माहिती सहजपणे मिळवतात. आणि आपली माहिती लिक झाली आहे, याची सैन्याला भनकही नसते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नगरमधील एक BSF जवानाने थेट पाकिस्तानी महिला एजंटला मोठी गुप्त माहिती पुरवली आहे.\nया घटनेबद्दल कळताच सदर जवानाला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश काळे असे या जवानाचे नाव असून तो नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील रहिवासी आहे. 2019 मध्ये त्याची पंजाबला पोस्टिंग झाली. दरम्यान सोशल मीडियावर त्याची एका महिलेशी ओळख झाली. त्या महिलेने तिचा फासा टाकला आणि हा जवान तिच्या जाळ्यात अडकला.\nअसा गुंतला जाळ्यात :-\nकाळे याने बीएसएफच्या काही जवानांचा व्हॅटसॅप ग्रूप तयार केला. नंतर कालांतराने त्याने या महिला एजंटला या ग्रुपमध्ये सामील केले. परिणामी प्रत्येक लोकेशन, प्रत्येक चर्चा या सगळ्याची माहिती या महिलेला सहजपणे मिळू लागली. धक्कादायक बाब म्हणजे ऑगस्ट २०२० पासून हा प्रकार सुरू होता.\nभविष्यात काय प्लॅन आहे, काय हालचाली आहेत, गस्त कोठे असणार आहे, याची बित्तंबातमी तिला कळू लागली.\nदरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर यायला नोव्हेंबरचा शेवट उजाडला. ही घटना लक्षात येताच बीएसएफ आणि पोलिसांनी काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि खरे समोर येताच काळे याला पंजाब पोलिसांच्या स्टेट ऑपरेशन सेलने काळे याला अटक केली. आता त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.\nकशी आहे काळेच्या घरची परिस्थिती :-\nप्रकाश हा दहा वर्षांपूर्वी सरकारी सेवेत रुजू झाला. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही शेतकरी कुटुंबातील मुलगा बीएसएफमध्ये भरती झाल्याने सगळीकडे कौतुक होत होते. घरात आता आर्थिक सुबत्ता येऊ लागली होती. घरातही धार्मिक वातावरण असल्याने प्रकाश हा प्रामाणिक मुलगा असल्याचे गावकरी सांगत आहेत. तसेच त्याच्याकडून नकळतपणे हा प्रकार घडला असावा असाही अंदाज सांगितला जात आहे.\n[ 📲 अशाच ब्रेकिंग न्यूज आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓 जॉईन करण्यासाठी क्लिक करा 👉 https://bit.ly/JoinSpreadit1 ]\n😇 गुरु नानक जयंती विशेष: शीख धर्माची स्थापना करणारे गुरु नानक यांच्याबद्दल जाणून घ्या या 10 गोष्टी..\n🚘 टाटाची नवीन 7 सीटर एसयूव्ही येतेय, ‘हे’ आहेत आकर्षक फिचर्स\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-elgar-will-call-struggle-again-says-raju-shetty-48063?page=1", "date_download": "2022-01-28T23:05:44Z", "digest": "sha1:VUBR4RGHMNOFABLGE7BZWNFXBL7RKVIY", "length": 15981, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Elgar will call for struggle again says Raju Shetty | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात संघर्षाचा एल्गार : राजू शेट्टी\nसरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात संघर्षाचा एल्गार : राजू शेट्टी\nगुरुवार, 11 नोव्हेंबर 2021\nसरकार आणि साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी पुन्हा संघर्षाचा एल्गार पुकारणार आहोत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.\nपरभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून एफआरपी जाहीर केली नाही. गाळपास ऊस नेण्यासाठी शेअर होल्डर होण्याचे बंधन घालणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. सोयाबीनचे दर कोसळण्याच्या संकटास केंद्र सरकारची शेतकरी विरोधी धोरणे त्यास कारणीभूत आहेत, या विरुद्ध सरकार आणि साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी पुन्हा संघर्षाचा एल्गार पुकारणार आहोत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.\nपरभणी जिल्ह्यातील पिंगळी (ता. परभणी) येथे मंगळवारी (ता. ९) रात्री आयोजित ऊस व सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे (सोलापूर), किशोर ढगे (परभणी), दिगंबर पवार, भगवान शिंदे, केशव आरमळ आदी उपस्थित होते.\nश्री. शेट्टी म्हणाले, ‘‘जून महिन्यात सोयाबीनचे दर अकरा हजार रुपये होते, त्या वेळी यंदा आंदोलनाची वेळ येणार नाही असे वाटले होते. परंतु केंद्र सरकारने १२ लाख टन सोयापेंड आयात केली. कच्चे खाद्यतेल आयात केले.साठवणुकीवर मर्यादा घातल्या. त्यामुळे सोयाबीनचा खप कमी होऊन दर कोसळले.पाऊस उघडून महिना झाला तरी अजून ओलावा, माती, डागील माल असल्याचे कारण सांगत भाव पाडून सोयाबीनची खरेदी केली जात आहे.दर सुधारण्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क पूर्ववत ३० टक्के करावे. केंद्र सरकार ढोंगी आहे.ते शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर व्यापारी दलालांच्या फायद्याची धोरणे राबवीत आहे. विमा कंपन्या राजकीय नेत्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने कुणीही नाही.’’\n‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चळवळ उभी केल्यामुळे राज्यातील साखर कारखानदारांना आर्थिक शिस्त लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर, इथेनॉलचे दर वाढत आहे. निश्‍चित दरापेक्षा साखरेस जास्त दर मिळत आहेत. येत्या आठ दिवसांत साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर करावी. शेअर घेण्याची सक्ती करू नये. सरकार आणि कारखानदारांना जाब विचारणे एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी सर्वांना आक्रमक व्हावे लागेल,’’ असे श्री. शेट्टी म्हणाले.\n‘‘एकीकडे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व्हावं म्हणायचे अन् दुसरीकडे सोयाबीनचे दर पाडायचे सरकारची ही दुटप्पी भूमिका कामाची नाही. सोयाबीन उत्पादक संघटित नाहीत म्हणून कमी दराने खरेदी केली जात आहे. पुढाऱ्यांमागे लाचारीने फिरणे बंद करून शेतकऱ्यांच्या ���क्कासाठी एकत्र येण्याची गरज आहे,’’ असे श्री. तुपकर म्हणाले.\nपरभणी parbhabi ऊस शेअर सोयाबीन सरकार government साखर रविकांत तुपकर ravikant tupkar सोलापूर पूर floods आंदोलन agitation पाऊस ओला व्यापार\nगरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...\nपंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणारसांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...\nऔरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...\nयुवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...\nपदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...\n‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...\nनाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...\nपाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...\nजळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...\nनांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...\nरब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...\nउसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...\nपरभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nकोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...\nपीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा व इतर पिकांचा...\nरयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...\nसांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...\nमकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...\nपुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंट���नॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7244", "date_download": "2022-01-28T22:58:36Z", "digest": "sha1:75ES3JTKUFG3BS4VHLS7ZOFBMZHPHDH7", "length": 15380, "nlines": 194, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "कोरोना बाधितांनी आपला संपर्क तपशील लपवू नये : जिल्हाधिकारी दीपक सिंगला | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome कोरोना ब्रेकिंग कोरोना बाधितांनी आपला संपर्क तपशील लपवू नये : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nकोरोना बाधितांनी आपला संपर्क तपशील लपवू नये : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nकोरोना साखळी खंडीत करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसींग महत्त्वाचे\nकोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने तो संपर्कातील इतर व्यक्तिंना होतो. प्रत्येक कोरोना बाधिताने आपल्या संपर्कातील सर्व लोकांची योग्य माहिती आरोग्य विभागाला द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संसर्ग साखळी खंडीत करावी लागते. यामध्ये रूग्णाचा शोध घेतल्यानंतर त्याच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे व कमी जोखमीच्या लोकांचा शोध घेतला जातो. यादरम्यान कित्येक अनोळखी लोकांशी त्या जोखमीच्या लोकांचा संपर्क येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक कोरोना बाधिताने आपल्या संपर्कातील सर्व व्यक्तिंची माहिती आरोग्य विभागाला देणे आवश्यक आहे. याबाबत रूग्णाकडून चुकीची माहिती, दिशाभूल होणारी माहिती दिल्याने इतर अनेक लोकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामूळे संबंधित रूग्णावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हयाची नोंद होवू शकते असे ते म्हणाले.\n*कॉन्टॅक्ट ट्रेसींग महत्वाचे* : आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सद्या प्रत्येक रूग्णामागे साधारण १५ ते २० तीव्र जोखमीचे व्यक्ती शोधणे गरजेचे असते. या संख्येत कमी अधिक संपर्क संख्या राहू शकतात. परंतू कोरोना बाधित रुग्णांनी आपण भेटलेल्या वारंवारतेनूसार तीव्र व कमी तीव्र जोखमीच्या संपर्काची माहिती आरोग्य विभागाला द्यावी. यातून कॉन्टॅक्ट ट्रेसींग प्रक्रिया पुर्ण होत असते. कॉन्टॅक्ट ट्रेसींगमधील प्रत्येक व्यक्तीलाच विलगीकरणात रहावे लागते असे नाही. यातील तीव्र जोखमीच्या काही व्यक्तींना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार त्यांच्या घरात किंवा संस्थात्मक विलगिकरनात राहणे बंधनकारक असते. आरोग्य विभाग संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी करतात. त्यामध्ये अहवाल नकारात्मक आल्यानंतरही खबरदारी म्हणून पुढिल दोन ते तीन दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित व्यक्ती सर्वसाधारणपणे वावरू शकतो. याच प्रकारे कमी जोखमीच्या लोकांनाही खबरदारी घेवून काही दिवस विलगीकरणात रहाणे आवश्यक असते.\nPrevious articleदेशाचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसा निमित्त रेगडी येथे वृक्ष रोपण कार्यक्रम साजरा\nNext articleदारु साठ्या सह १लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त ;ठाणेदार संदीप धोबे यांची कार्यवाही\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nधानाच्या पुंजण्याला आग…आगीत संपूर्ण धान व टॅक्टर जळून खाक\nपंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप नेत्या विरोधात गुन्हे दाखल करावे…जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस मागणी..\nविदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्प मधील हत्तीचे स्थलांतरण थांबवावे याकरिता जय विदर्भ पार्टीचे निवेदन\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी ये���ील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9A/", "date_download": "2022-01-28T21:59:44Z", "digest": "sha1:PPRYKRDBPIVCXHPHNGUNTWDGM2P6RROT", "length": 6580, "nlines": 77, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "पूर्वीशिवाय 'लागेना' नीलचे मन - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>पूर्वीशिवाय ‘लागेना’ नीलचे मन\nपूर्वीशिवाय ‘लागेना’ नीलचे मन\nप्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या ‘मेकअप’ सिनेमाच्या ट्रेलरला आणि ‘गाठी गं’ या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘पूर्वी’ आणि ‘नील’च्या दणक्यात संपन्न झालेल्या साखरपुड्यानंतर या सिनेमातील ‘लागेना’ हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात ‘नील’ला ‘पूर्वी’ बद्दल ‘त्या’ खास भावना जाणवताना दिसत आहेत. नीलला क्षणाक्षणाला होणारा पूर्वीचा भास, ती सोबत नसतानाही त्याला जाणवणारा तिचा सहवास, प्रेमात पडत असल्याची होणारी जाणीव हे सगळं ‘नील’ सोबत होताना दिसत आहे. प्रेमात पडल्यावर केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी नील करतोय. पूर्वीचा पाठलाग, तिला लपून बघणे, चांगले दिसण्यासाठी होणारी धडपड करून पूर्वीचे लक्ष वेधण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न गाण्यातून दिसतो.\nए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला साहिल कुलकर्णीने स्वरबद्ध केले असून प्रेमात पडल्यावर निर्माण होणाऱ्या भावना वैभव देशमुख यांनी अगदी साजेशा शब्दात मांडल्या आहे. गणेश पंडित लिखित दिग्दर्शित ‘मेकअप’ हा सिनेमा येत्या ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत.\nPrevious मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकिरा’चा पहिला टिझर प्रदर्शित…\nNext मनाला स्पर्शून जाणारा ‘मिस यु मिस’\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=raj-thackeray-do-not-wear-mask-at-allVR1688880", "date_download": "2022-01-28T22:29:28Z", "digest": "sha1:56GIIKKFBFZGHNULBU2KRFDVEIOQ4PRU", "length": 16018, "nlines": 116, "source_domain": "www.kolaj.in", "title": "राज ठाकरेंच्या ‘राज’कीय मास्कद्वेषाचं काय करायचं?| Kolaj", "raw_content": "\nराज ठाकरेंच्या ‘राज’कीय मास्कद्वेषाचं काय करायचं\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nमराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आपण मास्क घालत नसल्याची बेधडक कबुली राज ठाकरे यांनी दिली. राजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना मग आपण तरी का घालावा मग आपण तरी का घालावा’ असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.\nएथ वडील जे जे करिती तया नाम धरमु ठेविती \nलोकांनी आपली दखल घ्यावी आणि आपण गर्दीत उठून दिसावं ही एक सर्वसामान्य मानवी भावना आहे. प्रसिद्धी हा राजकारण आणि राजकारणी यांचा प्राणवायू असल्यामुळे त्याच्यासाठी नेत्यांनी झटणं हे तसं वावगं नाही. पण देश आणि जगसुद्धा एका अकल्पित अशा संकटातून जात असताना उगाचच बेफामपणे वागून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं आणि त्या माध्यमातून आपण प्रवाहाविरुद्ध जात असल्याचा आव आणणं म्हणजे सवंग प्रसिद्धीसाठी गाठलेला सार्वजनिक जीवनातला एक नवा नीचांकच म्हणावा लागेल.\nकोरोनाची सावली देशावर आणि महाराष्ट्रावरही गडद होतेय. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातले तज्ञ या रोगाच्या संभाव्य दुसर्‍या लाटेबद्दल धोक्याच्या सूचना देतायत. असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं वागणं कुठल्याही सुज्ञ नागरिकाला खटकणारं आहे.\nमराठी भाषा दिनाच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात मास्क न घालता आलेल्या राज ठाकरे यांनी आपण मास्कचा वापर करत नसल्याची बेधडक कबुली दिली. त्यानंतर नाशिकमधल्या एका कार्यक्रमात अर्थातच विनामास्क आलेल्या राज यांनी मनसेचे स्थानिक नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांना त्यांनी घातलेला मास्कसुद्धा काढायला लावला.\nएकीकडे मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍या लोकांना दंड होत असताना कॅमेर्‍यात कैद झालेल्या या प्रकाराबाबत कुठलीही कारवाई झाली नाही, हे विशेष. मात्र औरंगाबाद इथल्या एका वकिलांनी राज ठाकरे यांच्या या आवाहनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याची तक्रार पोलिसांकडे केलीय.\nएकचालकानुवर्तित्व या तत्त्वावर चालणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे असोत, की स्वत:भोवती एक पर्सनॅलिटी कल्ट निर्माण करायचा प्रयत्न करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असोत. एकाधिकारशाहीकडे कल असणार्‍या या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे त्यांचा कोरोना काळात असलेला मास्कविरोध. हे वर्तन शास्त्रीय कसोटीवर टिकणारे नाही हा भाग आहेच. पण त्याचबरोबर चुकीच्या कारणासाठी का होईना, प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा हा प्रयत्न असावा.\nमीडिया डार्लिंग राज ठाकरे\nनिगेटिव पब्लिसिटीसुद्धा पब्लिसिटीच असते. सवंग प्रसिद्धीसाठी हा ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’चा हा अजब स्टण्ट कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे फक्त त्या संबंधित नेत्यासाठी नाही, पण त्यांच्या आसपासच्या लोकांसाठी आणि पर्यायाने समाजासाठीसुद्धा घातक ठरू शकतो.\nमागच्या वर्षी कोरोनाची साथ नुकतीच सुरू झाल्यावर तबलिगी जमात या मुस्लिम समाजाच्या संघटनेमुळे आणि त्यांच्या अनुयायांमधे हा रोग पसरला असल्याचे आरोप झाले होते. त्यावेळेस सर्वसामान्यांमधे तबलिगीबाबत असलेला संताप हा मीडिया डार्लिंग असलेल्या राज यांच्याबाबत अपवादानेच दिसतोय.\nराजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. आदर्श असतात. नेत्यांचा स्वतःचा एक चाहतावर्ग असतो. तो त्यांचं अनुकरण करतो. त्यामुळे राज ठाकरे यांचं वागणं समाजातल्या एका वर्गासाठी का होईना, सार्वजनिक नैतिकतेचा भाग होऊ शकतं. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना मग आपण तरी का घालावा मग आपण तरी का घालावा’, असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.\nत्याच बरोबर एक तुलना केल्याशिवाय रहावत नाही. पण राज ठाकरे यांचे सख्खे चुलत भाऊ असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात घेतलेली भूमिका ही अत्यंत समंजसपणाची आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमधे सतत मास्क घालून जाणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधन करताना त्यांना नेहमीच कोविड विरोधात योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सांगितलंय.\nज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्यांना हा रोग म्हणजे साधा ताप किंवा सर्दी खोकला नसून शरीराला आतून पोखरून काढणारा प्रकार आहे, हे माहीत आहे. म्हणून राजकीय नेत्यांनी अधिक जबाबदारीनं वागावं, अशी अपेक्षा ठेवणं हे काही वावगं नाही. कारण लोक हे नेत्यांचं अनुकरण करतात हे वर दिलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमधलं वास्तव आजही समाजाला लागू पडतं.\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भ���रताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/corona-virus-icmr-said-molnupiravir-molnupiravir-medicine-to-for-women-and-child/386328/", "date_download": "2022-01-28T22:05:59Z", "digest": "sha1:SX7E5BFF2ZRMXWBO525NANKV46RHFM5Y", "length": 11184, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Corona Virus icmr said Molnupiravir Molnupiravir medicine to for women and child", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Corona Virus : कोरोना उपचारावरील मोलनुपिरावीर औषध संततीसाठी धोकादायक, आयसीएमआरचा दावा\nCorona Virus : कोरोना उपचारावरील मोलनुपिरावीर औषध संततीसाठी धोकादायक, आयसीएमआरचा दावा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोलनुपिरावीर औषध सर्दी खोकल्यावर उपचार करण्यासाठी बनवले होते. औषध १८ वर्षांवरील नागरिकांना देण्याची परवानगी आहे.\nCorona Virus : कोरोना उपचारावरील मोलनुपिरावीर औषध संततीसाठी धोकादायक, आयसीएमआरचा दावा\nकोरोनावर उपचार करण्यासाठी मोलनुपिरावीर या औषधाला मान्यता मिळाली आहे. परंतु हे औषध होणाऱ्या संततीसाठी धोकादायक असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. ICMR च्या तज्ञांनी सुरक्षेच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच यामुळे औषधांच्या यादीतून वगळण्यात येत आहे. हे औषध फायद्याचे असले तरी ते महिलांना देण्यात येऊ नये असा सल्ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) टास्क फोर्सने दिला आहे.\nदेशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधितांना उपचारादरम्यान मोलनुपिरावीर देत असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या औषधामुळे आयसीयूमध्ये रुग्ण भरती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु या औषधामुळे संततीवर परिणाम होत आहे. अनुवंशिक भिन्नता संबंधित समस्या उद्भवू शकतात असे मत आयसीएमआर प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर म���लनुपिरावीर औषध सर्दी खोकल्यावर उपचार करण्यासाठी बनवले होते. औषध १८ वर्षांवरील नागरिकांना देण्याची परवानगी आहे. तसेच महिलांवर उपचार करण्यासाठी हे औषध फायदेशीर नाही असे आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nगेल्या आठवड्यात आयसीएमआरची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये डॉ. बलराम भार्गव यांनी या औषधाला विरोध दर्शवला होता. तर आता डॉ. अरोरा यांनी है औषध १८ ते ६० या वयोगटातील पुरुष आणि महिलांना देऊ नये असा सल्ला दिला आहे. कारण हे औषध थेट महिलांच्या संतती धारणेवर परिणाम करु शकते. त्यामुळे गर्भवती महिलांना हे औषध देऊ नये केवळ ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना देण्यात येऊ शकते. यामुळे केंद्र सरकारकडून या औषधाला परवानगी देण्यात आली आहे. परंतु या औषधाचा वापर अल्प प्रमाणात करण्यात येण्याची शक्यता आहे.\nहेही वाचा : Corona: कोरोनाबाधिताच्या संपर्कात असूनही का होत नाही कोरोनाची लागण; नव्या संशोधनातून आले समोर\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nघरोघरी दिवाळी साजरी करा राममंदिर भूमिपूजनानिमित्त भाजपचे आवाहन\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी BEST ची भन्नाट आयडिया\n“हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा” पोलिसांनी नाना पटोलेंना अटक करावं, नारायण राणेंची...\nखोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवापेक्षा प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का\nलॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना घरी आणण्यासाठी ‘त्याने’ पूर्ण विमान भाड्याने घेतले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/the-world-famous-harley-davidson-will-roll-the-dice-from-india/", "date_download": "2022-01-28T23:24:32Z", "digest": "sha1:DJFQ73MMSS6LJ2TT2BKGNPVMAALM7ZQG", "length": 14200, "nlines": 189, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "जगप्रसिद्ध हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nजगप्रसिद्ध हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार\nOther ऑटो राष्ट्रीय व्यापार\nजगप्रसिद्ध हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार\nहर्ले डेव्हिडसनने आपण देशातील उत्पादन प्रकल्प तसेच विक्री केंद्रे बंद करत असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. कंपनीने भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर हर्ले डेव्हिडसन कंपनीशी संलग्न असलेल्या किमान ७० कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागणार आहे\nनवी दिल्ली : दुचाकींसाठी जगप्रसिद्ध असलेली हर्ले डेव्हिडसन ही कंपनी भारतातून आपला गाशा गुंडाळणार आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन्स (फाडा) या महासंघाने शुक्रवारी दिली. यामुळे देशभरात कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या ३५ डीलरशीपमध्ये काम करणाऱ्या सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना रोजगारास मुकावे लागणार आहे.\nहर्ले डेव्हिडसनच्या वितरकांना १३० कोटी रुपयांचा फटका\nहर्ले डेव्हिडसनने आपण देशातील उत्पादन प्रकल्प तसेच विक्री केंद्रे बंद करत असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. कंपनीने भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर कंपनीशी संलग्न असलेल्या किमान ७० कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागणार आहे. या नोकऱ्या जाण्याबरोबरच या अमेरिकन बाइक उत्पादक कंपनीच्या जाण्यासह हर्ले डेव्हिडसनच्या वितरकांना १३० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. या सर्व वितरकांनी हर्ले डेव्हिडसनच्या महागड्या बाईक विकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक केली आहे, याकडे फाडाने लक्ष वेधले आहे.\nमहिंद्राची स्कूटर फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात\nबुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ने कसली कंबर\nडिझायनर कारप्रेमींना धक्का, दिलीप छाबरियाला अटक\nटिक टॉक वरील बंदीमुळे स्टार करताहेत बाईक चोरी\nग्राहकांपुढे या बाइकचे सुटे भाग मिळण्याचा प्रश्न\nफाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, आपण भारतातील उत्पादन प्रकल्प बंद करत आहोत याविषयी हर्ले डेव्हिडसनने आपल्या वितरकांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. या सर्व व��तरकांना अद्याप कंपनीकडून तसे अधिकृतरीत्या कळायचे बाकी आहे. वितरकांबरोबरच हर्ले डेव्हिडसनच्या बाइक खरेदी केलेल्या ग्राहकांपुढे या बाइकचे सुटे भाग मिळण्याचा मोठाच प्रश्न निर्माण होणार आहे.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nराज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त\nTesla ला मागे टाकत Hong Guang बनली बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार\nआयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा\nशहरात लवकरच धावणार 100 डबलडेकर बस\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://drbawasakartechnology.com/Kalpataru.html", "date_download": "2022-01-28T21:45:40Z", "digest": "sha1:SU7UDGCNWCGEFUUDOR2I3CMMUIOFI7HJ", "length": 8620, "nlines": 66, "source_domain": "drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी", "raw_content": "\nकल्पतरू एक उत्कृष्ट सेंद्रिय खत keyboard_arrow_down\nरासायनिक खतांचा वापर करून जमिनी खराब, नापिक होत चालल्या आहेत व ही समस्या भेडसावत आहे. रासायनिक खतासाठी नाप्था हा पेट्रोलियम पदार्थ लागतो. तो महाग झाल्याने रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ न परवडणारी वाढ झाली आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच उत्पन्नात वाढ होते व मर्यादेपेक्षा हा वापर वाढला म्हणजे उत्पन्नात लाक्षणिक घट होऊन जमिनी कायमच्या बाद होतात. याचे उत्तम उदाहरण 'ऊस' म्हणता येईल. रासायनिक खतावरील अधिक खर्च, अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन व म्हणावा तसा दर्जा नसतो. या विविध कारणांमुळे प्रा. डॉ. बावसकरांनी प्रदिर्ध संशोधन करून 'कल्पतरू' नावाचे खत निर्माण केले.\nजमीन भुसभुशीत ठेवते, त्यामुळे जमिनीमध्ये हवा आणि पाणी यांचे संतुलन राहून मुळ्यांचा जारवा वाढण्यास मदत होते. जारवा वाढल्याने गारवा निर्माण होतो.\nद्राक्षाच्या पांढर्‍या मुळीच्या प्रमाणात वाढ. त्यामुळे सौरजळाचा घडांना त्रास कमी होऊन कॅनॉपी वाढते. द्राक्ष घड निर्मितीमध्ये रासायनिक घटकांचा अंश कमी राहतो. म्हणून निर्यातीत अतिशय उपयुक्त.\nकमी पाण्याच्या उपलब्धतेत सर्व भाजीपाला पिकांना वरदान.\nकांदा, बटाटा, लसूण, भुईमूग, रताळी, गाजर, मुळा अशा जमिनीत येणार्‍या पिकांना पोसण्यास मदत होते.\nकल्पतरू जमिनीत वापस असताना द्यावे म्हणजे लवकर लागू पडते.\nद्राक्ष फळबागा यांना साधारण २५० ग्रॅम ते १ किलो पर्यंत वेलीभोवती (फळ झाडांभोवती) ठिबक जवळ / चरात नेहमी प्रमाणे. भाजीपाला व फळ पिकास बांगडी पद्धतीने द्यावे.\nउस पिकास सरीतून द्यावे.\nपारंपारिक फुलपिके - मोगरा, गुलाब, शेवंती, पारंपारिक तसेच संकरीत झेंडू, गुलछडी, बिजली, अॅस्टर, जाई-जुई, बेंगलोरी कागडा, लिली या पिकांसाठी कल्पतरू खत हे रासायनिक खतापेक्षा श्रेष्ठ आहे.\nपॉलीहाऊसमधील फुले (गुलाब, कार्नेशन, ढोबळी मिरची, ग्लॅडीओलस, जरबेरा) अशा सोन्याचे अंडे देणार्‍या फुल पिकांसाठी कल्पतरू सेंद्रिय खत हे अतिशय उपयुक्त ठरल्याचे देशभरातील शेतकर्‍यांनी आम्हाला कळविले आहे.\nस्टॅटीस, लास्पर, कॅन्टॉप, ले���ीलेस, अबोली, डेझी, जीप्सी अशा असंख्य विदेशी फुलांसाठी तसेच सुगंधी व आयार्वेदिक वनस्पतीसाठी (शतावरी, सफेद मुसळी) कल्पतरू हे मालाची गुणवत्ता, उप्तादन व दर्जा अती उच्च दर्जाचे निर्माण होत असल्याने निर्यातीसाठी निर्माण केली जाणारी फळे, फुले, औषधे, सुगंधी द्रव्य ही मानवी जीवनास नुसती निर्धोक नसून उपयुक्त ठरली आहेत.\nतशाच प्रकारे फळबागा - डाळींब, पपई, आंबा, नारळ, काजू, स्ट्रॉबेरी, सिताफळ, रामफळ, जांभुळ, आवळा, पेरू, चिकू, लवंग, मिरी, दालचिनी, जायफळ, आले व हळद, चहा, कॉफी, ऑलस्पायसेस प्लॅन्ट , विड्याची पाने या सर्व पिकांसाठी कल्पतरू हे जमिनीचा पोत सुधारून अधिक दर्जेदार उप्तादन करण्यामध्ये सरस ठरले आहे.\nकल्पतरू हे सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, फुलझाडे, फळझाडे, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, पारंपारिक व अपारंपरिक व्यापारी पिके, ऊस, कापूस अशा पिकांना वरदान ठरले आहे. (माहितीसाठी - कृषी विज्ञान मासिक वाचावे.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/legendary-singer-lata-mangeshkar-still-in-icu-but-health-improves-slightly-breach-candy-hospital-doctor-pratit-samdani-revealed-129297315.html", "date_download": "2022-01-28T22:25:09Z", "digest": "sha1:YDGTGVTL4S7OEPPG4AV25WNQUUWHMR24", "length": 8841, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Legendary Singer Lata Mangeshkar Still In ICU But Health Improves Slightly, Breach Candy Hospital Doctor Pratit Samdani Revealed | ब्रीच कँडीचे डॉ. प्रतीत समधानी म्हणाले – लता मंगेशकर अजूनही ICUमध्ये आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतेय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलता मंगेशकर हेल्थ अपडेट:ब्रीच कँडीचे डॉ. प्रतीत समधानी म्हणाले – लता मंगेशकर अजूनही ICUमध्ये आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतेय\nगेल्या काही वर्षांपासून प्रतीत समधानी करत आहेत त्यांच्यावर उपचार\n'गानकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समधानी यांनी दिली आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरही त्यांना काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.\nत्यांच्या तब्येतीत आता थोडीशी सुधारणा झाली आहे: प्रतीत समधानी\nडॉ. प्रतीत समधानी यांनी एएनआयला सांगितले की, \"गायिका लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीत आता थोडी सुधारणा झाली आहे. त्यांनी पुढे सांगितल्यानुसार, लतावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. त्या ब-या होत असली तरी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू दिले जात नाहीये. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास आहे. त्यामुळे त्यांना पुढील 10-12 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे.\nगेल्या काही वर्षांपासून प्रतीत समधानी करत आहेत त्यांच्यावर उपचार\nलता मंगेशकर यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून डॉ. प्रतीत समधानी हे उपचार करत आहेत. 92 वर्षीय लता दीदी यांना दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास आणि न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्या 28 दिवस रुग्णालयात होत्या.\nकोरोनावर मात करुन त्या लवकरच घरी परततील\nयापूर्वी लता मंगेशकर यांची भाची रचना शहा यांनी दीदींच्या प्रकृती विषयी माहिती दिली होती. ‘लतादीदी यांना कोविड-19 ची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. पण त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्या लवकरच कोरोनावर मात करुन घरी परततील.’ लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगळवारी फोन केला होता.\nघरातील कर्मचाऱ्यामुळे लता मंगेशकर यांना झाली कोरोनाची लागण\nलता मंगेशकर यांच्या 'एलएम म्युझिक' या म्युझिक लेबलचे सीईओ मयुरेश पै यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये सांगितले की, घरात काम करणारे कर्मचारी सामान आणण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यापैकी एका कर्मचार्‍याला संसर्ग झाला होता. लता दीदी त्याच्या संपर्कात आल्या होत्या, त्यामुळे त्यांची कोविड चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.\nमयुरेश पै यांनी पुढे सांगितले की, लता दीदींच्या कुटुंबातील त्यांची बहीण उषा मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह कोणत्याही सदस्याला कोरोना झाला नाही. मुंबईतील पॅडर रोडस्थित निवासस्थानी लता दीदी त्यांच्या क��टुंबासह वास्तव्याला आहेत. 2019 पासून त्या घराबाहेर पडल्या नाहीत. त्या कुणाला भेटतदेखील नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-bangalore-police-registered-a-case-against-husband-for-wife-death-5120751-PHO.html", "date_download": "2022-01-28T22:17:54Z", "digest": "sha1:A27Z3OCQJMO37R3HNULMXZFNDHAODTFV", "length": 6731, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bangalore police registered a case against husband for wife death | दुचाकी खड्ड्यात आदळल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर पत्नीचा मृत्यू, पतीविरुद्धच गुन्हा दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदुचाकी खड्ड्यात आदळल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर पत्नीचा मृत्यू, पतीविरुद्धच गुन्हा दाखल\nबंगळुरु (कर्नाटक)- कोणत्या शहरातील रस्त्यांमध्ये खड्डे नसतात. याच खड्ड्यांना चुकवत किंवा त्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतो. पण बंगळुरुमध्ये घडलेली घटना जीवाला चटका लावून जाणारी आहे. त्यातही पोलिसांचा प्रताप ऐकल्यावर डोक्याला झिणझिण्या येतात.\nपती-पत्नी स्कूटरवरुन जात होते. यावेळी रस्त्याच्या मध्ये असलेल्या खड्ड्यात स्कूटर जोरदार आदळली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी पतीविरुद्धच हत्येचा गुन्हा दाखल केला. आता स्थानिक नागरिकांनी याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nओमप्रकाश त्रिपाठी असे या पतीचे नाव असून पत्नीचे नाव स्तुती पांडे आहे. ओमप्रकाश आयटी प्रोफेशन आहेत तर स्तुती सॉफ्टवेअर इंजिनिअर. ओमप्रकाश स्कूटर चालवत होते. यावेळी रस्त्याच्या अगदी मध्ये खोल खड्डा होता. त्यांना तो दिसला नाही. त्यांची स्कूटर घसरली. त्यामुळे स्तुती खाली रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर सुमारे तासाभराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारांचा काही परिणाम झाला नाही.\nया प्रकरणी ओल्ड एअरपोर्ट पोलिस ठाण्याने प्रारंभी नैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, त्यानंतर अतिरिक्त वाहतूक पोलिस आयुक्त एम. ए. सलिम यांच्या आदेशाप्रमाणे निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे यात ओमप्रकाश यांनाच आरोपी करण्यात आले आहे.\nयासंदर्भात सलिम म्हणाले, की स्कूटर चालविणाऱ्याने दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाला आहे. मी माझ्या अधिकाऱ्यांना कलम 304A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. रस्त्यातील खड्ड्यासंदर्भात बोलायचे झाल्यास मी आदेश दिला आहे, की तो खरंच मृत्यूला कारणिभूत ठरेल असा आहे का याची चौकशी करा. शिवाय यापूर्वी तो दुरुस्त का करण्यात आला नाही, याचाही तपास करा.\nयासंदर्भात ओमप्रकाश म्हणाले, की मी जास्त वेगाने स्कूटर चालवत नव्हतो. माझ्यासमोर बस होती. मला रस्त्यातला खड्डा दिसलाच नाही. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात स्कूटर स्लिप झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे मी पत्नी गमावली. यात माझा काय दोष\nपुढील स्लाईडवर बघा, या रस्त्यात आदळली होती स्कूटर... त्यानंतर तो भरण्यात आला... असे आहेत बंगळुरुचे रस्ते....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/528159", "date_download": "2022-01-28T23:17:46Z", "digest": "sha1:D6GDC6EEZ456TEBLZDMQKZLWVE2MDSLO", "length": 1929, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ११८१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ११८१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:४९, १ मे २०१० ची आवृत्ती\n१० बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ११८१\n०७:५०, २१ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tl:1181)\n२३:४९, १ मे २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: new:सन् ११८१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/signo-do-zod-aco-peixes-hor-scopo-de-peixes", "date_download": "2022-01-28T23:10:28Z", "digest": "sha1:UN3FU6HKXQXMAEZOXMJ7X677CRRIK4FN", "length": 17640, "nlines": 86, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "मीन राशी: मीन तिथीची सुसंगतता, वैशिष्ट्ये यांचे राशिचक्र - मासे", "raw_content": "\nमीन राशीसाठी मीन राशि राशी\nमीन ज्योतिष विषयी माहिती x\nरंग: मौवे, लिलाक, जांभळा, व्हायलेट, सी ग्रीन\nमेष आणि मकर सुसंगतता टक्केवारी\nसर्वोत्कृष्ट अनुकूलता: कर्क, वृश्चिक\nविवाह आणि भागीदारीसाठी सर्वोत्कृष्टः व्हर्जिन\nसंबंधित कालावधीः 19 फेब्रुवारी - 20 मार्च\nधनु नर आणि वृषभ महिला\nमजबूत गुण: दयाळू, कलात्मक, अंतर्ज्ञानी, दयाळू, शहाणे, वाद्य\nअशक्तपणा: भीतीदायक, लोकांवर खूप विश्वास ठेवते, दु: खी, वास्तवातून सुटण्याची इच्छा, अत्याचार, शहादत\nमासे जसे: एकटे राहणे, झोपणे, संगीत, प्रणयरम्य, व्हिज्युअल, पोहणे, आध्यात्मिक थीम्स\nमासे आवडत नाहीत: हे सर्व लोक जाणून घ्या, टीका केली जात, ���ूतकाळ पुन्हा अस्वस्थ झाला, कोणत्याही प्रकारचे क्रौर्य\nमकर कोणत्या चिन्हाशी सर्वात सुसंगत आहे\nमीन खूप अनुकूल आहेत, म्हणूनच ते बर्‍याचदा स्वत: ला खूप भिन्न लोकांच्या सहवासात सापडतात. ते परोपकारी आहेत, नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असतात, त्या बदल्यात काहीही मिळण्याची अपेक्षा करत नाहीत.\nमीन एक पाण्याचे चिन्ह आहे आणि अशा प्रकारे ही राशि चिन्ह सहानुभूती दर्शवते आणि भावनिक क्षमता दर्शवते.\nत्याचा शासक ग्रह नेपच्यून आहे, म्हणून मीन बहुतेकांपेक्षा अधिक अंतर्ज्ञानी आहे आणि कलात्मक प्रतिभा आहे. नेपच्यून संगीताशी कनेक्ट आहे, म्हणून मीन आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात संगीत प्राधान्ये प्रकट करतो. ते उदार, दयाळू आणि अत्यंत विश्वासू आणि काळजी घेणारे आहेत.\nमीनच्या चिन्हाखाली जन्मलेल्या लोकांना जीवनाच्या चक्रची अंतर्ज्ञानी समज असते आणि अशा प्रकारे ते इतर प्राण्यांशी उत्कृष्ट भावनिक संबंध प्राप्त करतात.\nमीन मध्ये जन्मलेले त्यांच्या शहाणपणासाठी परिचित आहेत, परंतु युरेनसच्या प्रभावाखाली मीन लक्ष वेधण्यासाठी कधीकधी हुतात्माची भूमिका स्वीकारू शकतात. मीनवासी टीका करीत नाहीत आणि नेहमीच क्षमा करत नाहीत. ते सर्व राशिचक्रांपैकी सर्वात सहनशील म्हणून ओळखले जातात.\nमीन मध्ये प्रेम आणि लिंग\nत्यांच्या अंतःकरणात, मीनमध्ये जन्मलेले हताश प्रणयरम्य आहेत. ते बिनशर्त निष्ठावंत, दयाळू आणि त्यांच्या भागीदारांसाठी उदार असतात. मीन हा तापट प्रेमी असतात ज्यांना त्यांच्या भागीदारांशी वास्तविक संबंध जाणण्याची आवश्यकता असते. अल्पकालीन संबंध आणि रोमांच या राशीच्या चिन्हासाठी चमत्कारिक नाहीत. प्रेम आणि नातेसंबंधात, ते आंधळेपणाने निष्ठावान आणि अत्यंत प्रेमळ असतात.\nमीन मध्ये मैत्री आणि कुटुंब\nसभ्य आणि प्रेमळ, मीन हा तिथे सर्वात चांगला मित्र असू शकतो. खरं तर, ते बर्‍याचदा आपल्या मित्रांच्या गरजा त्यांच्या स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त ठेवतात. ते निष्ठावान, समर्पित, दयाळू आणि जेव्हा जेव्हा कुटुंबात किंवा मित्रांमध्ये कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा ते सोडविण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. गंभीरपणे अंतर्ज्ञानी, जेव्हा काहीतरी घडण्यापूर्वीच, मीनला समजू शकते. मीन भावपूर्ण आहेत आणि आसपासच्या लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास अज��बात संकोच करू नका. ते इतरांप्रमाणेच त्यांच्यासाठी मुक्त असले पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा आहे. प्रियजनांशी संवाद साधणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे.\nमीन मध्ये करिअर आणि पैसा\nअंतर्ज्ञानी आणि स्वप्नाळू, पिसियन लोकांना अशा स्थितीत चांगले वाटते जिथे त्यांच्या सर्जनशील क्षमता समोर येऊ शकतात, जरी ते दानशूरपणासाठी असेल. त्यांच्यासाठी योग्य असे व्यवसाय आहेतः वकील, आर्किटेक्ट, पशुवैद्य, संगीतकार, समाजसेवक आणि गेम डिझायनर.\nइतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या गरजेने प्रेरित होऊन तो मदत करण्यास तयार आहे, जरी त्याचा अर्थ मर्यादेच्या पलीकडे जाणे असला तरीही. हे चिन्ह दयाळू, कष्टकरी, समर्पित आणि विश्वासार्ह आहे. मीन राशीत जन्मलेले लोक समस्या सोडविण्यास उत्तम असू शकतात.\nबहुतेक वेळा मीन पैशाबद्दल जास्त विचार करत नाही. ते सहसा त्यांच्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर अधिक केंद्रित असतात आणि त्यांना वास्तव बनविण्यासाठी पुरेसे पैसे मिळविण्याचा प्रयत्न करतात. या क्षेत्रात मीनच्या दोन बाजू असू शकतात - एकीकडे ते विचार न करता बरेच पैसे खर्च करतात, तर दुसरीकडे ते खूपच क्षुद्र होऊ शकतात. तथापि, शेवटी, सामान्य जीवनासाठी नेहमीच पुरेसे पैसे असतील.\nफिश मॅनला कसे आकर्षित करावे\nरोमान्स मीन पुरुषांच्या जगावर राज्य करतो. मीन राशीच्या ज्योतिष चिन्हाखाली जन्मलेला माणूस आनंदी आणि प्रेम जगतो. मीन माणसाला भुलविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पूर्णपणे उघडणे.\nमार्च राशिचक्र काय आहे\nमीनचे काही उत्तम गुण म्हणजे त्याची संवेदनशीलता, करुणा आणि दयाळूपणा. तो दयाळू व्यक्ती आहे जो आपल्याला काय पाहिजे हे शोधून काढेल आणि तो आपल्याला नेहमी ऑफर करतो.\nतो नेहमीच इतरांना मदत करण्याचे मार्ग शोधत असतो आणि आपण करण्यापूर्वी आपल्यास जवळजवळ नेहमीच नेमके काय हवे असते हे माहित असते. कृपया करण्याची इच्छा आपल्याला इच्छित हालचाल घडवून आणण्यासाठी व लबाडीसाठी संवेदनशील करते. तो आपली रानटी कल्पना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी वापरेल. मीन माणसाला हसणे आवडते; म्हणूनच जर त्याला तुम्हाला मजेदार आणि सोबत मिळण्यास सोपे वाटले तर तुम्ही त्याला फसवण्याचा योग्य मार्ग दाखवाल.\nमेष आणि कुंभ सुसंगतता 2017\nतो बाहेरून शांत दिसत आहे; परंतु आतमध्ये एक वेगळी व्यक्ती आहे, कारण त्याच्या आत तीव्र भ��वनांमध्ये लढाई आहे. त्याला या भावना उघडण्यासाठी प्रोत्साहित करा आणि त्या सोडवा. मीनची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे इतरांच्या भावनांमध्ये जुळण्याची क्षमता. म्हणून जर आपण मीन माणसाशी डेटिंग करीत असाल तर आपण भावनिकरित्या परिपूर्ण संबंधांची अपेक्षा करू शकता.\nमीन स्त्रीला कसे आकर्षित करावे\nमीन स्त्रिया दयाळू, कल्पक, दयाळू, निस्वार्थ आणि अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जातात. मीन राशीच्या चिन्हाखाली जन्मलेल्या महिलेला आपण आकर्षित करू इच्छित असल्यास, आपल्याला रोमँटिक असणे आवश्यक आहे आणि विनोदाची चांगली भावना असणे आवश्यक आहे. एक चांगला श्रोता असणे देखील महत्वाचे आहे.\nमीन व्यक्तीमत्व दयाळू आणि बिनशर्त प्रेमाने भरलेले आहे. एकदा आपले लक्ष वेधून घेतल्यानंतर ते आपल्यासाठी द्रुतपणे उघडेल. मीन महिलेशी लैंगिक संबंध स्फोटक होईल आणि आपण तिच्याबरोबर बेडरूममध्ये कधीही कंटाळा आणू शकणार नाही.\nमीनच्या चिन्हाखाली जन्मलेली स्त्री आध्यात्मिक आणि अलौकिक गोष्टींबद्दल जोरदार चर्चा अनुभवते. ती अंतर्ज्ञानी आहे आणि आपण शोधत असलेले सर्व फक्त सेक्स आहे की नाही हे द्रुतपणे शोधेल. तिच्याशी आदराने वागावेसे वाटते आणि पहिल्या तारखेला तुम्ही तिला पूर्णपणे मोहित करु शकणार नाही. जर आपण तिच्याशी प्रामाणिक असाल आणि मुक्त असाल तर तिला त्वरित आपल्याशी अधिक मोठे संबंध वाटेल.\nमीन स्त्री स्वभावाने खूपच संवेदनशील आहे, म्हणून ती सहजपणे क्षमा करत नाही किंवा विसरत नाही. जर पूर्वी तिच्या हृदयाला दुखापत झाली असेल तर, ती पुन्हा नवीन रोमँटिक नात्यांपर्यंत न येईपर्यंत तिला कठोर सुरुवात होईल.\nमीनांनी विचारात घ्यावे अशी सुसंगत चिन्हेः वळू , कर्करोग , विंचू , मकर\nपाउंड मिथुन मेष हेलेनिस्टिक मी वाचतो\nवॅन्ड्स टॅरो कार्डची नाईट\nक्वीन ऑफ कप टॅरो कार्ड\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nमीन स्त्री आणि सिंह पुरुष\nधनु आणि मिथुन एकत्र येतात\nमिथुन आणि सिंह सुसंगतता आहेत\nधनु आणि मीन सुसंगतता 2017\nमकर आणि मकर सुसंगत आहेत\n12 व्या घरात मिथुन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/09/08/2021/strict-ban-on-pop-idols-in-chandrapur-city/", "date_download": "2022-01-28T22:19:36Z", "digest": "sha1:ULSVEUJBRLQRVTRYKBKW2H6OJECJ2AA4", "length": 21107, "nlines": 186, "source_domain": "newsposts.in", "title": "चंद्र��ूर शहरात पीओपी मूर्तींवर कडक बंदी | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi चंद्रपूर शहरात पीओपी मूर्तींवर कडक बंदी\nचंद्रपूर शहरात पीओपी मूर्तींवर कडक बंदी\n• १० हजारांचा दंड आकारणार\n• मनपा आयुक्त राजेश मोहिते यांचे आदेश\n• पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई\nचंद्रपूर : गणेशोत्सवाला महिनाभर वेळ असलातरी तयारी मात्र आतापासूनच सुरु झाली आहे. केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी जाहीर केलेली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी कडक अंमलबजावणी होणार आहे. गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले.\nचंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत पीओपी मूर्ती बंदी संदर्भात शहरातील मूर्तिकाराची बैठक सोमवारी (ता. ९) मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सहायक आयुक्त शीतल वाकडे, सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके यांच्यासह स्वच्छता अधिकारी, प्रदूषण नियंत्रण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थिती होत���.\nबैठकीत पीओपी मूर्तींवर बंदी संदर्भात मूर्तिकार प्रतिनिधीची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली. यावेळी सर्वानी बंदीला सहकार्य करण्यास सकारात्मकता दर्शविली. विक्री करणाऱ्या सर्व मूर्तिकारांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी डिपॉझिट निश्चित करून त्यासाठी झोननिहाय सुविधा केली जाईल.\nकेंद्र सरकारच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी राहणार आहे. त्यात पीओपी मूर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री न करणे आदी बाबींचा समावेश आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा अश्या प्रकारची तक्रार आल्यास कारवाईकरीता सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात पोलीस विभाग,मुर्तीकार, सामाजीक संस्थांचे प्रतिनिधी, स्वच्छता निरीक्षक यांची समिती बनवुन झोननिहाय पथक कारवाई करणार आहेत.\nकारवाईदरम्यान पीओपी मूर्ती आढळून आल्यास १० हजारांचा दंड आकारण्यात येईल. संबंधित विक्रेत्यांची दुकाने आणि गोडावून सील करण्यात येईल. तसेच डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे परवाना बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.\nगणेशोत्सवादरम्यान प्रदूषणास हानी होईल, अशा मूर्तीची निर्मिती करू नये, मातीच्या मूर्तींना अपायकारक रंगाचा वापर न करता नैर्सगिक रंगाचा वापर करावा, नागरीकांनी मुर्तींचे विसर्जन न करता प्रतिकात्मक विसर्जन करावे व मुर्ती दान करावी, सार्वजनिक मंडळांची ४ फुटापर्यंत मूर्ती तर घरगुती मूर्ती २ फुटापर्यंत असावी, घरगुती बाप्पांचे विसर्जन शक्यतो घरीच करावे अथवा फिरते विसर्जन कुंड व कृत्रीम तलावात करावे, निर्माल्य कुंडाचा वापर करावा, थर्माकोल आणि सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नका, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांनी केले.\nचंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी कडक अंमलबजावणी होणार आहे. गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले.\nयंदा साकारा पर्यावरणस्नेही बाप्पा : महापौर राखी संजय कंचर्लावार\nआज पर्���ावरण आणि आरोग्य जपण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी यंदा पर्यावरणस्नेही बाप्पा साकारावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. त्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत “पर्यावरणस्नेही बाप्पा” ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. सार्वजनीक तसेच घरगुती मूर्तीसाठी ही स्पर्धा असून ती झोननिहाय घेण्यात येईल. उत्कृष्ट ३ सार्वजनिक तसेच घरगुती मुर्तींसाठी पुरस्कार देण्यात येईल. उत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्या. पर्यावरणाकडे लक्ष द्या, केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.\nPrevious articleचार भष्ट्राचारी एक्यांना खुर्चीवरुन धक्का देण्यासाठी संघटीत व्हा : आ. किशोर जोरगेवार\nNext articleहुंड्यासाठी जेसानी कुटूबियांकडून सुनेचा छळ\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या ���ाहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-virgin-coconut-oil-production-techniques-48299", "date_download": "2022-01-28T21:38:37Z", "digest": "sha1:DXFZX3RW7Q4WGRN6CDPNYEZJUHUQSI5J", "length": 24457, "nlines": 202, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi Virgin Coconut Oil Production Techniques | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्र\nव्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्र\nव्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्र\nडॉ. एस. एल. घवाळे, डॉ. व्ही. व्ही. शिंदे, डॉ. एस. एम. वानखेडे\nशुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021\nव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्विक आम्लाचा स्तोत्र आहे. हे तेल मध्यम साखळी चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.\nव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्विक आम्लाचा स्तोत्र आहे. हे तेल मध्यम साखळी ��रबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.\nनारळ पाण्यामध्ये साखर आणि अन्य काही घटक विपुल प्रमाणात असून, ते शरीरातील रक्त प्रवाह वाढविण्यास मदत करतात. नारळ फळ हे चरबीयुक्त आम्लाचा एकमेव संयोग असून, त्याच्या सेवनाने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.\n१० ते ११ महिन्यांच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर मिळणारे तेल.\nहे तेल नारळ खोबऱ्यापासून काढण्यात येणाऱ्या तेलापेक्षा भिन्न असते. यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हे तेल नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्विक आम्लाचा स्रोत आहे. हे उपयुक्त तेल आहे.\nनारळापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थाला जगात ‘सुपर फूड’ म्हणून ओळख आहे.\nनारळापासून मिळणाऱ्या फॅटी अॅसिडचा उपयोग आरोग्यासाठी सकारात्मक आहे.\nकंठग्रंथी उत्तेजक : हे तेल मध्यम साखळी चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.\nमज्जापेशीजाल कमी करते : हे तेल लार्विक आम्लाचा स्रोत असल्यामुळे रक्तातील एकूण लाल पेशी कमी करून आवश्यक मज्जापेशीजाल निर्माण करते. त्यामुळे हृदयाचे संरक्षण होते.\nशारीरिक वजन हानी भरून येते : हे तेल जरी चरबीयुक्त असले तरी प्रत्यक्षात ते शरीरातील वजन हानी भरून काढण्यास मदत करते. निरोगी मध्यम साखळी असणारे चरबीयुक्त आम्ल हे इतर चरबीयुक्त आम्लासारखे रक्त प्रवाहाचा प्रसार करत नाहीत, ते थेट यकृतात प्रसार करते. त्याचे ऊर्जेत रूपांतर करतात. त्यामुळे हे तेल सेवन केल्यास शरीरात चरबी साठविली जात नाही. त्याऐवजी त्याचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी केला जातो.\nमधुमेह नियंत्रणासाठी मदत : तेल आपल्या रक्तप्रवाहात शर्करा उत्पादित करत नसून त्याऐवजी रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील इन्शुलिन स्रवण्याच्या क्रियेस सुधारणा होते.\nहृदयासंबंधी रोगावर नियंत्रण : पॅसिफिक बेटावरील लोकांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनावरून असे दिसून येते, की पूर्णपणे विरघळलेले तेल सेवन केल्यास त्यांचे एकूण कॅलरी घेण्याच्या क्षमतेत ३० ते ६० टक्के वाढ होते. त्यांच्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा दर जवळ जवळ अस्तित्वात नसल्याचे आढळ��न आले होते.\nजठरासंबंधी आजारांवर उपाय : जठरासंबंधी आजार असणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला हे तेल लावल्याने संयोगिक जीवनसत्त्व ‘ई’चा त्वचेद्वारे पुरवठा होतो. ही एक जठरासंबंधी आजारावर पर्यायी उपाय योजना आहे.\nरोगप्रतिकार शक्तीत वाढ : हे तेल लार्विक आम्लाचा स्रोत म्हणजेच उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ असल्याने रोगप्रतिकारक प्रणाली वाढविण्यास मदत होते.\nत्वचेस उपयुक्त : तेल त्वचेवर लावल्यास ते जिवाणू प्रतिबंधक थर बनवून बाधित भागास संरक्षण कवच म्हणून काम करते. जखम भरून काढण्यास गती देते.\nमेंदू व बुद्धिवर्धक : तेल मेंदूचे आकलन कार्य सुधारण्यास, सुरुवातीच्या टप्प्यातील चेतातंतू सुधारण्यास चालना देते.\nआजारपण कमी करण्यास मदत : तेल लोकांचे आजारपण कमी करण्यास गती देते. हे तेल नैसर्गिक उपलब्ध कमी-उष्मांक चरबी असणारा पदार्थ आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते मानवाला एथेरोस्क्लेरोसिस, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. पचनक्रिया सहजतेने होण्यास मदत करते. चयापचय उत्तेजित करते. लठ्ठपणा प्रतिबंधित करते. कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या घटकास प्रतिबंध करते. जीवनसत्त्वे, खनिजे व अमिनो आम्लाचे शरीरात मोठ्या प्रमाणात शोषण वाढवते. तेलातील पॉलीफिनोल व मध्यम शृंखला फॅटी अॅसिडच्या उपलब्धतेमुळे अॅंटीट्रेस क्रिया वाढवते.\nहे तेल उष्ण प्रक्रिया आणि थंड प्रक्रिया पद्धतीने तयार केले जाते. या तेलातील पौष्टिक द्रव्य राखण्यासाठीचे योग्य तापमान ६० अंश सेल्सिअस आहे.\nनारळापासून व्हर्जीन कोकोनट तेल काढण्याची ही योग्य पद्धती आहे.\nपूर्ण पक्व नारळ (११ ते १२ महिने वय)\nसोललेला नारळ दोन समभागांत फोडणे\nनारळ पाणी काढून घेणे\nनारळ करवंटी काढून टाकणे\nकाढलेले नारळ खोबरे स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे\nखोबऱ्याचे लहान लहान तुकडे करणे\nखोबऱ्याचे तुकडे मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून बारीक भुगा करणे\nभुगा केलेले खोबरे मिक्सर मधून काढून मलमली कापडावर काढून घेणे\nमलमलच्या कापडातून भुगा केलेल्या खोबऱ्यापासून हाताच्या साह्याने पिळून दूध वेगळे करावे. (पहिला उतारा)\nशिल्लक राहिलेल्या खोबऱ्याच्या भागात पुन्हा थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा दूध वेगळे करावे (दुसरा उतारा)\nबाकी राहिलेल्या खोबऱ्याच्या अवशिष्ट भागात पुन्हा थोडे पाणी टाकू��� मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा दूध वेगळे करणे (तिसरा उतारा)\n(टीप ः एकूण तिन्ही उताऱ्याकरिता ७५० मिलि पाणी/किलो खोबरे)\nतिन्ही उताऱ्यांतील खोबऱ्याचे दूध एकत्र करणे ----खोबऱ्याचे अवशिष्ठ काढून टाकणे\nएकत्र केलेले दूध पातेल्यात घेऊन गॅसवर गरम करावे (१०० ते १२० अंश सेल्सिअस ६० मिनिटांकरिता)\nतयार झालेले व्हर्जीन कोकोनट ऑइल मलमल कापडातून गाळून घ्यावे.\nव्हर्जीन कोकोनट ऑइल ----- दुधातील अवशिष्ठ काढून टाकावे.\nथंड करून बाटलीमध्ये भरावे.\nनारळाच्या दुधाला सेंट्रिफ्युगल यंत्रामध्ये टाकून फिरविले जाते. त्यामुळे तेल व पाण्याची साखळी तुटते आणि तेल तयार होते.\nसंपर्क : ०२३५२ - २५५०७७\n(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)\nनारळ साखर साप snake दूध आरोग्य health हृदय मधुमेह यंत्र machine इन्शुलिन जीवनसत्त्व कर्करोग\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nमध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...\nविविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...\nपेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात रोपे पुनर्लागवड यंत्र २...\nपूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या...शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची...\nछोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची...उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या...\nहायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्राद्वारे १२...गेल्या काही वर्षामध्ये प्लॅस्टिक हे जीवनाचे...\nपेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...\nशास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहु�� रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...\nगहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...\nअवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...\nसांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...\nकेंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....\nचावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...\nयांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...\nगावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...\nआता स्वतःच करा माती परीक्षण कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...\nट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...\nनव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...\nएकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...\nनव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/hah-rukh-khan-twins-with-wife-gauri-khan-in-maroon-smiles-as-she-teases-him-in-new-video-entertainment-newsppm81", "date_download": "2022-01-28T22:09:46Z", "digest": "sha1:O6UWCGKABKC7QLM7IPXQSKWG7P7Q7GX6", "length": 9928, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "शाहरुखच्या अॅक्टिंगची बायकोनंच उडवली टिंगल!पहा व्हिडीओ. Shah Rukh Khan | Sakal", "raw_content": "\nशाहरुखच्या अॅक्टिंगची बायकोनंच उडवली टिंगल\nगेले काही दिवस शाहरुखच्या आयुष्यातले अत्यंत वाईट दिवस होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याच्या २३ वर्षीय मुलाला आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केलं अनं तब्बल महिनाभर कोठडीत ठेवलं. तेव्हा एक बाप म्हणून शाहरुखची झालेली तगमग सर्वांसमोर या-ना त्या कारणातनं अनेकदा आलीच. किंग खान फक्त बॉलीवूडमध्ये बाहेर आपण सर्वसामान्यच याचा पुरेपूर अनुभव त्याने घेतला असेल आर्यनला जेलमधून सोडवताना. त्याच्यासारखीच किंबहुना त्याहून अधिक दयनीय अवस्था गौरी खानची आर्यनची आई म्हणून झाली असेल. आर्यन खान प्रकरणानंतर या दोघांनी लोकांना भेटणंच फक्त सोडलं नव्हतं तर सोशल मीडियावरूनही फारकत घेतली होती.\nहेही वाचा: अर्रर्र...दीपिकानेच केला रणवीरचा पत्ता कटनवरा-बायकोत नेमकं झालं काय\nगेल्या महिन्यात गौरी खाननं आपल्या इंटिरीअर बिझनेस संदर्भात फक्त पहिली पोस्ट केली होती. पण आता गौरीनं एक व्हिडीओ नवीन वर्षात पहिल्यांदा पोस्ट केलाय तो चांगलाच चर्चेत आलाय. या व्हिडीओत शाहरुख आणि गौरी खुर्चीमध्ये आरामात बसले आहेत. एक शांत संध्याकाळ दोघं एकमेकांसोबत एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघांनी एकाच रंगाचे म्हणजे मरुन रंगाचे कपडे घातलेले आहेत. तेवढ्यात टी.व्हीवर कोणाची तरी एन्ट्री होते तेव्हा शाहरुख लगेच म्हणतो,''याला म्हणतात एन्ट्री''. तेव्हा त्याला डिवचल्यासारखंच गौरी बोलते,''हो,तुलाही अजुन ते जमलेलं नाही''. आता असं बोलून ज्या कोणाशी गौरीनं शाहरुखशी तुलना करत त्याच्या इतक्या वर्षाच्या अभिनय क्षेत्रातल्या कारकिर्दीला आव्हान दिलंय तो नेमका आहे तरी कोण\nआता थोडी गोष्ट इथे आम्ही स्पष्ट करतो की नेमक गौरी असं का म्हणाली. तर ही एका ब्रॅंडच्या टी.व्ही ची जाहिरात आहे. ज्यावरनं या दोघांमध्ये हे संभाषण घडलंय. आता ही वाक्य या दोघांच्या तोंडी दिली खरी लिहिणा-याने पण यातनं अनेक अर्थ निघतात नं राव. याचा अर्थ असाच होतो नं की अनेक सुपरहिट देऊनही आपल्या शाहरुखला अजुनही हवा तसा अभिनय जमला नाहीय नं. असो काहीही असलं तरी वयाच्या ५६ व्या वर्षीही हिरो साकारणं आणि पंचवीशीतल्या-तीशीतल्या हिरोईन्ससोबत रोमान्स करणं हे कुणाला जमंत का. शाहरुख आता 'पठाण' सिनेमात दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. तसचं सलमानच्या 'टायगर ३' मध्येही त्याची पाहुण्या कलाकाराची भुमिका आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/the-state-government-is-ready-to-face-the-third-wave-of-corona-says-deputy-cm-ajit-pawar-in-baramti-pune-tmb01", "date_download": "2022-01-28T23:21:02Z", "digest": "sha1:C7WB6FFLHBD4JMG5HWRNOW5HARMKWRD6", "length": 12295, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनाच्या तिस-या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज; अजित पवार | Sakal", "raw_content": "\nकोरोनाच्या तिस-या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज; अजित पवार\nकोरोनाच्या तिस-या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज; अजित पवार\nबारामती : कोरोनाची तिसरी लाट(corona third wave) येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने त्याला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज बारामतीत दिली. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण आढावा घेत होतो. तिसरी लाट येईल असे गृहीत धरुन व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व साधे असे तिन्ही बेडस वाढविण्यासह ऑक्सिजनचा पुरवठा तिप्पट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व आरोग्य विभागास दिले होते.\nहेही वाचा: पुणे हादरलं औषधांचा ओव्हर डोस देत आईची हत्या, तरुणाची आत्महत्या\nदुस-या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजन जितका लागला त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे. आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण रुग्णालय मंजूर केली, त्या साठी जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. दुसरीकडे नगरपालिका, महानगरपालिकांच्या रुग्णालयातही व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन विकास निधीपैकी तीस टक्के निधी या कामांसाठी खर्च करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली होती. चार कोटींच्या आमदारनिधीपैकी एक कोटी रुपये आरोग्यासाठी खर्च करण्याची परवानगी दिली होती. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी आता प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.\nहेही वाचा: पुण्यात पोलिसानेच दिली सहकारी पोलिसाला मारण्याची सुपारी\nसिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूकीत दुर्देवाने महाविकासआघाडीला यश मिळाले नाही, ज्यांना यश मिळाले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी ही बँक चांगली चालवावी अशा शुभेच्छा देतो, अशा शब्दात अजित पवार यांनी पराभव स्विकारत विजयाबद्दल प्रतिक्रीया दिली. अर्थमंत्री येऊनही बँकेच्या निवडणूकीत फरक पडला नाही या नारायण राणे यांच्या वकत्व्याबाबत बोलताना अजित पवार यांनी नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत, एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा त्यांनी केंद्रातून निधी आणावा आम्ही राज्याच्या माध्यमातून कोकणसाठी निधी उपलब्ध करुन देऊ, सर्वांनी मिळून कोकणचा कायापालट करु असे ते म्हणाले.\nओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपल्याशिवाय निवडणूका घेऊ नये या वर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे एकमत आहे, त्या मुळे या बाबत आम्हीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहोत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने तेथील सरकारला निवडणूका पुढे ढकलण्याबाबत सुचविले आहे, कोरोना रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढते आहे, त्याचे गांभीर्य सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. जो पर्यंत प्रत्येक घटकाला त्याचा अधिकार मिळत नाही तो पर्यंत कोणतीही निवडणूक होऊ नये या साठी प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही विचार करत असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.\nहेही वाचा: बॅंक कर्मचाऱ्यांकडूनच ज्येष्ठांची फसवणूक\nदरम्यान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी बारामतीती म.ए.सो. विद्यालयात अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क आज सकाळी बजावला.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-00338", "date_download": "2022-01-28T22:30:45Z", "digest": "sha1:NMB4SFLFWI7HBXI4OLSL5XEHBLIDGDBV", "length": 6850, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "टाकेवाडी ग्रामपंचायत सदस्यपदी अश्विनी चिखले बिनविरोध | Sakal", "raw_content": "\nटाकेवाडी ग्रामपंचायत सदस्यपदी अश्विनी चिखले बिनविरोध\nटाकेवाडी ग्रामपंचायत सदस्यपदी अश्विनी चिखले बिनविरोध\nमहाळुंगे पडवळ, ता. ३ : टाकेवाडी (ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अश्विनी मच्छिंद्र चिखले यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अ��िकारी म्हणून मंडल अधिकारी शोभा केळकर व सहायक म्हणून तलाठी नितीन माने यांनी काम पाहिले.\nटाकेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.१ मागास प्रवर्ग जागेसाठी राखीव असल्याने जागा रिक्त होती. या जागेवर प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. सरपंच संदीप शिंदे, उपसरपंच अनिल चिखले, पोलिस पाटील उल्हास चिखले, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती वायाळ, उपाध्यक्ष भरत वायाळ, लक्ष्मण वायाळ, शिवाजी शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अश्विनी चिखले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/vishalgad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:06:16Z", "digest": "sha1:OOR75TM5MSN23BOWJ56C3UIIVPSE574X", "length": 12455, "nlines": 114, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "विशाळगड किल्ला माहिती, Vishalgad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे विशाळगड किल्ला मराठी माहिती निबंध (Vishalgad fort information in Marathi). विशाळगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी विशाळगड किल्ला मराठी माहिती निबंध (Vishalgad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nविशाळगडावर जाण्यास लागणारे प्रवेश शुल्क\nविशाळगड किल्ला उघडण्याच्या/बंद होण्याची वेळ आणि दिवस\nकिल्ल्यावर पाहाव्या अशा गोष्टी\nकिल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nविशाळगड हा किल्ला महाराष्ट्राच्या कोल्हापूर प्रदेशाच्या वायव्येस ७६ किमी अंतरावर आहे. हा किल्ला प्रसिद्ध पंथाळा किल्ल्यापासून उत्तर-पश्चिमेस सुमारे ६० किमी अंतरावर आहे. हे ठिकाण कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याच्या दक्षिणेस 21 किमी अंतरावर आहे.\nविशाळगड हा किल्ला टेकड्यांवर आधारित आहे. या टेकड्या या प्रदेशाचे दोन भाग करतात ते म्हणजे अनास्कुरा घाट आणि आंबा घाट. विशाळगड किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि कोकण प्रदेशावर आधारित आहे. म्हणूनच या डोंगरी किल्ल्याला प्राचीन काळात खूप मोक्याचे महत्त्व होते, जेव्हा हा किल्ला एक टेहळणी बुरूज मानला जात होता ज्यामुळे दोन्ही प्रदेशांवर योग्य दक्षता होती.\nहा किल्ला शिवरायांच्या कारकिर्दीत अस्तित्वात असलेल्या सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे, म्हणूनच हे एक पर्यटक आकर्षणाचे ठिकाण आहे. हे ठिकाण पर्यटनाच्या उद्देशाने समाविष्ट असलेल्या आवडत्या स्थळांपैकी एक मानले जाते.\nहा किल्ला मुळात विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. शिवरायांची नजर किल्ल्यावर होती पण आव्हानात्मक भूभागामुळे किल्ला जिंकता आला नाही. खरे तर शिवाजी राजांनी देखील किल्ल्यावर हल्ला केला, मात्र तो व्यर्थ ठरला होता.\nशेवटी एका योजनेद्वारे काही मराठे आदिलशाही सरदाराकडे गेले आणि त्यांना पटवून दिले की त्यांना शिवाजीविरुद्ध आदिलशाहात सामील व्हायचे आहे कारण ते नंतरच्या राजवटीत खुश नव्हते. योजना फसली आणि मराठ्यांना किल्ल्यात प्रवेश मिळाला. किल्ल्याच्या आत गेल्यावर मराठ्यांनी बंडाची घोषणा केली आणि किल्ल्याच्या आत निर्माण झालेल्या गोंधळात शिवाजीने बाहेरून आपल्या सैन्यासह किल्ल्यावर हल्ला केला. किल्ला ताब्यात घेण्यात शिवाजी आणि मराठ्यांना यश आले.\nविशाळगड किल्ला अशा ठिकाणी आहे जिथे रस्त्यावरून आणि विमानानेही जाता येते. हा किल्ला कोल्हापूर शहराला जोडलेला आहे ते सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. विशाळगडापासून पुणे हे जवळचे विमानतळ असेल तर विमानानेही गडावर जाता येते.\nविशाळगडावर जाण्यास लागणारे प्रवेश शुल्क\nया किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.\nविशाळगड किल्ला उघडण्याच्या/बंद होण्याची वेळ आणि दिवस\nकिल्ला आठवड्यातील सर्व दिवस खुला असतो.\nकिल्ल्यावर पाहाव्या अशा गोष्टी\nया किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. किल्ल्यावर सतीचे वृंदावन, अमृतेश्वर मंदिर, टकमक टोक, श्री नृसिंह मंदिर, ह���रत मलिक रायहान यांची समाधी यासारखी विविध प्रेक्षणीय स्थळे आहेत.\nबाजी प्रभू देशपांडे यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या समाधीही आहेत. खरे तर हा किल्ला आणि त्याच्या सुंदर परिसरांना भेट दिल्याशिवाय महाराष्ट्राचा दौरा अपूर्ण मानला जाईल.\nकिल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nउन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात या किल्ल्याला भेट दिली जाते, हिवाळा हा या ठिकाणाला भेट देण्यासाठी अधिक अनुकूल वेळ असतो.\nविशाळगड हा किल्ला कोल्हापूर शहरापासून ७६ किमी अंतरावर आहे. हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला आहे.\nतर हा होता विशाळगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास विशाळगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Vishalgad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/ssb-recruitment-2021-115.html", "date_download": "2022-01-28T21:38:04Z", "digest": "sha1:YAKVA2UCNZPJTLIDYYTVRVQDI7FKSSES", "length": 9080, "nlines": 93, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "SSB Recruitment 2021 | सशस्त्र सीमा बलात 115 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nSSB Recruitment 2021 | सशस्त्र सीमा बलात 115 जागांची पदभरती\nसशस्त्र सीमा बल (SSB Recruitment 2021) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) पदाच्या एकूण 115 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 115\n1 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) 115 HSC (12वी) उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.\nधावणे 6 मिनिटे 30 सेकंदात 1.6 किमी 4 मिनिटात 800 मीटर\nउंची 165 सेमी 155 सेमी\nउंची (SC) 162.5 सेमी 150 सेमी\nछाती 77-82 सेमी -\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्ष. (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/माजी सैनिक/महिला - निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरा��� काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/heavy-snowfall-in-jammu-kashmir-srinagar-highway-closed-snowfall-at-mata-vaishno-devi-temple/384752/", "date_download": "2022-01-28T22:15:35Z", "digest": "sha1:STD2L2AZ7QEBKPAPQ3D5AQYWDQQHZBFO", "length": 12216, "nlines": 161, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Heavy snowfall in jammu kashmir srinagar highway closed snowfall at mata vaishno devi temple", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश Heavy snowfall : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; महामार्ग बंद तर वैष्णोदेवी मंदिर दर्शन...\nHeavy snowfall : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; महामार्ग बंद तर वैष्णोदेवी मंदिर दर्शन सेवेत अडथळे\nहवामान खात्याने 9 जानेवारीपर्यंत संपूर्ण काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे . 7 आणि 8 जानेवारीला काश्मीरमध्ये मुसळधार बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.\nHeavy snowfall : काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; महामार्ग बंद तर वैष्णोदेवी मंदिरतील सेवा विस्कळीत\nकाश्मीरमधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. यात श्रीनगरमध्ये शनिवारी सकाळपासून हिमवृष्टीचा जोर वाढला असून याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जोरदार बर्फवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे आज अनेक विमान उड्डाण उशीराने होत आहेत. बर्फवृष्टीचा जोर इतका वाढल की, आजूबाजूला बर्फाचा जाड थर साचला आहे. यामुळे लोकांना ये- जा करण्यास अनेक अडचणी येत आहे. हवामानातील बदलामुळे झालेल्या तुफान बर्फवृष्टीचा पर्यटकही आनंद लुटत आहेत. अशाच हवामान खात्याने 7 ते 9 जानेवारी दरम्यान जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.\nवैष्णोदेवी मंदिरातील अनेक सेवांमध्ये अडचणी\nजम्मू काश्मीरच्या कटरामधील माता वैष्णो देवी मंदिरातील बर्फवृष्टीमुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारी बॅटरी कार, हेलिकॉप्टर सेवा देखील विस्कळीत झाली आहे. या बर्फवृष्टीदरम्यान यात्रा सुरू राहणार आहे.\nश्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे सलग दुसऱ्या दिवशी उड्डाणे उशीराने होत आहेत. या बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोरे पर्यटकांनी गजबजले आहे. यात सर्व हिल स्टेशन पर्यटकांनी फुलून गेले आहेत, परंतु अशा हवामानामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागतेय. मुगल रोड आणि झोजिला मार्ग खराब हवामानामुळे बंद करण्यात आले आहेत. महामार्गासह विविध ठिकाणी संततधार पाऊस आणि हिमवृष्टी आणि हिमवृष्टीमुळे उधमपूरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग तिसऱ्या दिवशीही वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.\nहवामान खात्याने 9 जानेवारीपर्यंत संपूर्ण काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे . 7 आणि 8 जानेवारीला काश्मीरमध्ये मुसळधार बर्फवृष्टी होण्याची ��क्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे. ऑरेंज अलर्टसोबतच काश्मीर आणि लडाखमध्ये हिमस्खलन आणि भूस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे.\nST Workers Strike : स्वारगेट पाठोपाठ पंढरपूर आगारातून पहिली एसटी बाहेर; अनिल परबांच्या लॉबिंगला यश\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nSBI Notification 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती, ४० हजारांपेक्षा अधिक...\nIAS टॉपर आता लोकसभेच्या आखाड्यात\nदिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान\nगाझीपूर सीमा लाठीहल्ला : भाजप नेत्याच्या तक्रारीवरुन २०० शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हे...\nindian railway : रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमांत मोठा बदल; ‘या’ ९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/palghar/the-death-toll-in-a-car-accident-in-mira-bhayandar-has-come-down/387172/", "date_download": "2022-01-28T21:39:46Z", "digest": "sha1:RSMH5UXXALA7ZOXRGIRO7EWVU4SDWGKD", "length": 11496, "nlines": 137, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The death toll in a car accident in Mira Bhayandar has come down", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n मोटार अपघातात मृत्यमुखी पडणार्‍यांच्या संख्येत घट\n मोटार अपघातात मृत्यमुखी पडणार्‍यांच्या संख्येत घट\nमिरा भाईंदर शहरात काही बेशिस्त वाहनचालकांमुळे मोटार अपघात होऊन त्यात मृत्यमुखी पडणार्‍यांची संख्या जास्त होती. २०२० साली मोटार अपघाताची एकूण संख्या १७५ इतकी होती.\nमिरा भाईंदर शहरात काही बेशिस्त वाहनचालकांमुळे मोटार अपघात होऊन त्यात मृत्यमुखी पडणार्‍यांची संख्या जास्त होती. २०२० साली मोटार अपघाताची एकूण संख्या १७५ इतकी होती. तर त्यात मृत्यमुखी पडणार्‍यांची संख्या ४१ होती. मात्र मिरा भ��ईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय सुरु होताच या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.\nपोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी २०२० साली एकूण अपघात व अपघातात मृत्यमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी बघताच त्यात घट झाली पाहिजे, असे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना सांगितले होते. भामे यांनी त्यानुसार अपघात कसे कमी होतील याकडे लक्ष दिले. २०२१ या पूर्ण वर्षभरात मोटार अपघाताची एकूण संख्या १२७ इतकी आहे. तर त्यात मरण पावणार्‍याची संख्या २७ आहे. २०२०-२१ काळात अपघातातील तुलनात्मक फरक पाहता यावर्षी ३४ टक्क्यांनी घट झालेली आहे.\nवाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शहरात अपघात होणार्‍या मुख्य ठिकाणांची पाहणी केली. त्यात सगणाई मंदिर नाका, वेस्टर्न हॉटेल नाका, फाऊंटन नाका, काशिमीरा नाका अशा सर्व ठिकाणी अपघात जास्त होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरता सिग्नल तोडणार्‍यांवर, वाहन अधिक वेगाने चलवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली गेली. तसेच पादचारी रस्ता ओलंडतात, त्याठिकाणी देखील अपघातांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पादचारी रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वाहनचालकाना दिसून यावे, याकरता मोठमोठ्या लाईट्स त्या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. अपघात टाळण्यासाठी प्रत्येक महिन्याला जनजागृती मोहिम राबवण्यात येते.\nनाकाबंदी करून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. यामुळे २०२१ या वर्षात मोटार अपघातांच्या संख्येत घट झाली असून मृत्यमुखी पडणार्‍यांच्या संख्येत देखील घट झाली असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. शहरातील अपघातांची संख्या आणखी कमी करण्यासाठी तसेच मृत्यमुखी पडणार्‍यांच्या संख्येत अजून जास्त घट कशी पडेल यावर वाहतूक शाखा मेहनत घेणार असून पुढच्या वर्षापर्यंत या संख्येत अजून घट झालेली दिसून येईल, अशी आशा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी व्यक्त केली आहे.\nकोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोनची आवश्यकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nमोखाड्यात भीषण पाणी टंचाई; ४४ गाव पाड्यांना १२ टँकरद्वारे पुरवठा\nकेळवे समुद्रकिनाऱ्याची दयनीय अवस्था\nजिल्हा परिषदेचा परंपरागत महिलाभिमुख अर्थसंकल्प\nवसईत ४ कोटी ९३ लाखांची वीजचोरी ; बर्फ बनवणाऱ्या कारखान्यातील संचालकांविरुद्ध...\nकारेगाव आरोग्य केंद्राची दुरवस्था; रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर, कर्मचारीच नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/entertainment/marathi-actress-prarthana-behere-celebreting-her-birthday/index.html", "date_download": "2022-01-28T23:02:29Z", "digest": "sha1:57XAMQ3MPUC4X3IK2LX5VLTW2JFAFSJ2", "length": 2553, "nlines": 12, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नेहा साजरा करतेय 39वा वाढदिवस", "raw_content": "प्रार्थना बेहेरेसाठी खास दिवस, 'नेहा' साजरा करतेय 39वा Birthday\nआज मालिका तसंच चित्रपटरसिकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे\nप्रार्थना सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' अल्पावधित लोकप्रिय झालेल्या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.\nया मालिकेत ती अभिनेता श्रेयस तळपदेसह स्क्रीन शेयर करतेय.\nमालिकेतील 'एक्सप्रेशन क्वीन' परी अर्थात छोटीशी मायरा ही प्रार्थनाची खूपच लाडकी आहे.\nआपल्या चाहत्यांसाठी प्रार्थना अनेकदा ट्रेंडी रिल्स शेअर करते..\nमालिकेत प्रार्थना आणि श्रेयसची केमेस्ट्री पाहण्याजोगी आहे. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे\n'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', या चित्रपटांआधी ती 'पवित्र रिश्ता' या हिंदी सीरिअलमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचली\nप्रार्थना इन्स्टाग्रामवर तिच्या को-स्टार्ससह देखील अनेक फोटो शेअर करते\nसहकलाकार अंकिता लोखंडेच्या लग्नात देखील प्रार्थना बेहरे उपस्थित होती.\n'मेरे यार की शादी है' या कॅप्शनसह तिनं लग्नातील व्हिडीओ पोस्ट केला होता..\nश्रेयस तळपदेसह प्रार्थना देखील 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी उपस्थित होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.html", "date_download": "2022-01-28T21:57:04Z", "digest": "sha1:UCT4FPORB5D644QHDAGHH4ZYBL22CYRL", "length": 10554, "nlines": 131, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "रंग मानसशास्त्र | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nएक साठी डिझायनर त्या प्रभावांवर पाया असणे आवश्यक आहे रंग लोकांमध्ये, हे लागू करणे खूप वेगळे आहे रंगीबेरंगी किंवा त्यात आणखी एक डिझाइनअप्रत्यक्षरित्या, एका स्वरुपाने आम्हाला एक विशिष्ट संदेश पाठविला आहे कारण तो या मार्गाने सामाजिक मार्गाने स्थापित केला गेला आहे किंवा एखादी संवेदना प्राप्त होण्याची शक्यता मनोवैज्ञानिकदृष्ट्या आहे.\nश्रेणीचा वापर करण्यामध्ये देखील फरक आहे रंग उबदार किंवा त्यांचे विपरीत, थंड रंग.\nअमारिललो: कळकळ आणि आनंद दर्शवते, आणि अत्यंत उत्तेजक आहे, हे सहसा बौद्धिक बाजूशी संबंधित असते. आनंदी आणि आनंददायक प्रभाव तयार करण्यासाठी याचा वापर केला जाणे आवश्यक आहे.\nRojo: हा सामर्थ्यवान, उत्तेजक आणि अतिशय गतिशील रंग आहे. हे आशावाद आणि नेतृत्व यांच्याशी संबंधित आहे.\nऑरेंज: हे एकाच वेळी उत्साही आणि आनंददायी आहे. हे पिवळे आणि केशरी रंगाचे कुठेतरी आहे आणि जसे की ते डायनॅमिक डिझाईन्स तयार करते परंतु लाल टोनपेक्षा कमी ताकदीने.\nनिळा: गांभीर्य आणि सुरक्षिततेचे प्रतिनिधित्व करते. हे शांत आणि शांत उत्पन्न करते आणि आत्मविश्वासाची भावना देते.\nहिरव्या: स्थिरता, संतुलन आणि शांतता दर्शवते. हे डिझाइनमध्ये सुसंवाद आणते.\nजांभळा: हे सर्जनशीलता आणि लक्झरीशी संबंधित आहे. हा एक रंग देखील आहे जो सहानुभूती आणि प्रेमळपणाशी संबंधित आहे.\nकाळा: अभिजाततेचा जास्तीत जास्त प्रतिनिधी, हे रहस्य आणि दहशत यांचा उत्कृष्ट प्रतिनिधी देखील आहे.\nपांढरा: साधेपणा, स्वच्छता आणि शांततेचे प्रतिनिधित्व करते.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » रंग मानसशास्त्र\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n3 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रका��ित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nखूप चांगले वर्णन केले आहे आणि सोप्या पद्धतीने ...\nAlex007 ला प्रत्युत्तर द्या\nसहानुभूतीसाठी कोणते रंग असतील\nडेव्हिड एन्रिकला प्रत्युत्तर द्या\nफ्रेडी विनसेस कॅंटोस म्हणाले\nमाफ करा लेखाच्या लेखकाचे उद्धरण करण्यास सक्षम होण्यासाठी, मला सांगण्यात आले की हे मला कसे वाटते\nफ्रेडी विनसेस कॅंटोसला प्रत्युत्तर द्या\nप्रकार डिझाइनरः टॉम कार्नेस, हर्ब लुबालिन आणि मॉरिस फुलर बेंटन\nरचना आणि सर्जनशीलता संदर्भित प्रसिद्ध वाक्ये\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/2022/01/death-of-haribhau-ingole.html", "date_download": "2022-01-28T21:42:06Z", "digest": "sha1:S4A7LV3622YAFM7TX4BOOH7LLTZ77OS7", "length": 4930, "nlines": 65, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "हरिभाऊ इंगोले यांचे निधन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठHingoli newsहरिभाऊ इंगोले यांचे निधन\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\nThe Editor जानेवारी ०५, २०२२\nहिंगोली- तालुक्यातील पळसोना येथील हरीभाऊ इंगोले यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. त्यांचे वय 65 वर्षे होते.\nपळसोना येथील जेष्ठ नागरीक असलेले हरीभाऊ इंगोले हे सामाजिक कामात नेहमीच पुढाकार घेत. त्यांच्या प्रेमळ स्वाभावामूळे त्यांच्या निधनाबाद्दल हळहळ व्यक्त होत आहे. उद्या दि. 06 जानेवारी 2022 रोजी पळसोना येथे सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. ते पळसोना येथील उपसरपंच शिवाजी इंगोले यांचे वडील होत.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinhagadtimes.com/2021/07/Water-scarcity-in-Dhayari-should-be-eliminated.html", "date_download": "2022-01-28T22:52:42Z", "digest": "sha1:ITWEQ5BFTIOWQ4HY7XG6C53T7VMFZ7G5", "length": 15503, "nlines": 107, "source_domain": "www.sinhagadtimes.com", "title": "रायकर मळा येथील बुस्टर पंम्पाचे तात्काळ काम करून धायरीतील पाणी टंचाई दूर करावी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठDhayariरायकर मळा येथील बुस्टर पंम्पाचे तात्काळ काम करून धायरीतील पाणी टंचाई दूर करावी\nरायकर मळा येथील बुस्टर पंम्पाचे तात्काळ काम करून धायरीतील पाणी टंचाई दूर करावी\n0 Team मंगळवार, जुलै ०६, २०२१\nधायरी: धायरी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. खडकवासला धरणाजवळच गाव असून देखील प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे पालिकेला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा उभी करता आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आजही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मागच्याच आठवड्यात धायरीवासियांनी रायकर मळा येथे पाण्याच्या टाकीजवळ आंदोलन केले होते.\nहे पण वाचा, धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'\nइतर भागात मुबलक पाणी पुरवठा होत असताना धायरीला मात्र दोन दिवसातून फक्त अर्धा तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पालिकेला कर भरून देखील आज नागरिकांना पाण्याच्या टँकरसाठी हजारो रुपये भरावे लागत आहेत. हा एक प्रकारे नागरिकांवर अन्याय होत असून त्याची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत आहे\nहे पण वाचा, प्रयेजा सिटी ते पुणे - बंगलोर हायवेला जोडला जाणारा नवीन पुल वाहतुकीस खुला\nधायरी येथील रायकर मळा येथे असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली असता यामध्ये रायकर मळा येथील स्म्शानभूमीजवळ बुस्टर पंम्पाचे काम रखडल्याचे दिसून आले. यामुळे टाकीच्या वाहिन्या सुरु करणे शक्य होणार नाही, त्यामुळे धायरी ग्रामस्थांच्या वतीने मा. सरपंच मा. सौ. आशाताई सुनिल बेनकर यांनी पालिकेच्या अधिक्षक अभियंता (विदयुत) पाणीपुरवठा विभागाच्या मनिषा शेकटकर यांना निवेदन देऊन तात्काळ बुस्टर पंम्प बसवावा अशी मागणी केली. तसेच या परिसरातील सध्य स्थितीतील भीषण पाणीटंचाई याची माहिती देण्यात आली. त्यावर मनिषा शेकटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच पालिकेच्या वतीने बुस्टर पंम्प बसवण्यात येईल असे आश्वासन दिले.\nहे पण वाचा, पुणे तिथे काय उणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाहणीसाठी भाजपचे खासदार, महापौर अन् पदाधिकारी\n२३ गावांचा महापालिका हद्दीमध्ये ४ वर्षापूर्वी समावेश झाला आहे. परंतु अजूनही धायरी परिसरात पाणीटंचाईची समस्या सोडवली गेली नाहीये. धायरी ग्रामपंचायतीने पाण्याच्या टाकी बनवली आहे पण महापालिका प्रशासनाकडून त्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात येत नाहीये, यासाठी धायरी ग्रामस्थांकडून वारंवार अर्ज, विनंती आणि आंदोलने केली जात आहेत पण महानगरपालिका प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेतली जात नाहीये. शेकटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी बुस्टर पंपाचे काम चालू झाल्यानंतरच धायरीकरांची पाणी टंचाई पासून सुटका होईल.\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nशनिवार, ऑगस्ट १४, २०२१\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nशुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nमुंबई: राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे,...\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nपुणे: संपूर्ण पुण्यनगरी बरोबरच हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तसेच सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या ���ामांकित पानशेत धरण कामी आपल्या घरादारांव...\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nपुणे: आंबिल ओढा परिसरात 2019 मध्ये आलेल्या पुराची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी आंबिल ओढ्याच्या मुळ प्रवाहामध्ये कोणतेही बदल करु नयेत अ...\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nकिरकटवाडी: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यांतर्गत नांदेडफाटा ते किरकटवाडी फाटा या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असू...\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nपुरंदर: कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे...\nआयकराच्या विभागाच्या दिवसभराच्या छापासत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया\nपुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केली आहे. त्यात अजित पव...\nअजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार\nसोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कानोसा घेत आहेत. कालपासून उपमुख्यम...\n\"बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार\" महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nवडगाव: गॅस, पेट्रोल व डिझेल ची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीने त्रस्त झालेली जनता, मोद...\nपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nपुणे: आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहत...\nताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन आयोजित मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात संपन्न\nपुणे: ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 या स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/magnus.html", "date_download": "2022-01-29T00:04:56Z", "digest": "sha1:IL5UUXQAW76DPXYYMLWRSHPRGQQZK7F3", "length": 4322, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "magnus News in Marathi, Latest magnus news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nमार्केटमध्ये एन्ट्री घेणार ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; पूर्ण चार्जवर धावणार 121 किमी\nऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबोला आहे. एक आणखी इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये धूम करायाला तयार आहे\n'why i killed gandhi' चित्रपटाच्या अडचणीत वाढ, वाद न्यायालयात\nमोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का\nक्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा\n असे होते न्यूड डान्सचे तीन प्रकार, हातावर शिक्कामारुन दिली जात होती एन्ट्री\nतीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या\n भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण\nसुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून नव्या वादाची कीक\nTRAI कडून टेलीकॉम कंपन्यांना दणका, ग्राहकांची चांदी अखेर लोकांच्या मागणीला यश\nतर तोच निर्णय विधानपरिषदेच्या १२ आमदारांसाठी का नाही अनिल परब यांचा सवाल\nTaarak Mehta मधील अंजली भाभीला पैशासाठी बालपणापासूनच करावं लागलं 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=how-bjp-will-do-in-upcoming-up-electionsPE3998545", "date_download": "2022-01-28T22:54:10Z", "digest": "sha1:BCGFHPVTFXYKJAMFHHJXJU2FFGGPJJET", "length": 31751, "nlines": 153, "source_domain": "kolaj.in", "title": "उत्तर प्रदेशमधे भाजपची कोंडी?| Kolaj", "raw_content": "\nउत्तर प्रदेशमधे भाजपची कोंडी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरवातीला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक चालू होत्या. त्यामधे पंतप्रधान ज्याप्रकारे व्यस्त होते त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. ही दुसरी लाट ओसरण्याआधीच भाजपने आता उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी सुरु केलीय. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश संबंधी एक महत्वाची बैठकही भाजप आणि संघाच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांमधे झाली. त्यामागे कारणही तसंच होतं.\nदुसऱ्या लाटेच्या सुरवातीला उत्तर प्रदेशमधे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपला जबर फटका बसला. समाजवादी पक्ष पहिल्या तर भाजपची दुसऱ्या क्रमांकावर गच्छंती झाली. केवळ आठ महिन्यांनी फेब्रुवारी २०२१ ला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होऊ घातलीय.\nलोकसभा निवडणुकीला बराच अवकाश असला तरी उत्तर प्रदेशची येणारी निवडणूक लोकसभेची 'सेमी फायनल' मानली जाते. उत्तर प्रदेश मधून लोकसभेवर सर्वाधिक ८० खासदार निवडून दिले जातात. त्यामुळेच उत्तर प्रदेश मधून दिल्लीतल्या सत्तेचा रस्ता जातो, असं म्हटलं जातं. भाजपचे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७१ तर २०१९ च्या निवडणुकीत ६२ खासदार निवडून आले.\nहे असं राजकीय महत्त्व असल्यामुळे पंतप्रधानांनी आपला मतदारसंघ २०१४ मधेच वाराणसीला हलवला. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. ४०३ पैकी तब्बल ३१२ जागा एकट्या भाजपने जिंकल्या. पण आता निवडणूक तोंडावर आली असताना भाजपमधे चलबिचल दिसत आहे.\nहेही वाचा : मुंह मे राम, बगल में वोट\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पूर्ण देशालाच फटका बसला. पण उत्तर प्रदेशात त्याची दाहकता सर्वाधिक म्हणावी अशी होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत जास्त मृत्यू झाले. त्यातही बेड, ऑक्सिजन, आवश्यक उपचार न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. उत्तर प्रदेशात तर गंगेत मोठ्या संख्येने मृतदेह तरंगताना दिसले. स्मशानात मृतदेहाच्या दहनासाठी जागा मिळेनाशी झाली. अशी स्थिती प्रामुख्याने केंद्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे उद्भवली.\nजानेवारीमधेच पंतप्रधानांनी कोरोनावर विजय मिळवल्याचं घोषित केलं. लसीकरणाबाबत अक्षम्य दिरंगाई केली. परिणामी 'सी वोटर' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातल्या मतदारांनी कोरोनाच्या गैरव्यवस्थापनाचा दोष केंद्राला दिला. पंतप्रधानांची लोकप्रियताही मोठ्या प्रमाणात घसरली. दुसऱ्या लाटेने देशाला घेरलेलं असताना पंतप्रधानांनी निवडणूक प्रचाराला वेळ देणं लोकांना रुचलेलं नाही.\nउत्तर प्रदेशात तर अपयश दुहेरी आहे. तिथं राज्य सरकारही कोरोना व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरलं. पेशंटना उपचार देण्याऐवजी या पेशंटचे नातेवाईक सोशल मीडियावर मदत मागत होते त्यांच्यावरच कारवाई करण्यात उत्तर प्रदेश सरकार व्यस्त होतं. शेवटी थेट न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. मृत्यूने असं तांडव केलेलं असताना काही महिन्यांत लोक ते विसरण्याची शक्यता नाही.\nतिसऱ्या लाटेचं संकटही समोर आहे. अशा वेळी त्याचा फटका आपल्याला विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, हे सतत निवडणूक केंद्रीच राजकारण करणाऱ्या भाजपच्याही लक्षात आलंय. पंतप्रधानांची लोकप्रियता हा फॅक्टर विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरतो. पण दुसऱ्या लाटेच्या गैरव्यवस्थापनेच्या पार्श्वभूमीवर हा फॅक्टर उत्तर प्रदेशात कितपत प्रभावी ठरेल याविषयी शंका निर्माण झालीय.\nदिल्लीच्या सीमेवर गेली सहा महिने आंदोलक शेतकरी बसून आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांना अनुकूल असणारे कृषी कायदे रद्द करावे अशी त्यांची मागणी आहे. या मागणीला सर्वाधिक मतदारांचा पाठिंबा आहे असा 'सी वोटर' च्या सर्वेक्षणाने दाखवून दिलंय. एकीकडे टीक्री सीमेवर पंजाब-हरयाणाचे शेतकरी आहेत तर गाझीपूर सीमेवर राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम उत्तर प्रदेशातले जाट शेतकरी आहेत.\nहे आंदोलन पोलिसी बळाने हटवण्याचा प्रयत्न सरकारने केला. पण ते आंदोलकांनी हाणून पाडलं. मागच्या तीनही निवडणुकांमधे 'जाट' जातसमूहाने भाजपला पाठिंबा दिला. पण आता त्यांच्यात सरकारविषयी प्रचंड रोष आहे. जवळपास १०० मतदारसंघांवर 'जाट'प्रभाव आहे. ६ महिने होऊनही केंद्र सरकारने अजूनही तोडगा काढलेला नाही. वेळेत तोडगा न काढल्यास त्याचा भाजपला फटका बसेल यात शंका नाही.\nहेही वाचा : ६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त\nआदित्यनाथ यांचा 'गुजरात पॅटर्न'\n२०१७ ची निवडणूक भाजपने ना आदित्यनाथांचा चेहरा पुढे करून लढवली होती ना कुणाला ते मुख्यमंत्री होतील याची कल्पना होती. निवडणुकीनंतर ही केशव प्रसाद मौर्या, मनोज सिन्हा यांच्या नावांची चर्चा होती. पण पंतप्रधानांनी मुख्यमंत्रीपदाची माळ आदित्यनाथ यांच्या गळयात घातली.\nआदित्यनाथ हे नाथपंथीय. गोरखनाथ मंदिराचे महंत. पाच वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी त्यांचा कधीही संबंध नव्���ता. 'हिंदू युवा वाहिनी' ही स्वतंत्र संघटना ते चालवत. त्या माध्यमातून पूर्व उत्तर परदेशातल्या काही भागांमधे त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला.\nअल्पसंख्याकांविषयी बेलगाम, द्वेषपूर्व, चिथावणीखोर भाषा वापरणं यासाठी ते ओळखले जातात. त्यामुळे हे भगवे वस्त्रधारी महंत हिंदुत्वाच्या प्रचार प्रसारासाठी उपयुक्त ठरतील असा पंतप्रधानांचा कयास असावा. 'धार्मिक ध्रुवीकरण' हा भाजपसाठी स्थापनेपासून मूलमंत्र राहिलेला आहे. त्यामुळे देशात एकही विधानसभा निवडणूक अशी नाही जिथं आदित्यनाथांनी प्रचाराला जाऊन धार्मिक ध्रुवीकरणाचं गाणं गायलं नाही.\nआदित्यनाथ यांची नेतृत्वशैली मनमानी स्वरूपाची आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवलंय. सर्व निर्णयांचं केंद्रीकरण मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे. आदित्यनाथ नोकरशाहीवर अधिक अवलंबून आहेत. सहकाऱ्यांना डावलून फक्त नोकरशाहीच्या माध्यमातून सरकार चालवणं आणि राजकारण करणं हा 'गुजरात पॅटर्न' ते राबवत आहेत. त्यांच्याविरोधात उघडपणे बोलण्याची पक्षातल्या कोणामधेही हिंमत नाही.\nदुसरीकडे 'ठाकूरराज' सुरु असल्याची पक्षाअंतर्गत चर्चा आहे. उत्तर प्रदेश सारख्या अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या राज्यात जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. पण आदित्यनाथ ज्या ठाकूर जातीतून येतात त्या जातीचं सरकारमधे वर्चस्व निर्माण झालंय. त्याविषयी इतका रोष आहे की १२ टक्के मतदार असलेल्या ब्राह्मण जातसमूहाचा पाठींबा भाजप गृहीत धरतं त्या समूहातूनही विरोध होऊ लागला आहे.\nअगदी गँगस्टर विकास दुबे एनकाऊंटरकडे पण जातीय चष्म्यातून पाहिले गेले. एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, कलराज मिश्र हे उत्तर प्रदेशातल्या ब्राह्मण जातीतून आलेले मोठे नेते होते. आज त्या उंचीचा कोणी नेता भाजपमधे नाही. रिटा बहुगुणा जोशी या आयात नेत्या त्या तोडीच्या नाहीत.\nत्यामुळेच चार दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद या काँग्रेस नेत्याला भाजपने आयात केले आहे. हे तेच नेते आहेत ज्यांनी 'ब्राह्मण चेतना परिषद' ची स्थापना करून आदित्यनाथ यांच्या ब्राह्मणविरोधी धोरणाविरुद्ध जोरदार प्रचार सुरु केला होता.\nते भाजपसाठी कितपत उपयुक्त ठरतील याविषयी शंका आहे पण केंद्रीय नेतृत्वाने 'आपत्ती निवारणाला'��ुरवात केली आहे हे यातून लक्षात येतं. याशिवाय जाट, पासी, राजभर अशा भाजपच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या जातसमुदायांमधेही 'ठाकूरराज' विषयी नकारात्मक भावना आहे. या बिघडत चाललेल्या समीकरणाचा भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nहेही वाचा : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १\nकाही कल्याणकारी योजना आणि विकासाचा झगमगाट दर्शवणारे मोठे प्रकल्प हा भाजपचा विकास दाखवण्याचा फॉर्मुला आहे. त्यातही आदित्यनाथ अयशस्वी झालेले दिसतात. त्यामुळेच पंतप्रधांनांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळापासून त्यांचे विश्वासू असणारे आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांना पाच महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावून उत्तर प्रदेशाला पाठवून दिलं.\nत्यांना उपमुख्यमंत्री करण्याची पंतप्रधानांची योजना होती. जेणेकरून शर्मा यांच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांनाच उत्तर प्रदेशाच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवता यावं आणि विकासकामं मार्गी लावता यावीत अशी त्यामागची भूमिका होती. त्या हेतूने त्यांना विधान परिषदेवर आमदार करण्यात आलं. पण आदित्यनाथांनी शर्मा यांना उपमुख्यमंत्री करायला आडकाठी आणलीय.\nशर्मांची साधी भेट घ्यायलाही ते तयार नाहीत. राज्यपाल आनंदीबेन पटेल, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे,भाजपचे संघटनात्मक सचिव बी एल संतोष अशा सर्वांनी आदित्यनाथांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे पण आदित्यनाथांनी पंतप्रधानांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.\nआदित्यनाथ म्हणतायत पुन्हा येणार\nगेल्या ७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडतंय की, भाजपमधल्या कोणीतरी मोदींना उघडउघड शह देत आहे. इतर कोणी मुख्यमंत्री असता तर काही मिनिटांमधे पंतप्रधानांनी उचलबांगडी केली असती. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सर्व आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय.\nआदित्यनाथ यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय. या सर्व घडामोडी घडत असताना आदित्यनाथांनी एका मुलाखतीत निवडणूका आपल्याच नेतृत्वाखाली होतील असंही जाहीर केलंय.\nआदित्यनाथांनी केंद्रीय नेतृत्वाची पुरती कोंडी केली आह��. शर्मा यांचं काय होणार हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे. मोदींच्या सर्वशक्तिमान या प्रतिमेला मात्र तडा गेला आहे हे निश्चित.\nतर लोकसभा निवडणुकीचा रस्ता बिकट\nकमजोर आणि दिशाहीन विरोधी पक्ष, राम मंदिर, ईडी, सीबीआयचे छापे, विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोडणं, अमर्याद संसाधनं, धार्मिक ध्रुवीकरणाचा खेळ, अनुकूल निवडणूक आयोग अशी दुसरीकडे स्थिती असताना भाजप उत्तर परदेशात पूर्ण ताकदीने काम करेल यात शंका नाही. पण आज भाजपची उत्तर प्रदेशात राजकीय कोंडी झालीय हेही तितकंच खरं.\nकोरोनामुळे झालेले मृत्यू, अर्थव्यवस्थेची उडालेली शकलं याला भाजप घाबरत नाही. उत्तर प्रदेशात पुन्हा विजय मिळाला तर २०२४ आपल्याच खिशात आहे हा निष्कर्ष काढून भाजप मोकळी होईल. पण जर उत्तर प्रदेश हातातून निसटलं तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा रस्ता भाजपसाठी बिकट असेल हे निश्चित.\nमोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय\nनेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं\nदाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा\nमिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nमुख्यमंत्री बदलाच्या राजकारणामागे भाजपचं हाय कमांड कल्चर\nमुख्यमंत्री बदलाच्या राजकारणामागे भाजपचं हाय कमांड कल्चर\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nयेडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामागचं उघड गुपित\nहिमंता बिस्वा सरमा: सत्तेच्या महत्त्वाकांक्षेनं त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या\nहिमंता बिस्वा सरमा: सत्तेच्या महत्त्वाकांक्षेनं त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या\nआसाममधे ‘कांटे की टक्कर’ होणार हे नक्की\nआसाममधे ‘कांटे की टक्कर’ होणार हे नक्की\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/uninterrupted-water-supply/", "date_download": "2022-01-28T23:20:28Z", "digest": "sha1:OVKIIPLCP6RMGUUCCRWFDSW55NLHDBIG", "length": 3789, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "uninterrupted water supply Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nशहराला अखंडीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी स्वयंचलीत यंत्र\nऔरंगाबाद : गणेशोत्सवानंतर जायकवाडी येथे शहराला पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पाणी उपशाचे स्वयंचलित संयंत्र बसविले जाणार आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2022-01-28T23:10:50Z", "digest": "sha1:CSV2PDL53DKRWWT5XPHLXNXJKHPWFUHV", "length": 2956, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "यशवंतपूर रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयशवंतपूर हे बंगळूर महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत असलेले यशवंतपूर स्थानक बंगळूर सिटी रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उघडण्यात आले.\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nसध्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस तसेच उत्तरेकडून बंगळूरात येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या यशवंतपूरपर्यंतच धावतात.\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-clothes-from-spiritual-perspective/?add-to-cart=2327", "date_download": "2022-01-28T22:56:47Z", "digest": "sha1:JVWSQCBR7EN3FWURIUYVPCIYVTDPFYJP", "length": 16774, "nlines": 371, "source_domain": "sanatanshop.com", "title": "कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ? – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t केसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय\t1 × ₹130 ₹117\n×\t केसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय\t1 × ₹130 ₹117\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “केसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय” has been added to your cart.\nHome / Marathi Books / आनंदी जीवनासाठी अध्यात्म / आचारधर्म\nकपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत \nइतरांनी वापरलेले कपडे का वापरू नयेत \nसुती किंवा रेशमी कपडे का परिधान करावेत \nअध्यात्मदृष्ट्या कपड्यांची शिवण कशी असावी \nकृत्रीम धाग्यांपासून तयार केलेले व काळ्या रंगाचे कपडे का वापरू नयेत \nसण, शुभदिन आणि धार्मिक विधी अशा दिवशी नवीन वस्त्राची घडी का मोडावी \nसात्त्विकतेच्या दृष्टीने ��पड्यांचे रंग नि त्यांवरील कलाकुसर कशी असावी अन् त्यांचे महत्त्व काय \nयांविषयी मौलिक विवेचन करणारा ग्रंथ \nकपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत \nप.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू सौ. अंजली मुकुल गाडगीळ, कु. मधुरा भिकाजी भोसले आणि सौ. रंजना गौतम गडेकर\nBe the first to review “कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत \nमुंडू (लुंगीसारखे वस्त्र) यापेक्षा धोतर श्रेष्ठ असण्यामागील शास्त्र\nबिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग \nस्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र\nभोजनाच्या वेळचे आणि नंतरचे आचार \nआयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून व्यायामापर्यंतच्या कृती\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://anandkshan.blogspot.com/2007/11/http.html", "date_download": "2022-01-28T23:10:10Z", "digest": "sha1:X2M2CBJEKCVAMNQV4J4U4XTQFXKJVG3L", "length": 7567, "nlines": 189, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nमलाही आता राहवत नाय,\nसूरात सूर मिसळत जाय,\nकसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय \nतुही बेचैन सांगू लागलाय,\nकसा निघेल इथुन पाय,वेड लागलंय नाहीतर काय \nइष्काच्या दुनियेत शिरलो काय,\nकवितेवर कविता सुचत जाय,\nकाही नाही त्यात तुझ्याशिवाय,\nआहे का याला काही उपाय,\nकसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय \nअचानक तू येतेस काय,\nमला मिठीत घेतेस काय,\nघुसळून निघतात भावना सार्या,\nकसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय \nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/03/19/ration-card-mera-app-mahiti-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:30:40Z", "digest": "sha1:I3BVSCM2CKOWAOU5FZ2544H25PA6ZVYV", "length": 7667, "nlines": 98, "source_domain": "spreaditnews.com", "title": "✅ आता रेशन साठीच्या रांगेला पूर्णविराम; सरकारकडून ‘मेरा रेशन ॲप’ लाँच! – Spreadit", "raw_content": "\n✅ आता रेशन साठीच्या रांगेला पूर्णविराम; सरकारकडून ‘मेरा रेशन ॲप’ लाँच\n✅ आता रेशन साठीच्या रांगेला पूर्णविराम; सरकारकडून ‘मेरा रेशन ॲप’ लाँच\nरेशन कार्ड आणि त्याद्वारे मिळणारे धान्य हे अनेकदा डोकेदुखी ठरू शकते. बऱ्याच लोकांची सतत बदली होत असते, आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रेशन कार्ड वर धान्य मिळेलच असे नाही. अनेक लोकांची परिस्थिती तेवढी चांगली नसते म्हणून, ते देखील स्वस्त धान्य दुकान म्हणजेच रेशनच्या धान्यावर अवलंबून असतात.\nरेशनच्या रांगेत उभे राहायचे या गोष्टीचा कंटाळा किंवा त्यातून होणारा त्रास यामुळे अनेक जण रेशन दुकानावर जाणेच टाळतात. यातून अनेकदा काळाबाजार होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीला आता पूर्णविराम लागणार आहे. सरकारने मेरा रेशन आता लॉन्च केले आहे. हे ॲप डाउनलोड कसे करायचे आणि कसे वापरायचे जाणून घेऊया\nसगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअरवर जावं.\nसर्च बॉक्समध्ये मेरा रेशन ॲप असं सर्च करावं.\nआलेल्या सर्च रिझल्ट्समधून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावं.\nत्यानंतर ते ॲप ओपन करावं.\nस्वतःचे रेशन कार्ड डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करावं.\n‘मेरा रेशन’ चे फायदे\nसातत्याने बदली, स्थलांतर होणाऱ्या व्यक्तींना सर्वांत जास्त उपयुक्त\nरेशन दुकानाबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.\nरेशन कार्डधारक या ॲपद्वारे स्वतःच्या सूचनाही सांगू शकतात.\nरेशन धान्य घेण्यासंदर्भातली सगळी माहिती मिळेल.\nकिती, कोणतं धान्य कधी मिळणार आहे, याचीही माहिती मिळेल.\nसर्वांना सहज रेशन धान्य उपलब्ध होईल.\nमेरा रेशन ॲपद्वारे लोकांना त्यांच्यापासून सर्वांत जवळ असलेल्या रास्त धान्य दुकानाची माहिती मिळेल. तसंच आपली पात्रता, अलीकडे केलेले व्यवहार वगैरे माहितीही त्यातून मिळू शकेल. सध्या हे ॲप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच ते आणखी 14 भाषांमध्ये उपलब्ध केलं जाणार आहे.\n🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या\nतुमच्या या सवयी तुम्हाला बरबाद करतील, आजच व्हा सावध\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiantechmarathi.in/2021/02/Lahan-mule-aani-mobile.html", "date_download": "2022-01-28T22:00:22Z", "digest": "sha1:Q66N63NK5IEDIWDTSP6U72OXDBEDGYLF", "length": 18517, "nlines": 70, "source_domain": "www.indiantechmarathi.in", "title": "मोबाइल आणि बालपण - मोबाईलचे व्यसन मुलांवर होणारे दुष्परिणाम", "raw_content": "\nमोबाइल आणि बालपण - मोबाईलचे व्यसन मुलांवर होणारे दुष्परिणाम\nbyGanesh Sawant • फेब्रुवारी २४, २०२१\nमित्रांनो या आधुनिक डिजिटल, विकास आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे असा एकही व्यक्ती नसेल जो मोबाईल वापरत नसेल. एका क्षणासाठी कोणालाही मोबाईल हा स्वतः पासून दूर करायचा नाही अशी गरज बनला आहे. याच आपल्या मोबाईल वापराच्या परिणामामुळे लहान मुलांना देखील मोबाईल ची सवय आणि व्यसन लागले आहे.\nमोबाइल आणि बालपण - मोबाईलचे व्यसन मुलांवर होणारे दुष्परिणाम\nजेव्हा लहान मुले रडतात तेव्हा त्यांना चूप करण्यासाठी पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात. काही तर लहान मुलांच्या हातात मोबाईल असल्याशिवाय मुलं जेवायला बसत नाहीत. खरं तरं लहान मुलांना येथून मोबाईलची सवय लागते. पण हि सवय पुढे चालून इतकी वाढते की, मुलांवर याचे शारीरिक आणि मानसिक समस्यांचे हानिकारक मोबाईलचे परिणाम होऊ लागतात. तर या पोस्टमध्ये लहान मुले आणि मोबाईल या विषयावर म्हणजे मुलांवर होणारे मोबाईल चे दुष्परिणाम, मोबाईलचे व्यसन आणि अतिवापर कसा कमी करता येईल याबद्दल जाणून घेऊया...\nलहान मुले आणि मोबाईल\nलहान मुले मोबाईलकडे का आकर्षित होतात\nलहान मुले मोबाईलकडे आकर्षित होण्याचे कारण\nलहान मुलांना कार्टून्स का आवडतात कारण तज्ञांच्या मते 6-महिन्यांचे बाळ वेगवेगळे चित्र आणि रंग पाहून आकर्षित होतात. यामुळेच मोबाईलकडे मुलांचा कल वाढतो. मोबाईलमधून निघणारा प्रकाश आणि त्यावर दिसणारी चित्रे मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. त्याच वेळी, मोबाइलच्या आवाजामुळे मुलांमध्ये याबद्दल जाणून घेण्यास आणि स्पर्श करण्यास उत्सुकता निर्माण होते.\nलहान मुलांना मोबाईलची सवय आणि व्यसन लागण्याचे कारण\n▪️ प्रेम आणि आपुलकीमुळे मुलांना मोबाईल देणे.\n▪️‍ रडणार्या मुलांना मोबाईल फोन देऊन त्यांचे मनोरंजन करणे.\n▪️ त्यांना खाण्यासाठी मोबाइल देण्याचा लोभ.\n▪️ मुलांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आणि मुलांना विशेष काम करण्यासाठी मोबाईल देऊन मुलांचे मनोरंजन करणे.\nमुलांवर होणारे मोबाईल चे दुष्परिणाम\nमुलांमध्ये मोबाइल फोन वापरण्याचे बरेच दुष्परिणाम आहेत, त्यातील काही आम्ही आपल्याला सांगणार आहोत.\n▪️ मोबाइल फोनमधून निघणारी रेडिएशन बर्‍याच मुलांसाठी खूप हानिकारक मानली जाते. कारण यामुळे चिंताग्रस्त गंभीर प्रकारची समस���या उद्भवली आहेत.\n▪️ मुलांना लवकर चष्मा लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि कोरडेपणा यांसारख्या समस्या होत आहेत.\n▪️ शारीरिक व्यसन: आपण भौतिक ऑब्जेक्टला फिजिकलॉजिकल अ‍ॅडक्शनची समस्या म्हणू शकतो. साध्या शब्दांत सांगायचे तर याला व्यसन म्हणणे चुकीचे ठरणार नाही. खरं तर, लहानपणापासूनच ज्या मुलांच्या हातात मोबाइल फोन आहेत त्यांना याची सवय लागते. यामुळे ते नेहमीच मोबाइलमध्ये व्यस्त असतात आणि त्यांना खाण्यापिण्याचा आणि झोपण्याचा होश नसतो.\n▪️ मोबाइल फोनचा एक दुष्परिणाम म्हणजे मुलांचा मानसिक विकास प्रतिबंधित होऊ शकतो. मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांचे कोणत्याही कामात लक्ष राहत नाही. त्याच वेळी, मुलं लोकांशी सामाजिक आणि व्यावहारिकदृष्ट्या संपर्क साधू शकत नाही. सांगायचे एवढेच की, मुलांच्या वयानुसार त्यांचा जो विकास व्हायला पाहिजे होता त्यात कुठेतरी कमतरता येते.\nवाचा ➡️मोबाईल नसता तर निबंध\n इंटरनेट चे फायदे व तोटे\n➡️सोशल मीडिया म्हणजे काय\n▪️ मुले मोबाईलवर गेम खेळतात. नविन गोष्टी पाहतात शिकतात. आजकाल तर कार्टून आणि इतर कार्यक्रम मोबाइलवरही उपलब्ध आहेत. यामध्ये अधिक रूचि असल्यामुळे मुलं रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. याच कारणामुळे मुलांना झोप न येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.\n▪️ मुलांनी वारंवार मोबाइल फोन वापरल्याने त्याच्या वागण्यातही बदल होऊ शकतो. तज्ञांच्या मते असे मानले जाते की, मोबाईलचे व्यसन मुलांना इतर कोणत्याही कामात लक्ष घालू देत नाही. अशा परिस्थितीत जर आपण त्याच्याकडून मोबाइल ताबडतोब घेतला तर कदाचित असे होईल की, त्यांना आपल्याप्रती नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. बऱ्याचदा ते चिडचिड करतील किंवा रागावतील. काही मुलं तर रडतील आणि जेवण पण करत नाहित.\n▪️ मुलांच्या मोबाईल वापरासंदर्भात असेही पुरावे आहेत की, मुलांमध्ये मोबाईलचा अधिक वापर केल्यास राग आणि डिप्रेशन यांसारखी समस्या देखील उद्भवू शकते.\n▪️‍ बर्याच प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, मोबाईल च्या अति वापरामुळे मुलांना डोकेदुखी सारखी समस्या निर्माण होते.\n▪️ आजकाल अनेक मुलांमध्ये वजन कमी होणे, लठ्ठपणा, कुपोषण यांसारख्या समस्या वाढत आहेत. याशिवाय, जेवण करताना फोन पाहणे आणि गेम खेळण्याच्या व्यसनामुळे अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर, हायपरॅक्टिव्हिटी आणि स��लीप डिसऑर्डरसारखे आजार मुलांच्या जवळ येत आहेत.\nमुलांना मोबाईलच्या व्यसनापासून कसे मुक्त करावे\nया विशेष गोष्टींना वापरून मुलांमधून मोबाईलचे व्यसन दूर केले जाऊ शकते.\nमुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होण्याचे मार्ग\n▪️ जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO यांचे म्हणणे आहे की आजच्या काळात मुलांना मोबाईल फोनपासून पूर्णपणे दूर ठेवता येत नाही. परंतु जर मुलांना फोनपासुन दूर करायचे असेल तर पालकांनी मुलांना इतर खेळांमध्ये व्यस्त ठेवले पाहिजे.\n▪️ पालकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. जर आईने मोबाईलसाठी किंवा इतर कशासाठी नकार दिला असेल तर वडिलांनीही नकार द्यावा. अन्यथा मुलांना माहिती होईल की आपण कोणाकडे काय मागावे.\n▪️ मुलांचे इमोशनल नाटक सहन करू नका. आपल्या उत्तरात किंवा मतांमध्ये सुसंगत रहा. एका दिवशी ‘नाही’ आणि दुसर्‍या दिवशी ‘होय’ असे म्हणू नका. जर मुले रडायला लागल्यास, लक्ष देऊ नका. नंतर थोड्या वेळाने प्रेमाने समजावून सांगा.\n▪️ शक्यतो मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. कारण असे आहे की यावेळी मुलांना पालकांचे सर्वात जास्त प्रेम आणि आपुलकीची आवश्यकता असते. आपल्या सोबत राहिल्याने मुलं मोबाईल पासून आपोआप दूर होतील.\n▪️ मुलांचे मनोरंजन करण्यासाठी मोबाईलऐवजी खेळणी वापरा. शक्य असल्यास, त्यांना काही पाळीव प्राणी आणा. कारण असं केल्याने ते मोबाईल पासून तर दूर होतीलच पण त्यांच्यामध्ये भावनिक सुधार देखील होईल.\n▪️ मुलांसमोर मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करू नका. असे केल्याने त्यांचा मोबाईलकडे जाणारा कल आणि इच्छा कमी होईल.\n▪️ इंटरनेटवर काही चांगले आणि माहिती देणारे असल्यास ते पाहण्यासाठी एक वेळ सेट करा आणि बसून पहा. आपण स्मार्ट टीव्ही वापरू शकता, यामुळे डोळे आणि स्क्रीन यांच्यामधे अंतर राहील.\nजगातील प्रत्येक तंत्रज्ञान किंवा डिव्हाइसप्रमाणे मोबाइलचे देखील फायदे आणि नुकसान आहेत. आजच्या काळात, स्मार्टफोन खरोखर एक शक्तिशाली डिव्हाइस आहे आणि यामुळे मुलांना बरेच काही शिकायला मिळते. परंतु मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे देखील दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. परंतु या गोष्टींच्या वापरावर संयम ठेवल्याने नक्कीच मुलांचे कल्याण आणि संपूर्ण जीवन चांगले होईल.\nमला आशा आहे की, आपल्याला लहान मुले आणि मोबाईल या विषयावर म्हणजे मुलांवर ह���णारे मोबाईल चे दुष्परिणाम, मोबाईलचे व्यसन आणि अतिवापर कसा कमी करता येईल याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना हि पोस्ट शेअर करायला विसरू नका. ☺️\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🏻\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nआज आपण पाहता की इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त तंत्रज्ञाना विषयी माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ब्लॉग तयार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/56647-new-corona-patients-found-in-maharashtra-on-2-may-64399", "date_download": "2022-01-28T23:18:14Z", "digest": "sha1:EMH3CJXHNZASORT6RROQWKIK2LVOLALP", "length": 6881, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "56647 new corona patients found in maharashtra on 2 may | दोन आठवड्यानंतर राज्यात रुग्णसंख्या ६० हजारांखाली", "raw_content": "\nदोन आठवड्यानंतर राज्यात रुग्णसंख्या ६० हजारांखाली\nदोन आठवड्यानंतर राज्यात रुग्णसंख्या ६० हजारांखाली\nराज्यात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५ चाचण्यांपैकी ४७ लाख २२ हजार ४०१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nराज्यात दोन आठवड्यानंतर कोरोना रुग्णांचा आकडा ६० हजारांच्या खाली आला आहे. रविवारी ५६ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ६६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nरविवारी ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४. ३१ टक्के झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १. ४९ टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत ७० हजार २८४ रुग्णांचे प्राण दगावले आहेत.\nराज्यात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५ चाचण्यांपैकी ४७ लाख २२ हजार ४०१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर, राज्यात सध्या ३९ लाख ९६ हजार ९४६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २७ हजार ७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार\nमुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई; १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त\nमुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट\n'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/goa-assembly-election-2022-sanjay-raut-said-shivsena-contest-election-in-goa-and-uttarpradesh/384941/", "date_download": "2022-01-28T21:30:06Z", "digest": "sha1:RRBQ2DTNAOFO6HLLGDDGGTJO654T2YVO", "length": 15006, "nlines": 141, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Goa Assembly Election 2022 sanjay raut said shivsena contest election in goa and uttarpradesh", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Assembly Election 2022 : गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयत्न तर २ राज्यात शिवसेना...\nAssembly Election 2022 : गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयत्न तर २ राज्यात शिवसेना निवडणूक लढणार, संजय राऊतांचे वक्तव्य\nगोव्यात महाविकास आघाडीसारखा एकादा प्रयोग व्हावा असे आमचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचारात आहे. काँग्रेसनंही आमच्यासोबत राहावं यासाठी गोव्यात जाऊन प्रयत्न केले आहेत. परंतु जागा वाटप करण्यामध्ये अडचणी आहेत.\n'वाईन म्हणजे दारु नव्हे' विक्री वाढली तर शेतकऱ्यांना फायदा होईल, संजय राऊतांचे वक्तव्य\nदेशातील ५ राज्यांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकांच्या प्रचारसभा, रॅली आणि पदयात्रांवर बंदी आणली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूका लढवण्याबाबत तयारी सुरु करण्यात आली आहे. गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयत्न सुरु असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. तर गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. देशातील कोरोना संपला असल्याचे निवडणूक आयोगाला वाटत असल्यामुळे निवडणुका घोषित केल्या असल्याचा खोचक निशाणाही संजय राऊतांनी लगावला आहे.\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली आहे. राऊत म्हणाले की, देशात कोरोना नष्ट झाला, जाहीर सभामधून वाढणार नाही असा टोला राऊतांनी लगावला आहे. जाहीर सभा, प्रचारावर, मिरवणूकांवर त्यांनी काही बंधने घातली आहेत ती सगळ्यांसाठी असायला पाहिजेत. आम्ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ते पाहिले आहे. दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असताना सगळ्या राजकीय पक्षांनी लाटेवर अरुढ होऊन कसे प्रचार केले. विशेषता पंतप्रधान, प्रमुख नेत्यांनी मोठ्या सभा घेऊ नये याचे त्यांनी पालन केले पाहिजे आणि पंतप्रधानांनी आदर्श घालून दिला पाहिजे असे राऊत म्हणाले आहेत.\nशिवसेना गोव्यात निवडणूक लढवणार\nसंजय राऊत म्हणाले की, शिवसेना गोव्यात आणि युपीत निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार प्रतयत्न सुरु आहे. इतर प्रमुख पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. त्यांचे पोस्टर दिसत आहेत तसे शिवसेनेचे काही दिसत नाही. पण शिवसेनेची भूमिका सगळ्यांपर्यंत जात आहे. कार्यकर्ते आहेत ते निवडणूका लढत असतात त्यांच्यामागे उभे राहणे आमचे काम असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.\nगोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयत्न\nगोव्यात महाविकास आघाडीसारखा एकादा प्रयोग व्हावा असे आमचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचारात आहे. काँग्रेसनंही आमच्यासोबत राहावं यासाठी गोव्यात जाऊन प्रयत्न केले आहेत. परंतु जागा वाटप करण्यामध्ये अडचणी आहेत. काँग्रेसला असं वाटत आहे की, गोव्यात सत्तेवर येतील तर त्यांना शुभेच्छा देतो. भाजपला थांबवण्याची ताकद कोणाकडे असेल तर त्यांनी सत्तेत यावे. जर त्यांना वाटत असेल मोठ्या राज्यातही सत्तेवर येतील तर त्यांनी जावं आम्ही वेगळ्या मार्गाने जाऊ अस विधान राऊतांनी केलं.\nप्रमोद सावंतांवर राऊतांचा पलटवार\nगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवसेनेचा गोव्यात एकही सरपंच नाही असे विधान केलं होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. कधीकाळी भाजपचाही सरपंच नव्हता आणि साधा पंचही नव्हता. त्यांना माहिती असेल श्रीपाद नाईक जेव्हा काम करत होते तेव्हा काहीच नव्हते. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष फोडून त्यांनी पंच बनवला आहे. सरपंच असल्याचा नसल्याचा काही फरक पडत नाही. आम्ही पहिले विधानसभेतील जागा जिंकू मग सरपंच आपल्या आप येतील. मतांची विभागणी व्हावी यासाठी भाजपने काही विरोधी पक्षातील लोकांना हाताशी धरलंय का अशी शंका यायला लागली आहे. विरोधी पक्षांना जाणीपूर्वक लढणं गरजेचे आहे. त्यांनी एकत्रपणे निवडणूक लढायला पाहिजे. गोव्यातील लोकांच्या मनात संताप आहे. विरोधकांमध्ये एक्य नसल्यामुळे भाजपला फायदा होत आहे असे संजय राऊत म्हणाले.\nहेही वाचा : Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nशिवसेनेला हवीय स्वबळावर सत्ता; टार्गेट १५०\nBlog: ‘बुलेटवर बसून हॉस्पिटल गाठले, कोरोनातून बरा होऊन बुलेटनेच घरी आलो’\nMumbai Pune Highway : सुकलेल्या झाडांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर अपघाताची शक्यता\nनाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याची अंमबजावणी सुरु\nनाशिक जिल्हा @1320; चार चिमुकल्यांसह मनमाडमध्ये १५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/business-idea-start-this-side-business-for-only-rs-10000-you-will-earn-bumper/", "date_download": "2022-01-28T23:56:15Z", "digest": "sha1:AY3HBKTUZSI66Z5Q5SMWYN64YM5NMQXP", "length": 14130, "nlines": 110, "source_domain": "mhlive24.com", "title": "Business Idea: Start This Side Business For Only Rs. 10,000, You Will Earn Bumper Buisness Idea : फक्त 10,000 रुपयांमध्ये सुरू करा हा साईड बिझनेस, कराल बंपर कमाई", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/Buisness Idea : फक्त 10,000 रुपयांमध्ये सुरू करा हा साईड बिझनेस, कराल बंपर कमाई\nBuisness Idea : फक्त 10,000 रुपयांमध्ये सुरू करा हा साईड बिझनेस, कराल बंपर कमाई\nBuisness Idea :- आजकाल लोक नोकरीसोबतच कमाई वाढवण्यासाठी विविध उपाय करतात. काही लोक आपली कमाई गुंतवणुकीद्वारे वाढवतात तर काहीजण साइड बिझनेसद्वारे कमाई वाढवतात.\nजर तुम्ही नोकरीसोबतच काही अतिरिक्त कमाई करण्याचाही विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही चांगल्या कल्पना देत आहोत, ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत दरमहा लाखो रुपये घरात बसून सहज कमवू शकता.\nहे असे व्यवसाय आहेत, ज्यांचे मार्केटिंग ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे केले जाऊ शकते आणि भरपूर नफा मिळवू शकतो.\nखडू बनवणे हा एक व्यवसाय आहे ज्यासाठी खूप कमी गुंतवणूक आवश्यक आहे. तुम्ही घरबसल्या सहज सुरू करू शकता. सर्व शाळा, महाविद्यालयात खडू आवश्यक असतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. खडू बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. तुम्ही फक्त 10,000 रुपयांपासून ते सुरू करू शकता. यामध्ये पांढऱ्या खडूने रंगीत खडूही बनवता येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की खडू मुख्यतः प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवले जातात. ही पांढऱ्या रंगाची पावडर आहे. ही एक प्रकारची चिकणमाती आहे जी जिप्सम नावाच्या दगडापासून तयार केली जाते.\nसध्या बाजारात बिंदीची मागणी खूप वाढली आहे. पूर्वी केवळ विवाहित महिलाच बिंदी लावत असत, मात्र आता मुलींनी बिंदी लावण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. इतकंच नाही तर परदेशातील महिलाही बिंदी घालू लागल्या आहेत. अशा स्थितीत त्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. फक्त 12,000 रुपये गुंतवून घरात बसून बिंदी बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येतो.\nलिफाफे बनवणे हा अतिशय सोपा आणि स्वस्त व्यवसाय आहे. हे कागद किंवा कार्ड बोर्ड इत्यादीपासून बनवलेले उत्पादन आहे. हे मुख्यतः पॅकेजिंगसाठी वापरले जाते. ज्याचा उपयोग कागदपत्रे, ग्रीटिंग कार्ड इत्यादी गोष्टींच्या पॅकेजिंगसाठी केला जातो. हा सदाबहार व्यवसाय आहे. म्हणजेच या व्यवसायात दर महिन्याला कमाई असेल.\nजर तुम्ही घरातून हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला 10,000 ते 30,000 रुपये गुंतवावे लागतील आणि जर तुम्ही मशीन लावून लिफाफे बनवले तर त्यासाठी तुम्हाला 2,00,000 ते 5,00,000 रुपये गुंतवावे लागतील.\nकाळानुरूप या व्यवसायात बरेच बदल झाले आहेत. पूर्���ी दिवे गेल्यावर मेणबत्त्या वापरल्या जात होत्या, आता वाढदिवस, घरे, हॉटेल्स सजवण्यासाठी त्याचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत मेणबत्त्यांची मागणी खूप वाढली आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही 10,000 ते 20,000 रुपयांची गुंतवणूक घरी बसून करू शकता.\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडक��प क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-first-aid-training-saving-the-critical-victim-s-life/?add-to-cart=4533", "date_download": "2022-01-28T22:20:58Z", "digest": "sha1:J5KCI47SVQ7ARQNI5ORF5VKHHKTM4QIL", "length": 17730, "nlines": 366, "source_domain": "sanatanshop.com", "title": "रोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t शारीरिक, मानसिक एवं आध्यात्मिक पीडाका उपाय ‘बिन्दुदाब (एक्यूप्रेशर)’\t1 × ₹110 ₹99\n×\t शारीरिक, मानसिक एवं आध्यात्मिक पीडाका उपाय ‘बिन्दुदाब (एक्यूप्रेशर)’\t1 × ₹110 ₹99\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “शारीरिक, मानसिक एवं आध्यात्मिक पीडाका उपाय ‘बिन्दुदाब (एक्यूप्रेशर)’” has been added to your cart.\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nरोगीके प्राणोंकी रक्षा ए���ं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार\nआगामी भीषण आपातकालके लिए संजीवनी सिद्ध होनेवाली सनातनकी ग्रन्थमाला…\nप्रस्तुत ग्रन्थमें गम्भीर स्थितिके रोगीकी प्राणोंकी रक्षा हेतु उपयोगकी जानेवाली AB-CABS इस प्राथमिक उपचार पद्धतिका विवेचन किया है ग्रन्थमें सम्बन्धित रोगोंके कुछ लक्षण भी बताए हैं ग्रन्थमें सम्बन्धित रोगोंके कुछ लक्षण भी बताए हैं ग्रन्थमें लक्षण यह शब्द रोगीद्वारा बताए गए अथवा रोगीके विषयमें बताई गई समस्याएं (Symptoms), साथ ही रोगीकी जांच करते समय पाए गए रोगके चिह्न (Signs)ऐसे दो अर्थमें उपयोग हुए हैं ग्रन्थमें लक्षण यह शब्द रोगीद्वारा बताए गए अथवा रोगीके विषयमें बताई गई समस्याएं (Symptoms), साथ ही रोगीकी जांच करते समय पाए गए रोगके चिह्न (Signs)ऐसे दो अर्थमें उपयोग हुए हैं ग्रन्थमें आवश्यकस्थानोंपर मूलभूत सैद्धान्तिक जानकारी संक्षेपमें देनेके साथ-साथ सम्बन्धित रोग अथवा आकस्मिक दुर्घटना रोकनेके बचावात्मक उपाय भी दिए हैं \nरोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार quantity\nसद्गुरु (डॉ.) चारुदत्त प्रभाकर पिंगळे, एम.एस. (ई.एन.टी.) एवं डॉ. दुर्गेश शंकर सामंत, एम.डी. (मेडिसिन)\nBe the first to review “रोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार” Cancel reply\nहथेली एवं तलवे के बिन्दुओं पर दबाव ( रिफ्लेक्सोलॉजी )\nआयुर्वेदानुसार आचरण कर बिना औषधियाेंके निरोगी रहें \nशारीरिक विकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार\nविकारानुसार नामजप-उपचार (देवताओंका जप, बीजमन्त्र, अंकजप इत्यादि)\nनिराशा, मनोग्रस्ति आदि मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे ��ंगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD/", "date_download": "2022-01-28T22:50:22Z", "digest": "sha1:E6O6UAFE2V4KMDAW6KMYLXEXMGOEJZXN", "length": 20695, "nlines": 182, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "एकाचं आजारपण, दुसऱ्याचा लाभ", "raw_content": "\nएकाचं आजारपण, दुसऱ्याचा लाभ\nआताशा विदर्भातल्या अनेकांनी, आणि त्यांच्यासारख्याच इतर लाखो जणांनी त्यांच्या आजारांवर उपचार घेणंच थांबवलंय. त्यांना ते परवडतच नाहीये. काही शेतकऱ्यांनी तर दवाखान्याची बिलं चुकवण्यासाठी जमिनी विकल्यायत.\nशामराव आणि अंजम्मा खताळेंची तब्येत खूपच खराब झालीये. पण या दोघांनीही त्याबाबत काहीही करणं पुरतं थांबवलंय. “डॉक्टर उपचार अहो, लई महाग आहेत या गोष्टी,” शामराव सांगतात. उपचारच थांबवणारं वर्ध्याच्या आष्टीतलं हे जोडपं काही एकटं नाही. असाच निर्णय घेणारे इतर लाखो जण आहेत. जवळ जवळ २१ टक्के भारतीय त्यांच्या कोणत्याही आजारासाठी कसलाच औषधोपचार करत नाहीयेत. (हाच आकडा दहा वर्षांपूर्वी ११ टक्के होता.) त्यांना ते परवडतच नाहीये. “आणि जरी आम्ही डॉक्टरकडे गेलो बा, तरी औषधं, ती कुठनं आणावी\nत्यांच्या मुलाने, प्रभाकर खताळेनी गेल्या साली आत्महत्या केली. शेतीतल्या अनेकांप्रमाणे तोही या क्षेत्रावरच्या संकटाने कोलमडून गेला होता. “त्याच्यावरच्या कर्जांमुळे त्याने जीव दिला,” शामराव सांगतात. या आघातानंतर त्यांचा दुसरा मुलगा खोल नैराश्यात बुडालाय, इतका की तो त्याच्या वयोवृद्ध आई-वडलांची काळजी घेण्यास असमर्थ आहे. त्याच्यावरही काही उपचार चालू आहेत असं वाटत नाही.\nखाजगी आरोग्य सेवांची भरभराट\nभरभराटीला आलेल्या – आणि अनियंत्रित – अशा खाजगी आरोग्य सेवा क्षेत्राने “आरोग्य हीच संपत्ती” या उक्तीला वेगळाच अर्थ मिळवून दिला आहे. ज्या काही सरकारी आरोग्य सेवा होत्या त्या मोडकळीला आल्या, याचाच अर्थ आता गरिबांच्या फाटक्या झोळीतून खाजगी डॉक्टर आणि दवाखान्यांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत. देशभरात गावाकडच्या एखाद्या कुटुंबावरचा कर्जाचा बोजा वाढण्याची कारणं पाहिली तर त्यात आजारपणांचा क्रमांक दुसरा आहे. (भारताचं दरडोई आरोग्यावरच्या खर्चाचं प्रमाण जगात सगळ्यात तळाला आहे. आणि शासनही आरोग्यावर राष्ट्रीय स���ल उत्पन्नाच्या केवळ १ टक्का खर्च करतं.)\nयाच जिल्ह्यातल्या वायफड गावात कास्तकार असणाऱ्या गोपाळ विठोबा यादव यांनी दवाखान्याची बिलं चुकवण्यासाठी त्यांची जमीन गहाण ठेवली. “दवाखान्यात मी फक्त ४० मिनिटं होतो, त्याचं १० हजार बिल झालं,” ते त्यांची तक्रार सांगतात. इतर अनेकांनी याहूनही जास्त पैसे मोजलेत. पण यादवांना मात्र रोख पैशाची गरज होती आणि त्यामुळे त्यांना जमिनीच्या सातबाऱ्यावर पाणी सोडावं लागलं. गेली अनेक वर्षं शेती तशीही फार चांगली पिकत नव्हतीच. “जमीन माझ्याकडेच आहे,” ते स्पष्ट करतात. पण “जमिनीचे कागद मात्र सावकाराकडे आहेत.”\nत्यांचे शेजारी विश्वनाथ जडे. त्यांचं आठ जणांचं कुटुंब चार एकरावर गुजराण करतं. त्यांच्या पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेने एकदम ३० हजार रुपयांचा घास घेतला. वर एमआरआयचे ५००० रुपये, खोलीचे ७,५०० आणि औषधपाण्यावर २०,००० रुपये. प्रवासावर झालेल्या खर्चाची तर मोजदादच नाही. एका वर्षात जडेंना केवळ आजारपणावर ६५ हजार रुपये खर्च करावे लागले.\nआधीच गहिऱ्या कृषी संकटाने पिचलेल्या या कुटुंबांनी आजारपणावर केलेल्या खर्चाचे आकडे भोवळ आणणारे आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये शेतीवरील अरिष्टाला तोंड न देऊ शकलेल्या नामदेव बोंडेंनी आत्महत्या केली. “चंद्रूपर, यवतमाळ आणि वणीला त्यांच्या तीन चकरा झाल्या,” यवतमाळच्या कोठुद्याला राहणारे त्यांचे बंधू, पांडुरंग सांगतात. “सगळा मिळून औषधपाण्यावर त्याने ४० हजारांहून जास्त खर्च केला असेल.”\nशामराव खताळे आणि त्यांची मुलगी , गंगा , आष्टीतल्या त्यांच्या घरी\nइतरही आत्महत्याग्रस्त कुटुंबांकडेही आम्ही चौकशी केली तेव्हा आजारपणावरच्या खर्चाचा प्रचंड बोजा होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. २५ ते ३० हजार हा अगदी सहज ऐकू येणारा आकडा होता. तोही दोन ते चार एकर जमीन असणाऱ्या घरांमध्ये. बहुतेक वेळा प्रचंड नुकसान होत असताना आणि दर हंगामाला शेती बेभरवशाची ठरत असताना. ह्याच कारणांमुळे शामराव आणि अंजम्मांनी औषधं विकत आणणंच बंद केलंय. “अहो, सरकारी इस्पितळात तुम्हाला काहीही मिळत नाही,” वायफडचे गावकरी सांगतात.\nआणि दुसरीकडे, “आम्ही जर नागपूरला गेलो,” मनोज चांदूरवरकर सांगतात, “तर मग आमचं दिवाळंच निघणार. लोकांना आता हॉस्पिटलचीच भीती बसलीये.” नागपूरची खाजगी हॉस्पिटल्स वर्ध्याला केलेल्या रक्ताच्या तपासण्या किंवा एक्स रे चक्क बाद ठरवतात. सगळे अहवाल व्यवस्थित असले तरी. तपासणी करणाऱ्यांच्या रॅकेटला त्यांचा हिस्सा मिळायलाच पाहिजे ना. “मग, आम्हाला सगळ्या तपासण्या परत एकदा कराव्या लागतात. प्रत्येकालाच ज्याचा त्याचा घास मिळतो, मग काय सगळेच खूश.”\nआता हे सगळे “सीटी स्कॅन आणि औषधं बड्या लोकांसाठी आहेत. आमच्याकडे पैसा कुठे” कास्तकार असणारे रामेश्वर चार्डी म्हणतात. कोणाचंही नियंत्रण नसणाऱ्या खाजगी क्षेत्राने अगदी मनाला येईल तसं शुल्क आकारावं. अपुरा निधी, तुटपुंजी संसाधनं आणि अक्षरशः मोडकळीला आलेल्या सरकारी आरोग्य सेवा त्यांच्यासाठी कसा काय पर्याय ठरणार” कास्तकार असणारे रामेश्वर चार्डी म्हणतात. कोणाचंही नियंत्रण नसणाऱ्या खाजगी क्षेत्राने अगदी मनाला येईल तसं शुल्क आकारावं. अपुरा निधी, तुटपुंजी संसाधनं आणि अक्षरशः मोडकळीला आलेल्या सरकारी आरोग्य सेवा त्यांच्यासाठी कसा काय पर्याय ठरणार “सगळे उपचार ‘मोफत’ होते,” माळवागडच्या संतोष इसाइंना हसू आवरत नाही. “पण त्याला काय अर्थ आहे.” कर्करुग्ण असणाऱ्या आपल्या भावाच्या, अशोकच्या उपचारावर आणि औषधांवर त्यांनी ३५ हजार रुपये खर्च केले आहेत. पैसा उभा करण्यासाठी इसाइंनी यवतमाळची त्यांची तीन एकर जमीन विकली. त्यानंतर मात्र त्यांच्याकडचे सगळे पैसे संपले.\nत्यांचे मित्र संदीप कदम थेट खाजगीतच गेले. त्यांचे वडील क्षयाने गेले, त्यांच्या उपचारांवर त्यांनी २ लाखांपेक्षा जास्त खर्च केला. “मग त्यासाठी अर्थातच ३ एकर जमीन विकली,” ते सांगतात. त्यांचं खटलं मोठं आहे. अख्ख्या कुटुंबाकडे असणाऱ्या एकूण जमिनीचा तिसरा हिस्सा होती ही जमीन.\nशेजारच्या आंध्र प्रदेशात कृषी संकट गंभीर होत असतानाच या सगळ्याचा शेतकरी समाजावर मोठा परिणाम झाला आहे. मोठ्या आजारपणावर कर्ज न काढता उपचार करु शकणारे फार कमी लोक आहेत.\nआजारी असलेल्या अंजम्मा जमिनीवर पडून आहेत, त्या इतक्या कृश आहेत की त्यांना उठून बसणंही शक्य नाहीये. शामराव खाटेवर बसलेत, हातापायाच्या काड्या झाल्यात, तब्येत बरी नाही तरी आपल्या मुलाचं कर्ज फेडल्याचं त्यांना समाधान आहे. “आम्ही त्याचं कर्ज चुकवलं, आता तरी त्याच्या आत्म्याला शांती मिळेल.” त्यांच्या स्वतःच्या शरीरांना मात्र ती स्वस्थता नाही. आजारांनी ते खंगून गेलेत. दोघांपैकी कुणीच का�� करू शकत नाही. पण निरोगी रहायचं तर त्यासाठी किंमत मोजावी लागते. आणि त्यांच्यासारख्या लाखोंना ही किंमत परवडण्यासारखी नाही.\nवायफडमवासीयांनी आम्हाला हसतखेळत निरोप दिला. “तुम्हाला आमच्या तब्येतीबद्दल जाणून घ्यायचंय ना,” एक जण म्हणतो, “नुसतं आमच्या रानाकडे पहा. तुम्हाला सगळं लक्षात येईल. आता आम्ही, सगळे शेतकरी सलाईनच्या ड्रिपवर आहोत. अजून दोन वर्षांनी आमच्यावर ऑक्सिजन लावायची पाळी येणार आहे.”\n३१ ऑक्टोबर, २००५ – राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे सदस्य आष्टीला त्यांच्या घरी यायच्या आदल्या दिवशीच शामराव खताळे हे जग सोडून गेले. त्यांच्या पत्नीला भेटायला भला मोठा गाड्यांचा ताफा धुरळा उडवत वर्ध्याच्या या गावात दाखल झाला, मात्र अंजम्मांना कसलंच भान नाहीये. गेल्या वर्षी त्यांच्या मुलाचंही हे असंच झालं होतं. त्यांच्या दुसऱ्या मुलाने २००४ मध्ये आत्महत्या केली. शामरावांच्या विधवेला ते आता या जगात नाहीत हेच अजून समजलेलं नाहीये. त्यांच्या, अगदी स्वतःच्या अशा जगात त्या राहतात, जिथे हे असं काहीच घडलेलं नाही. तिथे बोलू शकणारं कुणी असेल तर ती आहे त्यांची मुलगी, गंगा, वय ३१, अविवाहित. शेतीचं दिवाळं निघालं, आणि तिच्या लग्नाचं राहिलंच. आणि त्यांचा तिसरा मुलगा आता अमरावतीहून काम नाही म्हणून परत आला आहे. शामराव आणि त्यांच्या पत्नीने गेलं वर्षभर औषधपाणी बंद केलं होतं. “डॉक्टरकडे जाणं कुणाला परवडतंय” शामरावांनी जून महिन्यात मला सवाल केला होता. “आम्हाला तर नाही बा. त्याला लई पैसा लागतो. आणि औषधं, ती कुठनं आणावी” शामरावांनी जून महिन्यात मला सवाल केला होता. “आम्हाला तर नाही बा. त्याला लई पैसा लागतो. आणि औषधं, ती कुठनं आणावी\nपूर्वप्रसिद्धीः या लेखाची एक आवृत्ती द हिंदूमध्ये सर्वप्रथम प्रसिद्ध झाली\nआत्महत्यांचा प्रश्न गेलेल्या नाही, मागे राहिलेल्यांचा आहे\nआत्महत्यांचा प्रश्न गेलेल्या नाही, मागे राहिलेल्यांचा आहे\nभारताच्या सरन्यायाधीशांना खुले पत्र\nइंग्रजांच्या सत्तेला बांध घालणारा एक निरोप्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiantechmarathi.in/2021/06/Mahatma-Gandhi-Essay-Marathi.html", "date_download": "2022-01-28T23:14:24Z", "digest": "sha1:GINFPAQCPCN562LUE7SEYQSG6YO2R7DQ", "length": 22668, "nlines": 92, "source_domain": "www.indiantechmarathi.in", "title": "महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Essay in Marathi", "raw_content": "\nMahatma Gandhi Nibandh Marathi आपल्या देशात \"महात्मा गांधी\" हे नाव कोणाला माहित नाही या काळातील युगपुरुष महात्मा गांधी हे समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. आपण त्यांना राष्ट्रपिता आणि बापू म्हणूनही ओळखतो. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हेतूवादी विचारसरणीने परिपूर्ण महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व आदर्शवादाच्या बाबतीत श्रेष्ठ आहे. म्हणुन आजच्या पोस्टमधे आपण महात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Essay in Marathi या विषयाबद्दल माहिती जाणून घेऊया...\n\"अहिंसा परमो धर्म\" या सिद्धांताची पायाभरणी करून, विविध चळवळींच्या माध्यमातून महात्मा गांधींनी गुलामगिरीतून देशाला मुक्त केले.\nस्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे आणि देश स्वतंत्र करण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे महात्मा गांधी यांना देशाचे जनक म्हटले जाते.\nरवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांना \"महात्मा\" गांधी म्हणून संबोधित केले होते. तेव्हापासून जगाने त्यांना गांधीजी ऐवजी महात्मा गांधी म्हणायला सुरुवात केली.\nसंपूर्ण नाव ➡️ मोहनदास करमचंद गांधी\nजन्म ➡️ 2 ऑक्टोबर 1869\nमृत्यू ➡️ 30 जानेवारी 1948\nजन्मस्थान. ➡️ पोरबंदर, गुजरात, भारत\nमृत्यूचे ठिकाण ➡️ बिर्ला भवन, दिल्ली\nवडिलांचे नाव ➡️ करमचंद गांधी\nआईचे नाव ➡️ पुतलीबाई\nमुले ➡️ हरीलाल, मणिलाल, रामदास, देवदास\nशिक्षण ➡️ अल्फ्रेड हायस्कूल, राजकोट, वकिली शिक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन\nनिबंधामध्ये समाविष्ट केलेले मुद्दे\nमहात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर ठिकाणी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. महात्मा गांधीं हे जन्मतःच सामान्य होते पण ते आपल्या कर्मांनी महान झाले. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलीबाई होते. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्‍नी होत्या. आधीच्या तीन पत्‍नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या. महात्मा गांधी यांचे वडील काथियावाड (पोरबंदर) या छोट्या राज्याचे दिवाण होते आणि त्याची आई एक धार्मिक स्त्री होती त्यांनी धार्मिक कल्पना आणि नियमांचे पालन केले. त्यांच्या या धार्मिक परंपरेमुळे गांधीजींच्या जीवनावर याचा खोलवर परिणाम झाला.\nमहात्मा गांधींना एखाद्या आजारी पित्याची सेवा करणे, आईला घरातील कामे करण्यात मदत करणे आणि वेळ मिळाल्यावर एकटेच फि��णे त्यांना आवडत असे.\nवयाच्या 13 व्या वर्षी जेव्हा गांधी शाळेत शिकत होते, तेव्हा गांधीजींचे लग्न कस्तुरबाशी झाले. कस्तुरबा गांधीपेक्षा 6 महिने मोठ्या होत्या. कस्तुरबा आणि गांधी यांचे वडील मित्र होते, म्हणून त्यांनी त्यांच्या मैत्रीचे नात्यात रूपांतर केले. कस्तुरबा गांधींनी प्रत्येक चळवळीत गांधीजींचे समर्थन केले.\nमहात्मा गांधी यांचे शिक्षण\nमहात्मा गांधीजी एक सामान्य विद्यार्थी होते. विद्यार्थी म्हणून त्यांनी अधूनमधून पुरस्कार आणि शिष्यवृत्ती जिंकली. त्यांचे शालेय शिक्षण पोरबंदर येथून झाले, त्यांनी राजकोट येथून हायस्कूलची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांना अहमदाबादला मॅट्रिकसाठी पाठवण्यात आले. नंतर कायद्यात पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेला. आणि त्यांनी 1891 मध्ये त्यांचे कायदेशीर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते बॅरिस्टर म्हणून परत भारतात आले आणि त्यांनी मुंबईत वकिली म्हणून काम करण्यास सुरवात केली.\nपण काही कारणास्तव त्याच्या कायदेशीर खटल्याच्या संदर्भात त्याला दक्षिण आफ्रिकेला जावे लागले. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. तेथे जाऊन त्यांना रंगामुळे होणारा विचित्र भेदभाव कळला. तेथे त्यांनी पाहिले की आपल्या भारतीयांशी कसा भेदभाव केला जात आहे.\nकारण तेथील गोरे लोक बाकीच्या लोकांवर अत्याचार करीत असत. तेव्हापासून त्यांनी त्याविरूद्ध आवाज उठवण्याचा विचार केला आणि त्यांनी वचन दिले की ते काळ्या लोकांसाठी आणि भारतीयांसाठी लढतील. तेथील भारतीयांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांनी अनेक हालचाली केल्या. दक्षिण आफ्रिकेतील चळवळीदरम्यान सत्य आणि अहिंसेचे महत्त्व त्यांना समजले.\nमहात्मा गांधी यांच्या चळवळी\n1914 मध्ये गांधीजी भारतात परत आल्यावर त्यांनी ब्रिटीशांच्या हुकूमशहाला उत्तर देण्यासाठी विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्याचा विचार केला. यावेळी त्यांनी अनेक आंदोलने केली ज्यासाठी तो बर्‍याच वेळा तुरूंगात गेला होता. गांधीजींनी बिहारच्या चंपारण जिल्ह्यात जाऊन शेतकर्‍यांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठविला. त्यांनी ही चळवळ जमीनदार व इंग्रजांविरूद्ध लढली.\nगांधीजींनी 1 ऑगस्ट 1920 ते फेब्रुवारी 1922 पर्यंत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेतृत्वात असहकार चळवळ सुरू केली. या चळवळीद्वारे गांधीजींना भारतील व��ाहतवाद संपवायचा होता. त्यांनी भारतीयांना शाळा, महाविद्यालये आणि न्यायालयात जाऊन कोणताही कर न भरण्याचे व पूर्ण बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. कोट्यवधी भारतीयांच्या पाठिंब्याने, हे आंदोलन अत्यंत यशस्वी झाले. आणि यामुळे ब्रिटिश सरकारचा पाया हादरला.\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या तत्त्वांवर जगतांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश साम्राज्याविरूद्ध अनेक चळवळी लढवल्या.\nगांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी मीठचे सत्याग्रह हे आंदोलन अहमदाबादमधील साबरमती आश्रम ते दांडी गाव पर्यंत पायी निघून सुरू केले होते. ब्रिटीश सरकारच्या मीठावरील मक्तेदारीच्या विरोधात हे आंदोलन छेडले गेले. गांधीजींनी केलेल्या चळवळींमधील ही सर्वात महत्त्वाची चळवळ होती.\nगांधीजींनी 1932 मध्ये अखिल भारतीय विरोधी अस्पृश्यता लीगची स्थापना केली. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी दलितांवरील अत्याचाराला विरोध केला होता आणि समाजातून अस्पृश्यतेसारख्या अंधश्रद्धा रोखण्यासाठी अस्पृश्यताविरोधी हे आंदोलन त्यांनी 8 मे 1933 रोजी सुरू केले. यासाठी त्याने 21 दिवस उपोषणही केले. दलितांना त्यांनी हरिजनांचे नाव दिले.\n➡️नरेंद्र मोदी निबंध मराठी\n➡️राजीव सातव यांचा जीवन परिचय\nब्रिटिश साम्राज्यापासून भारत तात्काळ स्वातंत्र्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेसच्या मुंबई अधिवेशनातून महात्मा गांधींनी दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू केले. यासाठी त्यांना तुरूंगात जावे लागले.\nब्रिटीश सरकार जबरदस्तीने गरीब शेतकर्‍यांकडून अत्यंत कमी किंमतीत नीलची लागवड करीत होते. यामुळे शेतकर्‍यांमध्ये उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे हे चंपारण सत्याग्रह बिहारच्या चंपारण जिल्ह्यात 1917 मध्ये सुरू केले आणि हा महात्मा गांधींचा भारतातील पहिला राजकीय विजय होता.\nमहात्मा गांधी यांचे निधन\nत्यांच्या चळवळीच्या वेळी ते अनेक वेळा तुरुंगात गेले. शेवटी, महात्मा गांधींच्या नेतृत्वात आणि बर्‍याच प्रयत्नांमुळे यश मिळाले आणि 14 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्याचा सूर्य दिसला आणि आपला भारत स्वतंत्र झाला, पण दुर्दैवाने, नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांना गोळ्या घालून ठार मारले आणि त्यामुळे एका महान माणसाचे आयुष्य सं���ले. परंतु त्यांच्या विचारांनी त्यांचे लोखंड ज्वलंत ठेवले आहे ते आजही समाजाच्या मनात आहेत.\nमहात्मा गांधींनी लिहिलेली पुस्तके\nमहात्मा गांधी हे एक चांगले राजकारणी तसेच एक उत्तम वक्ते आणि एक चांगले लेखकही होते. त्यांनी त्यांचा पेनच्या साहाय्याने जीवनातील चढाव-उतार पृष्ठावर आणले आहेत. त्यांनी बोललेले शब्द आजही लोक पुनरावृत्ती करतात आणि तसेच त्यांनी लिहिलेली पुस्तके समाजातील नागरिकांना आजही प्रेरित आणि मार्गदर्शन करतात.\n▪ गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा\n▪ गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत\n▪ गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार\n▪ गांधी विचार दर्शन : राजकारण\n▪ गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग\n▪ गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार\n▪ गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा\n▪ गांधी विचार दर्शन : हरिजन\nसर्वांना अहिंसेचा धडा शिकवणारे प्रिय बापू आता आपल्या पाठीशी राहिले नाहीत, परंतु त्यांची तत्त्वे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करतात. ते सत्तेचे पुजारी होते, त्यांच्या शब्दांचा सखोल परिणाम समाजावर आजही दिसून येतो. त्यांनी आपल्या सर्वांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखविला. बापू म्हणून अजूनही अनेक दशकांनंतरही जग त्यांना बापूंच्या नावाने हाक मारते.\nगांधीजींनी समाजाला शांतता व सत्याचा धडा शिकविला. समाजात होत असलेल्या धर्म, जातीभेदाचा त्यांनी पूर्णपणे नकार दिला आणि लोकांना नवी प्रेरणा दिली. ब्रिटीशांचे चुकीचे हेतू तोडून त्यापासून राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सत्याग्रह आंदोलन केले. त्यांनी समाजाची चुकीची विचारसरणी दूर केली आणि प्रेम आणि अहिंसेचा धडा शिकविला. त्यांच्या याच महान कार्यांमुळे त्यांना देशातील राष्ट्रपिता ही पदवी देण्यात आली आहे.\nमला आशा आहे की, मित्रांनो तुम्हाला महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Essay in Marathi हा मराठी निबंध आवडला असेल. तुम्हाला हा निबंध कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा निबंध तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻\n➡️डॉ. ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी\n➡️स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nआज आपण पाहता की इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीची अत��यंत कमतरता आहे त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त तंत्रज्ञाना विषयी माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ब्लॉग तयार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/tag/fattegad-fort-marathi-nibandh/", "date_download": "2022-01-28T21:51:40Z", "digest": "sha1:3H7ON3PRFPG6VKYRFOYM33EKV52WHQXQ", "length": 2711, "nlines": 73, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "Fattegad Fort Marathi Nibandh - Marathi Social", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फत्तेगड किल्ला मराठी माहिती निबंध (Fattegad fort information in Marathi). फत्तेगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली …\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/urfi-javed-share-stunning-photos-with-black-lingerie-and-mini-skirt/385478/", "date_download": "2022-01-28T22:04:44Z", "digest": "sha1:OWNM2CQSKFN377IVEYIBFOJWEJX4ZHVU", "length": 11348, "nlines": 162, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Urfi Javed share Stunning Photos with Black Lingerie and mini skirt", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी ऐन थंडीत Urfi Javedच्या हॉटनेसने नेटकरी घायाळ\nऐन थंडीत Urfi Javedच्या हॉटनेसने नेटकरी घायाळ\nबोल्ड आउटफिटसोबत ग्लॉसी न्यूड मेकअप केला आहे. लायनर आणि इंटेंस मस्करासोबत तीने तिचे सुंदर डोळे डिफाइन केले आहे. त्याचप्रमाणे उर्फीने या लुकला फायनल टच देण्यासाठी ओपन कर्ली हेअर लूक दिला आहे.\nऐन थंडीत Urfi Javedच्या हॉटनेसने नेटकरी घायाळ\nटीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीने सध्या तिच्या नव्या हॉट लूकने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे. उर्फीने नुकतेच एक फोटोशूट केले ज्यातील उर्फीच्या लूकचे सर्वांनीच कौतुक केले आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. थंडी देखील वाढली आहे. उर्फीने मास्क किंवा स्वेटर नाही तर थेट Black Lingerie वर फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. उर्फीला थंडी वाजत नाही का अशा अनेक कमेंट फोटोंवर पहायला मिळत आहेत.\nउर्फीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ब्लॅक ब्रालेट आणि मिनी स्कर्ट घातला आहे. ज्यात उर्फीच्या टॅटूने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फीने ब्लॅक ब्रालेटला लूक देण्यासाठी हेवी नेकलेस देखील घातला आहे. वेस्टर्न आउटफि���वर एथनिक ज्वेलरी घालून उर्फीने तिच्या लूकला फ्यूजन टच दिला आहे.\nउर्फीच्या मेकअपविषयी बोलायचे तर तिने बोल्ड आउटफिटसोबत ग्लॉसी न्यूड मेकअप केला आहे. लायनर आणि इंटेंस मस्करासोबत तीने तिचे सुंदर डोळे डिफाइन केले आहे. त्याचप्रमाणे उर्फीने या लुकला फायनल टच देण्यासाठी ओपन कर्ली हेअर लूक दिला आहे.\nउर्फीने नेहमीच तिच्या हॉट अँड बोल्ड अंदाजाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहे. तर अनेकवेळा उर्फी ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील आली आहे. उर्फीच्या ड्रेसिंग स्टाइलवर अनेकांनी आक्षेप देखील घेतला आहे. उर्फीने बिग बॉस ओटीटीमध्ये सहभाग घेतला होता. मात्र पहिल्या राउंडमध्येच उर्फी घराबाहेर पडली. मात्र त्यानंतर तिच्या अतरंगी लुक्समुळे ती सतत लाइम लाइटमध्ये राहिली.\nउर्फी बिग बॉसमध्ये फार कमी वेळ होती मात्र तिच्या डॉशिंग स्वभावामुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फीने सोशल मीडियावर तिची चांगलीच फॅन फॉलोविंग तयार केली. मध्यतंरी उर्फी ब्लू बिकीनीमध्ये दिसली होती. त्यावरुन देखील ती प्रचंड चर्चेता विषय बनली होती.\nहेही वाचा – Urfi Javedने गाठला इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा, बोल्ड अंदाजात मानले फॅन्सचे आभार\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nRiyaz Bhati : अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेला कोण आहे रियाज भाटी \nपनवेल-पेण-रोहा मेमू आजपासून सुरु ; अखेर प्रवाशांच्या मागणीला यश\nLIVE UPDATES: मुंबईत २४ तासांत १,८३७ नव्या रुग्णांची वाढ, २,७२८ रुग्ण...\n…आणि तीनहजार वर्षापूर्वींचा ममी कण्हायला लागला\nमी ‘भाई’ युनिर्व्हसिटीत कधी गेलो नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/category/economics/technology/", "date_download": "2022-01-28T23:12:28Z", "digest": "sha1:HRTFYBX775XPQHFO2X7QHF6SH6TMO3XP", "length": 12547, "nlines": 193, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "तंत्रज्ञान Archives - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nJio Phone New feature आता करा whatsapp कॉलिंग Webnewswala Online Team – Jio Phone मध्ये 2018 पासून व्हाट्सअ‍ॅप वापरता येत होते परंतु, या फोनमधून व्हाट्सअ‍ॅप...\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना Webnewswala Online Team – कमी वेळात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष हे फसवणुकीचे कारण ठरू शकते...\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा Webnewswala Online Team – Cryptocurrency बाबत भारतात जोरदार चर्चा होते आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्यासह जगातील सर्व...\nपहिल्याच दिवशी Income Tax ची Website Crash Webnewswala Online Team – Income Tax नं नवी वेबसाईट 7 जूनला लाँच केली. इन्कम टॅक्स विभागानं सोमवारी रात्री...\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प Webnewswala Online Team – जगातील अनेक देशांना आज इंटरनेटने धोका दिला आहे. मंगळवारी इंटरनेट बराच काळ ठप्प झाल्याने अनेक...\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\namazon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी बघितलीय का Webnewswala Online Team – E-commerce company Amazon च्या कॅनडा (Canada) देशातील संकेतस्थळावर कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी (bikini) विक्रीसाठी असल्याचा दावा यूजर्सनी केल्यानंतर कर्नाटकच्या...\nDrone गस्त ठरतेय वाहतूक पोलिसांना उपयुक्त\nDrone गस्त ठरतेय वाहतूक पोलिसांना उपयुक्त Webnewswala Online Team – चौकाचौकात उभे राहून हातवारे करून वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस आजही आपल्याला दिसतात. वाहतुकीचा ताण वाढत चालला...\nभारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback\nभारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback Webnewswala Online Team – देशभरात केंद्र सरकारने TikTok या मोबाईल अॅप्लिकेशनवर पूर्णपणे बंदी घातली होती. पण भारतात...\nBioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध\nBioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध Webnewswala Online Team – इस्रायलच्या BioMilk नावाच्या Startup ने महिलांच्या स्तनपेशी पासून प्रयोगशाळेत आईचे दूध बनविण्याचे तंत्र विकसित केले आहे....\nTwitter Blue Undo, Color Themes सह मिळणार अनेक वैशिष्ट्ये Webnewswala Online Team – मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) लाँच झाल्यापासून युजर्स एडिट बटण देण्याची मागणी करत...\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/11/", "date_download": "2022-01-28T23:09:10Z", "digest": "sha1:R4NNPM6P25SD3KISMXXO6JVPBIQRIEUV", "length": 67524, "nlines": 329, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "नोव्हेंबर 2019 - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते\nचला उद्योजक घडवूया ८:२० PM\nअंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास उद्योग लेख व्यवसाय 0\nकल्पना करा कि तुम्ही हिरा आहात.\nतुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले.\nतुम्ही ९०० ते १३०० डिग्री तापमान सहन केले, म्हणजे संकटांचा सामना केला.\nतुम्ही ४० ते ५० किलोबार म्हणजे पृथ्वीवर असलेल्या दबावाच्या ५०,००० पट जास्त दबाव तुम्ही झेलला, म्हणजे समस्यांना तोंड दिले.\nइथे तुमचे हिऱ्यात रुपांतर झाले.\nआता तुम्ही किंमती आहे का\nअगोदर हिरा कुठे आहे त्याचा शोध घ्यावा लागतो.\n(इथे आयुष्याची काळी बाजू दर्शवली होती ती काढून टाकण्यात आली.)\nएकदा खोदकाम सुरु झाले कि तुम्हाला बाहेर बाजारपेठ निर्माण करावी लागते. त्या बाजारपेठेवर न��यंत्रण मिळवावे लागते.\nभावनिक जाहिरात करून हिऱ्याची किंमत वाढवावी लागते.\nत्यानंतर जेव्हा तुम्हाला बाहेर काढता तेव्हा तुमचे स्वरूप असे नसते कि कोणीही तुम्हाला लगेच घेईल म्हणून. इथे तुमची किंमत ग्राहकात नाही तर उद्योजक जगतात असते.\nहा टप्पा महत्वाचा आहे.\nइथे जसे बाजारात विकले जाल त्याला महत्व आहे.\nउद्योजक तुम्हाला पैलू पाडतो. तुम्हाला सुंदर आकार देतो, चमक देतो जेणे करून लोक तुम्हाला पसंद करायला लागतील.\nह्या वरच्या ओळीत तुम्हाला उत्तर भेटले असेल कि बाह्य स्वरूप देखील किती महत्वाचे आहे ते. फक्त बाह्य स्वरूप नाही तर जगानुसार देखील थोडे बदलावे लागते. म्हणून आपले कडपे, वागणे बोलणे हे जेव्हा लोकात मिसळाल तेव्हा मृदू, मितभाषी आणि आकर्षक ठेवाल.\nमग व्यापाऱ्याकडे तुम्ही जातात. तिथून ग्राहक तुम्हाला विकत घ्यायला सुरवात करतात.\nतुमची किंमत इतकी आहे कि तुमचा व्यापार हा कायदेशीर आणि बेकायदेशीर ह्या दोन्ही मार्गांनी होतो व जेव्हा देखील व्यवहार होतात ते शेकडोत नाही तर हजारो आणि लाखोत होतात. जर तुमच्या सारखे एकत्र आले कि थोडे मिळून करोडो पार करतात.\nवरील नियम वापरा आणि ह्याच आयुष्यात स्वतःची किंमत वाढवून जगा जेणेकरून आयुष्याच्या प्रत्येक भागात तुम्हाला फक्त समृद्धी आणि अमर्याद अनुभवायला मिळेल.\n९० ते ९९ % आत्मविकास आणि १० ते १ % बाह्यविकास तुमचे रुपांतर मौल्यवान हिऱ्यात करतो. हा माझा सिद्धांत आहे.\nतुम्हाला देखील तुमची किंमत वाढवायची असेल तर आजच आपल्या ऑनलाईन सेवेचा लाभ घ्या व पुढील क्षणी बदल अनुभवा.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nआजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची\nचला उद्योजक घडवूया ८:१६ PM\nअंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आत्महत्या उपचार 0\nआजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची\nमी सहज वृत्तपत्रावरून नजर फिरवत होतो तेव्हा एक बातमीने माझे लक्ष्य वेधून घेतले. ह���डलाईन होती \"निरंजनी आखाड्याच्या महतांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.\" आत्महत्या करण्याचा अंदाजा हा वर्तवण्यात आला कि ते काही दिवसांपासून उच्च रक्तदाब आणि पोटाच्या आजाराने ग्रस्त होते.\nअगोदर देखील अशीच एका अध्यात्मिक जगतातील प्रसिद्ध गुरु ने आत्महत्या केली होती त्यांचे नाव आहे भय्यूजी महाराज आणि त्यानंतर हि बातमी. ह्या जगात कोणीही जन्माला येवू दे त्याला जन्मजात निसर्गनियम हे लागू होतात म्हणजे होतातच मग ती व्यक्ती कोणी का असेना.\nकोणीही कितीही बोलो कि त्याचा भावनांवर ताबा आहे वगैरे पण काही नैसर्गिक गरजा असतात त्याला सहसा ताब्यात ठेवू शकत नाही, अगदी नगण्य लोक असतील नैसर्गिक भावना ताब्यात ठेवणारे कदाचित एकप्रकारे जन्मजात काही दोष असू शकतात म्हणून असे शक्य आहे किंवा दोन चेहरे वावरून व्यक्ती जगत असेल तर शक्य आहे, चार भिंतींमध्ये कोण कोण काय काय करते हे कोणीही रेकोर्ड करत नाही. प्रत्येकाला खाजगीपणा जपण्याचा हक्क आहे.\nहे बघा वास्तव सांगतो जे बोलतात कि आत्महत्या करणे हा काही मार्ग नाही त्यांना एकच सांगतो कि प्रत्येकाची मानसिक क्षमता वेगवेगळी असते, स्वतःच्या मानसिक क्षमतेतून तुम्ही समोरच्याला सल्ला देवू शकत नाही, आणि ज्याचे जळते त्यालाच कळते त्यामुळे अश्या कमेंट विरांपासून लांब रहा आणि तज्ञांची मदत घ्या.\nसाधे लहान न बरे होणारे आजार देखील खूप मानसिक ताण देवून जातात. व्यक्ती सतत त्याच विचारात असते व त्या आजारासोबत जगत जात असते. आणि जे मोठे आजार असतात त्यामध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास हा खूप होत असतो. पैसा असो किंवा नसो इथे हे महत्वाचे नाही तर जो मानसिक त्रास होत त्यावर लक्ष्य केंद्रित निकडीचे आहे.\nआत्महत्या फक्त गरीब नाही तर जो समस्येमधून जात असतो तोच करतो मग ती गरीब असो किंवा श्रीमंत, मानसिक ताण जात धर्म, पंथ प्रांत राज्य आणि देश काही मानत नाही. मानसिक ताणाची तीव्रता एकसारखीच असते.\nआता तुम्हाला तुमची क्षमता दाखवून देतो. तुम्हाला माहिती आहे का कि आपले शरीर हे अब्जो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर असे बनलेले आहे तुम्हाला माहिती आहे का कि अजून संपूर्ण जमीन आपण पालथी घातली नाही, समुद्र तर अजून बघितलाच नाही जिथे अब्जो किंवा त्यापेक्षा अगोदरपासूनचे जीव राहत असतील जे आपण बघितलेले नाही, आणि ब्रम्हांड तर सोडूनच ���्या. हीच क्षमता तुमची आहे ज्यामध्ये अनेक चमत्कारिक शक्य लपलेल्या आहे ज्या तुम्हाला पाहिजे ते साध्य करून देवू शकतात, आजारपण पण अगदी नगण्य आहे.\nजेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा जितका होईल तितका मेंदू शांत ठेवायचा, जितका तुमचा मेंदू शांत राहील तितकेच मेंदू आजार बरा करण्यासाठी प्रयत्न करेल. इथे तुम्ही मेंदू शांत ठेवल्यामुळे काय होते कि तुम्ही नकारात्मक विचार मेंदूकडे पोहचवत नाही आणि मेंदू ते विचार पुढे पोहचवत नाही जेणे करून आजरपण वाढत नाही किंवा त्याची तीव्रता जाणवत नाही ज्यामुळे तुम्ही आरामात दैनदिन जे काही काम असेल ते करू शकता.\nत्यानंतर तुम्हाला ज्या काही नैसर्गिक तुमच्या गरजा आहे त्या पूर्ण करत जायच्या आहेत. तुमचा आहार एकसारखाच ठेवायचा आहे. वेळ पाळायच्या आहेत. जर जास्त काम असेल तर ते काम कमी करायचे किंवा दुसरे काम शोधायचे. तुमचे जिवंत राहणे हे काम करण्यापेक्षा महत्वाचे आहे. बंगल्यातून तुम्ही झोपडीत देखील राहू शकता जर जिंवत राहिलात तर आणि तिथून परत प्रगती करू शकता. अपयश इतकेही वाईट नाही आहे.\nसकारात्मक विचारांमध्ये नकारात्मक विचारांमध्ये शक्ती जास्त असते त्यामुळे जितका तुम्ही सकारात्मक विचार कराल तितके लवकर तुम्ही बरे व्हाल किंवा आजाराची तीव्रता कमी कराल. हे सकारात्मक विचार औषधांसारखे घ्यायचे असतात आणि बाकी वेळ तुम्ही तुमच्या जीवनात पथ्य पाळून जगायचे. अगदी सोपे आहे, आज आता ह्या क्षणी तुम्ही प्रयत्न केला कि पुढील क्षणी तुम्हाला बरे वाटायला सुरवात होईल.\nजरा प्रोस्ताहित करणाऱ्या पुस्तकांपासून लाबं रहा, वाचन वेगळे आणि जेव्हा जीवावर बेतते तेव्हा कृती करणे वेगळे. काही पुस्तके हि जास्त खरेदी होण्यासाठी लिहिली गेलेली आहेत जी लोकांनी विकत घेतली तरीही ते माझ्याकडे समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपचारासाठी येतात. आणि जर पुस्तकांचा वाचून कोणी तुमच्यावर उपचार करत असेल तर कृपया स्वतःचा जीव सांभाळा, तुम्हे शरीर आणि आयुष्य काही प्रयोग करण्यासाठी नाही. माझ्या घरी देखील एक व्यक्ती आणि लाखो रुपये गमावून बसलो आहोत आम्ही. आयुष्यात पास नापास शेरा मारून गुणपत्रिका पहिली मिळते आणि नंतर शिकवले जाते.\nमाझा अनेक वर्षांचा अनुभव आहे, जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी अनेक वर्षे प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये काम केलेले असते म्हणून मी प्��त्येक लेखात बोलत असतो कि अनुभवला पर्याय नाही आणि हाच अनुभव मी लोकांना अनुभवायला सांगतो जेणेकरून त्यांना भ्रम आणि वास्तव मधील फरक कळतो आणि त्यांचे आजरपण दूर होते व आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.\nतुम्ही सुरवातीला घरी प्रयत्न करू शकता पण जर ३ महिन्यात बरे नसेल वाटत तर माझी मदत घेवू शकता. स्वतःच कुठेतरी मर्यादा घातलेली बरी. ८० वर्षांचे ज्येष्ठ नागरीक बघितले आहे जे विविध आजारांवर गोळ्या खात जगतात, अनेकदा हृदयाची शस्त्रक्रिया होवून जगतात आणि सर्व ताण तणावाची कामे आरामात करतात. हो हे वास्तव आहे, तुम्ही देखील कितीही मोठा न बरा होणारा आजार क असेना त्यासोबत आरामात जगू शकतात आणि तेही तुमचे ध्येय आणि स्वप्ने साध्य करून.\nएकदा प्रयत्न करा. मी तुमच्या पाठीशी आहे.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nतुमच्या घरात नकारात्मक घटनांची शृंखला तर सुरु झाली नाही ना\nचला उद्योजक घडवूया ६:३० PM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख 0\nअनेकदा हि नकारात्मक घटनांची शृंखला समजून येत नाही कारण आपण आपले आयुष्य जगण्यातच व्यस्त असतो. एका कुटुंबात जेव्हा त्याची आई मेली तेव्हाच हि शृंखला सुरु झाली होती पण ३ व्यक्ती गेल्यावर समजले कि नकारात्मक घटनांची शृंखला हि सूर झाली आहे. अनेकदा हि इतर नकारात्मक घटना नाही घडवत तर सरळ घरातील व्यक्तींचा जीव घेत जाते. मग कारण आत्महत्या का असेना.\nएक वयामानानुसार मृत्यू झाला पण असे कुणालाच वाटले नव्हते,, चला ठीक आहे एक मृत्यू मान्य केला त्या पाठोपाठ तरून मुलगा, दोनदा योगायोग ठीक आहे मान्य करू पण एक लहान मुलगा पण\nहे बघा जर नकारात्मक शृंखला जर आर्थिक असेल, किंवा इतर कुठलीही असेल ते मान्य आहे पण नकारात्मक शृंखला हि जीव घेत असेल तर ती नकारात्मकता हि खूपच खोलवर रुजली आहे आणि हि एकप्रकारे कौटुंबिक समस्या आहे, कुणा एकाच्या अंतर्मनाची, स्वप्नांची, कंपनाची किवा उर्जेची नाही तर संपूर्ण कुटुंब ह्यासाठी जबाबदार आहे.\nआपण विविध जाळ्यांनी एकमेकांशी जुळलेलो आहोत, त्यातल्या त्यात जर जर कौटुंबिक असेल तर आपण त्या कौटुंबिक व्यक्तीला आपल्या अंतर्मनात, भावनेत, स्वप्नात, कंपनांत आणि उर्जेत स्थान देतो किंवा ते दरवाजे उघडे करतो पण सहसा बाहेरील लोकांसाठी हे असे काही करत नाही त्यामुळे बाहेरील उर्जा सहसा आपल्या आयुष्यात प्रवेश करून आपले आयुष्य उध्वस्त करत नाही.\nमन मोकळेपणाने जगा पण ह्याचा अर्थ असा नाही कि बेसावध होवून जगा म्हणून. सर्वच समस्या ह्या दिसून येत नाही तर काही न दिसणाऱ्या समस्या आतमध्ये वाढत जावून शेवटी आयुष्य कायमचे उध्वस्त करतात. भले तुम्ही आज भाग्यशाली आयुष्य जगत असाल, चमत्कारिक आयुष्य जगत असाल पण जर एखादी समस्या अगदी आयुष्याच्या खोलवर रुजली असेल तर ती आनंदाने जगण्याच्या नादात आपण विसरून जातो मग शेवटी ती एकदाच आक्राळ विक्राळ स्वरूप घेवून डोके वर काढते आणि सर्व उध्वस्त करते.\nजो पर्यंत आपण प्रेक्षक असतो तोपर्यंत आपल्याला अनुभव नसतो किंवा असला तरी हळहळ व्यक्त करतो पण जर जेव्हा स्वतःवर येते तेव्हा समजते कि काय तीव्रता असते ते आणि कसे हतबल असतो. सकारात्मक रहा बोलणे सोपे असते पण ज्याचे जळते त्यालाच कळते. आणि जेव्हा ह्यावर घरगुती उपचार केले जातात तेव्हा अनेकदा समस्या अजून वाढत जातात.\nतुमची वर्तमान परिस्थिती तुमचे वास्तव आहे, तुम्हाला हॉस्पिटल, अपघात, न बरे होणारे आजार किंवा इतर संकटांचा अनुभव नाही किंवा तुमच्या संपर्कातील कुठल्याही व्यक्तीला अश्या समस्या आयुष्यात आल्या नसतील ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या समस्या अस्तित्वात नाही म्हणून. जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुमचा एक भ्रम तुटला जातो आणि तुम्हाला दुसरे जग देखील दिसून येते जिथे दुख, संकटे आणि समस्या आहेत.\nसर्वांचे अस्तित्व इथेच आहे. देव देखील इथेच आहे आणी दानव देखील. ज्याला ज्याचा अनुभव आला त्यासाठी ते वास्तव आहे आणि ज्याला नाही आला त्यासाठी नाही ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला अनुभव नाही म्हणून अस्तित्वच नाही. उलट तुम्ही ह्या अब्जोंच्या लोकसंख्येतील एक आहात, तुमच्या अस्तित्वाने कुणालाच काही फरक नाही पडत, प्रत्येकाला अस्तित्व असते ते प्रत्येकासाठी महत्वाचे असते.\nआयुष्यात समस्या असणे वेगळे आहे समस्यांची शृंखला सुरु होणे वेगळे. समस्या एक येते, ती तात्पुरती, कायमस्वरूपी किंवा तुम्ही जो पर्यंत उपाय करत नाही तोपर्यंत राह���े पण जर शृंखला असेल तर मग विचार करा कि ती किती नुकसान करू जाईल ते, आणी जर शृंखला हि सुप्त स्वरुपात असेल तर ति एकदाच म्हणजे वाढल्यावर डोके बाहेर काढते आणि सर्व संपवून टाकते.\nमी दररोज अश्या समस्यांनी ग्रस्त लोकांच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्यामध्ये यश येते देखील त्यामुळे मला वास्तवाची चांगलीच जाणीव आहे. तुम्ही देखील समस्यांची शृंखला निर्माण होण्याअगोदर तिला कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यातून किंवा कुटुंबातून काढू शकता आणि जर समस्या सुप्त असेल, खोल वर रुजत जात असेल तिचे शृंखलेत रुपांतर होत असेल तर ती किंवा तश्या समस्या शोधून अगोदरच त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकता.\nअश्या समस्यांमध्ये कृपा करून तज्ञांची मदत घेत जा, कारण अनेकदा लोक समस्या न बरी होई पर्यंत मोठी होते तेव्हा लोक धावपळ करतात मग अश्या वेळेस खूप कमी लोकांना यश येते बाकी उरलेल्यांना फरकच पडत नाही. आहे ते वास्तव सांगत आहे. जर काही अध्यात्मिक उपाय काम करत असतील तर ते करून बघा, पण मनापासून करा, जर वैज्ञानिक मार्गांचा अवलंब करत असाल तर तो देखील करू शकता, हे सर्व शास्त्र तुमच्या भल्यासाठीच बनलेले आहे.\nमी जो पर्यंत समुपदेशन करत नाही, तपासत नाही तोपर्यंत काहीही बोलू शकत नाही, कारण समस्या एक असेल आणि उपचार अस्तित्वात नसलेल्या समस्येवर होत असेल तर ती नसलेली समस्या तर निर्माण होतेच पण सोबत असलेली समस्या देखील वाढलेली असते.\nएक लक्ष्यात ठेवा कि तुमची क्षमता अमर्याद आहे, तुम्ही पाहिजे ते करू शकता, हि क्षमता तपासण्यासाठी तुम्हला विनाकारण संकटात पडण्याची गरज नाही तर तुम्ही हुशार बनून सर्वकाही ठीक असताना आत्मविकास करत येणाऱ्या सर्व समस्या ह्या टाळू शकता किंवा जर त्या निर्माण झाल्या कि मग कितीही मोठी समस्या का असेना तिच्या वर अगदी आरामात मात करू शकता. निर्णय तुमचा, आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nकुठल्या प्रकारची लोक श्रीमंत बनू शकतात तुम्ही त्���ा प्रकारात येता का\nचला उद्योजक घडवूया ८:३० AM\nआर्थिक विकास उद्योग कर्ज गुंतवणूक लेख व्यवसाय 0\nश्रीमंत बनायला लोकांनी किंमत मोजली, अनेक वर्षे धीर धरला, अनेक समस्यांना तोंड दिले आणि जे जगले ते आज श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगत आहत. हि लोक काही दिवस किंवा महिन्यात पैसे दुप्पट तिप्पट च्या मागे नाही लागले तर सरासरी ६० ते १०० वर्षांच्या आयुष्यात ते किती वर्षे येतात ज्यामध्ये योग्य पैसे गुंतवले तर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात परतावा मिळतो.\n२००२ ते २००७ ह्या कालावधी मध्ये ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्या सोन्याचा भाव आता ३०,००० च्या पार आहे. २००२ ते २००७ अजून किती मोठा संधी असलेला कालावधी पाहिजे ज्यांच्याकडे पैसे होते दूरदृष्टी होती त्यांनी तर सोन्यामध्ये गुंतवणूक केलीच पण ज्यांच्याकडे जेमतेम पैसे होते त्यांनी पोटाला चिमटा काढून गुंतवणूक केली त्यांचे बलिदान व्यर्थ नाही गेले.\n० ते २ वर्षात श्रीमंत होणारे २ % पेक्षा कमी लोक असतात पण कमीत कमी ५ ते ३० वर्षात श्रीमंत होणारे ९८ % श्रीमंत लोक असतात असतात ज्यांनी हा प्रवास पूर्ण केला असतो.\nहा जो अनेक वर्षांचा प्रवास असतो न श्रीमंत बनण्याचा हाच मजबूत पाया बनवतो व दीर्घ काळ श्रीमंती आणि समृद्धी चे फळे चाखायला मिळतात, एकदा का श्रीमंत झाले कि विषयच संपला, मग टिकवून ठेवणे सोपे आहे. आणि तोच टिकवून ठेवतो ज्याच्यामध्ये श्रीमंतीची हवा नसेल गेली. नाहीतर करोडपती पासून ते रोडपती होण्याची उदाहरणे देखील आहेत.\n१०० पैकी ९९ क्षणिक कालावधी च्या यशापेक्षा एकच दीर्घकालीन यश गाठलेले चांगले, कारण ह्यानंतर नुसती यशाची मालिकाच सुरु होते. मग हि व्यक्ती जिथे नुसता एक इंच जरी खड्डा खोदेल तिथे तिला प्रत्येक वेळेस खजिना सापडेल.\nअनेकांना वाटत असेल कि हा दीर्घ कालावधी आहे पण ह्या दीर्घ कालावधी मध्ये अनेक छोटेमोठे यश तुम्हाला भेटत जातात ज्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने अब्जोपती होत जातात, शिकत जातात व मानसिकता घडवत जातात जेणेकरून तुमच्या दीर्घकाळाने भेटणाऱ्या यशावर कुठलेही संकट येत नाही कारण तुम्ही अगोदरच लहान यश संपादित करण्याच्या नादात संकटांचा सामना करून त्यांना परतवले असते.\nआता बोलू नका हा काळ वेगळा आणि तो काळ वेगळा म्हणून. ज्याला यशस्वी बनायचे आहे तो पुराण काळातही यशस्वी होईल, इतिहासातही, भू��काळातहि, वर्तमानातहि आणि भविष्यातही.\nअसेच काही घराचे देखील होते, जमिनीचे देखील होते, विविध सरकारी आणि खाजगी कंपनी व खात्यांचे देखील होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसा हा कमी कालावधीत प्रचंड वाढत गेला मग तो पैसा सरळ मार्गाने कमावलेला असो किंवा गैरमार्गाने.\nमाझ्याकडे सतत समुपदेश, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी १०, १५ वर्षांपासून सातत्याने काही विद्यार्थी येत असतात. हे जर लिहिले आहे त्याचे जिवंत उदाहरण मी बघितले आहे, हि कुठलीही काल्पनिक कथा नाही कारण ह्यापैकी काही आज जिवंत नाही आहे पण मृत्युपूर्वी ते श्रीमन झाले होते. त्यांनी श्रीमंतीची आयुष्य जगले.\nमाझ्या अनेक विद्यार्थ्यांपैकी काही असे होते ज्यांना मी बोललो होतो कि तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, श्रीमंत होऊ शकत नाही पण माझ्या बाकीच्या लेखांचा त्यांच्यावर इतका सकारात्मक चमत्कारिक परिणाम होता कि जिद्दीने ते माझ्याकडे समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यायला येत होते, ऑनलाईन घेत होते. त्यांनी दाखवून दिले कि जग जरी तुमच्या बाजूने असले तरी तुम्ही कितीही मोठे यश का असेना ते गाठू शकतात.\nअनुभवला पर्याय नाही. ह्यासाठी धाडस दाखवून कृती हि करावीच लागते. संकटांचा सामना करावा लागतो, किनारा सोडून खोल समुद्रात जाते लागते. हे बोलून नाही तर कृतीने होते. इथे कोणी तुमची पदवी नाही विचारत, संकटे सर्वांच्या आयुष्यात एकसारखेच येतात.\nआणि एक समाधान देणारी गोष्ट म्हणजे हि क्षमता तुमच्यात जन्मजात आहे, ती तुम्हाला जागृत करायची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि श्रीमंत बनण्याच्या दीर्घकालीन प्रवासाला सुरवात करा, मी आहे तुमच्या पाठीशी. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे भले जग तुमच्या विरोधात का असेना तुम्ही तुमची ध्येय गाठू शकता, तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\n** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.\nफेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया\nचला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf\n\"सकारात्मक सूर्यकिरणे आपल्या आयुष्यात येण्यासाठी नकारात्मक ढग बाजूला कसे सारायचे\nचला उद्योजक घडवूया ८:०१ AM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास मानसशास्त्र 0\nकल्पना करा कि तुम्ही सकाळी फेरी मारण्यासाठी बाहेर पडला आहात. बाहेर अजून अंधार आहे. थोड्या वेळाने सूर्य उगवणार आहे, दिवस उजाडणार आहे. अर्ध्या तासाने दिवस उजाडला पाहिजे पण अजूनही अंधार आहे. मग तुम्ही आकाशात बघतात तिथे तुम्हाला ढग दिसून येतात. सूर्याचे दर्शन जिथे ढग नाही तिथे झाले आहे फक्त तुमच्याकडे नाही झाले.\nसकारात्मकता म्हणेज सूर्य ज्याचा अब्जो वर्षांपासून नियम बदललेला नाही. ढग हे नकारात्मक ज्यांनी तुमच्या आयुष्यात अंधार करून ठेवला आहे पण बाजूची सकारात्मक व्यक्ती सूर्यप्रकाशाचा अनुभव घेत आहे.\nआता हि नकारात्मक ढग बाजूला काढायची कशी\nजेव्हा आपण भावना व्यक्त करतो तेव्हा पाउस पडतो ज्यामुळे आपल्याला हलके वाटू लागते व आपण सकारात्मक विचार भावना कंपने आणि उर्जेची हवा निर्माण करून ती ढग पुढे ढकलून देतो व तुमचे आयुष्य सकारात्मक सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघते.\nपाउस पडल्यामुळे तुमच्या आयुष्याची जमीन हि सकस होते व नवीन आयुष्य तुम्ही त्यामधून निर्माण करायला सुरवात करता. आणि बघता बघता विविध सकरात्मक, भाग्यशाली आणि चमत्कारिक अनुभवांनी भरलेले आयुष्यरूपी जंगल तयार करता. आणि इथे फक्त सकारात्मक लोक आणि परिस्थिती आकर्षित होतात.\nहो सकारात्मक आयुष्य आकर्षित करणे इतके सोपे आहे. अनुभव घ्यायचा असेल तर ऑनलाईन सेवेसाठी नोंदणी करा.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nप्रेमभंग ह्यामधून येणारे तणाव नैराश्य, न्यूनगंड आणि आत्महत्या\nचला उद्योजक घडवूया ७:०० AM\nअंतर्मन आत्मविकास आत्महत्या लेख समुपदेशन 0\nप्रेमभंग ह्यामधून येणारे तणाव नैराश्य, न्यूनगंड आणि आत्महत्या\nअनेकदा मला अश्या प्रेमभंग झालेल्या लोकांचे फोन येतात, त्यांचे एकच म्हणणे असते कि आता गेलेला जोडीदार परत त्यांच्या आयुष्यात आला पाहिजे. किंवा ते त्यांच्यापासून जगू शकत नाही वगैरे वगैरे. इथे वयाची अट नाही, अगदी शाळेपासून ते ज्येष्ठ प्रेमात पडले होते आणि त्यानंतर त्यांचा प्रेमभंग झाला होता ते देखील फोन करत होते. अजून एक आश्चर्य म्हणजे लग्न होवून, मुले होवून मुले मोठी होवून देखील काहींचे फोन आले होते. लोकांचे बाहेरील चेहरे बघून आपल्याला माहिती नसते कि त्यांचे आयुष्य हे कसे चालू आहे म्हणून.\nप्रेमभंग झाल्यावर किंवा आपल्याला एकतर्फी व्यक्ती आवडत असल्यास ती नाही बोलल्यास किंवा ती आपल्या आयुष्यात न आल्यास व्यक्ती इतके टोकाचे पाउल का उचलते\nह्याचे उत्तर मनात अंतरमनात आणि हृदयात म्हणजे भावनांमध्ये दडलेले आहे. जेव्हा तुम्ही प्रेमात रहा किंवा एकतर्फी प्रेम करत रहा तेव्हा तुम्ही एक खूप मोठी चूक हि करता कि एकतर्फी वाहून जाता, भविष्य जे अस्तित्वात नाही त्याचे स्वप्न बघता, त्या स्वप्नात जगता, जर शाळा कॉलेज मध्ये शिकणारे किंवा अजून लग्न न झालेले जोडपे आपल्या मुलांची नावे ठेवायला सुरवात करतात, त्यामध्ये भर हि इंटरनेट ची जिथे कल्पनेचे चित्र चांगले रंगवले जाते आणि ते काल्पनिक चित्र आयुष्य खरे देखील वाटते त्यामुळे अजून विश्वास दृढ होत जातो कि भविष्य हे असेच असणार म्हणून आणि शेवटी ते दोघे वेगळे होतात.\nह्यामध्ये काही समजूतदार, वास्तवात राहणारे, भावनिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम असलेले प्रेम वीर असतात ते ब्रेकअप झाल्यावर हृदयभंग झाल्यावर आरामात समजून घेतात, एकतर कायमचे वेगळे होतात किंवा मैत्रीचे नाते ठेवतात. काही लोक दुसरीकडे लग्न करून देखील विवाहबाह्य संबंध ठेवतात.\nआणि जे भावनिक दृष्ट्या कमजोर असतात निरक्षर असतात ते वेडेचाळे करायला लागतात जसे कि त्यांचा श्वासच बंद झाला कि काय. ह्याच वेडेपणामध्ये आत्महत्या देखील करायला जातात. काही लगेच सावरतात तर काहींना सावरायला अनेक दिवस, महिने आणि वर्षे लागतात. काहीतर सावरण्याचा प्रयत्नच करत नाही.\nप्रेमभंग झालेल्यामध्ये एक न्युनगंड येतो. ते स्वतःला कमी समजू लागतात. त्यांना नवीन नातेसंबंध जुळवणे कठीण जाते, आणि जरी नवीन नातेसंबंध जुळवले तरी ते जास्त काळ टिकत नाही कारण ते भूतकाळात म्हणजे जुन्या नातेसंबंधांशी तुलना करत बसतात. त्यांना असे वाटते कि प्रेम परत दुसऱ्यांदा होऊ शकत नाही म्हणून पण ते हे विसरतात कि ज्या आई वडिलांचे एकापेक्षा जास्त मुले असतात ते त्या सर्व मुलांना एकसारखेच प्रेम करतात. प्रेमामध्ये पहिले दुसरे ह्याचे त्याचे असे काही नसते.\nआकर्षणाचा सिद्धांत एकदम सोप्या नियमावर चालतो तो म्हणजे तुम्ह�� एक मागा तुम्हाला भरपूर मिळेल. उदाहरणार्थ जर तुम्ही एक बी पेरले तर जमीन हे नाही बोलणार कि तू एक बी पेरले तर तुझ्या झाडाला एकच फळ आणि एकदाच देईल म्हणून. तुम्ही जर प्रेम पेरत आहात तर तुम्हाला जास्त प्रमाणत प्रेम मिळेलच आणि त्यापैकी एकासोबत तुम्हाला लग्न करायचे आहे. काहींचे अनेक लग्न होतात किंवा लग्नानंतर देखील त्यांना प्रेम मिळत जाते हे सर्व समृद्धीचा भाग आहे. मनुष्याने निर्माण केलेले नियम निर्सग नियम आणि ब्रम्हांडाच्या नियमांना विचारत नाही.\nजर निसर्ग, ब्रम्हांड इतका समृद्ध आहे तर लोक फक्त एक व्यक्ती सोडून गेली म्हणून आत्महत्या का करतात किंवा त्याच व्यक्तीच्या नावाचे जप का जप्त बसतात किंवा त्याच व्यक्तीच्या नावाचे जप का जप्त बसतात विविध व्यसने लावून का घेतात विविध व्यसने लावून का घेतात काही स्वतःचे आयुष्य बरबाद का करतात\nकारण अश्या व्यक्तींना समृद्धी काय आहे हे माहिती नसते. ते टीव्ही वरील सिनेमे बघून मोठे झालेले असतात, त्यांना वास्तव काय आहे हे माहिती नसते. आयुष्य हे प्रेमावर नाही जिंवत राहण्याची धडपड करणे करत राहणे ह्यावर चालते. जो जगण्यासाठी धडपड करतो, जो वास्तवात आयुष्य जगतो तोच आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतो व भाग्यशाली आयुष्य जगतो.\nआता तर परिस्थिती अशी आली आहे कि जी मुलं पौगंडावस्थेत आहेत, ज्यांना वास्तव आयुष्याचा अनुभव नाही, जे आई वडिलांच्या सहाय्याने आयुष्य जगतात ते टोकाची भूमिका घेतात. घर चालवायला पैसा लागतो, त्याचे रक्षण करायला शक्ती लागते आणि जे शाळा कॉलेज मध्ये आहेत त्यांच्याकडे असे काहीच नाही. ते सर्व आई वडिलांवर अवलंबून असतात मग चोरी, आत्महत्या असे प्रकार करतात.\nप्रेम भावना आहे म्हणून ह्याचा परिणाम हा सर्वांवर होतो मग लहान काय आणि मोठे काय त्यामुळे सर्वांना समजून घेणे त्यांना वास्तवाची जाणीव करून देणे हे खूप महत्वाचे असते. स्वतःवर प्रेम करणे खूप महत्वाचे असते ना कि इतरांवर, जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो इतरांना प्रेम देवू देखील शकत नाही. एक व्यक्ती गेली कि दुसरी व्यक्ती आरामात आयुष्यात येवू शकते, १३५ करोड ची लोकसंख्या आहे. ज्याला स्वतःच्या जीवाची किंमत नाही त्याला कुणाचीही किंमत नाही. अश्या लोकांपासून लांब रहा.\nतणाव नैराश्य सोडा आणि सुख समृद्धीने भरलेले आयुष्य जगा.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहे...\nआजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कस...\nतुमच्या घरात नकारात्मक घटनांची शृंखला तर सुरु झाली...\nकुठल्या प्रकारची लोक श्रीमंत बनू शकतात\n\"सकारात्मक सूर्यकिरणे आपल्या आयुष्यात येण्यासाठी न...\nप्रेमभंग ह्यामधून येणारे तणाव नैराश्य, न्यूनगंड आण...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/umang-app/", "date_download": "2022-01-28T21:31:31Z", "digest": "sha1:ZORQ2MYUVQUMMD57IUDMUFCZE547CDSL", "length": 3714, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "UMANG app Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nPF- पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार\nभविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नोकरदारांना कामगार मंत्रालयाने दिलासा देणारा निर्णय घेतलाय . आता यापुढे उमंग या अॅपद्वारे ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7547", "date_download": "2022-01-28T21:37:32Z", "digest": "sha1:F62T6QJAUWQM3JX27HBGHAIA2NIYDY4R", "length": 15011, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गडचीरोली जिल्हयात 4 मृत्यूंसह नवीन 95 कोरोना बाधित | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली गडचीरोली जिल्हयात 4 मृत्यूंसह नवीन 95 कोरोना बाधित\nगडचीरोली जिल्हयात 4 मृत्यूंसह नवीन 95 कोरोना बाधित\nआज 61 जण कोरानामुक्त\nआज जिल्हयात 4 कोरोनामुळे मृत्यूंची नोंद झाली. तसेच नवीन 95 जण कोरोना बाधित आढळले. एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 61 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 642 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2514 रूग्णांपैकी 1852 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.\n*कोरोनामुळे 4 मृत्यू* : यामध्ये चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चेक येथील 70 वर्षीय वृद्धाचा कोरोनामूळे मृत्यू झाला. ते हायपरटेन्शन ग्रस्त होते. गडचिरोली हनुमान वार्ड मधील 63 वर्षीय महिला, आरमोरीमधील दोन यात इंजेवारी मधील 50 वर्षीय किडनी विकाराने ग्रस्त व्यक्ती तसेच आरमोरी बर्डी मधील 53 वर्षीय पुरूष सारी रूग्ण कोविड रूग्णालयात भरती होता. अशाप्रकारे आज 4 मृत्यूंची नोंद झाली.\n*नवीन 95 बाधित* : यामध्ये गडचिरोली 28, अहेरी 17, सिरोंचा 11, आरमोरी 7, चामोर्शी 5, कोरची 15, कुरखेडा 1, भामरागड 1, धानोरा 2, एटापल्ली 1 व वडसा 6 जणांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली मधील पोलीस मुख्यालय 1, रामनगर 1, साईनगर 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 1, सीआरपीएफ 2, वनश्री कॉलनी 1, पोलीस कॉलनी 1, कॅम्प एरिया 1, ग्रामसेवक कॉलनी 1, शेडमाके वार्ड 1, गोकूळवार्ड 1, ब्रहमपुरीचा 1 जण, कन्नमवार वार्ड 1, विवेकानंद 1, जिल्हा सामान्य रूग्णालय 1, सदगुरू नगर 1, नवेगाव 4, पोलीस संकुल 1, सर्वोदया वार्ड 2, मोरेश्वर पेट्रोल पंपासमोर 1, गोंडपिंपरी वरून आलेला 1 व लांजेडा 2 यांचा समावेश आहे. एटापल्ली 1 शहरात आढळला. आरमोरी शहर 7 रूग्ण. कोरची शहर 2, सी-60 जवान 13. अहेरी यामध्ये शहर 8, रायपूर 1, जिमलगट्टा 1, महागाव 1, कमलापूर 1 यांचा समावेश आहे. वडसामध्ये माता मंदिर 1, सावंगी 2, कुरूड 1, बनसोड रूग्णालय कर्मचारी 1, कस्तूरबा वार्ड 1 यांचा समावेश आहे. धारोना मध्ये मीचगाव 2 जण बाधित. सिरोंचा शहरात 11 जण बाधित. कुरखेडा कढोली 1, शहर 1 जण बाधित. भामरागड शहर 1 जण बाधित. चामोर्शीमध्ये मुरखाळा माल 1, शहर 2, येनापूर 2 जणांचा समावेश आहे.\n*आज 61 जण कोरोनामुक्त* : यामध्ये गडचिरोलीमधील 31 जणांचा समावेश आहे. इतर तालुक्यात आरमोरी 5, कोरची 1, चामोर्शी 7, सिरोंचा 7 व वडसा 10 जणांचा समावेश आहे.\nPrevious articleएनएचएमच्या कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांना कायम नोकरीत सामावून घेण्याच्या नावाने गोळा केलेली रक्कम परत करण्याचा सपाटा सुरू\nNext articleआष्टी परिसरात वाघाची दहशत\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nधानाच्या पुंजण्याला आग…आगीत संपूर्ण धान व टॅक्टर जळून खाक\nपंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप नेत्या विरोधात गुन्हे दाखल करावे…जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्र��स मागणी..\nविदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्प मधील हत्तीचे स्थलांतरण थांबवावे याकरिता जय विदर्भ पार्टीचे निवेदन\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9329", "date_download": "2022-01-28T22:17:08Z", "digest": "sha1:PPYISYG32AYPMHKAOMSLKEHEX325VL6H", "length": 13068, "nlines": 193, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची! कार-ट्रॅक्टर च्या धडकेत चार मित्रांचा मृत्यु, एक गंभीर जखमी… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यां��ा ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची कार-ट्रॅक्टर च्या धडकेत चार मित्रांचा मृत्यु, एक गंभीर...\nवाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची कार-ट्रॅक्टर च्या धडकेत चार मित्रांचा मृत्यु, एक गंभीर जखमी…\nकाल रात्री चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर येथे एका ट्रॅक्टरला भरधाव कारने धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात ऍडमिट केले आहे. मृतकांमध्ये 2 मुलं आणि 2 मुलींचा समावेश असून हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी घरातील आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.\nदर्शना उधवाणी (२५), प्रगती निमगडे (२४), मोहम्मद अमन (२३) आणि स्मित पटेल (२५) अशी मृतकांची नावं असून योग गोगरी (२३) हा अपघातात जखमी झालाय. योग गोगरी चा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे पाच जण काल रात्री चंद्रपुर मार्गावरील एका हॉटेल मध्ये आले होते. रात्री उशिरा परत जाताना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला.\nत्यावेळी भरधाव असलेल्या कारने ट्रॅक्टरला धडक दिली. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर मूल शहरात शोकाकुल वातावरण आहे. शहरातील उच्चभ्रू घरातील ४ युवक-युवतींचा असा अचानक मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.\nPrevious articleसर्वांसाठी घरे-2020’ योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले\nNext articleशासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथील रिक्‍त पदे तातडीने भरावी; आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nएसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर\n1 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन.. 30 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन\nहमीभावाने तुर खरेदी खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन… तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 3 केंद्रे सुरु\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/bjp-rally-after-bihar-election-victory-in-new-delhi-bjp-headquarter-314159.html/attachment/narendra-modi-bjp-bihar-victory-rally8", "date_download": "2022-01-28T21:44:11Z", "digest": "sha1:F5PUG33ICFB3MAGK6KRWO6TQTG6MMBAR", "length": 38889, "nlines": 547, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमराठी बातम्या TOP 9\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nअर्थसंकल्प 3 hours ago\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nअर्थसंकल्प 2 hours ago\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nमहाराष्ट्र 7 hours ago\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nअर्थसंकल्प 5 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सार��ंश:\nअर्थसंकल्प 4 hours ago\nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nसुवर्ण नगरीत सोने घसरले, सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, चांदी 2200 रुपयांनी गडगडली\nAir India : एअर इंडिया टेकओव्हरनंतर टाटा ग्रुपचे पहिले ट्विट, वाचा सविस्तर\nBudget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्संना सरकारकडून विशेष पॅकेजची प्रतीक्षा, काय होणार घोषणा\nअर्थसंकल्प 19 hours ago\nLIC IPO: एलआयसीचं नियोजन अंतिम टप्प्यात, आयपीओची तारीख ठरली\nव्यवसाय 1 day ago\nमनोरुग्णाचं औषध धाडणाऱ्या भाजपला नाना पटोले म्हणतात, पत्ता चुकीचा कोल्हापूरचा हवा होता…\nमहाराष्ट्र 5 hours ago\nराज्यातील 75 हजार बुथवर ‘मन की बात’ होणार, महाराष्ट्रात कमबॅकसाठी भाजपचा प्लॅन काय\nमहाराष्ट्र 5 hours ago\nअनूसूचित जाती जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, नेमका निर्णय काय\nमहाराष्ट्र 6 hours ago\nभाजपचा शनिवारी होणारा मोर्चा ऐनवेळी स्थगित, कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न-भाजप\nVIDEO: तर तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात बसणार नाही; भास्कर जाधवांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्र 7 hours ago\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी 3 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी10 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी11 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी11 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंम�� किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी11 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी12 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nKalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nNanded Crime : नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार, आरोपी अटक\nWhatsApp group | आता व्हॅाट्सॲप ग्रुप ॲडमीनची ‘पॅावर’ वाढणार; म्हणजे मॅसेजबाबत नेमकं काय होणार\nकोर्टाचे दोन वेगवेगळे न्याय कसे असू शकतात; अनिल परब म्हणाले, निकालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ\nGondia Nagar Panchayat | देवरी, सडक अर्जुनी नगरपंचायतीत अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव; तर मोरगाव अर्जुनीमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण कुणाला\nमला म्हणतात लवंगी मिरची\nअभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील खास क्षण\nरुचिराने 'आज दिल को मार ही डाला' \nअभिनेत्रीने #unshaved फोटो शेअर करण्याचं कारण काय\nसई मांजरेकर पुन्हा चर्चेत, निर्मात्याच्या मुलाला करते डेट, दोघांचाही फोटो काढायला विरोध\n’, भोवती टिकेचं वादळ घोंगावत असताना श्वेता तिवारीचा माफीनामा\nसुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nकाखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री तिलोत्तमा म्हणते, ‘मी माफी मागणार नाही म्हणजे नाही\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\nSupreme Court : तडीपारीचा आदेश एक असाधारण उपाय, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nKalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nSupreme Court : तडीपारीचा आदेश एक असाधारण उपाय, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी\nभारतीय 5Gi घ्या मुहूर्तालाच विघ्न, कंपन्यांचा 5Gi तंत्रज्ञानावर का नाही विश्वास, वाचा सविस्तर\nराष्ट्रीय 6 hours ago\nव्ही. अनंत नागेश्वरन नवे मुख्य आर्थिक सल्लागार; कोण आहेत नागेश्वरन\nराष्ट्रीय 7 hours ago\nदेशातील संसदेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांची संख्या जरी 543 असली तरी या संख्येत 420 नंबरची सीट मात्र असते गायब, नेमके काय आहे यामागील गूढ\nराष्ट्रीय 9 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\n‘रणजी’च्या आयोजनावरुन शास्त्री गुरुजींचे बीसीसीआयला खडे बोल, म्हणाले, दुर्लक्ष केल्यास…\nIND vs WI: सिलेक्शन झाल्यानंतरही टीम इंडियाचे दोन खेळाडू टेन्शनमध्ये, राहुल-रोहित जोडीची जबरदस्त रणनिती\nShahid Afridi: शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण\nक्रिकेट 1 day ago\nMS Dhoni:…म्हणून रवी शास्त्रींनी कधीही धोनीकडे त्याचा फोन नंबर मागितला नाही\nक्रिकेट 1 day ago\nभारताचे महान हॉकीपटू, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघाचे कॅप्टन चरणजीत सिंग यांचे निधन\nSunil Gavaskar: ‘त्यांना बेंच गरम करायला बसवू नका’, त्या तिघांबद्दल गावस्करांचा टीम मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला\nRavi Bishnoi: अनिल कुंबळेंचा चेला, क्रिकेटसाठी वडिलांशी भांडला, शिक्षण सोडलं, अखेर टीम इंडियाचे उघडले दरवाजे\nVideo | कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस मेडिकलमध्ये मिळणार सीरम आणि भारत बायोटेक कंपन्यांचा सरकारकडे अर्ज\nVideo | लस न घेतलेल्यांना मुंबईत लोकलने प्रवास नाहीच, राज्य सरकारचा आदेश\nCorona Cases India : कोरोना रुग्णसंख्येची उसळी, तब्बल 7 महिन्यानंतर ओलांडला 3 लाखांचा टप्पा, 491 जणांचा मृत्यू\nCorona Vaccine : लवकरच मेडिकलमध्येही मिळणार कोरोना लस; केंद्राच्या विशेष समितीची मंजुरी\nCorona Vaccine : कोरोनो लसीमुळे निर्माण झालेली तुमच्या शरीरातील इम्यूनिटी किती दिवस टिकते भारतातील संस्थांचा महत्वपूर्ण अभ्यास\nSpecial Report | कोरोना लस न घेणाऱ्यांनी दुसरी आणि तिसरी लाट आणली का\nगर्भवती महिलांनी कोरोना लस कधी घ्यावी ‘कोव्हॅक्सिन’ सुरक्षित, तज्ज्ञांचा ���ावा\nCorona Vaccination : मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण, 15 ते 18 वयोगटातील 3.5 कोटी तरुणांचे लसीकरण पूर्ण\nRepublic Day 2022: संविधान तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी काय इशारा दिला; संविधानसभेतील अखेरचं भाषण काय\n26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होण्याआधी हा दिवस भारताचा स्वातंत्रदिन होता, खरंच\nNational Voters Day 2022: ज्या वाजपेयींना एका मताने सत्ता गमवावी लागली, त्या मताची किमत तुम्हाला माहीत आहे का\nसरकार बरखास्त करा, अशी चंद्रकांत पाटलांची मागणी खरंच तसं करणं शक्य आहे का खरंच तसं करणं शक्य आहे का\nमेड इन चायना लसीचा फुसका बार, खोटे आकडे दाखवणं चीनला महागात\nमहाराष्ट्रात पोषणाची चळवळ, परसबागा नवीन वरदान – यशोमती ठाकूर\nNagar Panchayat Election : गोपीचंद पडळकरांचा होमग्राऊंडवर सुपडा साफ खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही\nह्योच नवरा पाहिजे, 5000 तरुणीचं एका तरुणाला लग्नाचं प्रपोज; काय आहे भानगड वाचा\nआंतरराष्ट्रीय 9 hours ago\n3 माणसांमागे एकाचा NeoCovजीव घेतो वुहानमधील शास्त्रज्ञांचा धडकी भरवणारा नवा अभ्यास काय सांगतो\nआंतरराष्ट्रीय 13 hours ago\nPakistan Terrorist Attack : पाकमध्ये मोठा अतिरेकी हल्ला, हल्ल्यात 10 सैनिकांचा मृत्यू, एका अतिरेक्याचा खात्मा\nआंतरराष्ट्रीय 21 hours ago\nVideo | खायचा कांदा, डोळ्यातना पाणी येऊ न देण्याचा वांदा, स्पेनमधील अजब स्पर्धेची गजब गोष्ट\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nमहागाईच्या प्रश्नावर अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा सुटला ताबा, पत्रकाराला शिवीगाळ, व्हाईट हाऊसमधील प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद\nआंतरराष्ट्रीय 4 days ago\nVideo | 130च्या स्पीडनं बाईक चालवणं महागात पडलं, रस्त्याच्या मधोमध कारला सुपरबाईकची धडक\nआंतरराष्ट्रीय 5 days ago\nअरुणाचलमधील अपहरण झालेला मीराम चीन सैनिकांच्या ताब्यात, पीएलएकडून भारतीय सैनिकांना माहिती\nआंतरराष्ट्रीय 5 days ago\nBudget 2022 : सेकेंड हँड वाहने स्वस्त होणार Used Cars वरील GST दर कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी\nअर्थसंकल्प 9 hours ago\nकार प्रेमीसाठी आहे आनंदची बातमी ,Toyota या वर्षी भारतात लॉन्च करेल 4 नवीन कार \nBudget 2022 : दुचाकी स्वस्त होणार GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी\nअर्थसंकल्प 14 hours ago\nMahindra चा इलेक्ट्रिक थ्री व्हीलर कार्गो बाजारात, लहान व्यावसायिकांची मोठी बचत होणार\nसेकेंड हँड Maruti Swift खरेदी करताय मग या गोष्टींची काळजी घ्या\nइलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Tork बाईकची एण्ट्री, ई-बाईकमधील टॉप 4 ऑप्शन्स जाणून घ्या…\nMaruti Suzuki : मारुतीची फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार ही खास कार, उत्पादन सुरू ही असतील वैशिष्ट्ये\nRedmi Note 11S पुढील महिन्यात बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nGoogle Maps मध्ये तुमच्या घराचा डिजीटल अ‍ॅड्रेस तयार करता येणार, अचूक लोकेशन शोधणं सोपं होणार\n11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स\nPHOTO | फिटनेस प्रेमींसाठी लवकरच भारतात येतोय Redmi Smart Band pro.; मोठ्या डिस्प्लेसोबत आहेत आकर्षक फीचर्स \nओप्पोच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज…फास्ट चार्जिंग मोबाईलच्या जगात आता ओप्पो ठेवणार पाय, स्मार्टफोन झटपट चार्ज होणार\nXiaomi ने Redmi Note 11 सीरीजमधील 4 नवीन स्मार्टफोन केले लॉन्च, किंमत आणि महत्वाच्या बाबी जाणून घ्या\n3000 रुपयांहून कमी किंमतीत 4 बेस्ट स्मार्टवॉच, जाणून घ्या खासियत\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nConch Shell Remedies | विष्णूच्या आवडत्या शंखाची उत्पत्ती नेमकी झाली तरी कशी जाणून घ्या शंखासंबंधीत रहस्य\nBasant Panchami 2022 | वसंत पंचमीच्या दिवशी ही खास रेसिपी करा, देवी सरस्वतीची कृपा होईल\nShattila Ekadashi | षटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट\nChanakya Niti | आचार्यांच्या मते या 5 गोष्टी करा, बिघडलेल्या गोष्टीपण चुटकीसरशी सुधारतील\n28 January 2022 Panchang | 28 जानेवारी 2022, शुक्रवारचे पंचांग, जाणून घ्या ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ\nShattila Ekadashi | आज षट्तिला एकादशी , जाणून घ्या या दिवसाचे पावित्र, पुजा आणि शुभ मुहूर्त\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nZodiac | या 4 राशीच्या मुली हातात साक्षात देवी अन्नपूर्णाच वास करते, स्वयंपाकात निपुण असतात या राशी\nराशीभविष्य 17 hours ago\nAstrology | ‘या’ 3 नावांच्या मुली त्यांच्या पार्टनरला करतात ‘जोरू का गुलाम’, कुठे तुमच्या पार्टनरचा यात समावेश नाही ना…\nअध्यात्म 2 days ago\nZodiac | आयुष्यात यश हवं मग राशींप्रमाणे गोष्टी जवळ ठेवा, जीवनात सर्व काही चमत्कारासारखं बदलेल\nराशीभविष्य 1 day ago\nZodiac | या 4 राशीच्या मुली एका क्षणात मुलांच्या काळजाचं पाणी पाणी करतात…जाणून घ्या या राशी कोणत्या\nराशीभविष्य 2 days ago\nSilk Farming: म्हणून पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा, रेशीम कोषचे दर अवाक् करणारे..\nनैसर्गिक शेतीसाठी आंध्र प्रदेशचे पहिले पाऊल, महाराष्ट्र सरकार केव्हा घेणार निर्णय \nAPMC: मुंबई बाजार समितीचा मोठा निर्णय, अनाधिकृत व्यापार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा\nसोयाबीनच्या दरात घट तरीही आवक वाढलेलीच, शेतकऱ्यांच्या मनात भीती कशाची\nSeed Production: आता बिजोत्पादनावरही ‘संक्रात’, कशामुळे होतेय कांद्याचे रोप नष्ट \nभांडगावच्या गाजराची चवच न्यारी, शेतकऱ्यांना कळाले ‘झिरो बजेट’ शेतीचे महत्व\nआठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/goddess-lakshami", "date_download": "2022-01-28T21:29:29Z", "digest": "sha1:QJI33OGCRFAEIIH7NANX356JOES5U42D", "length": 16296, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nचमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत\nहिंदू धर्मात तुळशीच्या (Tulsi Plant) वनस्पतीला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. तुळस हे लक्ष्मीचे (Goddess Lakshami) रुप असल्याची मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक घरात तुळशीचे ...\nBest Astro Remedies | ज्योतिषशास्त्रातील काही सोपे आणि प्रभावी उपाय करा, सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल\nप्रत्येकाला सुख-समृद्धी, संपत्ती-प्रसिद्धी आणि कामात यश हवे असते, पण ते प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. अनेकवेळा असे घडते की सर्व प्रयत्न करुनही काही उद्दिष्टे साध्य होत ...\nDiwali 2021 : घराच्या मुख्य दारावर या तीन गोष्टी लावा, घरात लक्ष्मी नांदेल\nदिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करुन भक्तांच्या घरी वास्तव्यास येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी मुख्य दारावर तुम्ही तोरण लावू शकता. या दिवशी ...\nDiwali 2021 : दिवाळीला हे 10 सोपे उपाय करा, घरात सुख-समृद्धी येईल\nलक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस परिश्रम करतो, परंतु देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी श्रमाबरोबरच नशिबाचीही गरज असते आणि या सौभाग्याचा जागर करण्याचा सण म्हणजे दिवाळी. ...\nBest remedy for wealth : आर्थिक संकटांनी वेढलेले असाल तर हे सात उपाय करा, आर्थिक भरभराट होईल\nआयुष्यात प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या घरात नेहमी सुख, समृद्धी, संपन्नता असावी. आयुष्याशी संबंधित सर्व सुख-सोयी मिळवण्यासाठी निश्चितपणे देवी लक्��्मी खूप महत्वाची आहे. या कलियुगात ...\nMoti Shankh Remedy | देवी लक्ष्मीची कृपा हवी असेल तर मोती शंख घरात ठेवा, घर-व्यापारात आर्थिक वर्षाव होईल\nसनातन परंपरेत पूजेमध्ये शंखला खूप महत्त्व आहे. समुद्रातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी एक म्हणजे शंख, असे मानले जाते की ज्या घरात ते राहते ते नेहमी ...\nBhadarpada Purnima 2021 | भाद्रपद पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा\nपौर्णिमा तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा म्हणतात. श्राद्ध या महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासून सुरु होतात. आज भाद्रपद महिन्याची भाद्रपद ...\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nपुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन\nसंपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी10 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी10 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी11 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी11 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी12 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पै���ा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nHot water : दररोज 3 ग्लास गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे, रिझल्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nफोटो गॅलरी15 hours ago\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी2 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/health/diabetes-high-blood-sugar-these-symptoms-are-visible-in-the-eyes-are-the-warning-signn-of-diabetes-how-to-identify/594147", "date_download": "2022-01-28T23:50:35Z", "digest": "sha1:PHZQWBGVKV4F6F6DOKQSWOOOL2ZKCRH2", "length": 23398, "nlines": 137, "source_domain": "zeenews.india.com", "title": "These symptoms are visible in the eyes are the warning sign of diabetes, how to identify", "raw_content": "\nडोळ्यांत दिसणारी 'ही' लक्षणे म्हणजे मधुमेहाचे मोठे संकेत, अधिक जाणून घ्या\nDiabetes : साधारणपणे तहान लागणे, थकवा येणे, वारंवार लघवी होणे आणि वजन कमी होणे यासारखी काही सामान्य लक्षणे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये (High Blood Sugar) दिसून येतात. परंतु तज्ज्ञांच्या मते....\nमुंबई : Diabetes : साधारणपणे तहान लागणे, थकवा येणे, वारंवार लघवी होणे आणि वजन कमी होणे यासारखी काही सामान्य लक्षणे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये (High Blood Sugar) दिसून येतात. परंतु तज्ज्ञांच्या मते, तुमच्या डोळ्यांत दिसणार्‍या काही लक्षणांवरूनही मधुमेह ओळखला जाऊ शकतो.\nउच्च रक्तातील साखरेचा डोळ्यांवर परिणाम\nमधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची उच्च समस्या असते. स्वादुपिंडाद्वारे त��ार होणारे इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते, परंतु जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या शरीरात पुरेसे इन्सुलिन नसते, ज्यामुळे ग्लुकोज नियंत्रित करता येते आणि शरीरात तयार होणारे इन्सुलिन नीट काम करत नाही.\n'द सन'च्या रिपोर्टनुसार, उच्च रक्तातील साखरेचा तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो. यामुळे आपल्या रेटिनाच्या रक्तवाहिन्यांमध्ये बदल होऊ शकतो किंवा डोळ्यांच्या टिशूजना सूज येऊ शकते. हे टिशूज आपल्याला फक्त पाहण्यास मदत करतात. त्यांच्या प्रभावामुळे, अंधुक दृष्टीची समस्या असू शकते.\nउच्च रक्तातील साखरेमुळे लेन्सचा आकार देखील बदलतो आणि उपचार न केल्यास मोतीबिंदू, काचबिंदू आणि रेटिनोपॅथी होऊ शकतात.\nया लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nरिपोर्टनुसार, जर तुम्हाला मधुमेह असेल तर चार प्रमुख लक्षणे डोळ्यांमध्ये दिसून येतील. मधुमेहामुळे, तुम्हाला distorted vision आणि dark spots काळे डाग पडण्याची समस्या असू शकते. मधुमेहाच्या समस्येमध्ये, शरीर प्रभावीपणे इन्सुलिन बनवू शकत नाही. तसेच त्याचा वापर करू शकत नाही. ज्यामुळे डोळ्यांनाही नुकसान होते. जर इन्सुलिन योग्यरित्या कार्य करत असेल तर रक्तातील साखर ही तुमच्यासाठी मुख्य ऊर्जा स्त्रोत म्हणून काम करते. परंतु जर तुम्हाला उच्च रक्तातील साखरेची समस्या असेल, तर ग्लुकोज तुमच्या पेशींमध्ये पोहोचत नाही आणि रक्तप्रवाहातच राहते. त्यामुळे दृष्टी कमी होणे आणि अंधत्व येण्याच्या समस्या उद्भवू शकतात.\nमधुमेहाच्या समस्येमध्ये तुम्हाला डोकेदुखी, डोळा दुखणे, डोळ्यात पाणी येणे आणि अंधुक दृष्टी येण्याची शक्यता आहे.\nमधुमेहाचा आजार लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो आणि रक्तातील साखरेची वाढ शरीरातील सर्वात लहान रक्तवाहिन्यांना इजा करून रक्तप्रवाहात व्यत्यय आणते.\nअस्पष्ट दृष्टी ही पहिली आणि प्रमुख चेतावणी चिन्ह असू शकते. जरी बहुतेक मधुमेही रुग्णांमध्ये अगदी प्रगत अवस्थेपर्यंत डोळ्यांच्या आजारासारखी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे उपचार वेळेवर सुरू होतील आणि तुमची दृष्टी कमी होणे टाळता येईल.\nरक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करा\nमधुमेहाचे रुग्ण काही मार्गांनी उच्च रक्तातील साखर कमी करू शकतात.\nयामुळे दृष्टी कमी होण्याची समस्या टाळू शकता\nभरपूर झोप घ्या. यामुळे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे तर होतीलच, पण रक्तातील साखरेचे प्रमाण राखण्यासही मदत होईल. झोपेच्या कमतरतेमुळे ग्रोथ हार्मोन कमी होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे कोर्टिसोलची पातळीही वाढते. रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यासाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्हाला 7 ते 8 तास पुरेशी झोप मिळत असल्याची खात्री करा.\nभरपूर पाणी प्या, यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होईल. हायड्रेटेड राहिल्याने मूत्रपिंडांना मूत्रमार्गे अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यास मदत होते आणि मधुमेहाचा धोकाही कमी होतो.\nताणतणावाचा रक्तातील साखरेच्या पातळीवरही चांगला परिणाम होतो. योग किंवा माइंडफुलनेस यासारख्या व्यायाम आणि विश्रांती पद्धतींद्वारे तणाव व्यवस्थापित करा. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करेल.\nमधुमेहामुळे डोळयातील पडदा, डोळ्याच्या मागील भागाला इजा होते. डोळ्याचा जो भाग आहे जिथे दृश्य प्रतिमा तयार होते.\nमधुमेहामुळे, डोळयातील पडदामध्ये रक्तस्त्राव आणि अतिरिक्त द्रवपदार्थाची समस्या आहे, ज्याचा तुमच्या दृष्टीवर गंभीर परिणाम होतो.\nजर हा आजार योग्य वेळी ओळखला गेला नाही तर त्यामुळे दृष्टी कमी होण्याची म्हणजेच दृष्टी कमी होण्याची समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांच्या मते, हे प्रौढांमध्ये अंधत्वाचे प्रमुख कारण बनते.\nसुरुवातीची लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करा\nतुमची डोळ्यांची समस्या मधुमेहामुळे आहे हे जितक्या लवकर तुम्हाला कळेल तितक्या लवकर उपचार सुरू होतील आणि तुमची दृष्टी कमी होणे टाळता येईल. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि सुरुवातीला बदल दिसल्यास ताबडतोब तपासणी करा. त्यामुळे डोळे पूर्णपणे खराब होण्यापासून वाचवता येतात.\nतुम्हाला एक किंवा अधिक लक्षणे दिसल्यास, ताबडतोब तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा.\nतथापि, तज्ज्ञ असेही सांगतात की, काही परिस्थितींमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत. मधुमेहाच्या बहुतेक रुग्णांना रोग वाढल्यानंतर याची माहिती होते. अनेक वेळा मधुमेही रुग्णांना अंधुक दिसण्याची समस्या जाणवते, मग ते याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.\n(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. कृपया ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)\nधोका वाढला; दक्षिण आफ्रिकेहून आलेला अजून एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह\nआदित्यचं झालं सरोवर, दानवेंचं झालं फुलपाखरु, राजकीय नेत्यां...\nसुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून नव्या...\nBreaking : राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार\nTet Exam Scam | धक्कादायक| तुमच्या मुलांना चक्क नापास शिक्ष...\n'कोरोनाची लस घेतली असती तर'... मृत्यूपूर्वी त्याच...\n / विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nखान्देशात सोन्याचा खजिना, पाहा कुठे आहे सापडला\nSalary | नोकरदारांसाठी गूड न्यूज, 2022 मध्ये वाढणार 10 टक्क...\nराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, पण मृत्यूच्या संख्ये...\nशुक्र ग्रहाची कृपा, 24 तासांत बदलणार 3 राशींच भाग्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/11/blog-post_9375.html", "date_download": "2022-01-28T22:41:57Z", "digest": "sha1:JNFI5N5TDKZAIR7LPDSC4Y2CWWHHBKY7", "length": 9124, "nlines": 268, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: गुगल गुगल गुगललं ........", "raw_content": "\nगुगल गुगल गुगललं ........\nगुगल गुगल गुगललं पण कुठेच नाही सापडलं\nकळत नाही आज हे असं कस घडलं \nहे सोबत असताना मला कसलीच चिंता नसते\nनागमोडी वाट सुद्धा तेंव्हा मला सरळ दिसते.\nयाच्याच भरोश्यावर माझे हात चालत असतात,\nकधी त्याच्याशी कधी तिच्याशी आतलं आतलं बोलत असतात.\nहे नेहमी दिवस रात्र फक्त माझ्याच सोबत असतं\nमाझ्या खांद्याला-खांदा लाऊन Online राबत असतं.\nयाची एनर्जी भन्नाट असते ...\nयाच्या उत्साहात नेहमीच दिसते.\nयाचा वेग अफाट आहे, माझ्या पुढं धावत असतं,\nयाचं गणित सुसाट आहे, आकडे मोड लावत असतं.\nकधी मला सोडत नाही ...\nमाझं म्हणणं खोडत नाही.\nआज मात्र खट्टू झालंय ...\nका कुणावर लट्टू झालंय ..\nमला कुटच दिसत नाही,\nअन ओळखीचं हसत नाही.\nआता माझं होणार कसं ..., याचा विचार मीच करतो,\nआता माझं होणार हसं ..., याचा प्रचार मीच करतो.\nआठवत नाही ... झालं कसं ...\nहे हरउन .. गेलं कसं ...\nकाल पर्यंत सोबत होतं ... माझ्यासाठी राबत होतं ...\nआज तिकडं गेलंय खरं ... अन तिचंच झालंय खरं \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 10:45 PM\nलेबले: कविता - कविता, ढापलेली गाणी, हास्य कविता\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - क���िता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n34 || धुंद होती रात्र ||\nती नसताना पाऊस येतो \n|| सोन्याहून सोनसळी ||\n~ आहेस सांग कोठे ~\nसोडून द्या त्या कसाबला\nगुगल गुगल गुगललं ........\nसांडू शेटचा फोन आलाय ....S S\n१) || ससा आणि कासव ||\nमाझी बायको तुझा नवरा ....\nसावधान येथे कवी राहतो आहे \n|| आळस महात्म्य ||\nमराठी कवितेचा / साहित्याचा दर्जा घसरतोय \n३) ~ विठ्ठला ~\nआज आस व्हायलाच हवं\n~ का उगी हा पेटतो मी ~\n१) ~ सावळा हा देव माझा ~\n~ || विठूच्या गजला || ~\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/Interview-Abhishek-Shah-Hellaro-Cinema", "date_download": "2022-01-28T21:32:37Z", "digest": "sha1:M44HLM2H3RTQAYJSRVO6EH6UIRXJIGLJ", "length": 59795, "nlines": 195, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "सप्रेशन टू एक्स्प्रेशन मांडणारा सिनेमा - 'हेल्लारो'", "raw_content": "\nसप्रेशन टू एक्स्प्रेशन मांडणारा सिनेमा - 'हेल्लारो'\nयंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शाह यांची एक्सक्लूझिव मुलाखत\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. या वर्षीचा (2018) देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून ‘हेल्लारो’ या गुजराती सिनेमाने सुवर्णकमळावर आपली मोहोर उमटवली आहे. ‘हेल्लारो’ च्या निमित्ताने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार गुजरातच्या वाट्याला पहिल्यांदाच येत आहे. (यापूर्वी केतन मेहता यांच्या ‘भवनी भवई’ या गुजराती सिनेमाला 1980 मध्ये २ विभागांत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.) ‘हेल्लारो’ या सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक शाह यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा. यापूर्वी त्यांनी गुजराती नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन, लेखनाचं काम केलं आहे. या राष्ट्रीय पुरस्कारानिमित्त दिग्दर्शक अभिषेक शाह यांची घेतलेली ही सविस्तर मुलाखत.\nप्रश्‍न- हेल्लारो हा तुमचा पहिलाच सिनेमा आणि तुमच्या या पहिल्याच सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मागील 40 वर्षांत गुजराती सिनेमाला मिळालेला हा प्रथम बहुमान. सर्वप्रथम तुमचं, तुमच्या टीमचं खूप खूप अभिनंदन.\nअभिषेक- थँक्य यू, थँक्यू सो मच.\nप्रश्‍न- गप्पांना सुरुवात करण्याआधी चित्रपटाच्या नावाविषयी कुतूहल आहे. तर आधी हेल्लारोचा अर्थ काय होतो हे जाणून घ्यायला आवडेल.\nअभिषेक- हेल्लारो हा ���ुरातन गुजराती भाषेतील शब्द आहे. आताच्या बोलीभाषेत तो वापरला जात नाही. या शब्दाचा अर्थ पाण्याच्या प्रवाहातील उसळती लाट असा होतो. पाण्यात उसळणारी अशी लाट- जिच्या आगमनानं सारं काही हादरून जातं. परिवर्तन घडून येतं. किंवा असा एखादा धक्का- जो आतून इतक्या जोरात बसतो की सारं काही बदलून जातं. समजा की दडपशाहीचा- सप्रेशनचा असा काळ आहे; जेव्हा अशी एखादी लाट गवसते किंवा असं एखादं एक्स्प्रेशन बाहेर निघतं, जे आपल्या दडपशाहीला उधळून लावतं- त्याला म्हणतात हेल्लारो.\nप्रश्‍न- सप्रेशन टू एक्सप्रेशन...खूपच रंजक वाटतंय. खरं तर, अद्याप सिनेमाचा ट्रेलरही कुठं उपलब्ध नाहीये. मात्र सिनेमाविषयी आमच्या मनात फार उत्सुकता आहे. सिनेमाची मध्यवर्ती कल्पना काय आहे\nअभिषेक- 1975 मधील कच्छमध्ये घडणारी कथा आहे. कच्छ हा गुजरातचा मोठा प्रदेश आहे. भारतात दोन मोठे वाळवंटी प्रदेश आहेत. एक राजस्थानात आणि दुसरा कच्छमध्ये. तर कच्छच्या रणामध्ये, वाळवंटाच्या मध्यभागात आम्ही एक गाव उभं केलं. या गावाचा दुसर्‍या कुठल्याच गावाशी कसलाच संपर्क नाही. 1975 च्या काळात हे गाव जगापासून असं तुटलेलं आहे की, त्यांना बाहेरच्या जगात काय घडतंय याची कल्पनाच नाहीये. बायकांची अवस्था तर त्याहून अवघड आहे. त्यांना घराबाहेर पडण्याची कसलीच मुभा नाहीये. त्या घराबाहेर पडल्याच तर केवळ पाणी भरण्यासाठी. वाळवंटातून 5-6 किमीच्या अंतरापर्यंत चालत जायचं आणि पाणी भरून आणायचं एवढ्याच कारणासाठी त्या घराबाहेर पडू शकतात. बाकी त्यांच्या आयुष्यात कुठलीच चैन नाही, मौज नाही, कुठल्याही प्रकारची अभिव्यक्ती नाही. आपण जसं नाचातून-गायनातून स्वत:शी गप्पा मारून किंवा कुठल्याही मार्गाने स्वत:ला व्यक्त करतो, मांडतो, एक्सप्रेस करतो. त्या सगळ्या गोष्टी तिथं स्त्रियांसाठी निषिद्ध आहेत. अशा दडपशाहीच्या माहोलात या स्त्रियांना एक व्यक्ती भेटते. त्या व्यक्तीमुळं या स्त्रियांच्या आत दडपलेला भाव प्रकट होतो. त्यांचं एक्सप्रेशन बाहेर येतं. ती व्यक्ती त्यांचं आयुष्यच बदलून टाकते. त्यांच्यात मुरून राहिलेलं दमन बाहेर काढतं. माझी ही कहाणीच मुळी ‘सप्रेशन टू एक्सप्रेशन’ असा प्रवास करणारी आहे. जर तुम्हाला कुणी म्हंटलं, यू कान्ट डान्स, यू कान्ट सिंग, यू कांट थिंक... आणि मग नेमक्या त्या वेळी तुम्हाला असा एक मार्ग सापडतो, ज्यातून तुम��हाला तुमचं हरवलेलं पॅशन मिळून जातं. तुम्हाला तुमचा आवाज मिळून जातो. सिनेमाची कथा याच सूत्रावर आहे.\nप्रश्‍न- या सिनेमात स्त्रियांची 13 पात्रं मध्यवर्ती भूमिकेत आहेत. हा1975 चा कालखंड आहे. स्वाभाविकच या स्त्रियांचं जगणं-वागणं त्या काळातलं असेल; तरीही या स्त्रियांचं नेमकं काय कॅरेक्टरायझेशन आहे त्यांची समज, त्यांचं शिक्षण, त्यांचं व्यवहारज्ञान नेमकं कसं आहे\nअभिषेक- सिनेमात जिच्यामुळं एक्सप्रेशनचा, व्यक्त होण्याचा, मुक्त होण्याचा माहोल तयार होतो, ती मुख्य नायिका मंजिरी. तिचं पात्र सातवीपर्यंत शिकलेलं आहे. ती मुळात कच्छच्या एका शहरी भागातून ग्रामीण भागात आली आहे आणि म्हणून तिचं थोडंफार शिक्षण झालं आहे. इतर 12 स्त्रिया अशिक्षित आहेत. या गावातली एकही स्त्री शिकलेली नाही. शिक्षण तर दूरचीच गोष्ट; या स्त्रियांनी कधी संपूर्ण गावही पाहिलेलं नाही. त्यांना आपण ग्रामीण भागात राहतो की शहरी याचा अंदाजही नाही. त्यांनी कधी जवळपासचं दुसरं गावही पाहिलेलं नाही की- त्यांना ‘गाव’ म्हणजे काय, ‘शहर’ म्हणजे काय याची प्रचिती यावी. आपल्या गावाबाहेरचं जग किती पुढं गेलंय, आपला देश कुठं चाललाय, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणजे एक स्त्री आहे- अशी कुठलीच खबर त्यांना नाहीये. त्यांच्याकडं असं कुठलं माध्यमही नाहीये की- ज्यातून त्या बाहेरचं जग समजू शकतील.\nप्रश्‍न- सिनेमासाठी 1975 हेच वर्ष तुम्ही का निवडलं त्यामागं विशेष काही कारण होतं का\nअभिषेक- माझ्या सिनेमाची प्राथमिक गरज म्हणजे कथेतलं गाव बाहेरच्या जगाशी कनेक्टेड नाही हे दाखवणं, ही होती आणि म्हणून मी ते वर्ष निवडलं. आजच्या पार्श्‍वभूमीवर मला ते तुटलेपण दाखवता येणार नव्हतं. मी जर आज कच्छच्या कुठल्या गावातलं डिस्कनेक्शन दाखवलं तर ते खरं वाटणार नाही. तुम्हाला सांगतो- आम्ही या सिनेमासाठी जिथं शूट केलं, ते गुजरातचं पाकिस्तानच्या हद्दीजवळचं शेवटचं गाव. मात्र तिथंही आता मोबाईल फोन होते. नेटवर्क होतं. लोक हातातल्या मोबाईलवर युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम पाहत होते. ही सगळी सुविधा त्या शेवटच्या गावापर्यंत पोहचलेली दिसत असताना मला ते काळापासून, जगापासून तुटलेलं गाव दाखवण्यासाठी काळाच्या थोडं मागं जावं लागणार होतं. हा कटऑफ महत्त्वाचा होता. जोवर तुम्हाला बाहेरच्या जगात काय चाललंय याची कल्पना नसते, तोवर तुम्हाला तुमच्या जगात जे घडत असतं ते फार भारी वाटत राहतं. मात्र ज्या क्षणी तुम्हाला कळतं की- नाही बाहेरचं जग खूप पुढं निघून गेलंय, तेव्हा आपण खूप मागास आहोत याची जाणीव होऊ लागते.\nदुसरं असं की- मला सिनेमात कुठल्याही संवादातून असं सांगायचं नव्हतं की, हे 1975चं वर्ष सुरू आहे. त्यासाठी मला इतिहासातील घटना हवी होती. आणीबाणी 1975 मध्ये लागू झाली होती. एका ओझरत्या वाक्यात देशात आणीबाणी लागलीये, असा उल्लेख करून मला सिनेमाचा अख्खा पट उभा करायचा होता, म्हणून या वर्षाची निवड केली.\nप्रश्‍न- या सिनेमाचं प्रेरणास्थान काय राहिलं\nअभिषेक- केतन मेहतांचा ‘मिर्च मसाला’. हो, केतन मेहतांचा हा सिनेमा मी जितक्या वेळा पाहिला, त्या प्रत्येकवेळी मला वाटायचं की- मी जर सिनेमाच्या माध्यमातून काही कम्युनिकेट करेन, तर ते अशा रीतीनं. माझ्या सिनेमामेकिंगचं बीज तिथंच आहे. पाहा ना मिर्च मसालातील कथा प्रचंड गुंतवून ठेवणारी आहे, त्याचा सोशल रेलेव्हन्स प्रचंड आहे आणि तरीही तुम्ही त्या कथेशी खिळून राहता. आपण कथा मिर्च मसालासारखी सादर करावी असा काही फॉर्म्युला ठरलेला नव्हता. खरं तर माझा सिनेमा मिर्च मसालाहून खूपच निराळा आहे. मात्र विचारांची प्रक्रिया, कथा सादरीकरणातल्या सहजतेचं बीज तिथंच आहे. मिर्च मसाला, भवनी भवई, सरदारसारखे अप्रतिम सिनेमे बनवणार्‍या केतन मेहतांशी कालच माझं फोनवर बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं, 'थँक्यू सो मच सर. मी एकलव्याप्रमाणं तुमच्या सिनेमांतून शिकत राहिलो. तुम्ही माझे गुरु आहात. या सिनेमाचं प्रेरणास्थान ‘मिर्च मसाला’आहे.' तेही आनंदले.\nप्रश्‍न- पण या सिनेमाचं कथाबीज कुठून आलं कल्पना कशी साकारली गेली\nअभिषेक- या कथेचं वन-लायनर हे एका गुजराती लोकगीतात सापडलं. ते लोकगीत ऐकताना त्यातल्या स्त्रियांच्या कथनातून मला वाटलं की- या पात्रांना घेऊन कथा सांगता येईल. सिनेमाची कथा लोकगीतातली नाही, लोकगीतातून प्रेरित आहे. लोकगीतात असं होतं की- स्त्रिया गरबा करत असतात आणि त्यांच्यासोबत एक ढोली म्हणजे ढोलकी वाजवणारा असतो. त्याच्या तालावर त्यांचा गरबा बेतला आहे. लोकगीतातली कथा फार लांबलचक होती, पण मी फक्त गरबा करणार्‍या स्त्रिया आणि ढोलकी वाजवणारी व्यक्ती ही पात्रं घेतली आणि मग पुढं फेमिनिस्ट दृष्टिकोनातून कथा साकारली. एका नव्या अभिव्यक्तीसह लेखन केलं. ��िनेमातली सगळी पात्रं, संपूर्ण कथा माझी स्वत:ची आहे. सिनेमातलं आमचं जग आम्ही स्वत: तयार केलं.\nप्रश्‍न- स्त्रीसंबंधी विषय, तुम्ही म्हणाला तसा ‘सप्रेशन टू एक्स्प्रेशन’ असा एक गंभीर प्रवास जाणवतोय. तर सिनेमाच्या मांडणीबाबत तुम्ही बारीकसारीक काय विचार केला होता\nअभिषेक- सर्वप्रथम एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की- मला कुठल्याही प्रकारे डार्क सिनेमा करायचा नव्हता. मला समस्येवर आधारित गंभीर सिनेमा करायचा नव्हता, की जो सर्वसामान्य प्रेक्षक पाहायला येतील आणि म्हणतील की, ‘अरे, बहुत कुछ देख लिया हमने, मत दिखाओ.’ मला स्त्रियांवरची हिंसा दाखवायची नव्हती, स्त्रीमुक्तीचे आपणच वाहक असल्याचा आविर्भाव आणायचा नव्हता हे पक्कं होतं. काय करायचं नाही हे ठरल्यावर हेही पक्कं होतं की, सर्वसामान्य प्रेक्षकालाही आपलासा वाटावा असा सिनेमा करायचा.\nमग मी गुजराती रंगभूमीत नावाजलेले आणि गुजराती कवी म्हणून नावलौकिक असलेले सौम्य जोशी यांना माझ्या बोर्डवर घेतलं. सौम्य यांची ‘साधने’शी (साधना साप्ताहिक) नाळ जोडलेली आहे. साधनाचे अंक वाचतच ते मोठे झाले आहेत. त्यांच्या घरात साने गुरुजींचा खूप प्रभाव आहे. त्यांचे वडील जयंत जोशी हे साने गुरुजींचे खूप चाहते आहेत. हे लोक मूळ कोकणातले. सौम्यच्या आई मात्र गुजराती. सौम्य जितके गुजराती आहेत तितकेच मराठी आहेत. हां, मात्र त्यांनी गुजरातीत अधिक काम केलंय. ते माझ्या गुरुस्थानी आहेत. या सिनेमाचे संवाद आणि गीते त्यांनीच लिहावी हा माझा पहिल्यापासून आग्रह होता. कारण आमच्या विचारांची बैठक खूप सारखी आहे याची मला कल्पना होती. शिवाय ते लेखन करतात, तेव्हा फारच वेगळ्या तर्‍हेनं व्यक्त होतात. मी त्यांचाच शिष्य आहे. माझी जी काही थॉट-प्रोसेस आहे किंवा मी ज्या तर्‍हेनं जगाकडं पाहतो त्याच्यावर त्यांचा प्रभाव आहेच. मी त्यांना कथा सांगितली तर तेही लगेच तयार झाले. मग सहलेखक प्रतीक गुप्ता सोबत आले. आम्ही तिघांनीही एक गोष्ट स्पष्ट ठरवली होती कि,कथा पूर्णत: प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी हवी. गुंतवणारी हवी. प्रेक्षकांचं पूर्ण मनोरंजन करणारी हवी.\nहल्ली व्यावसायिक किंवा कमर्शियल, एन्टरटेन्मेट यांच्या व्याख्या फारच विचित्र झाल्या आहेत. आपल्याकडं कमर्शियलची व्याख्या म्हणजे आयटमसाँग, व्हिलन, बारुद, गोला, सेक्स इतकीच मर्यादित आहे. पण माझ्यासाठी कमर्शियलची व्याख्या म्हणजे राजी, कहानी, बधाई हो, अंधाधूनसारखे सिनेमे आहेत. ही काही निवडक नावं सांगतोय. यादी मोठी आहे. मुद्दा समजून घ्या हे सिनेमे सरसकट कमर्शियल विचार धारेतून बनलेले नसूनही तुमचं मनोरंजन करतात, तुम्हाला बांधून ठेवतात तरी डोईजड होत नाहीत. आम्हाला सिनेमा याच धर्तीवर करायचा होता. पुरस्कार मिळेल अशी एखादी कथा लिहावी, सिनेमा करावा आणि लोक जेव्हा बघायला जातील तेव्हा ते एकमेकांचंच तोंड पाहतील, अशी मांडणी करायचीच नव्हती. त्यामुळं आम्ही सिनेमात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी जे-जे काही करणं अपेक्षित होतं, ते-ते केलं.\nसर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सिनेमातला हीरो कोण असेल तर तो आहे, ‘गरबा’. सिनेमात चार गरबा आहेत आणि ते चांगल्या प्रकारे सादर करायचे होते. सौम्यने फारच अप्रतिम गीते लिहीली आहेत. ‘ढोली तारो’ गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले नृत्यदिग्दर्शक संदीप दंडा, हर्ष दंडा यांना बोर्डवर घेण्यामागंही हेच कारण होतं. त्यांनी आमची चारही गाणी दिग्दर्शित केली आहेत. सिनेमॅटोग्राफर त्रिभुवन बाबू यांनी तर कमालच केली आहे.\nसिनेमा क्लास आणि मास दोघांसाठी करण्याचा प्रयत्न केला. तो तसा झालाय की नाही हे तर प्रत्यक्ष प्रेक्षकच ठरवतील. हे माझंच अपत्य असल्यानं तो फारच भारी आहे,असं मी म्हणणार नाही; पण क्लास व मास या दोघांना स्पर्श करण्याचा आमचा प्रयत्न नकीच दिसेल.\nप्रश्‍न- गरबातील एक्स्प्रेशन कसे आहेत नेहमीच्या गरबांपेक्षा यात विशेष काय आहे\nअभिषेक- सिनेमात येणार्‍या पहिल्या गाण्याविषयी सांगतो. पहिल्यांदाच गरबामध्ये ‘लोरी’ म्हणजेच अंगाईगीत असणार आहे. गरबा आहे पण त्यात आईचं काळीजदेखील आहे. या गाण्यात आई मुलीला सांगतेय की- बाळ तुला उडायचं नाहीये, बागडायचं नाहीये, स्वप्न पहायचं नाहीये, जी स्वप्नं तुला पुढं घेऊन जाईल त्यात रमायचं नाहीये. एखाद्या माध्यमातून तू स्वत:ला व्यक्त करू शकतेस किंवा तू तुझं भविष्य तुझ्या प्रतिभेनं उज्ज्वल करू शकतेस, असे काही विचार येत असतील; तर माफ कर पोरी. तू मुलगी आहेस म्हणून हे करू शकणार नाहीस. अशा अर्थाचा तो गरबा आहे. चारही गीतं सौम्यने फारच अर्थपूर्ण लिहीली आहेत.\nप्रश्‍न- या सिनेमातल्या अभिनेत्रींची निवड कशी केली\nअभिषेक- ही प्रक्रिया फारच लांबलचक झाली. आता मराठीत ‘सैराट’ हा सिनेमा आहे ना, तर त्या सिनेमातली भाषा एका प्रदेशाची बोलीभाषा आहे. त्याचे आपले आपले एक उच्चार, अर्थ आहेत. तसंच कच्छचंही आहे. ज्या भागातली कथा सांगणार होतो, तिथं बोलली जाणारी गुजराती वेगळी आहे. त्याचा एक स्लँग आहे. स्वत:चा एक लहेजा आहे. तशा पद्धतीनं उच्चार करू शकणार्‍या, बोलू शकणार्‍या अभिनेत्रींसाठी आधी एक ऑडिशन ठेवली. ज्या या बोलीत संवाद म्हणू शकल्या त्यांची निवड केली. या सिनेमात गरबादेखील महत्त्वाचा होता म्हणून मग पुन्हा गरबाची ऑडिशन ठेवली. त्यातून मग ज्यांना बोलीभाषा व्यवस्थित येतेय, अ‍ॅक्टिंग येतेय आणि गरबाही येतोय अशा बारा जणींची निवड केली. या बारा जणी व एक बालकलाकार यांना स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळणार आहे. हा पुरस्कार 13 जणींमध्ये पहिल्यांदाच शेअर होणार आहे.\nविशेष म्हणजे, या फार लोकप्रिय नव्हत्या. मात्र त्या सगळ्या जणी नाटक क्षेत्राशी निगडित आहेत. खरंतर आमचे पुरुष कलाकारही नाट्यक्षेत्राशी निगडित आहेत. मी, सौम्य, प्रतीक आमचंही नाट्यक्षेत्राशी घनिष्ठ नातं आहे. हे ठरवून केलं नाही; पण अंतिम यादी आली, तेव्हा सगळेच नाट्यक्षेत्रातले आहोत हे पाहून एक वेगळाच आनंद झाला.\nप्रश्‍न- संपूर्ण टीम नाटयक्षेत्राशी निगडीत आहे या गोष्टीची वेगळी काही मदत मिळाली का\nअभिषेक- थिएटरवाली मंडळी फार कष्टाळू असतात. 30-35 दिवस सतत रिहर्सल करूनही आपलं 100 टक्के बेस्ट करायचंय आणि तेही प्रत्येकवेळी हे त्यांना माहीत असतं. नाट्यक्षेत्रातली मंडळी स्वत:ला खूप तयार करतात. मग भाषा असो, उच्चार असो, पात्रातले बारकावे असोत; ते स्वत: तयारी करतात. सहकलाकारांसोबत कसं वागायचं याची त्यांना जाण असते. त्याचा मला खूप फायदा झाला.\nप्रश्‍न- सिनेमाचा काळ आणि पट पाहता, तयारी म्हणून तुम्ही कलाकारांसाठी काही कार्यशाळा घेतल्या का\nअभिषेक- सर्वप्रथम बोलीभाषा समजवण्यासाठी, त्या भाषेच्या उच्चारासाठी कार्यशाळा घेतली. त्यानंतर प्रत्येकाला त्यांचं पात्र समजावण्यासाठी कार्यशाळा घेतली. तीन ते चार वेळा पूर्ण स्क्रीनप्ले सांगण्यात आला. मी स्वत: कहाणी नरेट करत असे. जेणेकरून ते जे काही वागणार बोलणार आहेत त्याचे मागचे पुढचे धागे त्यांना पाठ असावेत. बोली भाषेच्याबाबतही असंच होतं की, नुसतं संवाद म्हणणं अपेक्षित नव्हतं; कारण सौम्य जोशीसारखा लेखक जेव्हा संवाद लिहीतो तेव्हा तो असंच काहीह��� वाक्य लिहीत नाही. त्या प्रत्येक संवादातले अंडरकरंट, अन्वयार्थ माहीत असायला हवेत म्हणून त्यासाठीही आम्ही खूप दिवस घालवले.\nशूटींगच्या आधी एकदा त्यांना प्रत्यक्ष कच्छमध्ये नेलं. तिथले लोक कसं चालतात, बोलतात, थांबतात याविषयीचं निरीक्षण करणं अपेक्षित होतं. शूटींगसाठी एक गाव तयार केलं होतं. ती मातीची घरं होती. या अभिनेत्रींनी सिनेमातल्या आपापल्या घरांना स्वत:च मातीनं सारवलं. शिवाय सिनेमात पाणी भरण्यासंबंधीचे सीन होते. या सीनसाठी त्यांना मडकी उचलायची होती. मडकी उचलून चालण्याची प्रॅक्टिस करवून घेतली. कारण आम्हाला कुठल्याच फ्रेममध्ये कोणीही व काहीही नैसर्गिक वाटू द्यायचं नव्हतं. तसं झालं तर ते फेक वाटलं असतं. अ‍ॅक्टिंग वाटली असती.\nप्रश्‍न- सिनेमाचं अर्थकारण कसं जुळवलं\nअभिषेक- आम्ही चार पार्टनर्स आहोत. मी, प्रतीक गुप्ता, मिंट जानी आणि आयुष पटेल. मुख्य निर्माता आशिष पटेल. आशिष पटेल यांनी सिनेमाची निर्मिती केली. फक्त दहा मिनिटांचं नरेशन ऐकून ते पैसे गुंतवायला तयार झाले. पण एकुणातच ही आमच्यासाठी तशी अवघड गोष्ट होती. अहमदाबादहून 400 किमी दूर जावं लागणार होतं. 45 डिग्रीच्या तापमानात एप्रिलमध्ये शूट होणार होतं, जिथं खाण्या-पिण्याची नीट सोय नाही. राहण्याची सोयदेखील 20 किमी अंतरावर असणार होती. पण आशिषभाईंनी कुठेच हात आखडता घेतला नाही. कुठलाही गुजराती सिनेमा ज्या बजेटमध्ये बनतो त्याच बजेटमध्ये आम्ही सिनेमा केला.\nहे खरंतर असंही पाहता येईल की- राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या स्पर्धेत आमच्यापुढं काही उत्तम बंगाली, मल्याळी, पंजाबी आणि अर्थात हिंदीतले सिनेमे होते. त्यातून अशा सिनेमाची सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी निवड झाली जो कमी खर्चात बनला. उत्कृष्ट सिनेमा करण्यासाठी मुळात एक चांगली कथा, चांगली टीम हवी असते.\nप्रश्‍न- सिनेमातलं नरेशन आजच्या काळाशी किती रिलेट करणारं आहे असं वाटतं सिनेमातलं स्त्रियांचं जग आजच्या काळाशी सुसंगती दाखवेल असं वाटतं का\nअभिषेक- मी तर सिनेमातल्या प्रत्येक स्त्रीशी आजही फार रिलेट करतो. मला आजही स्त्रियांच्या जगात एक तर्‍हेचं दमन, दडपण जाणवतं. मागे एकदा माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीनं मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिनं सांगितलं की, आम्ही कॉलेजात एकत्र होतो. मग मी तिच्या प्रोफाईलवर गेलो, तर मला तिचा एकही ��ोटो दिसत नव्हता. सगळे देवदेवतांचे, गुरु-महाराजांचे फोटो. नावावरुन ती माझी कॉलेज मैत्रिणच आहे का याची मला कुठंच खात्री होत नव्हती. शेवटी तिला त्याबाबत स्पष्ट विचारलं तर म्हणाली माझ्या नवर्‍याला आवडत नाही. दुसरीही अशीच एक मैत्रीण जी व्हॉटसअ‍ॅप डीपीवर फिलॉसॉफी सांगणारे फोटो लावत असते. मी म्हटलं तू काय जगाला ज्ञान देत राहतेस. तिचंही हेच उत्तर होतं की नवर्‍याला आवडत नाही दुसरं काही ठेवलेलं. अशा घटना खूप वर्षांपासून माझ्या मनात घोळत होत्या. अशा अनेक गोष्टी तुमच्या मेंदूत घर करून बसलेल्या असतात. मी त्या गोष्टींना या कथेशी जोडलं. तुम्ही असं कुणालाही सांगू शकत नाही की, तू नाचू शकत नाहीस, तू गाऊ शकत नाहीस, तू उडू शकत नाहीस. यू कान्ट मूव्ह... वगैरे. मग भले तुम्ही त्यांचे पिता, भाऊ, बॉयफ्रेंड, पती काहीही असाल. त्या स्त्रिया ट्रिगर पॉईंट होत्या. खूप सारे पुरुष आपल्या पत्नीला शहरीपद्धतीनं दडपण्याचा- अर्बन सप्रेस्ड करण्याचा प्रयत्न करतात. असे सर्व आजच्या काळातील स्त्री-पुरुष या कथेशी रिलेट करु शकणार आहेत.\nप्रश्‍न- हा सिनेमा बनवण्यासाठी किती दिवस लागले\nअभिषेक- या सिनेमाचं कथाबीज मनात रुजलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत असं बघितलं तर सिनेमाच्या लेखनासाठी दीड वर्ष लागलं, प्रॉडक्शनसाठी 4 महिने, शूटिंगसाठी 32 दिवस लागले. पोस्टप्रॉडक्शन म्हणजेच एडिटिंग, साउंड डिझायनिंग, पार्श्‍वसंगीत, कलर-करेक्शन अशा सगळ्यासाठी अजून पुढे 9 महिने लागले.\nप्रश्‍न- या सिनेमाला गुजरात सरकारनेही 2 कोटींच पारितोषिक जाहिर केलंय ना\nअभिषेक- खरं तर आमच्याकडे सिनेमा बनवण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिलं जातं. सिनेमा पूर्ण झाल्यावर खर्चाच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करून द्यावी लागते. त्यात कथा, दिग्दर्शन आणि तुमची तिकिटं किती विकली गेली या सगळ्यांना गुण दिले जातात आणि त्यावरुन अनुदानाच्या ए, बी, सी, डी या प्रकारानुसार रक्कम मिळते. ए प्रकारच्या अनुदानात 75 लाख रुपये मिळतात. याच अनुदानात एक अशीदेखील शिफारस आहे की -राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर अनुदानासाठी अर्ज करावा लागणार नाही. पारितोषिकाच्या रक्कमेतून अनुदान आपोआपच दिलं जातं. थोडक्यात, हे सिनेमासाठीचं अनुदानच आहे. मात्र त्याला पारितोषिक समजलं जाईल. हेल्लारोला सुवर्णकमळ आहे म्हणून 2 कोटी रुपयांचं पारितोषिक मिळेल. प्रोत्साहन म्हणूनच हे अनुदान दिलं जातं.\nप्रश्‍न- सिनेमा अद्याप प्रदर्शित का केला नाहीत\nअभिषेक- आमचा सिनेमा डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण होणार होता. त्याआधी आम्हा चौघा पार्टनर्सचं ठरलं होतं की- जोवर कथा कागदावर पूर्ण लिहून होत नाही, तोवर पुढंच काम हाती घ्यायचं नाही. कथाच जोवर स्वत: सांगत नाही की- आता शूटिंग करायला हरकत नाही तोवर पुढं जायचं नाही. त्यामुळं आम्ही लेखनालाही बराच काळ घेतला. तीच गोष्ट पोस्टप्रॉडक्शनच्या मिटींगमध्येही ठरवली. डायरेक्टर व एडीटर म्हणून आपण पूर्ण समाधानी होत नाही तोवर एडिटिंगचं काम करत रहायचं. पोस्टप्रॉडक्शनसाठी आम्ही पूर्ण दिवस घेतले.\nसेन्सॉरकडून 31डिसेंबर 2018 रोजी सर्टिफिकेट घेतलं. म्हणून 2018च्या स्पर्धेत सहभागी होऊ शकलो. असा विचार होता की, मार्च-एप्रिलपर्यंत पुरस्कार जाहीर होतील आणि मग सिनेमा रिलीज करू. मात्र यंदा निवडणुका लागल्या मग सगळं प्लॅनिंग फसलं. दरम्यान बाहेरच्या फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेमा पाठवायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची अशी अटच असते की तिथं फिल्मचा प्रिमियरच होऊ शकतो. लोक पैसे देऊन फेस्टिव्हलला आलेले असतात. सिनेमा आधी रिलीज केला तर ते फेस्टिवलसाठी घेत नाहीत. बर्लिन, टोरंटो इथंही फेस्टिवलसाठी सिनेमा पाठवला, तिथूनही अद्याप उत्तरं आलेले नाही. आणि राष्ट्रीय पुरस्कारही घोषित होत नाहीयेत. अशा एका दुविधेत आम्ही अडकून होतो. आता मात्र ऑक्टोबरमध्ये सिनेमा रिलीज करू.\nप्रश्‍न- पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं तुमच्या भावना काय आहेत\nअभिषेक- आज मी 36 वर्षांचा आहे. साडेपाच वर्षांपूर्वी डिसेंबर 2013 मध्ये मला मुलगी झाली. मी अत्यानंदात होतो. मुलीच्या जन्मानंतर मी इतका हरखून गेलो होतो की, बस्स या प्रतीचा आनंद आपल्याला पुन्हा मिळेल असं वाटलं नव्हतं. मात्र त्या प्रतीचाच संतोष मला आता होतोय. सांगता येणार नाहीत अशा भावना आहेत.\nप्रश्‍न- गुजरातमध्ये सिनेमा कसा स्वीकारला जातो. तिथलं मार्केट कसं आहे हेल्लारो या सिनेमाचा आता गुजराती सिनेमासृष्टीत काय रोल राहील\nअभिषेक- इथं अद्यापही व्यावसायिक, मनोरंजनात्मक सिनेमे करण्याचा प्रघात आहे. लोकांना आवडतील असेच मसालापट बनतात आणि पाहिले जातात. असंच होत राहिलं तर तुमची सिनेमासृष्टी पुढं जात नाही. मग तो धंदा होऊन बसतो. ��िल्ममेकरसाठी तो धंदा असायला नको. धंदा निर्मात्यासाठी, तंत्रज्ञांसाठी असू शकतो; मात्र फिल्ममेकर्ससाठी नसावा. अन्यथा, सिनेमानिर्मितीतून कुठलाच विचार पुढं येणार नाही. मी पाहतो, श्‍वास सिनेमानंतर मराठी चित्रपटसृष्टी पुनरुज्जीवित झाल्यासारखी वाटते. तसंच हेल्लारोनंतर गुजराती सिनेमासृष्टीत व्हावं, अशी अपेक्षा आहे. हेल्लारोने गुजरात सिनेमासृष्टीला एक नवी दृष्टी देण्यात यश मिळवलं, तर तो फारच मोठा पुरस्कार ठरेल. गुजराती सिनेमा अद्यापही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला नाही. हेल्लारोमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुजराती सिनेमानं जाणं, ही फार मोठी गोष्ट ठरेल.\nप्रश्‍न- शेवटचा प्रश्‍न. मगाशी तुम्ही साने गुरुजींचा उल्लेख केलात. आता हेल्लारोला सुवर्णकमळ मिळाले आहे. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ वर बेतलेल्या सिनेमाला पहिले सुवर्णकमळ मिळाले होते. ‘श्यामची आई’ आपण पाहिलाय\nअभिषेक- सर्वप्रथम सुवर्णकमळ ‘श्यामची आई’ चित्रपटाला मिळालंय, हे मला ठाऊक आहे. पूर्वी जेव्हा वेगवेगळ्या भाषा, प्रदेशातले सिनेमे मिळवून पाहायचो, त्या यादीत श्यामची आई हा सिनेमा होता. मात्र दहा-बारा वर्षांपूर्वी तितक्या सहजतेने सिनेमे उपलब्ध होत नसायचे. कदाचित माझे प्रयत्नही अपुरे पडले असतील. त्यामुळं सिनेमा पाहायचा राहिला. मात्र मी ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचलं आहे. साने गुरुजींचं लेखन परिचित आहे. श्यामची आईचं साहित्यिक मूल्य मी जाणतो. त्यामुळंच आज कोणी म्हटलं की माझा हेल्लारो सिनेमा श्यामची आई या चित्रपटाच्या पंक्तीत बसणारा आहे, तर ती माझ्यासाठी फारच सन्माननीय बाब ठरेल.\n(मुलाखत व शब्दांकन : हिनाकौसर खान-पिंजार)\nTags: Abhishek Shah Hellaro National Award Winner Gujarti cinema Ketan Mehta Sane Guruji Saumy Joshi Interview सिनेमा अभिषेक शाह राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुवर्णकमळ गुजराती सिनेमा केतन मेहता साने गुरुजी सौम्य जोशी मुलाखत Heenakausar Khan-pinjar हिनाकौसर खान-पिंजार Load More Tags\nचित्रपटाविषयी उत्सुकता वाढविणारी ही मुलाखत आहे . Suppression to expression ही theme भारी वाटतेय\nजोडीदाराला ऐकू येण्याचं बंद होणं ही एक तऱ्हेच्या हिंसेची सुरुवात\nहिनाकौसर खान\t21 Dec 2021\nकिचन : स्त्री शोषणाची प्रमुख जागा\nमकरंद दीक्षित\t06 Aug 2021\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता फ़िल्म हेल्लारो के दिग्दर्शक अभिषेक शाह से गु़फ्तगू\nअभिषेक शाह\t10 Nov 2019\nसूडनाट्यापलीकडे जाऊ पाहणारा 'असुरन'\nकिरण क्षीरसागर\t19 Apr 2021\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता फ़िल्म हेल्लारो के दिग्दर्शक अभिषेक शाह से गु़फ्तगू\nसप्रेशन टू एक्स्प्रेशन मांडणारा सिनेमा - 'हेल्लारो'\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/no-more-than-rs-10000-can-be-withdrawn/", "date_download": "2022-01-28T23:40:16Z", "digest": "sha1:WL5DIJZNZMBOJ5L42NC2XQ4NDBICS4R3", "length": 11821, "nlines": 106, "source_domain": "mhlive24.com", "title": "Important News : महाराष्ट्रातील 'ह्या' बँकेतून आता 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही; RBI चा निर्णय | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/स्पेशल/Important News : महाराष्ट्रातील ‘ह्या’ बँकेतून आता 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही; RBI चा निर्णय\nImportant News : महाराष्ट्रातील ‘ह्या’ बँकेतून आता 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही; RBI चा निर्णय\nMHLive24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- रिझर्व्ह बँक बऱ्याच बँकांवर निर्बंध लादत असते. आता एक महत्वाची बातमी आली आहे.रिझर्व्ह बँकेने आता अहमदनगरमधील एका बँकेवर निर्बंध लादले आहेत.(Important News)\nRBI ने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वर अनेक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांनुसार, बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 10,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.\nबँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे\nबँकेची ढासळलेली आर्थिक स्थि��ी पाहता मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले आहे. बँकिंग नियमन कायदा (सहकारी संस्थांना लागू), 1949 अंतर्गत हे निर्बंध 6 डिसेंबर 2021 पासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असतील आणि त्यांचे पुनरावलोकन केले जाईल.\nमध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की बँक त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा अग्रिम देणार नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण करणार नाही.\n10 हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत\nरिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त राक्का काढू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या आवारात लावण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना याबाबत माहिती मिळू शकेल.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राह��ांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/10/becil-recruitment-2020-1500.html", "date_download": "2022-01-28T23:20:27Z", "digest": "sha1:J3E2NAFN7KUGBWTTPJUEHZCPBKBWA6OP", "length": 9097, "nlines": 98, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "BECIL Recruitment 2020 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 1500 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nBECIL Recruitment 2020 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 1500 जागा\nBECIL Recruitment 2020 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये कुशल मनुष्यबळ, अकुशल मनुष्यबळ कामगाराच्या 1500 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 1500\nमनुष्यबळ 1000 जागा ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन)\nमनु���्यबळ 500 जागा इयत्ता 8 वी उत्तीर्ण,\nवयोमर्यादा Age Limit -\nकिमान 18 ते कमाल 45 वर्ष\nपरीक्षा शुल्क Exam Fees -\nओपन/ओबीसी 500 रु (एससी/एसटी/अपंग 250 रु)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%82", "date_download": "2022-01-28T21:53:46Z", "digest": "sha1:Q2LYQLIOZ4TP4RFKU4FWYMJDAEBQAUDX", "length": 3246, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ताल बेन हैं - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n३१ मार्च, १९८२ (1982-03-31) (वय: ३९)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १८:४४, ९ एप्रिल २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १६:४५, २९ डिसेंबर २००७ (UTC)\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०६:५२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/beauty-tips-your-zodiac-sign", "date_download": "2022-01-28T22:49:29Z", "digest": "sha1:R2AFUNE2PMQFSYBT2TCAE6N52JNVHLA3", "length": 33461, "nlines": 68, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "आपल्या राशिचक्र साइन साठी सौंदर्य टिप्स ज्योतिष- zodiac-signs.com - चिन्ह निवडा", "raw_content": "\nआपल्या राशीच्या चिन्हासाठी सौंदर्य टिप्स\nराशीच्या प्रत्येक चिन्हासाठी सौंदर्य आणि जादू आहे, तसेच त्यातील प्रत्येकासाठी अंतर्गत अंतर दर्शविण्याचे उत्तम मार्ग आहेत. आपली स्थिती पहात आहात सूर्य , आपले शुक्र आणि आपला आरोही, आपण प्रत्येक चिन्हाची मूलभूत प्रतीकात्मकता आणि वर्णांद्वारे आपले गुण व्यक्त करण्यास शिकू शकता. जेव्हा या पदांचे पालनपोषण केले जाते, त्यांचा आदर केला जाईल आणि त्यांचा स्वीकार केला जाईल तेव्हा एखाद्याचा स्वत: चा सन्मान आणि स्वत: ची किंमत वाढेल. प्रत्येक चिन्हे त्यांच्या नैसर्गिक अभिव्यक्तीमध्ये उत्कृष्ट वाटतात आणि ते खरोखर कोण आहेत याची छळ करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या वास्तविक स्वभावाचे अनुसरण करणे आवश्यक आहे.\nहे कच्चे सौंदर्य आहे मेष हे डोळा पकडतो, त्यांची शक्ती आणि त्यांचे उत्कट मूळ. जेव्हा मेष विनम्र किंवा शांत दिसण्याचा खूप प्रयत्न करतात तेव्हा ते त्यांच्या प्राथमिक गरजांच्या विरोधात उडी मारतात आणि त्यांची संभाव्यता आणि त्यांची खरी भावना आणि आत्मविश्वास कमी करतात. त्यांच्या चरित्रांमुळे आणि त्यांच्यात नसूनही सर्व योग्य लोक त्यांच्याशी चिकटून राहतात हे समजताच त्यांना समजेल की त्यांची फॅशन त्यांनी निवडलेल्या रंगापेक्षा अधिक रंगीबेरंगी आणि ओपन आहे. मेष राशी��े चमकदार रंग, वसंत timeतूतील हेतू, नैसर्गिक सामग्री आणि आरामदायक शूज निवडले पाहिजेत. काळ्या आणि तपकिरी रंगाचा त्रास टाळला पाहिजे आणि त्वचेची काळजी घेतल्यामुळे किंवा ती लालसरपणा, मुरुम किंवा घाम आणि शारीरिक हालचालींबाबत संवेदनशील असू शकते.\nप्रत्येक वृषभ त्यांच्या आयुष्याचा, अन्नाचा, स्पर्श करण्याच्या आणि त्यांच्या संपूर्ण ज्ञानेंद्रियांचा पूर्ण आनंद घेण्याच्या क्षमतेमुळे ते सुंदर आहे. जेव्हा त्यांना त्यांचे वजन किंवा त्यांच्या आळशीपणाबद्दल वाईट वाटेल तेव्हा त्यांना हे समजेल की ते या जगामध्ये जन्माला आले आहेत आणि इतरांनाही जीवनाचा आनंद उपभोगण्यास प्रेरित करतील. शारीरिक संवेदना वर जाऊ देत, त्यांचे सौंदर्य दर्शविण्यासाठी त्यांना जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. त्यांचे कपडे अनौपचारिक, नैसर्गिक, पांढर्‍या, निविदा किंवा पृथ्वीवरील टोनमध्ये असू शकतात, दिवसेंदिवस त्यांच्या त्वचेवर स्पर्श करू शकतात आणि जाणवतात. जेव्हा ते आरामदायक असतात आणि ते सिंथेटिक साहित्य, पॉलिस्टर लेस किंवा उंच टाचांच्या शूज घालण्याचा प्रयत्न करू नये तेव्हा ते त्यांचे सर्वात आकर्षक सेल्फ असतात. या चिन्हात जन्मलेल्या स्त्रिया वेगळ्या मेकअपसह किंवा त्याशिवाय संपूर्णपणे सुंदर आहेत. ही त्यांची मूळ, नाजूक आणि सर्वात जिव्हाळ्याची बाजू आहे जी इतरांना सुखदायक आणि स्पर्श करण्यास आमंत्रित करतात.\nसर्वांचे सौंदर्य मिथुन त्यांच्या नि: संदिग्ध, हलका आणि स्पष्ट स्वभावात आहे. ते जगाला संदेश देतात आणि कदाचित ते पृथ्वीवरील काही अधिक लोकांना वाटेल तरी त्यांनी कोणाच्याही अपेक्षांची पूर्तता केली पाहिजे. त्यांची सुचित आणि सामाजिक स्वरूपामुळे त्यांना इतरांना भुरळ घालण्यासाठी आणि पुसून टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देतात, ज्यायोगे त्यांना एक जिज्ञासू, आत्मविश्वास, बालिश स्वरूप मिळते आणि त्यानंतर बुद्धिमत्ता आणि एक आत्मनिर्भर चमक मिळते. त्यांची शैली मूडनुसार बदलली पाहिजे आणि त्यांच्या कपाटात बर्‍याच वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. मिथुन राशिसाठी कोणताही दिवस समान नाही आणि त्यांचे अस्तित्व पूर्ण करणार्‍या लहान दैनंदिन बदलांना मान्यता देण्यासाठी त्यांची शक्ती असते. त्यांनी वर्क वीकसाठी किंवा उद्यादेखील त्यांच्या पोशाखांची यो���ना आखू नये आणि त्या क्षणाप्रमाणेच कायम रहावे. ते जवळजवळ कोणत्याही गोष्टीत चांगले दिसू शकतात, जोपर्यंत ते त्यांच्या अंतर्गत संवेदना आणि त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत बदलत्या स्वभावाचे अनुसरण करतात.\nसर्वात आकर्षक गुणवत्ता अ कर्करोग त्यांच्या अस्खलित, काळजी घेणारी आणि दयाळू भावनात्मक स्वभावात असते. ते करू शकणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे बंद किंवा गडद रंगांकडे वळणे आणि त्यांचे वर्ण स्पष्टपणे पेस्टल शेड्स, हलके रंग, फुलांच्या आणि नैसर्गिक हेतू किंवा पारंपारिक कपड्यांना समर्थन देतात, जर ते जगाचे प्रवासी असतील तर ते त्यांच्या स्वत: च्या देशातच नसतील. जर त्यांनी त्यांच्या वास्तविक वर्णांना, त्यांच्या भावनांवर आणि कामुकतेचा विचार करण्यास नकार दिला तर त्यांचा संपूर्ण आत्मविश्वास उखडेल आणि त्यांना असे वाटते की ते या जगात नाही. त्यांच्याकडे उर्वरित मानवजातीला सिद्ध करण्यासाठी काहीही नाही आणि त्यांच्या सर्वात नाजूक, परंतु भावनिकदृष्ट्या शक्तिशाली व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याची गरज आहे. इतरांचा समजून घेण्यामुळे आत्मविश्वास मिळतो आणि त्यांना घेण्याच्या भूमिकेसाठी त्यांना मोकळे करते, ज्यांना त्यांची प्रेमळपणा, आधार आणि प्रेम आवश्यक आहे त्यांच्यासाठी आकर्षक बनते.\nआम्ही सर्व एक आत्मविश्वास माहित आहे लिओ एक शो ऑफ आहे आणि नेहमी चमकण्याची इच्छा असणारी एखादी व्यक्ती आहे. त्यांच्या शक्तीची अंतर्गत भावना त्यांना वेगळे करते आणि ते त्यांचे केस आणि त्यांचा संपूर्ण सुव्यवस्थित देखावा ते कोण आहेत हे दर्शवितो. त्यांनी त्यांच्या गळ्याभोवती प्रभावी दागिने, सोन्याचे आणि चमकणारे तपशील आणि खरोखर… कोठेही आनंद घ्यावा. आम्हाला दिसेल की बर्‍याच लिओसनी त्यांचे देखावे साधे आणि पृथ्वीवर खाली ठेवणे पसंत केले आहे आणि जे लोक एकत्रितपणे जगापासून लपण्याचा प्रयत्न करीत नाहीत त्यांच्यासाठी ही उत्तम निवड आहे. खरोखर स्वत: बद्दल चांगले वाटण्यासाठी त्यांना ते असणे आवश्यक आहे शूर आणि जगाचा सामना करा, त्यांना प्रेरणा देणारी आणि त्यांच्या सर्जनशील गर्दीस आणणारी कोणतीही वस्तू परिधान करा. लिओ वधूसाठी लाल घट्ट मिनीस्कर्टपासून ते लिओ वरासाठी जुळणार्‍या शूजांसह फ्लोरोसेंट जॅकेट पर्यंत सर्व काही ओपन ऑप्शन असावे. मर्यादा त्यांच्यातील उर्ज�� काढून टाकतात आणि जोपर्यंत त्यांना आपल्या आवडीनिवडी आवडतात, त्यांच्या आवडीनिवडी घालतात आणि त्यांच्या वैयक्तिक सत्यात चमकत असल्याशिवाय ते बर्‍याच लोकांचे लक्ष आकर्षित करतात.\nत्या स्वच्छ, इस्त्रीच्या रूपात काहीतरी चमकदार आहे कन्यारास . त्यांची परिपूर्णता इतकी तितकीशी नाही की ती डोळ्यांना पकडेल, परंतु त्याऐवजी ती हुशार, स्वच्छ लुक आणि त्यांच्या कामाबद्दल, त्यांची पुस्तके किंवा ज्या छंदात त्यांचे पालनपोषण करतात त्यांना आवडेल. काळजीपूर्वक आणि चांगल्या आकाराचे, जेव्हा प्रत्येक रंगीबेरंगी रंगीत तपशीलाने, त्यांच्या टाय किंवा स्कार्फवरील तीव्र फुलांचा हेतू किंवा त्यांच्या कंबरभोवती पिवळ्या पट्ट्याने कठोर देखावा तोडतो तेव्हा प्रत्येक कन्या सर्वात आकर्षक असतो. शुक्राचे पडसाद पडण्याचे चिन्ह असल्याने आणि मर्दानी भूमिकेच्या आकर्षक गुणांशिवाय स्त्री-पुरुष पुरेसे नसल्यामुळे कन्याला त्यांची आकर्षक बाजू व्यक्त करण्यात थोडा त्रास होतो. त्यांना आराम करणे आवश्यक आहे, त्यांचे कूल्हे सोडविणे, स्मित करणे आणि त्यांच्या मनातल्या आवाजातून मुक्त होणे आवश्यक आहे जे त्यांना सांगते की त्यांच्याकडे सुधारण्यासाठी आणखी एक गोष्ट आहे. एक आत्मविश्वासू कन्या अजूनही लाजाळू होईल, परंतु ती इतरांबद्दल उत्सुकता बाळगणारी लाज आणि सावधपणा आहे आणि मांजरीचा आणि माऊसचा बौद्धिक खेळ एक कन्या आणि त्यांच्या निवडलेल्या जोडीदारास आवश्यक असलेला सर्व थरार देईल.\nशुक्राच्या दोन्ही बाजूंचा वापर करणे तुला कमीतकमी एक पाऊल जमिनीच्या जवळ ठेवला पाहिजे. मोहात पाडणे, आकर्षण करणे आणि चिथावणी देणे त्यांच्या स्वभावामध्ये आहे आणि जे केवळ अशा वर्तनद्वारे त्यांचा उदास आत्मविश्वास भरत नाहीत त्यांनाच हे चवदार आहे. तुला नेहमी बाह्य अभिव्यक्तीद्वारे आंतरिक संतुलनाची स्थिती दर्शवते, परंतु बर्‍याचदा इतर लोकांच्या मताची भीती बाळगते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मर्यादा शक्य तितक्या रुंद ठेवणे किंवा ते राखाडीसह राखाडी रंगात बदलू शकतात कारण यामुळे त्यांना गटात फिट बसल्यासारखे वाटू शकते. हे सूक्ष्म लिब्रान व्यक्तिमत्व आहे जे त्यांना पर्यावरणाच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची महत्वाकांक्षा नव्हे तर इतरांना आकर्षण आणि चमक देते. त्या अभावी त्यांनी रंग निवडला पा��िजे, आणि मोहक काळा असतानाही, स्वत: च्या अंत: करणात उडी मारणारा एक परफ्यूम घाला. ते कधीही चूक पोशाख निवड करणार नाहीत आणि त्यांची सर्वांत आकर्षक गुणवत्ता म्हणजे - त्यांचे प्रामाणिक स्मित.\nच्या खोलीत शांततामय वातावरण आहे वृश्चिक त्यांना दररोज पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. हे नियंत्रण आणि संपूर्ण वर्चस्व हे त्यांना इतरांकरिता चुंबकीय बनवते आणि त्यांना शिकण्याची आवश्यकता आहे हे समजणे की ही त्यांची नकारात्मकता नाही, परंतु त्यांची शक्ती आहे. वृश्चिक सर्व उत्तेजक कपडे, चामड्याचे, प्रखर मेकअप आणि रक्ताच्या लाल लिपस्टिकसह इतरही अधिक चांगले घालू शकतात. काही वृश्चिकांमध्ये काळ्या रंगाची वस्त्र धारण करण्याची गरज आहे असे दिसते, परंतु हे त्यांच्या भावनिक नकार आणि स्वत: ची नाशाबद्दल बोलू शकते जे इतरांना वाटते तितकेसे आकर्षक नाही. प्रेमाची ती गरज आहे जी त्यांना गर्दीपासून दूर ठेवते आणि त्यांनी ऑफर केलेल्या भावनांच्या तीव्र गुणवत्तेची. बाकी सर्व काही त्यांच्या सुरक्षिततेच्या अंतर्गत भावनांवर अवलंबून असते.\nहास्य, मजा, आशावाद आणि मनाची रूंदी प्रत्येक सेट करते धनु गर्दी व्यतिरिक्त. त्यांचे आकर्षण सर्वात लज्जास्पद परिस्थितीत लपलेले असते, कारण येथूनच ते चमकतात आणि पूर्णपणे ठाऊक असतात की ते जसे आहेत तसेच अपूर्ण आहेत. हे रंगीबेरंगी पोशाख आणि शूर, आधुनिक संयोजनांचे लक्षण आहे आणि जोपर्यंत त्यांना त्यांच्या मर्यादा आणि उणीवा माहित आहेत तेव्हापर्यंत ते जवळजवळ काहीही लपवू शकतात. असे चिन्ह जे अनेकदा गुलाबी गॉगल सिंड्रोमने ग्रस्त असते, प्रत्येक धनु जीवनात अशा एका टप्प्यातून जात असतो जिथे त्यांना खात्री नसते की काहीतरी चवदार आहे, त्यांचे स्वरूप खरे आहे किंवा त्यांच्या शारीरिक दोषांचे समर्थन करणारा आहे. यामुळे फॅशन आत्महत्या तसेच मेकअप, परफ्यूमची चुकीची निवड आणि त्यांच्या एकूण प्रतिमेमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. जेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या देखावांबद्दल स्वत: बरोबर सत्य बोलतात तेव्हा अचानक त्यांच्या शरीर आणि केसांच्या प्रकारात किंवा त्यांच्या चेहर्‍याचे आकार काय होते हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. त्यांची दिशा शोधल्याशिवाय ते बरेच प्रयोग करतील आणि एकदा ते केल्यावर अभिमानाने त्यांचे चमकदार व्यक्तिमत्व जगाला दर्शवेल, जसे की धन���ष्य मिळेल.\nजर ए मकर अप्रिय होऊ इच्छित आहे, ते नेहमीच काळा, धुतलेला, जुना टी-शर्ट घालू शकतात. जरी सौंदर्य आतून आले असले तरी तरीही बाहेरील आणि रंग नसलेल्या स्वतःवर असलेल्या प्रेमाच्या भावनेने त्याचे पालन केले पाहिजे, हे प्राप्त करणे कठीण होईल. सूक्ष्मता आणि ऑर्डर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रत्येक मकर ची योग्य तपशील आणते. हे अशा व्यक्ती आहेत ज्यांना ऐहिक टोन परिधान करावे आणि सामान्यत: हिरव्या, तपकिरी संयोगांमध्ये फक्त योग्य प्रमाणात लाल, किरमिजी किंवा गुलाबी रंगात उत्तम दिसतील. त्यांच्या पुराणमतवादी दृष्टिकोनावर अवलंबून, ते खूप बाटली बनू शकतात, जणू त्यांचे व्यक्तिमत्त्व दर्शविण्यास घाबरत आहेत. जर अशी स्थिती असेल तर, गोष्टी बदलल्या पाहिजेत आणि त्यांच्या ड्रेस कोडमध्ये नसून आतील उत्साही स्थितीत सीमारेषा सेट केल्या गेल्या आहेत हे लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या देखावाबद्दल आरामदायक वाटणे आवश्यक आहे. त्यांचे सर्वात आकर्षक गुण महत्वाकांक्षा आणि चारित्र्याचे सामर्थ्य आहेत आणि त्यांचे स्वरूप हेच दर्शविले पाहिजे, परंतु एखाद्यास त्याच्या जगात जाण्यासाठी पुरेसा प्रवाह आणि लवचिकता आहे.\nप्रत्येकाची सर्वात आकर्षक गुणवत्ता कुंभ त्यांची वैयक्तिकता आणि त्यांची विचित्रता आहे. त्याविरूद्ध लढा देण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांना आजूबाजूच्या कोणालाही बरे वाटणार नाही आणि जरी हे त्यांना चांगल्या प्रकारे फिटण्यास किंवा एखाद्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मदत करत असेल तर ते त्यांना आनंदित करणार नाही. नेहमी हवेशीर नोट्स, एक नवीन परफ्यूम, आणि काहीतरी प्रासंगिक आणि स्पोर्टिश आणि तरीही असममित आणि मोहक अशा प्रेमामध्ये, कुंभ काहीतरी परिधान करतात जेव्हा ते उत्साही असतात. त्यांना गोष्टींनी भरलेल्या लहान खोलीची गरज नाही, त्यांना फक्त प्रत्येकाची प्रेरणादायक आणि त्यांना छान वाटते. या राशि चक्रात जन्मलेल्या व्यक्ती आधीच जन्मतःच जगातील इतर लोकांपेक्षा भिन्न असल्याचे दर्शवितात आणि आसपासच्या लोकांच्या सिस्टमला हादरवून टाकतात. हेच कारण आहे की त्यांच्या कपड्यांमध्ये त्यांना चांगले वाटते जे त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे शब्द जितके वेगळे करत नाही. भावपूर्ण आणि जोरात, किंवा तीव्र आणि थोडा शांत, प्रत्येक कुंभला त्यांची उर्जा खुलेपणाने त्यांचे सर्वात आकर्षक स्वत्व दर्शविण्याची आवश्यकता आहे.\nच्या स्वप्नाळू मोहक स्वभाव मासे जीवनाकडे बालिश आणि रंगीत दृष्टिकोनात त्याचे सर्वात मोठे आकर्षण लपवते. रंगात जीवन जगताना, एखादा रंग बसू शकेल अशा कोणत्याही निवडीची निवड करू शकतो आणि आम्ही जांभळ्या रंगाच्या लिपस्टिक, साटन ग्रीन शूज किंवा त्यांना कडा देणारा पट्टा यांनी रंगलेल्या आयुष्यातील टप्प्याटप्प्याने मीन महिलांना ओळखू. पुरुष त्यांच्या स्वरुपापेक्षा संवेदनशीलपणे मर्दानी असतील आणि नेहमीच वास घेतात किंवा सांगण्यासाठी एखाद्या कथेवर किंवा रोमँटिक हावभावावर अवलंबून असतात. व्हीनसचे उदात्तीकरण त्यांच्या मार्गावर येणा every्या प्रत्येक भावनांना व्यतीत करण्यासाठी मार्गदर्शन करेल आणि जरी ती जीन्सची नवीन जोडी असो किंवा नवीन बॅग असो, तो जोपर्यंत त्याचे हृदय उडी घेतो तोपर्यंत त्याचे आयुष्य त्याभोवती आयोजित करेल. मीन मी नेहमीच काही प्रमाणात शिल्लक राहिला पाहिजे कारण जास्त मेकअप आणि बदलणारे रंग स्थिरतेऐवजी लपण्याची भावना देतात. त्यांना पाहिजे तेवढे चमकावे, एखाद्या क्लबमध्ये जात असताना योग्य स्वप्नाळू स्वेटर, उंच टाचांनी बारीक लेस घालावे, परंतु दिवस उजाडला तरी घरी सूती पजामाकडे वळावे.\nमकर गोपनीयता धोरण वृषभ मत्स्यालय पौंड\nवॅन्ड्स टॅरो कार्डची नाईट\nक्वीन ऑफ कप टॅरो कार्ड\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nतुला स्त्री आणि धनु पुरुष\nकोणाशी सुसंगत लिओ आहे\nमकर आणि वृश्चिक सोबत येतात\nएप्रिल 20 साठी राशि चिन्ह\nएप्रिल 27 हे कोणते चिन्ह आहे\nराशी चिन्ह काय आहे 11 मे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/covid-19-restrictions-these-countries-ban-international-flights-from-india-64271", "date_download": "2022-01-28T22:59:39Z", "digest": "sha1:UNPTWZUNEIWIZYB5KM2HUD6YQH7G5SNU", "length": 16404, "nlines": 137, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Covid-19 restrictions - these countries ban international flights from india | भारतातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांवर 'या' देशांत बंदी", "raw_content": "\nभारतातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांवर 'या' देशांत बंदी\nभारतातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांवर 'या' देशांत बंदी\nभारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळं काही देशांनी भारतातून येणाऱ्या किंवा भारतात जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. त्यामुळं बाहेरच्या दे��ात प्रवास करत असाल तर सर्व माहिती जाणून घ्या.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nभारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळं काही देशांनी भारतातून येणाऱ्या किंवा भारतात जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. त्यामुळं बाहेरच्या देशात प्रवास करत असाल तर सर्व माहिती जाणून घ्या.\nइराण - भारतातील प्रवाशांना २६ एप्रिलपासून इराण देशानं बंदी घातली आहे.\nकुवैत - २४ एप्रिलपासून भारतातून उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. मालवाहतूक सुरू राहणार आहे.\nइंडोनेशिया - गेल्या १४ दिवसात भारतात आलेल्या कोणत्याही परदेशी लोकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे.\nफ्रान्स - भारतीय प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीशिवाय प्री-बोर्डिंगशिवाय आगमनाच्या वेळी अनिवार्य प्रतिजन चाचणी करावी लागेल.\nयुएई- २५ एप्रिलपासून १० दिवसांसाठी कार्गो उड्डाण सोडून भारतातील सर्व उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. केवळ युएईचे नागरिक, देशांद्वारे नियुक्त केलेले मुत्सद्दी मोहीम, अधिकृत प्रतिनिधीमंडळ, चार्टर्ड फ्लाइट्सवर प्रवास करणारे व्यापारी आणि सुवर्ण रेसिडेन्सी असलेल्या विमानांना प्रवासास परवानगी देण्यात आलेली आहे.\nयूएसए- या देशानं भारतात आलेल्या नागरिकांसाठी प्रवासी सल्लागाराची नेमणूक केली आहेत. युनायटेड एअरलाइन्सनं प्रशासकीय कारणास्तव हवाई परिवहन भारताला स्थगित केले. २५ व २६ एप्रिलच्या मध्यरात्रीने उड्डाण उड्डाण सुरू केले आणि UA-899 (दिल्ली-शिकागो) आणि UA-868 (दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को) अशी दोन उड्डाणे चालविली.\nयूके - ब्रिटनला जाणाऱ्या आणि ब्रिटनहून येणाऱ्या आपल्या सर्व फ्लाईट्स एअर इंडियाने रद्द केल्या आहेत. हे नवे निर्बंध २४ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान लागू असणार आहेत.\nहाँगकाँग - २० एप्रिलपासून भारत-हाँगकाँग सर्व उड्डाणसेवा २ मे पर्यंत थांबविण्यात आली आहेत.\nसिंगापूर - गेल्या १४ दिवसात सिंगापूरमार्गे किंवा प्रवेशमार्गाने भारतात गेलेल्या सर्व दीर्घकालीन पासधारक आणि अल्प मुदतीच्या अभ्यागतांना २४ एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे.\nकॅनडा - भारतातून कार्गो उड्डाणे सुरूच राहतील. मात्र भारताकडून २३ व २४ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून सुरू झालेली सर्व उड्डाणे ३० दिवसांसाठी थांबविण्यात आली आहेत.\nऑस्ट्रेलिया - भारताकडून उड्डाणे कमी करण्याची घोषणा केली.\nन्यूझीलंड - पुढील आदेश येईपर्यंत सर्व उड्डाणंसेवा रद्द.\nकतार- कतारच्या अधिकाऱ्यांनी २५ एप्रिल रोजी प्रवासी सल्लागार जारी केले आहेत. कतारकडे जाणाऱ्या सर्व पॅक्सला भारतीय प्रस्थान विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागेल. चाचणी अहवाल आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून प्रमाणित केला गेला पाहिजे आणि कतरला येण्याच्या वेळेच्या ७२ तासांच्या आत घेण्यात यावा.\nबहरीन - २७ एप्रिलपासून भारतातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांकडं निगेटीव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल असणं आवश्यक आहे. चाचणी अहवाल आयसीएमआर मान्यताप्राप्त लॅबमधून प्रमाणित आणि प्रमाणित केला पाहिजे आणि निर्गमनाच्या वेळापत्रक वेळेच्या ४८ तासांच्या आत घेण्यात यावा.\nमालदीव - २७ एप्रिलपासून मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने भारत वस्ती असलेल्या बेटांवरील पर्यटकांचा प्रवास बंद ठेवण्याची घोषणा केली. भारतातून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना निगेटीव्ह आरटी-पीसीआर चाचणी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर स्थानिक लोकसंख्या नसलेल्या बेट रिसॉर्ट्समध्ये राहण्याची / भेट घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते. चाचणी अहवाल आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून प्रमाणित केला गेला पाहिजे आणि मालदीवच्या प्रवेशद्वाराच्या पहिल्या बंदरातून सुटण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी म्हणजे ७२ तासांच्या आत घेण्यात यावा.\nजर्मनी - २६ एप्रिलपासून लागू होणाऱ्या, जर्मनीतून भारतात प्रवेश करणे काही अपवादांसह प्रतिबंधित आहे कारण त्याने भारताला व्हायरस व्हेरिएंट देश म्हणून वर्गीकृत केले आहे. जर्मनीच्या नागरिकांना, कायमस्वरुपी रहिवासी, पारगमन व्यक्ती केवळ विमानतळ, मालवाहू विमान उड्डाणे, त्वरित मानवतेच्या कारणास्तव प्रवास करणारी व्यक्ती आणि आयएईए, यूएनओ च्या आदेशानुसार प्रवास करणार्‍या व्यक्तीस दिलेली प्रवासी बंदी अपवाद.\nबांगलादेश- २६ एप्रिलपासून लागू असलेल्या हवाई, रेल्वे / भूमीमार्गे बांगलादेशात भारतीयांना प्रवेशावरील निर्बंध काही अपवादांसह ९ मे पर्यंत वाढविण्यात आले आहेत. १४ एप्रिलपासून ढाका येथून उड्डाण उड्डाणांना आधीच निलंबित करण्यात आले आहे. मालवाहू वाहतुकीस परवानगी आहे.\nइटली - २६ एप्रिलपासून लागू होणाऱ्या भारतीयांना इटलीमध्ये प्रवेश करण्यास निर्बंध. सुटण्याच्या वेळी केवळ रहिवाशांना निगेटीव्ह चाचणी अहवालासह भारतातून परत जाण्याची परवानगी दिली जाते आणि आगमनानंतर अलग ठेवणे भाग घ्यावे लागेल.\nओमान- २४ एप्रिलपासून लागू, पुढील आदेश होईपर्यंत ओमानमध्ये भारतीय प्रवेशास निर्बंध. केवळ ओमानमधील नागरिक, मुत्सद्दी, आरोग्य सेवा कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना निर्गमनाच्या वेळी नकारात्मक चाचणी अहवालासह भारतातून परत जाण्याची परवानगी दिली जाईल आणि तेथे येताना अलग ठेवणे भाग घ्यावे लागेल.\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार\nमुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई; १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त\nमुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट\n'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/anil-deshmukh-case", "date_download": "2022-01-28T22:06:48Z", "digest": "sha1:A4MNBB673FTVYSOWGRNIMLIT3YEOG4PT", "length": 17964, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nकेंद्रीय यंत्रणा परमबीर सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्नात, मात्र एक दिवस NIAला खरं सांगावंच लागेल, मलिकांचा आरोप\nपरमबीर सिंह यांनी खोटे आरोप आणि राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना फसवलं आहे. सरकारला आणि अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा दुरुपयोग केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून ...\nराऊत स्वतःला न्यायाधीश समजतात; देशमुख प्रकरणावरून लाड यांची टीका\nसंजय राऊत यांच्या टीकेला आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत हे अनिल देशमुख यांच्यावरून भाजपावर जे आरोप करत आहोत, त्याचा आधी त्यांनी अभ्यास ...\nAnil Deshmukh Case | अनिल देशमुखांना कलम 19 द्वारे अटक, काय आहे कलम 19 \nमनी लॉन्ड्रिंगप्रकणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 6 नोव���हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कोठडी ...\nअनिल देशमुखांच्या जावयाची सीबीआयकडून चौकशी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका\nअनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्यानंतर गौरव चतुर्वेदी बाहेर पडले ...\nBreaking : अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी सीबीआयच्या ताब्यात, कुटुंबियांकडून अपहरणाचा आरोप\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्यानंतर गौरव चतुर्वेदी बाहेर ...\nSpecial Report | अनिल देशमुख कुठं आहेत\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून आतापर्यंत चार समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र, अद्याप अनिल देशमुख चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे ईडीलाही अनिल देशमुख यांचा ...\nBreaking | अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयची 12 ठिकाणी छापेमारी\nअनिल देशमुख प्रकरणी सीबीआयची 12 ठिकाणी छापेमारी होत आहे. ठाणे पुणे अशा 12 ठिकाणी ही छापेमारी झाली आहे. 100 कोटी प्रकरणात ही कारवाई झाली आहे. ...\nसचिन वाझेने नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब अनिल देशमुख नव्हे, वकिलाचा दावा, दुसरंच नाव सांगितलं\nअनिल देशमुख हे परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. मात्र ते राहून गेलं. आधी त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही पुढे आलो, ...\nनागपुरात ईडीचे धाडसत्र, अनिल देशमुखांच्या निकटवर्तीय कुटुंबाच्या बंगल्यावरही छापा\nराज्याची उपराजधानी नागपुरात आज तीन ठिकाणी ईडीने छापे मारले. ईडीच्या अधिकार्‍यांकडून नागपुरातील सदर परिसरात न्यू कॉलनी भागांमध्ये एका बंगल्यांमध्येही चौकशी सुरु आहे, अशी माहिती आहे ...\nAnil Deshmukh | अनिल देशमुख कथित वसुली प्रकरण, ED, CBI नोंदवून घेतले बार मालकांचे जबाब – सूत्र\nAnil Deshmukh | अनिल देशमुख कथित वसुली प्रकरण, ED, CBI नोंदवून घेतले बार मालकांचे जबाब - सूत्र ...\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यां��्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nपुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन\nसंपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी10 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी11 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी11 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी12 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी12 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nHot water : दररोज 3 ग्लास गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे, रिझल्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nफोटो गॅलरी15 hours ago\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/tag/udhav-thakre/", "date_download": "2022-01-28T21:37:20Z", "digest": "sha1:V6CCVEO3KL3CJ6Q23FUSS42IZ2WKWCAN", "length": 2025, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Udhav Thakre Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nकाय आहे महाविकास आघाडीचा किमान सामान कार्यक्रम – जाणून घ्या\nमहाराष्ट्राच्या सत्तेचा पेच अखेर सुटला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीचे नेते मा. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुंबईतील…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/opportunity-to-earn-9-5-per-cent/", "date_download": "2022-01-28T22:45:39Z", "digest": "sha1:U3U4C5EWCZX2LTKA7RKQ47UYLJMQGNXA", "length": 17028, "nlines": 122, "source_domain": "mhlive24.com", "title": "Get More Interest Rate : घसरणीच्या व्याजदराच्या काळात 'येथे' 9.5 टक्के व्याज मिळवण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/Get more interest rate : घसरणीच्या व्याजदराच्या काळात ‘येथे’ 9.5 टक्के व्याज मिळवण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर\nGet more interest rate : घसरणीच्या व्याजदराच्या काळात ‘येथे’ 9.5 टक्के व्याज मिळवण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर\nMHLive24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- सध्याच्या घडीला व्याजदरांमध्ये घसरण सुरु आहे. आजकाल बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये व्याजदर फारच कमी झाले आहे. त्यामुळे व्याजावर घरखर्च चालवणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परंतु अशा गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे.(Get more interest rate)\nइंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (IHFL), देशातील एक मोठी कंपनी, भरपूर व्याज मिळवण्याची संधी घेऊन आली आहे. कंपनीने त्यांचे एनसीडी जारी केले आहेत.\nयामध्ये गुंतवणूक केल्यास 9.25 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. परंतु जर गुंतवणूकदाराने एक अट पूर्ण केली तर त्याला 5 वर्षे सतत जास्तीत जास्त 9.50 टक्के व्याज मिळू शकते.\nइंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (IHFL) कडून ही ऑफर काय आहे आणि कोणाला जास्तीत जास्त व्याज मिळू शकते ते आपण जाणून घेऊयात. किमान किती गुंतवणूक करता येईल. याशिवाय या NCD मध्ये किती काळ गुंतवणूक करता येईल हे देखील जाणून घ्या.\nNCD मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख \nइंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (IHFL) ने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) जारी केले आहेत. हे 9 डिसेंबर 2021 रोजी गुंतवणुकीसाठी उघडले आहे. 20 डिसेंबर 2021 पर्यंत गुंतवणूक करता येईल असे कंपनीने सांगितले आहे.\nपरंतु जर कंपनीला लोकांकडून ठराविक रक्कम वेळेआधी मिळाली तर ते वेळेआधीच बंद होऊ शकते. अशा परिस्थितीत अर्जाच्या शेवटच्या तारखेची वाट पाहणे योग्य ठरणार नाही.\nकंपनी किती पैसे उभारत आहे\nइंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (IHFL) ने सांगितले आहे की ते जास्तीत जास्त 1000 कोटी रुपये उभे करू शकतात. तथापि, या NCD चे मूळ आकार 200 कोटी रुपये आहे. परंतु कंपनी सदस्यत्व घेऊ शकते आणि 800 कोटी रुपये ठेवू शकते.\nआता जाणून घ्या तुम्हाला किती व्याज मिळेल\nइंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (IHFL) ने माहिती दिली आहे की कंपनी NCD मध्ये 8 प्रकारच्या गुंतवणुकीच्या संधी देत आहे. यामध्ये कोणीही 8.35 टक्के ते 9.26 टक्के व्याज घेऊ शकतो.\nत्याच वेळी, कंपनी 0.25 टक्के इंसेंटिव देखील देत आहे. परंतु ज्या गुंतवणूकदारांनी यापूर्वी एनसीडीमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांनाच हे इंसेंटिव दिले जाईल. यासाठी कंपनीच्या वेबसाइटवर तपशील तपासता येईल.\nआता किमान गुंतवणूक मर्यादा जाणून घ्या\nइंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (IHFL) ने त्यांच्या NCD तपशीलांमध्ये नमूद केले आहे की लोकांना किमान 10,000 रुपये गुंतवावे लागतील. प्रत्येक NCD चे मूल्य 1000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. अशा प्रकारे, किमान 10 एनसीडी घेणे आवश्यक आहे. यानंतर कितीही गुंतवणूक करता येईल.\nNCD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान वेळ जाणून घ्या\nइंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (IHFL) ने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की लोक या NCD मध्ये तीन कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. एक 2 ��र्षांसाठी, दुसरा 3 वर्षांसाठी आणि तिसरा 5 वर्षांसाठी आहे. यामध्ये व्याज घेण्यासाठी तीन पर्यायही देण्यात आले आहेत.\nपहिला म्हणजे मासिक व्याज घेण्याचा पर्याय. दुसरा पर्याय म्हणजे वार्षिक व्याज घेण्याचा पर्याय. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एनसीडीच्या कार्यकाळाच्या शेवटी व्याज आणि मूळ रक्कम एकत्र घेऊ शकता.\nआता जाणून घ्या NCD म्हणजे काय \nनॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) हे एक प्रकारचे आर्थिक साधन आहे. कंपन्या ते जारी करतात. याद्वारे कंपन्या सर्वसामान्यांकडून पैसे गोळा करतात. त्यासाठी पब्लिक इश्‍यू आणला जातो. या NCD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना निश्चित व्याजदर दिला जातो. NCDs चा कार्यकाळ निश्चित आहे. त्याच्या मुदतपूर्तीवर व्याजासह मूळ रक्कम गुंतवणूकदारांना परत केली जाते.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=RSS-BJP-and-game-of-conversionZR0068784", "date_download": "2022-01-28T22:42:46Z", "digest": "sha1:V6W4ALG57U7HV4HDX2NEFHVOFPROG3FO", "length": 19412, "nlines": 130, "source_domain": "www.kolaj.in", "title": "घरवापसीचा वसा घेतलेला संघ-भाजप जातीयतेवर गप्प का?| Kolaj", "raw_content": "\nघरवापसीचा वसा घेतलेला संघ-भाजप जातीयतेवर गप्प का\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nनिवडणुका जवळ येतायत तसतसा धर्मांतराचा खेळ रंगत चाललाय. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्मांतराची मोहीम अगदी धडाक्यात सुरु ठेवलीय. त्यासाठी अगदी मूळ संविधानही बदलायची त्यांची तयारी आहे. पण धर्मांतराचं मूळ असलेली जातीयता कशी दूर होणार, यावर मात्र त्यांनी मूग गिळून गप्प बसण्याचं धोरण स्वीकारलंय.\nमध्य प��रदेशातल्या चित्रकूटमधे नुकताच ‘हिंदू एकता महाकुंभ मेळा’ पार पडला. त्याचे प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत होते. आपल्या भाषणात त्यांनी ‘ज्यांनी धर्मांतर केलं आहे, त्यांची हिंदू धर्मात घरवापसी करण्यासाठी मोहीम राबवा’ असं आवाहन केलं. त्याचबरोबर ‘इथून पुढं कुणीही हिंदू धर्म सोडून दुसर्‍या धर्मात जाणार नाही, यासाठी ‘धर्मरक्षक’ म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत' असंही ते म्हणाले.\nहेही वाचा: हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का\nदेशातल्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तिथं भाजप-संघ परिवार आपला हिंदुत्ववादी अजेंडा पूर्ण ताकदीनं रेटत असतो. भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकाला धर्माचं आणि धर्मांतराचं स्वातंत्र्य दिलंय. पण भाजपशासित राज्यात धर्मांतराला आडकाठी केले जाणारे कायदे बनवायची मालिका सुरू आहे.\nत्याची सुरवात उत्तर प्रदेशातल्या लव जिहादविरोधी कायद्याने झाली. पण त्याला विरोध झाल्यामुळे वेगळ्या पद्धतीचे कायदे काही राज्यांनी केले. आताही कर्नाटकातल्या भाजप सरकारनं धर्मांतर विरोधी कायद्याचा मसुदा तयार केलाय. तो कर्नाटक विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याची शक्यता आहे.\nया कायद्यात अनुसूचित जाती-जमाती, अल्पवयीन आणि महिलांना सक्तीनं किंवा आमिषानं धर्मांतर करायला भाग पाडलं तर शिक्षेची तरतूद आहे. अशाप्रकारे एखाद्याला किंवा कुटुंब-समूहाला धर्मांतर करायला भाग पाडणं, हे बेकायदेशीर आहे. त्यासाठी विशेष कायद्याची गरज नाही. गरज आहे, अशा धर्मांतराच्या सापळ्यात कुणी का फसतो, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची.\nधर्मांतरं प्रामुख्यानं हिंदूंची होतात. ती जातीयतेला कंटाळून होत असतात. ही धर्मांतरं टाळण्यासाठी बगलमारू कायद्याचा इलाज उपयोगाचा नाही. त्यावर वर्णाधिष्ठित जातव्यवस्था नष्ट करणारा जालीम इलाजच हवा. त्यासाठी सनातन वैदिक धर्माची सोवळेधारी काठी फिरवत मिरवणार्‍या शंकराचार्यांना कामाला लावणारं आंदोलन केलं पाहिजे. घरवापसी करण्याआधी हिंदू धर्म गिळणारी जातीयता साफ व्हायला हवी.\nघरवापसी झालेला हिंदू कोणत्या जातीचा हा प्रश्नच निर्माण होऊ नये याची खबरदारी डॉ. भागवत का घेत नाहीत भारताच्या लोकसंख्येत ८० टक्क्यांहून अधिक हिंदू आहेत. या ८० टक्यांमधेही अल्पस���ख्याकांचा फापटपसारा आहे. जाती-जमाती, पोटजाती-उपजाती अणि उच्च-नीचतेच्या हत्यारानं हिंदू धर्मीयांचं विभाजन केलंय. त्यामुळेच हिंदूंमधे ब्राह्मण अल्पसंख्याक आहेत. यात देवरुखे ‘अल्पसंख्याक’ तर किरवंत ‘दलित’ आहेत.\nहाच प्रकार इतर जाती-जमातीतही आहे. प्रत्येकाचं देव, दैवतं, श्रद्धास्थानं, रीती-रिवाज वेगळे. फक्त दुसर्‍या जाती-पोटजातीला तुच्छ लेखण्याची वृत्ती तेवढी सारखी. जर कधी या जातींच्या चिंध्या ‘हिंदू’ म्हणून एकत्र आल्या, तरी त्यात संघटन नसतं. कारण प्रत्येकजण आपल्या जाती-पोटजातीचा वेगळेपणा शाबूत ठेवूनच एकत्र आलेला असतो.\nहेही वाचा: डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं\nया उलट स्थिती ख्रिश्चन आणि मुस्लिमांची आहे. अर्थात, हिंदूंसारखी इतर धर्मांमधेही जातभावना आहे. शिखात जाट-रजपूत असा भेद आहे. जैनात दिगंबर-श्वेतांबर असा पंथभेद आहे. धर्मांतर होऊन ६५ वर्षं उलटली तरी बौद्धात घाटी-कोकणी असा भेद आहे. मुस्लिमांमधे व्यवसाय आणि प्रदेशवार जातींचं वर्गीकरण आहे. ख्रिस्तीही अजून आपल्या मूळ जाती विसरलेले नाहीत.\nया जाती वधू-वर संशोधनाच्या वेळी उचल खातात. पण अहिंदूंपुढे अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे ते धर्माच्या नावानं संघटीत असतात. आपल्यात धर्माचा कडवेपणा फुलवतात. असा कडवेपणा, संघटन हिंदूंमधे जातिभेदांमुळे दिसत नाही. कधी दिसलाच तर तो जुजबी, फसवा असतो.\nयामुळेच ‘हिंदू संघटन’ हे संघाचं मूळ उद्दिष्ट असलं तरी ते पूर्ण होणं दूरची गोष्ट आहे. पण ‘हिंदू संघटनासाठी जाती-वर्ण्यव्यवस्थेला मूठमाती कशी देणार’ या प्रश्नाचं उत्तर आजवरच्या एकाही सरसंघचालकांना देता आलेलं नाही. त्याऐवजी ‘समरसता मंच’सारखं थोतांड उभं करण्यात आलं. कारण संघ जातीयतेच्या विरोधात असला, तरी जाती-वर्ण्य व्यवस्थेचा समर्थक आहे.\nजातीयतेच्या अमानवी व्यवस्थेचं उच्चाटन करण्याची जबाबदारी डॉ. मोहन भागवत टाळत आहेत. यासाठीच ‘भारत हिंदुस्थान असून, हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत’, ‘जर हिंदूंना हिंदू म्हणून राहायचं असेल, तर भारतानं अखंड व्हायची गरज आहे.’ किंवा ‘हिंदू आणि मुस्लिमांचा ‘डीएनए’ एकच आहे’ अशी विधानं करत ते जाती-धर्माचे डाव टाकत असतात. ‘घरवापसी’, ‘गोरक्षा’, ‘लव जिहाद’ अशा मोहिमा चालवून ते भाजपसाठी सत्तेचं राजकारण खेळत��त.\nहे ढोंग अल्पसंख्याकांना चिथावणारं आणि हिंदूंना अल्पसंख्याक करणारं आहे. असंही डोकं उठवणाऱ्या बांगेला प्रत्युत्तर म्हणून काकड आरतीच्या घंटानादाला लाऊडस्पीकर लावून, हिंदू धर्मीय मुस्लिमांसारखे वागू लागलेत. तर केक कापून ख्रिश्चनांसारखे वाढदिवसही साजरे करू लागलेच आहेत की\nमहापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता\nउद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची\nनागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं\nशेतकऱ्यांच्या शिवारातलं पाणी पळवणाऱ्यांवर कारवाई कधी\nराजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nतळीयेचा संजीवन तळतळाट काय सांगतोय\nतळीयेचा संजीवन तळतळाट काय सांगतोय\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nज्योतिष्यांची तयारी हीच आपली बौद्धिक महामारी\nज्योतिष्यांची तयारी हीच आपली बौद्धिक महामारी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉल���टिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%A7", "date_download": "2022-01-28T22:46:16Z", "digest": "sha1:74FEKLVDCHYTYYWUAOJH5MLQQOWVE5A2", "length": 4517, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मगध साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य\n(मगध या पानावरून पुनर्निर्देशित)\nमगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश व नेपाळच्या काही भागापर्यंत होत्या. सम्राट बिंबिसार या साम्राज्याचा संस्थापक होता.\nहर्यक वंश (इ.स.पू. ५४५ ते इ.स.पू. ४१२) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा बिंबिसार होता. बिंबिसारचे उपनाव श्रेनिक होते. या राजाने गिरिव्रजला आपली राजधानी बनवले. हर्यक वंश हे नागवंश कुळाची एक उपशाखा होती. याने कोसल व वैशाली या राजघराण्यासोबत/राजपरिवारासोबत वैवाहिक संबध कायम ठेवले. त्याची पहिली पत्नी कोशल देवी कोसलचा राजा प्रसेनजीतची बहिण होती. ज्यामुळे त्याला काशी नगराचे राजस्व मिळाले. त्याची दुसरी पत्नी चेल्लना ही चेटकची बहीण होती. त्या नंतर त्याने मद्र देशाची राजकुमारी क्षेमा सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले. माहबग जातक मध्ये बिंबिसाराच्या ५०० पत्नींचा उल्लेख आढळतो.\nकुशल प्रशासनावर सर्वप्रथम बिंबिसारने जोर दिला. बिंबिसार स्वतः शासनाच्या समस्यांमध्ये रूची घेत होता. त्याच्या राजसभेमधे ८० हजार गावाचे प्रतिनिधी भाग घेत असत असे माहबग जातक मध्ये सांगितले आढळले. पुराणांनुसार बिंबिसाराने जवळपास २८ वर्षे मगधावर राज्य केलेले आहे.\nLast edited on २४ सप्टेंबर २०२०, at २३:१४\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २०२० रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sion-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:18:24Z", "digest": "sha1:43X2ROHF6KLEHQ66Q6BXB5C5JGMMN6JH", "length": 9454, "nlines": 105, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "सायन किल्ला माहिती मराठी, Sion Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सायन किल्ला मराठी माहिती निबंध (Sion fort information in Marathi). सायन किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी सायन किल्ला मराठी माहिती निबंध (Sion fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसायन किल्ल्यावर कसे पोहचावे\nसायन किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nहिरव्यागार हिरवळीने वेढलेला, सायन किल्ला एका टेकडीवर स्थित आहे. हा किल्ला शहराच्या गर्दीच्या मध्यभागी एक शांत आकर्षण म्हणून ओळखला जातो.\nमुंबईतील सायन किल्ला सायन रेल्वे स्थानकाजवळ आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान नावाची बाग आहे. गडावर जाण्यासाठी पायर्‍या चढून जावे लागते, पायऱ्यांवरून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी सुमारे 10 मिनिटे लागतात.\nहा किल्ला एक नयनरम्य वास्तुशिल्पीय दगडी रचना आहे ज्यात चौकोनी खिडक्या आहेत ज्यात पूर्वीच्या काळी तोफा होत्या. एक जिना आहे जो तुम्हाला मूळ किल्ल्याच्या रचनेकडे घेऊन जातो.\nसायन हा किल्ला १६६९ ते १६७७ च्या दरम्यान इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत, जेरार्ड ऑन्गियर मुंबईचे गव्हर्नर असताना शंकूच्या आकाराच्या टेकडीवर बांधले गेले. हा किल्ला १९२५ मध्ये ग्रेड १ हेरिटेज संरचना म्हणून अधिसूचित केला गेला आहे. जेव्हा तो बांधला गेला तेव्हा किल्ल्याने ब्रिटीशांच्या ताब्यातील परळ बेट आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातील सालसेट बेट यांच्यातील सीमा चिन्हांकित केली होती जी खाडीच्या उत्तरेला होती. भारतीय पुरातत्व संस्था आता या किल्ल्याची देखभाल करते.\nहा किल्ला खूप जुना झाला आहे, तुटलेल्या दगडी पायऱ्या, विखुरलेल्या भिंती आणि अवशेष, झाडे यांनी झाकून गेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या वर एक छोटी खोली आहे. २००९ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार सुरू झाला होता, परंतु निधीच्या कमतरतेमुळे तो मध्यभागी थांबला होता.\nसायन कि��्ल्यावर कसे पोहचावे\nसायन रेल्वे स्थानकापासून सायन किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी ८ मिनिटे लागतात.\nसायन किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसायन किल्ल्याला आपण वर्षभर कधीही भेट देऊ शकतो. फक्त पावसाळ्याचे २-३ महिने सोडले तर इथे सुट्टीच्या दिवशी पर्यटक भेटी देतात.\nतर हा होता सायन किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास सायन किल्ला हा निबंध माहिती लेख (Sion fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/tag/fattegad-marathi-mahiti/", "date_download": "2022-01-28T23:24:19Z", "digest": "sha1:LGIIE5D5E2TPBME2W5V23NCQKTNTT5ZS", "length": 2699, "nlines": 73, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "Fattegad Marathi Mahiti - Marathi Social", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फत्तेगड किल्ला मराठी माहिती निबंध (Fattegad fort information in Marathi). फत्तेगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली …\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/nia-sharmas-bold-and-hot-look-415376.html/attachment/nia-sharma-3-15", "date_download": "2022-01-28T22:47:59Z", "digest": "sha1:CYJAEHKBPH6KUDJRXLJMPLBHO75XC7BG", "length": 38898, "nlines": 547, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमराठी बातम्या TOP 9\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nअर्थसंकल्प 4 hours ago\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nअर्थसंकल्प 3 hours ago\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nमहाराष्ट्र 8 hours ago\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nअर्थसंकल्प 6 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nअर्थसंकल्प 5 hours ago\nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nसुवर्ण नगरीत सोने घसरले, सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, चांदी 2200 रुपयांनी गडगडली\nAir India : एअर इंडिया टेकओव्हरनंतर टाटा ग्रुपचे पहिले ट्विट, वाचा सविस्तर\nBudget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्संना सरकारकडून विशेष पॅकेजची प्रतीक्षा, काय होणार घोषणा\nअर्थसंकल्प 20 hours ago\nLIC IPO: एलआयसीचं नियोजन अंतिम टप्प्यात, आयपीओची तारीख ठरली\nव्यवसाय 1 day ago\nमनोरुग्णाचं औषध धाडणाऱ्या भाजपला नाना पटोले म्हणतात, पत्ता चुकीचा कोल्हापूरचा हवा होता…\nमहाराष्ट्र 6 hours ago\nराज्यातील 75 हजार बुथवर ‘मन की बात’ होणार, महाराष्ट्रात कमबॅकसाठी भाजपचा प्लॅन काय\nमहाराष्ट्र 6 hours ago\nअनूसूचित जाती जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, नेमका निर्णय काय\nमहाराष्ट्र 7 hours ago\nभाजपचा शनिवारी होणारा मोर्चा ऐनवेळी स्थगित, कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न-भाजप\nVIDEO: तर तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात बसणार नाही; भास्कर जाधवांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्र 8 hours ago\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी 4 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅल���ी11 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी12 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी12 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी12 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी13 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nKalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nNanded Crime : नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार, आरोपी अटक\nWhatsApp group | आता व्हॅाट्सॲप ग्रुप ॲडमीनची ‘पॅावर’ वाढणार; म्हणजे मॅसेजबाबत नेमकं काय होणार\nकोर्टाचे दोन वेगवेगळे न्याय कसे असू शकतात; अनिल परब म्हणाले, निकालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ\nGondia Nagar Panchayat | देवरी, सडक अर्जुनी नगरपंचायतीत अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव; तर मोरगाव अर्जुनीमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण कुणाला\nमला म्हणतात लवंगी मिरची\nअभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील खास क्षण\nरुचिराने 'आज दिल को मार ही डाला' \nअभिनेत्रीने #unshaved फोटो शेअर करण्याचं कारण काय\nसई मांजरेकर पुन्हा चर्चेत, निर्मात्याच्या मुलाला करते डेट, दोघांचाही फोटो काढायला विरोध\n’, भोवती टिकेचं वादळ घोंगावत असताना श्वेता तिवारीचा माफीनामा\nसुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nकाखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री तिलोत्तमा म्हणते, ‘मी माफी मागणार नाही म्हणजे नाही\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल��याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\nSupreme Court : तडीपारीचा आदेश एक असाधारण उपाय, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nKalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nSupreme Court : तडीपारीचा आदेश एक असाधारण उपाय, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी\nभारतीय 5Gi घ्या मुहूर्तालाच विघ्न, कंपन्यांचा 5Gi तंत्रज्ञानावर का नाही विश्वास, वाचा सविस्तर\nराष्ट्रीय 7 hours ago\nव्ही. अनंत नागेश्वरन नवे मुख्य आर्थिक सल्लागार; कोण आहेत नागेश्वरन\nराष्ट्रीय 8 hours ago\nदेशातील संसदेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांची संख्या जरी 543 असली तरी या संख्येत 420 नंबरची सीट मात्र असते गायब, नेमके काय आहे यामागील गूढ\nराष्ट्रीय 10 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\n‘रणजी’च्या आयोजनावरुन शास्त्री गुरुजींचे बीसीसीआयला खडे बोल, म्हणाले, दुर्लक्ष केल्यास…\nIND vs WI: सिलेक्शन झाल्यानंतरही टीम इंडियाचे दोन खेळाडू टेन्शनमध्ये, राहुल-रोहित जोडीची जबरदस्त रणनिती\nShahid Afridi: शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण\nक्रिकेट 1 day ago\nMS Dhoni:…म्हणून रवी शास्त्रींनी कधीही धोनीकडे त्याचा फोन नंबर मागितला नाही\nभारताचे महान हॉकीपटू, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघाचे कॅप्टन चरणजीत सिंग यांचे निधन\nSunil Gavaskar: ‘त्यांना बेंच गरम करायला बसवू नका’, त्या तिघांबद्दल गावस्करांचा टीम मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला\nRavi Bishnoi: अनिल कुंबळेंचा चेला, क्रिकेटसाठी वडिलांशी भांडला, शिक्षण सोडलं, अखेर टीम इंडियाचे उघडले दरवाजे\nVideo | कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस मेडिकलमध्ये मिळणार सीरम आणि भारत बायोटेक कंपन्यांचा सरकारकडे अर्ज\nVideo | लस न घेतलेल्यांना मुंबईत लोकलने प्रवास नाहीच, राज्य सरकारचा आदेश\nCorona Cases India : कोरोना रुग्णसंख्येची उसळी, तब्बल 7 महिन्यानंतर ओलांडला 3 लाखांचा टप्पा, 491 जणांचा मृत्यू\nCorona Vaccine : लवकरच मेडिकलमध्येही मिळणार कोरोना लस; केंद्राच्या विशेष समितीची मंजुरी\nCorona Vaccine : कोरोनो लसीमुळे निर्माण झालेली तुमच्या शरीरातील इम्यूनिटी किती दिवस टिकते भारतातील संस्थांचा महत्वपूर्ण अभ्यास\nSpecial Report | कोरोना लस न घेणाऱ्यांनी दुसरी आणि तिसरी लाट आणली का\nगर्भवती महिलांनी कोरोना लस कधी घ्यावी ‘कोव्हॅक्सिन’ सुरक्षित, तज्ज्ञांचा दावा\nCorona Vaccination : मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण, 15 ते 18 वयोगटातील 3.5 कोटी तरुणांचे लसीकरण पूर्ण\nRepublic Day 2022: संविधान तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी काय इशारा दिला; संविधानसभेतील अखेरचं भाषण काय\n26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होण्याआधी हा दिवस भारताचा स्वातंत्रदिन होता, खरंच\nNational Voters Day 2022: ज्या वाजपेयींना एका मताने सत्ता गमवावी लागली, त्या मताची किमत तुम्हाला माहीत आहे का\nसरकार बरखास्त करा, अशी चंद्रकांत पाटलांची मागणी खरंच तसं करणं शक्य आहे का खरंच तसं करणं शक्य आहे का\nमेड इन चायना लसीचा फुसका बार, खोटे आकडे दाखवणं चीनला महागात\nमहाराष्ट्रात पोषणाची चळवळ, परसबागा नवीन वरदान – यशोमती ठाकूर\nNagar Panchayat Election : गोपीचंद पडळकरांचा होमग्राऊंडवर सुपडा साफ खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही\nह्योच नवरा पाहिजे, 5000 तरुणीचं एका तरुणाला लग्नाचं प्रपोज; काय आहे भानगड वाचा\nआंतरराष्ट्रीय 10 hours ago\n3 माणसांमागे एकाचा NeoCovजीव घेतो वुहानमधील शास्त्रज्ञांचा धडकी भरवणारा नवा अभ्यास काय सांगतो\nआंतरराष्ट्रीय 14 hours ago\nPakistan Terrorist Attack : पाकमध्ये मोठा अतिरेकी हल्ला, हल्ल्यात 10 सैनिकांचा मृत्यू, एका अतिरेक्याचा खात्मा\nआंतरराष्ट्रीय 22 hours ago\nVideo | खायचा कांदा, डोळ्यातना पाणी येऊ न देण्याचा वांदा, स्पेनमधील अजब स्पर्धेची गजब गोष्ट\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nमहागाईच्या प्रश्नावर अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा सुटला ताबा, पत्रकाराला शिवीगाळ, व्हाईट हाऊसमधील प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद\nआंतरराष्ट्रीय 4 days ago\nVideo | 130च्या स्पीडनं बाईक चालवणं महागात पडलं, रस्त्याच्या मधोमध कारला सुपरबाईकची धडक\nआंतरराष्ट्रीय 5 days ago\nअरुणाचलमधील अपहरण झालेला मीराम चीन सैनिकांच्या ताब्यात, पीएलएकडून भारतीय सैनिकांना माहिती\nआंतरराष्ट्रीय 5 days ago\nBudget 2022 : सेकेंड हँड वाहने स्वस्त होणार Used Cars वरील GST दर कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी\nअर्थसंकल्प 10 hours ago\nकार प्रेमीसाठी आहे आनंदची बातमी ,Toyota या वर्षी भारतात लॉन्च करेल 4 नवीन कार \nBudget 2022 : दुचाकी स्वस्त होणार GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी\nअर्थसंकल्प 15 hours ago\nMahindra चा इलेक्ट्रिक थ्री व्हीलर कार्गो बाजारात, लहान व्यावसायिकांची मोठी बचत होणार\nसेकेंड हँड Maruti Swift खरेदी करताय मग या गोष्टींची काळजी घ्या\nइलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये Tork बाईकची एण्ट्री, ई-बाईकमधील टॉप 4 ऑप्शन्स जाणून घ्या…\nMaruti Suzuki : मारुतीची फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार ही खास कार, उत्पादन सुरू ही असतील वैशिष्ट्ये\nRedmi Note 11S पुढील महिन्यात बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nGoogle Maps मध्ये तुमच्या घराचा डिजीटल अ‍ॅड्रेस तयार करता येणार, अचूक लोकेशन शोधणं सोपं होणार\n11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स\nPHOTO | फिटनेस प्रेमींसाठी लवकरच भारतात येतोय Redmi Smart Band pro.; मोठ्या डिस्प्लेसोबत आहेत आकर्षक फीचर्स \nओप्पोच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज…फास्ट चार्जिंग मोबाईलच्या जगात आता ओप्पो ठेवणार पाय, स्मार्टफोन झटपट चार्ज होणार\nXiaomi ने Redmi Note 11 सीरीजमधील 4 नवीन स्मार्टफोन केले लॉन्च, किंमत आणि महत्वाच्या बाबी जाणून घ्या\n3000 रुपयांहून कमी किंमतीत 4 बेस्ट स्मार्टवॉच, जाणून घ्या खासियत\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nConch Shell Remedies | विष्णूच्या आवडत्या शंखाची उत्पत्ती नेमकी झाली तरी कशी जाणून घ्या शंखासंबंधीत रहस्य\nBasant Panchami 2022 | वसंत पंचमीच्या दिवशी ही खास रेसिपी करा, देवी सरस्वतीची कृपा होईल\nShattila Ekadashi | षटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट\nChanakya Niti | आचार्यांच्या मते या 5 गोष्टी करा, बिघडलेल्या गोष्टीपण चुटकीसरशी सुधारतील\n28 January 2022 Panchang | 28 जानेवारी 2022, शुक्रवारचे पंचांग, जाणून घ्या ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ\nShattila Ekadashi | आज षट्तिला एकादशी , जाणून घ्या या दिवसाचे पावित्र, पुजा आणि शुभ मुहूर्त\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nZodiac | या 4 राशीच्या मुली हातात साक्षात देवी अन्नपूर्णाच वास करते, स्वयंपाकात निपुण असतात या राशी\nराशीभविष्य 18 hours ago\nAstrology | ‘या’ 3 नावांच्या मुली त्यांच्या पार्टनरला करतात ‘जोरू का गुलाम’, कुठे तुमच्या पार्टनरचा यात समावेश नाही ना…\nअध्यात्म 2 days ago\nZodiac | आयुष्य���त यश हवं मग राशींप्रमाणे गोष्टी जवळ ठेवा, जीवनात सर्व काही चमत्कारासारखं बदलेल\nराशीभविष्य 2 days ago\nZodiac | या 4 राशीच्या मुली एका क्षणात मुलांच्या काळजाचं पाणी पाणी करतात…जाणून घ्या या राशी कोणत्या\nराशीभविष्य 2 days ago\nSilk Farming: म्हणून पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा, रेशीम कोषचे दर अवाक् करणारे..\nनैसर्गिक शेतीसाठी आंध्र प्रदेशचे पहिले पाऊल, महाराष्ट्र सरकार केव्हा घेणार निर्णय \nAPMC: मुंबई बाजार समितीचा मोठा निर्णय, अनाधिकृत व्यापार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा\nसोयाबीनच्या दरात घट तरीही आवक वाढलेलीच, शेतकऱ्यांच्या मनात भीती कशाची\nSeed Production: आता बिजोत्पादनावरही ‘संक्रात’, कशामुळे होतेय कांद्याचे रोप नष्ट \nभांडगावच्या गाजराची चवच न्यारी, शेतकऱ्यांना कळाले ‘झिरो बजेट’ शेतीचे महत्व\nआठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/author-articles/Adv.%20Prachi%20Patil", "date_download": "2022-01-28T22:43:31Z", "digest": "sha1:HFODOTRA3UTKX6VC4J5RBER3EXNLAWXN", "length": 5551, "nlines": 140, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2022-01-28T23:20:36Z", "digest": "sha1:H3DJJN4F632PNVECC33VCXPZP5MFN7NJ", "length": 3967, "nlines": 53, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बिली जीन किंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबिली जीन मॉफिट-किंग अमेरिकेची अव्वल टेनिसपटू होती. बिली किंग ३९ ग्रँड स्लॅम स्पर्धांतील विजेती खेळाडू आहे. यातील १२ विजेतिपदे महिला एकेरीतील, १६ विजेतिपदे महिला दुहेरीत व ११ विजेतिपदे मिश्र दुहेरीतील आहेत. टेनिस खेळाबरोबरच बिली किंगने स्त्री-पुरुष समानतेसाठी, तसे महिलांच्या सामाजिक न्यायासाठीही लढली. वयाच्या २९ व्या वर्षी १९७३ मध्ये बॅटल ऑफ सेक्सेस या प्रदर्शनीय सामन्यात तिने बॉब रिग्स या ५५ वर्षीय खेळाडूला पराभूत केले. महिला टेनिस संघटना व वुमेन स्पोर्टस फाउंडेशनची ती संस्थापक आहे.\nलाँग बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका\nलाँग बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका\n१.६४ मीटर (५ फूट ४.५ इंच)\nउजव्या हाताची- एका हाताने बॅक हँड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०२१ रोजी १८:३६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/14/08/2021/from-15th-august-all-establishments-and-markets-in-the-district-will-be-open-till-10-pm/", "date_download": "2022-01-28T22:05:54Z", "digest": "sha1:47TYQ7SKZQE32Q24L73MIINYVC2IOG6O", "length": 23360, "nlines": 186, "source_domain": "newsposts.in", "title": "15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Covid- 19 15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत\n15 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व आस्थापना व बाजारपेठेची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत\nचंद्रपूर : ब्रेक दि चेन अंतर्गत निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार, जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, बाजारपेठेची वेळ सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.\nउपहारगृहे आसनव्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने दिलेल्या अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे. यामध्ये खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे, बारमध्ये प्रवेश करतांना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील. याबाबतचा स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपरोक्त सूचनेनुसार उपहारगृह, बार सुरू ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. मात्र पार्सलसेवा 24 तास सुरू राहील.\nचंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने (अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक), शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. जिम्नॅशियम, योग सेंटर,सलून,स्पा वातानुकूलित तसेच विना वातानुकूलित जिम्नॅशियम, योग सेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील. इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. दोन्ही मात्रा पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील.\nसर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे कोवि��� प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.\nतसेच खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने त्यांच्या नियमित वेळेत कोविड वर्तणूक विषयक सर्व नियमांचे पालन करून सुरू राहतील.\nखुल्या प्रांगणातील, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्तीच्या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादेत असेल.\nमात्र कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकरणाला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.\nचंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळे, धार्मिकस्थळे, पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील. तसेच सर्व सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.\nज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहील. गर्दी, जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे इ. वरील निर्बंध कायम राहतील. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकां��ा कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हाताची स्वच्छता, शारीरिक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध इ. सर्व निर्बंधाचे पालन करणे अनिवार्य राहील.\nसर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक, व्यवस्थापनाने त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होऊन 14 दिवस झाल्याची खातरजमा करावी व कर्मचाऱ्यांची यादी लसीकरण माहिती, प्रमाणपत्रासह तयार ठेवावी व सक्षम प्राधिकारी यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावी.\nसदर आदेश संपुर्ण चंद्रपूर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात दि. 15 ऑगस्ट 2021 पासुन पुढील आदेशापर्यंत लागू राहील. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविला संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात नमूद केले आहे.\nPrevious articleनागभीड येथे विवाहित महिलेची हत्या; धारधार शस्त्राने गळ्यावर वार\nNext articleमहिनाभरात चंद्रपूरकरांनी रिचवली ६५ काेटींची दारू\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) ���ेथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sewri-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:39:05Z", "digest": "sha1:Z3TQGH4SUZLWJIRDBPBAVALFYFT7WAM4", "length": 11202, "nlines": 107, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "शिवडी किल्ला माहिती मराठी, Sewri Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे शिवडी किल्ला मराठी माहिती निबंध (Sewri fort information in Marathi). शिवडी किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी शिवडी किल्ला मराठी माहिती निबंध (Sewri fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nशिवडी किल्ला हा इंग्रजांच्या काळात जास्त वापर झालेला किल्ला आहे.\nहा किल्ला प्रामुख्याने संरक्षणासाठी बांधण्यात आला होता. १६८० मध्ये बांधलेला, मुंबई बंदराच्या कडेला दिसणार्‍या टेकडीवर असलेला हा किल्ला टेहळणी करण्यासाठी वापर होत होता.\nअठराव्या शतकापर्यंत मुंबईत अनेक लहान बेटांचा समावेश होता. १६६१ मध्ये, यापैकी सात बेटे पोर्तुगीजांनी इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा याला दिली.\n१६७२ मध्ये सिद्दींच्या अथक हल्ल्यांना तोंड देत मुंबईत अनेक ठिकाणी तटबंदी बांधण्यात आली आणि १६८० मध्ये शिवडी किल्ला बांधून पूर्ण झाला. हा किल्ला परळ बेटावर, पूर्वेकडील समुद्रकिनारा आणि भारतीय मुख्य भूभागाकडे वळणाऱ्या टेकडीवर बांधला गेला आहे.\nत्या काळात किल्ल्यावर ५० शिपायांची चौकी होती आणि ती सुभेदार सांभाळत होती. तसेच किल्ल्यावर आठ ते दहा तोफा सुद्धा होत्या.\n१६८९ मध्ये, सिद्दीचा सेनापती यादी सकटने २०,००० लोकांच्या सैन्यासह मुंबईवर आक्रमण केले. माहीम शहराचा ताबा घेण्यापूर्वी सैन्याने प्रथम शिवडी किल्ला, नंतर माझगाव किल्ला ताब्यात घेतला. १७७२ मध्ये पोर्तुगीजांचे आक्रमण परतवून लावणार्‍या लढाईत हा किल्ला नंतर सामील झाला होता.\nकाही वर्षांनंतर या किल्ल्याचा वापर कैद्यांना ठेवण्यासाठी केला गेला. नंतर त्याचे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट गोदाम म्हणून रूपांतर करण्यात आले.\nयाला उंच दगडी भिंती आहेत, त्यात अतिरिक्त संरक्षणासाठी आतील रिंग समाविष्ट आहे. हा किल्ला सुमारे १९७ फूट उंच कडाच्या शिखरावर आहे. प्रवेशद्वार हा एक दगडी दरवाजा आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून समोरचा हल्ला टाळण्यासाठी, आतील प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वारांना लंबवत ठेवण्यात आले होते.\nशिवडी हा किल्ला सध्या महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या मालकीचा आहे. हा किल्ला ग्रेड १ वारसा वास्तू म्हणून वर्गीकृत केला आहे, आणि त्याचे बांधकाम करण्यासाठी मुंबई फोर्ट सर्किट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत प्रयत्न सुरू आहेत.\nकिल्ल्याच्या जीर्णोद्धारात दोन भाग केले गेले आहेत. एका विभागात मध्ये तात्काळ किल्ला क्षेत्र समाविष्ट आहे. ढासळलेल्या भिंती दुरुस्त करायच्या आहेत, ढिगारा हटवायचा आहे, छतांची पुनर्बां���णी करायची आहे, पायऱ्या निश्चित करायच्या आहेत आणि संकुलात एक बाग तयार करायची आहे. एक संग्रहालयही बांधले जाणार आहे.\nविभाग २ मध्ये नूतनीकरणामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या आसपासच्या भागांचा समावेश आहे. यामध्ये किल्ल्याला पाण्याशी जोडणारा समुद्राभिमुख प्रॉमेनेड तयार केला जाणार आहे, तसेच लँडस्केप गार्डन, फूड कोर्टची निर्मिती केली जाणार आहे.\nतर हा होता शिवडी किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास शिवडी किल्ला हा निबंध माहिती लेख (Sewri fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/09/ipc-recruitment-2020-239.html", "date_download": "2022-01-28T22:05:28Z", "digest": "sha1:DHKY53WUMBZDIXA6NYWFQYCQ5O3ZVEPD", "length": 11530, "nlines": 140, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "IPC Recruitment 2020 भारतीय फार्माकोपिया आयोगात 239 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nIPC Recruitment 2020 भारतीय फार्माकोपिया आयोगात 239 जागा\nIPC Recruitment 2020 भारतीय फार्माकोपिया आयोगात टेक्निकल असिस्टंट, असोसिएट, रिसर्च सायंटिस्ट पदांच्या 239 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 239\nअसोसिएट) 15 जागा फार्मसी/केमिस्ट्री/\nअसोसिएट) 145 जागा फार्मसी/क्लिनिकल\nअसोसिएट) 7 जागा बायोमेडिकल\nप्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर 3 जागा फार्मसी/केमिस्ट्री/\nकिंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी\nअसोसिएट) 15 जागा फार्मसी/केमिस्ट्री/\nकिंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी\nअसोसिएट) 40 जागा फार्मसी/क्लिनिकल\n7 रिसर्च सायंटिस्ट (सिनियर\nफार्माकोपीअल असोसिएट) 14 जागा\nकिंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी\nवयोमर्यादा Age Limit -\nपदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.\nपरीक्षा शुल्क Exam Fees - निःशुल्क\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2020 (05:30 PM)\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/09/", "date_download": "2022-01-28T23:01:42Z", "digest": "sha1:RVZM2AECLFQXQCF3OBUR6BNR6HTHZDSS", "length": 96304, "nlines": 444, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "सप्टेंबर 2019 - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nविवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची कारणे\nचला उद्योजक घडवूया ७:४९ AM\nआकर्षणाचा सिद्धांत कुटुंब लेख विवाहबाह्य संबंध extramarital affairs india 0\nजेव्हा जोडपे त्यांच्या समस्या घेवून येतात तेव्हा मी अ��ोदर त्यांना वेगवेगळे अटेंड करतो ज्यामुळे त्यांना व्यक्त होता येतात मग एकत्र. जेव्हा ते एकटे असतात तेव्हा ते मनमोकळे पणाने बोलतात व्यक्त होतात आपल्या भावना व्यक्त करतात.\nजेव्हा जोडीदार एकता असताना त्यांच्या आयुष्याबद्दल सांगतो तेव्हा असे आढळून आले कि आजच्या धकाधकीच्या जीवनात, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि ऑफिस किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर वेळ घालवल्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. आता हे प्रमाण वाढत चालले आहे. जोडीदाराबद्दल च्या भावना जर कमी होत असतील किंवा नसतील तर आपण समजू शकतो पण त्यामध्ये लहान मुलांचा काहीही दोष नाही.\nअसे अनेक वैवाहिक जोडीदार बघितले जे कामात आणि करिअर मध्ये इतके व्यस्त असतात कि ते घरीच मुल झोपल्यानंतर येतात. काही तर कामानिमित्त भ्रमंतीवर असतात. त्यांना सेक्स केला कि नाही हे देखील माहिती नसते आणि मुल कुणाची आहे हे देखील. त्यांचे काम असते पैसा कमावणे आणि घरी खर्चासाठी मुलांना क्रेडीट कार्ड देणे.\nअगोदर हे प्रमाण जे उच्च पदावर होते, जे मालक होते त्यामध्ये दिसून येत होते पण जस जसे कामगार कायदे शिथिल झाले, कामाचे तास वाढले, नोकरीची शास्वती राहिली नाही आणि कार्यालयापासून लांब घर असल्यामुळे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण हे मध्यम वर्ग आणि गरीब लोकांमध्ये देखील वाढले. आता कुणाला फुरसतीचा वेळ उरला नाही आणि नाही इतरांच्या आयुष्यात झाकू शकतात. एकाच इमारतीमध्ये एक सकाळी कामाला जातो तर दुसरा दुपारी आणि तिसरा संध्याकाळी. सुट्टी देखील रविवारची नाही तर कधीही दिली जाते त्यामुळे शेजार संबंध जुळूनच येत नाही.\nस्थानिकांचे प्रमाण कमी झाले आणि परप्रांतीयांचे प्रमाण वाढले जे इथे पैसा कमावण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी आलेले असतात. त्यांना ओळखणारे कोणी नसते त्यामुळे ते विवाह झाला असला तरी विवाहबाह्य संबंध ठेवतात. त्यांना माहिती असते कि मुंबई मध्ये ते पैसे कमवायला आलेले असतात व इथे काहीही झाले तरी ते त्यांच्या मूळ राज्यात परत जावू शकतात. एक स्त्री किंवा पुरुष किती वेळा नाही बोलेल शेवटी काही त्यांच्या जाळ्यात फसतातच.\nविवाहबाह्य संबंधामध्ये आता वयाची देखील अट राहिली नाही त्यामुळे नक्की काय चालले आहे ते देखील समजून येत नाही. कॉलेज च्या मुलामुलींचे देखील विवाहित लोकांसोबत संबंध आहेत. वय न��तेसंबंध हे सर्व बाजूला सारले गेले. जोडीदार भेटत नाही म्हणून नात्यांमध्ये लग्न झालेली काही उदाहरणे आढळून आली.\nनात्यांमध्ये देखील विवाहबाह्य संबंध आढळून आले. हे सहसा समजून येत नाही आणि उघडकीस देखील येत नाही. कारण सर्वांना ते एकमेकांचे नातेवाईक आहेत असाच भास होतो. सम वय किंवा थोडेफार वयामधील अंतर असते, भाऊ बहिण आहेत असे सांगतात किंवा इतर जे काही नाते असेल ते पण त्यांचे प्रेमप्रकरण सुरु असते. तेव्हा जोडीदाराला जास्तच मानसिक धक्का बसतो जेव्हा त्याला समजते कि आपल्या वैवाहिक जोडीदाराचे त्याच्याच ज्याला किंवा जिला ते भाऊ बहिण मानत असतात त्यांच्यासोबत संबंध आहेत.\nपुरुष हेट्रोसेक्शुल जरी असाल तरी तो सहसा समलिंगी संबंध ठेवत नाही किंवा त्यांचे तसे करण्याचे प्रमाण कमी असते पण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात भले ते हेट्रोसेक्शुल असले तरी समलिंगी आकर्षण दिसून येते. अनेकदा स्त्रिया ह्या जेव्हा मैत्रिणीकडे वेळ घालवतात तेव्हा काही स्त्रिया ह्या समलिंगी संबंध ठेवतात किंवा आकर्षित होतात. नवरा जेव्हा पकडतो तेव्हा त्याला वाटते कि त्याची बायको हि समलिंगी आहे पण असे नसते, नैसर्गिक आहे, कारण स्पष्ट नाही. अनेकदा अश्या प्रकारचे विवाहबाह्य संबंध देखील निर्माण होतात.\nव्यक्ती तितक्या प्रवृत्ती. विवाहबाह्य संबंधांची कारणे हि बदलत जातात. ह्यामध्ये मुख्य कारणे शारीरिक आणि मानसिक गरज पूर्ण न होणे हे आहे. सोबत पैसा देखील महत्वाचा आहे. आताच्या काळात स्त्रियांकडे पैसे देखील आहे व ते त्यांच्या पायवर देखील उभ्या आहेत त्यामुळे अनेकदा त्या स्वतः निर्णय देखील घेतात. धाडस देखील दाखवतात. अनेकदा स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त धाडसी दिसून आल्या आहेत आणि त्या नैसर्गिक आहेत देखील कारण मुलांना सांभाळायचे काम देखील त्यांचेच असते म्हणून त्यांना निसर्गाने धाडसी बनवले आहे.\nमाझे म्हणणे इतकेच आहे कि कुणाचा जीव ह्या अश्या संबंधामुळे जाता कामा नये आणि मुलांची फरफट होता कामा नये, बाकी निर्णय तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने घेतलेला बरा. कृपया अश्या नाजूक संबंधांच्या वेळेस तज्ञांची मदत घेत जा, समुपदेशन करत जा ह्यामुळे आपण टोकाचे पाउल उचलत नाही व योग्य निर्णय घेतला जातो.\nलोक अनेक समस्यांमधून जात असतात आणि त्यांना वाटते कि ते एकटेच आहे पण असे काही नसते, तुमच्यासारख्या समस्या ह्या अनेकांना आहेत फक्त तुम्हाला महिती नाही कारण चार भिंतीच्या गोष्टी कधीही बाहेर येत नाही किंवा आणत नाही पण मनातल्या मनात झुरत जातात. असे झुरण्यापेक्षा त्या भावनांचा निरचा केलेला बरा. इथे समुपदेशन आणि आकर्षणाचा सिद्धांत खूप प्रभावशाली काम करतो, तुम्हाला अश्या समस्यांमधून बाहेर काढतो आणि सोबत संमोहनाचे उपचार घेतले तर अजून प्रभाव पडतो.\nबालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nआकर्षणाचा सिद्धांताचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्वी कशी करायची व पुढील शस्त्रक्रिया आरोग्यदायी जीवनशैलीने कसे टाळायचे व आपले लाखो रुपये कसे वाचवायचे\nचला उद्योजक घडवूया ७:४५ PM\nअंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास स्पर्श चिकित्सा 0\nआताच्या काळात तुम्ही बघितले असेल कि एकदा का आजारपण झाले कि लाखो रुपये कसे निघून जातात तेच समजत नाही. आणि जर परत आजारपण झाले आणि शस्त्रक्रियेची गरज पडली कि ते संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता नाही तर शास्वती असतेच, प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थिती वर अवलंबून आहे. पैश्याचे सोंग कोणीही घेवू शकत नाही. विश्वास नसेल तर कधी सरकारी हॉस्पिटल मध्ये काही दिवस घालवा तेव्हा समजेल.\nठीक आहे व्यक्ती चुकते, ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष्य देत नाही, किंवा जगण्याच्या दगदगीमुळे तिला वेळ भेटत नाही म्हणून तिला आजरपण बळावतो व शेवटी डॉक्टर बोलतो कि ऑपरेशन ला पर्याय नाही. तुम्हाला इतके लाख रुपये जमा करावेच लागतील आणि ज्या गरिबांसाठी स्कीम्स असतात तिथे गर्दी बघाच तेव्हा तुम्हाला वास्तव समजेल.\nज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना काही लाख रुपये गेल्यावर काहीही फरक पडत नाही, ज्यांच्याकडे लाखो करोडो रुपयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे त्यांना काही फरक पडत नाही पण अश्या लोकांना तणाव, नैराश्य आणि चिंता ग्रासते कारण त्यांच्याकडे पैसा असला तरी ते मनुष्य प्राणीच आहेत, फक्त पैश्यांमुळे त्यांचे शरीर आणि भावना ह्या बदलत नाही. निसर्गाला आणि आजारपणाला सर्व समान आहे, ते जात, धर्म, भाषा, प्रांत आणि इतर मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले भेदभाव मानत नाही, नियम सर्वांना एकसारखेच.\nडॉक्टर आपल्याला आजारी पाडत नाही तर आपण अनेकदा आपल्या चुकीमुळे किंवा नकळत झा��ेल्या चुकीमुळे आजारी पडतो. त्यामधून आपण बरे देखील होऊ शकतो किंवा आपले आयुष्य वाढवू शकतो.\nपण अंतरमनाची शक्ती इतकी प्रचंड आहे कि ती चमत्कार घडवू शकते.\nमानसिक दृष्ट्या सक्षम बनणे, म्हणजे ध्यान, मंत्र साधना ह्यांचा वापर करणे, ह्यामुळे आपण आपली मानसिक शक्ती वाढवतो व आपला मेंदू शरीराला रोग बरे करण्याचा आदेश देतो. व्यायाम मग तो कसलाही असो त्याचा देखील आपण वापर करतो. पथ्य पाळणे म्हणजे नैसर्गिक खाण्याच्या सवयी लावून घेणे व आपल्या जिभेवर ताबा ठेवणे ह्यामुळे देखील प्रचंड फायदा होतो. आरोग्याविषयी चे सर्व तज्ञ हाच सल्ला देतात.\nकृपया सर्व साधना ह्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा, घरगुती उपचार करू नका नाहीतर तुम्ही अजून समस्या वाढवाल.\nहिलिंग चा वापर करून आपण आपले तेजोवलय वाढवू शकतो. आपला औरा सक्षम करू शकतो. ह्याचा फायदा देखील होतो ज्यामुळे तुम्ही डॉक्टर कडे गेल्यावर तुम्हाला बरे वाटायला लागते हा झाला डॉक्टरांचा औरा आणि त्याचा परिणाम. डॉक्टर अजाणतेपणे तुमची हिलिंग करत असतात व सोबत शस्त्रक्रिया देखील करत असतात ज्यामुळे आपण ठणठणीत होतो.\nअनेकदा रुग्ण बोलतात देखील कि मी आता वाचणार नाही पण ते ठणठणीत होवून बाहेर येतात. ह्याला बोलतात प्राणउर्जेची शक्ती. प्राणउर्जा तुम्हाला जिवंत ठेवत असते. कितीही मोठ्या आजारपणामध्ये तुम्हाला जिवंत ठेवते व तुमचे शरीर ठीक करण्याचा प्रयत्न करत असते.\nहृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह हे आजार आपल्याकडील पैसा तर काढतोच पण सोबत प्रचंड मानसिक शारीरिक ताण तणाव देखील देतो ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हे तणाव आणि नैराश्यात जाते. पैसा तर जाणारच असतो पण आपण पैसे कमावण्यासाठी जे काम करतो त्यामध्ये देखील लक्ष्य लागत नाही आणि ह्यामुळे पैसे येण्याच्या मार्गात देखील अडथळे निर्माण होतात. दोन्ही बाजूंनी कोंडी होते.\nआकर्षणाचा सिद्धांत वैज्ञानिक आणि अध्यात्मिक मार्गाने वापरता येतो, ह्याचा फायदा फक्त रुग्णांना नाही तर त्यांच्या कुटुंबालाही होतो. कुटुंबातील सदस्य देखील घरी आजारपन बघून स्वतः मनोशारीरिक आजार निर्माण करतात व त्याचे रुपांतर शारीरिक आजारात करतात. इथे जर योग्य उपाय किंवा उपचार केले तर सर्वांना त्याचा फायदा होतो.\nअंतरमन बोला निसर्ग बोला किंवा आत्मा हा आपल्याच शरीराचा एक भाग आहे. हाच आपल्या शरीराती��� एक भाग आपले शरीर सुदृढ करतो व त्याचा आपल्याला फायदा होतो. फक्त आर्थिक नाही तर सर्वांगीण आयुष्य सुखकर करून टाकतो.\nकुठलीही उपचार पद्धती असू द्या तिचा उद्देश हाच असतो कि काहीही करून तुम्हाला बरे करणे त्यामुळे तुमच्या चालू असलेल्या वैद्यकीय उपचारासोबत तुम्ही इतर उपचार पद्धतीचा वापर करू शकता.\nसमुपदेशन, ध्यान, स्पर्श चीकीस्ता आणि संमोहन ह्या उपचार पद्धतीचा लोकांना प्रचंड फायदा झाला आहे. अनेकांना सकारात्मक रिझल्ट्स आले आहेत. अनेकांचे पैसे वाचले आहे. ह्याचा फायदा फक्त रुग्णांनी नाही तर डॉक्टर, रुग्णांचे कुटुंबीय ह्यांनी घेतलेले आहेत.\nमी घरगुती उपचार ह्यासाठी नाही बोलत कारण अनेकांनी घरगुती उपचार करून त्यांच्या समस्या वाढवल्या आहेत व शेवटी त्यांना हॉस्पिटलमध्ये भारती व्हावेच लागले, काही हजारांसाठी त्यांनी त्यांचा लाखोंचे आणि शरीराचे नुकसान करून घेतलेले आहेत.\nजर तुम्ही देखील अश्याच समस्यांमधून जात असाल तर आजच संपर्क करा.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nतुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या कारणांनी लोक आकर्षित केली तेच जर कारण नसेल तर ती लोक तुम्हाला सोडून जातात मग ती घरची असो किंवा बाहेरची.\nचला उद्योजक घडवूया ३:०७ PM\nअंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख 0\nजेव्हा तुम्ही तुमच्या भावनांनी लोकांना आकर्षित केले ती लोक तेव्हा तुम्हाला सोडून जातात जेव्हा भावना ह्या दुभंगतात, अडथळे निर्माण होतात, भावनांची गरज संपते तेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात.\nजेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ते तुम्हाला तेव्हा सोडून जातात जेव्हा तुम्ही कंगाल होता, कुठल्या आर्थिक संकटात सापडतात किंवा त्यांची गरज संपते तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात.\nजेव्हा तुम्ही तुमच्या यशाने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातात जेव्हा तुम्ही सपशेल अपयशी होतात किंवा त्यांची गरज संपते.\nजेव्हा तुम्ही सुंदरतेने देखणेपणाने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातात जेव्हा तुम्ही सपशेल अपयशी होतात किंवा त्यांची गरज संपते.\nतुम्ही कुठल्याही कारणांनी आकर्षित केलेले असाल किंवा ते झालेले असतील तर ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातील जेव्हा त्या आकर्षित गुणांमध्ये समस्या निर्माण झालेली असेल किंवा त्यांची गरज संपली असेल.\nसंकटात सापडल्यावर सोडून जाणार्यांमध्ये घरच्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. कुठलेही नातेसंबंध तोडायला पाठीपुढे बघत नाही.\nजे गरजेपुरते आकर्षित झालेले असतात ते जर जास्त वापर न करता निघून गेले तर ठीक आहे पण जर पार तुमचा आणि तुमच्या आयुष्याचा चोथा करून टाकला असेल तर कोणीही काहीही करू शकत नाही.\nज्यांच्या आयुष्याचा लोक वापरून वापरून चोथा करतात त्यांना आयुष्यभर गुरु किंवा तज्ञ लोकांच्या सानिध्यात रहावे लागेल, जर ५० % आयुष्याचा चोथा झाला असेल तर गुरु किंवा तज्ञ ह्यांची दीक्षा घ्यावीच लागेल. कुठलाही पर्याय नाही.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nमराठी समाज श्रीमंत होण्यासाठी किंवा श्रीमंत समाजात गणना करण्यासाठी तरुणांनी कुठल्या उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात उतरले पाहिजे\nचला उद्योजक घडवूया २:५९ PM\nआर्थिक विकास उद्योग गुंतवणूक लेख व्यवसाय 0\nमुकेश अंबानीच्या श्रीमंतीचे काही रहस्य नाही आहे. खालील पहिल्या १० क्रमांकाच्या कंपन्या बघा (वर्ष २०१८) :\n१) कंपनीचे नाव - इंडियन ऑईल कार्पोरेशन\nमालकी हक्क - भारत सरकार\nउद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस\nमहसूल - ४,२४,३२१ करोड\n२) कंपनीचे नाव - रिलायन्स इंडस्ट्रीज\nमालकी हक्क - मुकेश अंबानी\nउद्योग क्षेत्र - विविध (मुख्य ऑईल आणि गॅस रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल)\nमहसूल - ४,१०,२९५ करोड\n३) कंपनीचे नाव - ऑईल एंड नेचरल गेस कार्पोरेशन\nमालकी हक्क - भारत सरकार\nउद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस\nमहसूल - ३,३३,१४३ करोड\n४) कंपनीचे नाव - स्टेट बँक ऑफ इंडीया\nमालकी हक्क- भारत सरकार (६१.२३)\nउद्योग क्षेत्र - बँकिंग आणि फायनान्स\nमहसूल - ३,०६,५२७ करोड\n५) कंपनीचे नाव - टाटा मोटर्स\nमालकी हक्क - टाटा समूह\nउद्योग क्षेत्र - ऑटोमोबाईल\nमहसूल - ३,०१,१७४ करोड\n६) कंपनीचे नाव - भारत पेट्रोलियम\nमालकी हक��क- भारत सरकार (५४.९३)\nउद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस\nमहसूल - २,३८,६३८ करोड\n७) कंपनीचे नाव – हिंदुस्तान पेट्रोलियम\nमालकी हक्क - भारत सरकार (५१.११)\nउद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस\nमहसूल – २,२१,६९३ करोड\n८) कंपनीचे नाव – राजेश एक्सपोर्ट\nमालकी हक्क – राजेश आणि प्रशांत मेहता\nउद्योग क्षेत्र – खाण उद्योग\nमहसूल – १,८७,७४८ करोड\n९) कंपनीचे नाव – टाटा स्टील\nमालकी हक्क – टाटा समूह\nउद्योग क्षेत्र – स्टील आणि लोह खनिज उद्योग\nमहसूल – १,४७,१९२ करोड\n१०) कंपनीचे नाव – कोल इंडीया\nमालकी हक्क – भारत सरकार\nउद्योग क्षेत्र – कोळसा खाण उद्योग\nमहसूल – १,३२,८९७ करोड\nवरील यादी हि जास्त महसूल असणाऱ्या उद्योगांची आहे. इथे सरकारी आणि खाजगी दोन्ही उद्योग आहेत. जे खाजगी उद्योजक आहेत त्यांनी जे क्षेत्र निवडले आहे ते जगभरामध्ये ज्या उद्योग क्षेत्रांचा दबदबा आहे ते निवडले आहे, जास्त पैसा देखील तिथेच आहे आणि फक्त पैसा नाही तर पावर देखील तिथेच आहे.\nमराठी तरुणांनो वाळवीसारखे ह्या सरकारी कंपन्यात घुसा. उच्च पदे आपल्या हातात घ्या. मराठी लॉबी तयार करा. कुठलाही भेदभाव ठेवू नका जेणे करून फोड आणि झोडा तंत्र वापरून आपल्याला परत पाठी खेचले जाईल. वेळ पडल्यास स्वतःची राजकीय पार्टी स्थापन करा जेणेकरून ह्या उद्योगासंदर्भातील सर्व शासकीय यंत्रणा आपल्या हातात येईल. उत्तर, दक्षिण, जात आणि धर्म ह्यामध्ये मराठी समाजाला भरडू देवू नका.\nवर जे दोन तीन खाजगी उद्योजक आहे त्यांचा आदर आहेचच पण इतिहास साक्ष आहे कि प्रत्येकाला राज्य स्थापन करायचा आणि आपल्या राज्याचा विस्तार करायचा अधिकार आहे. सर्वांनाच परप्रांतीयांची गुलामी मान्य नाही. काल आपले राज्य होते, आज त्यांचे आणि उद्या परत आपले येईल जेव्हा आपण त्या दिशेने प्रयत्न करू.\nइथे भावनेला थारा नाही. त्यांच्यासाठी इतर सर्व मार्ग उपलब्ध आहे. फक्त आणि फक्त समविचारी लोक. भावनेचा आदर करा. इथे कोणी कुणाला रोखत नाही आहे. तुम्ही तुमचे आयुष्य जगा आम्ही आमचे आयुष्य जगू.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nचला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5\nगणेश��त्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा\nचला उद्योजक घडवूया ९:१६ AM\nअध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास उर्जा मानसशास्त्र लेख 0\nगणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा. सकारात्मक उर्जा तुमच्या अनेक समस्या दूर करते आणि नवीन येणाऱ्या संकटे आणि समस्यांना थोपावते किंवा नष्ट करते.\nनकळत मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते, कौटुंबिक वाद विवाद निवळले जातात, नातेसंबंध सुधारतात, शैक्षणिक प्रगती होते, वैवाहिक आयुष्य सुधारते, वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात, आर्थिक समस्या दूर होतात, उद्योग व व्यवसाय भरभराटीला येतात, कोर्ट कचेरी मधील समस्या दूर होतात, विवाहासाठी मनासारखा जोडीदार भेटतो, वंध्यत्वावर मात करता येते, लैंगिक समस्या दूर होतात, असे अगणित सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात होतात.\nमूळ मुद्दा हा आहे कि हि सकारात्मक उर्जा पुढील गणेशोत्सव पर्यंत टिकवून ठेवायची कशी बाकीचे देखील सन येतात त्यांचे काय\nआपण फरफटत सर्व सणांच्या मागे जात राहिलो तर आपण त्या सणातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा हि साठवून ठेवत नाही, आपण सुरवातच करत नाही. तिचा लगेच वापर करून संपवून टाकतो व नंतर नकारात्मक उर्जा प्रवेश करते.\nकुठेतरी साठवणूक करायला त्यावर लक्ष ठेवायला सुरवात तर केली पाहिजे. कारण जर एखाद्या सणापासून तुम्ही सकारात्मक उर्जा साठवायला सुरवात केली आणि जेव्हा जेव्हा बाकी सण येत जातील तस तसे साठवण्याचे सोडून तुम्ही सतत किती उर्जा आहे हे बघत जाल तर ती उर्जा नकारात्मक होते व एकप्रकारे तुमच्यात देखील नकारात्मक भावना निर्माण व्हायला लागते.\nएकदा का तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली कि कुठलेही उपाय तुमच्यावर काम करत नाही, भले मग तुम्ही अघोरी उपाय का करेनात.\nआपल्याला स्वतःला असे तयार करायचे आहे कि कुठलेही उपाय केले तरी त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठी निसंदेह विश्वास लागतो. मी इथे अंधश्रद्धा नाही बोलत कारण अंधश्रद्धा ठेवली तर विज्ञानाचा वापर करून कोणी तुमची किडनी देखील चोरू शकतो, प्रत्येक वेळेस अध्यात्मिक गुरूंना लक्ष्य करू शकत नाही.\nजसे जिथे देव असतो त्या मंदिरात गेल्यावर आपल्याल��� बरे वाटते तसेच देव घरी आल्यवर देखील वाटते. मंदिराचा परिसर आणि आणि आपले घर हे दोन्ही एकसारखे होवून जाते.\nआपण सकारात्मक राहण्यासाठी, घर, ऑफिस, येथील वातावरण फक्त सणासुदीला सकारात्मक करू शकत नाही, बाकी चे दिवस देखील जगायचे आहे मग ते सकारात्मक का जगू नये\nपरत नकारात्मक आयुष्यात का जायचे घरी नकारात्मक वातावरण का निर्माण करायचे घरी नकारात्मक वातावरण का निर्माण करायचे परत १ वर्ष वाट का बघावी परत १ वर्ष वाट का बघावी हेच चक्र सतत सुरु ठेवायचे कि ह्यामध्ये बदल घडवायचे\nत्यापेक्षा सकारात्मक चक्र सुरु का ठेवू नये\nतुम्हाला फक्त एकदा ह्या सकारात्मक चक्राला धक्का देवून सुरु करायचे आहे त्यानंतर त्याला मध्ये मध्ये थोडी गती देत जायची आहे. जो पर्यंत चक्र आपो आप चालत नाही तो पर्यंत गती देत जायची आहे. तुमच्या समस्येनुसार चक्र आपोआप चालू व्हायला ३ महिने देखील लागू शकतात किंवा ३ वर्षे देखील पण नंतर तुम्ही जे काही आयुष्य जगाल ते सकारात्मकच असेल.\nध्येयाची साधी व्याख्या आहे कि जी व्यक्ती ध्येयाशी एकनिष्ठ असते, ध्येय साध्य होईल ह्यावर संदेह घेत नाही, तन, मन धन अर्पण करते त्या व्यक्तीला ध्येय प्राप्त होतेच. जर तुमची मानसिकता आणि कृती अशी असेल तरच तुम्ही तुम्हाला पाहिजे ते म्हणजे अगदी पाहिजे ते साध्य करू शकता.\nकोणी कोणी काय काय साध्य केले आहे ह्याचे उदाहरण देत बसणार नाही. तुम्ही अनुभव घ्या, त्या परिस्थितीत जगा. इतरांनी साध्य केले आहे त्याचे फळ त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटेल ना कि तुम्हाला.\nउर्जा शास्त्र हे खूप शक्तिशाली आहे. कृपया घरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जे काही करायचे असेल ते करा. उपाय सोपे आणि प्रभावशाली आहे. नाही बोलले तरी अनेकांना पुढच्या क्षणी बदल जाणवायला लागले आहे.\nमी इथे उपाय काय करायचे ते सांगत नाही आहे. त्यासाठी तुम्ही व्हास्टएप कराल. शुल्क लागू असतील. तुम्हाला लवकर करावे लागेल कारण गणपती गेल्यानंतर आपल्याकडे ठराविक कालावधी उरतो त्यामध्ये आपल्याला सर्वकाही करायचे आहे. इथे आळशीपणा घातक ठरू शकतो.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nमानसशास्त्र आणि आकर्षणा��ा सिद्धांत\nसामान्यतः जगभरातील लोकांमध्ये आढळून येणारे १० प्रकारचे फोबिया (अकारण भीती)\nचला उद्योजक घडवूया ८:०१ AM\nअंतर्मन फोबिया भीती मानसशास्त्र मानसिक phobia 0\n१०) मायसोफोबिया (Mysophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये धूळ आणि घाणीमध्ये असणारे किटाणू जीव जंतू ह्यामुळे आजारी पडू शकतो म्हणून ती व्यक्ती सतत स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते, त्या धुळीमध्ये असणाऱ्या जीवजंतू ची इतकी भीती जडलेली असते कि ती व्यक्ती अनेकदा हात धूत बसते.\n९) अ‍ॅगोराफोबिया (Agoraphobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना घराबाहेरील ठराविक ठिकाणांचे वातावरण हे असुरक्षित वाटते. हे सहसा घरी राहणे पसंद करतात आणि बाहेर गेले तरी सतत ते भीतीच्या छायेखाली वावरत असतात.\n८) सोशल फोबिया (Social Phobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला समाजात चार चौघात वावरण्याची भीती वाटत असते म्हणून हि व्यक्ती सहसा चार चौघात मिसळत नाही. चार चौघात वावरताना लाज आणि भीतीच्या ओझ्याखाली दबलेली असते. तिला प्रकाशझोतात यायला किंवा येण्याची भीती वाटत असते. चार चौघात आल्यावर आपल्याकडून अशी कृती घडेल ज्यामुळे लाजिरवाणे वाटेल किंवा समोरच्या व्यक्ती ह्या अपमान करतील ह्या भीती च्या छायेखाली ते वावरत असतात. लाजाळूपणा, दरदरून घाम फुटणे, तोतडे बोलणे आणि थरथर कापणे हि लक्षणे ह्या लोकांमध्ये दिसून येतील. काही परिस्थिती मध्ये भीतीचा झटका देखील येवू शकतो.\n७) ट्रिपानोफोबिया (Trypanophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारात व्यक्तीला अश्या वैद्यकीय प्रक्रियेची भीती वाटते ज्यामध्ये इंजेक्शन आणि सलाईनच्या च्या सुयांची भीती वाटते. ट्रिपानोफोबिया आजाराची सीमा तेव्हा गाठली जाते जेव्हा त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची सक्त गरज असते आणि ती इंजेक्शन घ्यायला, सलाईन लावायला नकार देत असते. दरदरून घाम फुटणे, मळमळने, हृदयाचे ठोके वाढणे आणि अति टोकाचे लक्षण म्हणजे बेशुद्ध होणे हे आहे.\n६) एस्ट्रोफोबिया (Astraphobia) - ह्या मानसिक भीती मध्ये व्यक्तीला कडकडणारी वीज आणि ढगांचा गडगडांची भीती वाटते. मनुष्य प्राणी आणि इतर प्राण्यांमध्ये देखील हि भीती आढळून येते. कुत्रे आणि मांजरीमध्ये ह्या भीतीचे जास्त प्रमाण आढळून येते. धोका कमी असला तरी व्यक्तीमध्ये मळमळने, रडणे, भीतीने थरथर कापणे दरदरून घाम फुटणे, सतत लघवीला य��णे आणि हृदयाचे ठोके वाढणे हि लक्षणे दिसून येतात. जेव्हा व्यक्ती एकटी असते तेव्हा त्या ह्या आजारपणाची तीव्रता अजून वाढून येते. ढगांच्या गडगडातीत सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला तरी ते कानावर हात ठेवून डोके खाली ठेवून बसून जातात. घरी असतील तर ते पलंगाखाली लपून बसतात. घराबाहेर निघण्यापूर्वी ते हवामानाचा अंदाज घेतात. विजेचा आणि ढगांच्या गडगडाटाच्या सतत संपर्कात येवून प्रतिकारशक्ती निर्माण होते.\n५) सायनोफोबिया (Cynophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला कुत्र्यांची भीती वाटते. कुत्र्यांचा फोटो बघून देखील भीती वाटते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्या भीतीचे प्रमाण जास्त आढळून येते. मोठ्यांमध्ये हा आजार जेव्हा ते लहान असतात तेव्हा जडला जातो. अनेकदा कुत्रा चावल्यामुळे किंवा तश्या कथा ऐकल्यामुळे देखील हा आजार निर्माण होतो.\n४) एरोफोबिया (Aerophobia) - ह्या मानसिक आजारामध्ये व्यक्तीला विमानप्रवासाची भीती वाटते. विमान किंवा हेलिकॉप्टर ने प्रवास करायचा आहे हे फक्त ऐकल्यावरच त्यांना चिंता आणि भीती ग्रासते. ते अवकाशातून प्रवास करायचे टाळतात. ह्या आजाराच्या तीव्रतेची लक्षणे हि उलटी, भीतीचा झटका हि आहेत. जेव्हा विमानाने कुठे जायचे ठरवले कि ते चिडचिड करतात अस्वस्थ होतात. सततच्या विमानप्रवासाने एरोफोबिया ह्या भीतीच्या मानसिक आजारावर मात करता येते. संमोहनाने देखील ह्या आज्रावर मात करता येते.\n३) अ‍ॅक्रोफोबिया (Acrophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला उंचीची भीती वाटते. ह्या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती हि जेव्हा एखाद्या उंच ठिकाणी जायचे बोलल्यास चिंता आणि भीतीने ग्रासून जाते. जरी जास्त उंच जागा नसली तरी ह्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला जास्त भीती वाटू शकते. पडण्याच्या विचारामुळे भीती वाटायला सुरवात होते, जेव्हा जमिनीवर येतात तेव्हा सगळे सर्वसामान्य होवून जाते. जेव्हा ह्य मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती हि उंच ठिकाणी असते तेव्हा तिच्यात दरदरून घाम फुटणे, भीतीचा झटका येणे, हृदयाचे ठोके वाढणे हि लक्षणे तर आदळतात पण जीव जाण्याचा देखील धोका असतो. संमोहन, स्पर्श चीकीस्ता आणि समुपदेशन ह्याद्वारे ह्या आजारावर मात करता येते.\n२) ओफिडिओफोबिया (Ophidiophobia) - ह्या मानसिक आजारामध्ये सापांची भीती वाटते. त्यांना साप चावण्याची भीत�� वाटत असते. हि भीती सर्वसामान्यपणे जास्त लोकांमध्ये आढळून येते. तीन पैकी एक व्यक्ती हि ओफिडिओफोबिया ने ग्रस्त आहे. ह्या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती हि फक्त खरा साप बघून घाबरत नाही तर व्हिडीओ फोटो बघून देखील ती व्यक्ती घाबरते. हि भीती लहान मुलांपेक्षा वयस्कर लोकांमध्ये जास्त आढळून येते. लहान मुल तर सापांसोबत खेळताना आढळून येतील.\n१) अ‍ॅरेनोफोबिया (Arachnophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला कोळी ची भीती वाटते, फक्त कोळी नाही तर त्याप्रकारातील जीव प्राणी म्हणजे विंचूची देखील भीती वाटते. हि भीती देखील सर्वसामान्य आहे. कोळी किंवा त्या प्रजातीतील जीव दिसल्यास भीतीचा झटका, बेशुद्ध पडणे, दरदरून घाम फुटणे, रडणे आणि ओरडणे हि लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणात फक्त चित्र बघितले तरी भीती वाटायला लागते. घर जाळण्यापर्यंत देखील त्यांची मजल जाते किंवते पावले उचलतात. अशी व्यक्ती कोळींना टाळण्यासाठी लांब पल्ल्याचा रस्ता देखील पकडेल. संमोहन आणि स्पर्श चीकीस्तेद्वारे आपण ह्या आजारावर मात करू शकतो.\nभीती हि सर्वसामान्य आहे आणि नैसर्गिक देखील आहे. आपल्यामध्ये कुठला तरी भीतीचा आजार आहे ह्यामुळे न्यूनगंड बाळगायचे काही कारण नाही. झुरळ, उडते झुरळ आणि गोम ह्यांच्याशी माझा छत्तीस चा आकडा आहे. आणि हे सर्वांना माहिती देखील आहे त्यामुळे कोणी चिडवले असेल असे मला आठवत नाही. ह्यावरून एकदा ब्रेकअप देखील केला होता.\nभीतीचा मानसिक आजार आपल्याला केव्हा जडतो जेव्हा आपण भीतीने गांगरून जातो, शरीरात बदल होतात तेव्हा आपण समजू शकतो आपल्याला भीतीच्या आजाराने ग्रासलेले आहे. तेव्हा तुम्हाला त्या भीतीच्या आजारावर मात करण्यासाठी उपचार घ्यावे लागतील. संमोहन आणि स्पर्श चीकीस्ता ह्यामध्ये उत्तम काम करताना आढळून येते.\nभीती फक्त हीच नाही तर विविध प्रकारच्या भीती आहेत त्यामध्ये आपण मात करू शकतो. जर तुम्ही देखील भीतीच्या आजाराने ग्रस्त असाल तर आजच संपर्क कराल, आपण तो आजार आरामात दूर करू शकतो आणि हे मी ज्यांच्यावर उपचार केलेले आहेत त्यांच्या अनुभवावरून बोलत आहे.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वा��र करा.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nनकारात्मक आई वडील आणि नकारात्मक वातावरणात वाढणाऱ्या मुलांना कश्या प्रकारे त्रास सहन करावा लागतो\nचला उद्योजक घडवूया ७:५२ AM\nकुटुंब कौटुंबिक हिंसाचार बाल गुन्हेगार बालक पालक मानसशास्त्र लेख 0\nआपल्या भारतात आई वडिलांना देवाची उपमा दिलेली आहे आहे देवाचा दर्जा देखील पण लोक हे विसरतात कि ते देखील मनुष्यच आहे.\nजी मुलं लहानपणापासून आई वडिलांचे सकाळ दुपार आणि संध्याकाळ भांडणे बघत असतात त्यांच्यावर काय परिणाम होत असेल\nकाही घरात जोडपे आपल्या लहान मुलांसमोर मारामारी करतात, एकमेकांना शिव्या देतात तेव्हा मुलांवर काय प्रभाव होत असेल\nघरी मुल किंवा मुले असून देखील ते दुर्लक्षित राहतात त्यांच्यावर काय प्रभाव होत असेल\nमानसिक आणि शारीरिक छळ तर सामान्य आहे पण काही घरात लैंगिक छळ देखील केला जातो तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल\nस्वतःच्या मुलांना टाकून बोलले जाते आणि नातेवाइकांच्या, शेजाऱ्यांच्या मुलांना डोक्यावर घेतले जात असेल तर त्यांच्यावर काय परिणाम होत असेल\nकाही घरात तर असे आढळून आले कि आई वडील दोन्ही किंवा दोन्हीपैकी एकाला मुलं नको असते तेव्हा अनेकदा त्यांना बोलून दाखवले जाते आणि ते देखील कोवळ्या वयात, अश्या वेळेस मुलांवर किती खोल आघात होत असेल\nकाही आई वडील तर न एकूण घेता रागवायला सुरवात करतात. ह्यामुळे न्युनगंड निर्माण होतो, भीती निर्माण होते, तणाव नैराश्यात जातात, नवीन काही करायला घाबरता. अशी मुल त्या घरात कशी वाढली असतील\nजर मानसिक रुग्ण असतील तर त्यांनी आपल्या मुलांना कसे वाढवले असेल\nअति राग, अति काळजी किंवा कुठल्याही भावनांचा अतिरेक हा मानसिक आजारच आहे आणि ह्या सर्व नकारात्मक रुपात आपल्या मुलांवर काढल्या जातात तेव्हा विचार करा कि त्या घरात मुलं कशी वाढत असतील\nमुलांसमोर विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले जातात, मुलं बाहेर गेल्यावर सभ्यतेचा बुरखा पांघरलेला समाज हा त्यांना चिडवत असतात, टोमणे मारतात, अश्लीश शब्द वापरतात तेव्हा त्या मुलांवर कसा परिणाम होत असेल\nमानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ होत असून देखील त्यांना शेजाऱ्यांच्या घरी, नातेवाइकांकडे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे सोडून जातात व आल्यावर मुलांची विचारपूस देखील करत नाही अश्या मुलांची मानसिकता कशी झाली असेल\nलहा��� किंवा मोठ्या भावंडांमध्ये घरी राजकारण चालत असेल आणि ज्याची चूक नसेल तरीही त्यालाच शिक्षा दिली जात असेल तर त्याच्या मानसिकतेवर किती मोठा आघात होत असेल\nघरचे सोडून जात, धर्म, इतिहास आणि राजकारण करत बसत मुलांकडे दुर्लक्ष्य करतात आणि सर्व दोष इतर जात, धर्म आणि राजकीय पार्टीला देत बसतात. त्यांना इतिहास माहिती असतो पण मुलांना काय पाहिजे हे माहिती नसते.\nदुसऱ्या जातीधर्माचे कधी घरी आले नाही आणि वाईट केले नाही, स्वतःच्या चुकीच्या निर्णयांचे खापर त्यांच्यावर फोडले जाते आणि घरी मुलांना देखील लक्ष्य केले जाते मग त्या मुलांना कसे वाटत असेल\nमुलांना जन्म द्यायचा कि नाही हे सर्वस्वी आई वडिलांवर अवलंबून असते. कारण ते मोठे असतात अनुभव आलेला असतो. नंतर जन्माला आलेले बाळ हे सर्वस्वी आई वडील व कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून असते.\nस्वतः च्या पायावर उभे राहण्याचे अनेक प्रकार आहेत आणि काही परिस्थिती नुसार लवकर देखील पायावर उभे राहण्याचा पर्यंत करतात म्हणून तुम्हाला अनेकदा गरीब लहान मुले काम करताना दिसून येतात. पण मध्यम वर्गात शिक्षण पूर्ण होवून पायावर उभे राहता येते. तोपर्यंत मुलं हि आई वडिलांवर अवलंबून असतात.\nपायावर उभे राहण्यासाठी फक्त पैसा आणि नोकरी नाही तर मानसिकता देखील तशी घडवावी लागते आणि हे सर्व संस्काररूपाने आपल्याला मिळते. त्यामुळे आपण मुलांना दोष देवू शकत नाही.\nसाधे उदाहरण ज्या घरात सर्वकाही उत्तम चालू आहे अश्यांचे घ्या. इंटरनेट च्या काळात आता घरगुती हिंसाचार हे लपून राहणार नाही. खूप कमी मुलं हि सुख समाधानाने आयुष्य जगतात आणि बाकी विविध प्रकारचे मानसिक आजार जसे तणाव, नैराश्य, चिंता, भीती आणि इतर नकारात्मक भावना घेवून आयुष्य जगतात व तशी परिस्थिती निर्माण करतात.\nआयुष्य म्हणजे मस्करी नाही आणि मुलांना जन्माला घालणे देखील मस्करी नाही. मुलं जन्माला घालण्यासाठी फक्त सेक्स करावा आणि आणि कुठलाही लैंगिक दोष नसावा लागतो पण नंतर दिले जाणारे संस्कार ह्याबद्दल काय मुलं आई वडिलांचे बघून शिकत असतात व कायमस्वरूपी अंतर्मनात रुजवत असतात.\nअनुभव अमर्यादित आहे. ते सर्व लेखांच्या स्वरुपात मांडू शकत नाही. तुमचे जर बालपण हे नकारात्मक वातावरणात गेले असेल तर तुम्हाला उपचाराची सक्त गरज आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे भविष्य हे अंधकारमय होण्या���ासून वाचवू शकता व आयुष्य पुनर्निर्मित करू शकता.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nबालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध\nचला उद्योजक घडवूया ७:४५ AM\nआकर्षणाचा सिद्धांत उपचार एनर्जी थेरपी मानसिक स्पर्श चिकित्सा 0\nहिलिंग, औरा, एनर्जी थेरपी (भारतीय अध्यात्मिक, आयुर्वेदिक आणि पुरातन उपचार पद्धतीवर आधारित)\nशरीर स्पर्श :- शरीराला स्पर्श करून चिकित्सा केली जाते. इथे व्यक्ती प्रत्यक्षात हजर लागते.\nउर्जा स्पर्श :- शरीर स्पर्श ते कितीही लांबून हि चिकित्सा केली जाते. अपवाद वगळता व्यक्ती हजर असण्याची गरज नाही.\nदेव स्पर्श :- जर अध्यात्मिक कारणांमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या दूर होतील.\nअघोरी स्पर्श :- वाईट शक्तींचा वापर करून जर समस्या निर्माण केल्या गेल्या असतील तर अघोरी स्पर्श चिकित्सा वापर केला जातो. हा सर्वात शेवटचा मार्ग आहे.\nमानसिक ताण तणाव आणि आजारांपासून मुक्ती, शारीरिक आजार, ताण तणाव पासून मुक्ती, विना औषध उपचार किंवा जे तुम्ही वैद्यकीय उपचार घेत आहात त्याला उर्जा देवून लवकरात लवकर बरे करणे, हृदय विकार आणि मधुमेह बरा करणे किंवा जे उपचार करत आहात त्याला शक्ती देणे, शरीरातून नकारात्मक उर्जा काढणे व सकारात्मक उर्जा भरणे.\nवस्तू दोष, कुंडली दोष दूर होतात.\nअपघातामुळे अवयवामध्ये समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपाय करणे, जर बरे होण्याच्या स्थितीत असेल तर बरे करणे, फिजीयोथेरपि ला सकारात्मक प्रतिसाद देणे.\nउद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार ह्यांच्या मधील आर्थिक उर्जेला रिचार्ज करणे व नफा मिळवणे, कर्ज किंवा इतर आर्थिक समस्या आणि संकटातून बाहेर येणे, ग्राहक व गुंतवणूकदार अशी योग्य लोक आकर्षित करणे.\nकोर्ट कचेऱ्या, कायदा व न्यायव्यवस्था संपत्तीचा वाद, घटस्फोट केसेस ह्यामध्ये तुमच्या बाजूने निर्णय येण्यास मदत मिळते.\nनोकरी मिळणे, बढती मिळणे, पगारवाढ होणे, नोकरीतून पैसे कमावण्याचे विविध मार्ग काढणे, खाजगी नोकरीत आपले स्थान कायम करणे, ऑफिस मधील राजकारण ह्यापासून मुक्ती मिळवणे, ऑफिस मधील संबध हे मैत्रीपूर्ण करणे.\nशाळा, कॉलेज, पदवी आणि उच्च शिक्षण ह्या कालावधी मध्ये निर्माण होणार्या खाजगी व शैक्षणिक समस्या दूर होतात.\nगर्भधारणेच्या वेळेस गर्भाची उर्जा हि वाढवली जाते सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी प्र��त्न केला जातो.\nमुलांचे संगोपन, शिक्षण, मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे सुधारते. मुल ऐकायला लागतात.\nखाजगी आयुष्य हे सुखकर होते, नातेसंबंध सुधारतात, जर नातेसंबंध सुधारण्याच्या पलीकडे गेले असतील तर नकारात्मक नातेसंबंध तुटून सकारात्मक नातेसंबंध जुळून येतात.\nस्थूलपणा आणि बारीक असणे ह्या समस्येवर मात करता येते.\nप्रेम संबंधात ताण तणाव, लग्न न होणे, घटस्फोट, दुसरे लग्न ह्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपाय.\nसर्व प्रकारच्या लैंगिक समस्या दूर होतात. वंध्यत्वावर मात करता येते.\nहि विद्या शिकवण्यासाठी उपलब्ध नाही आहे आणि नाही कुणाला प्रशिक्षित केले गेले आहे. कृपया कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.\nकुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाही. एका सोबत अनेक समस्या दूर होतात.\nउपचार मुंबई मध्ये उपलब्ध. वयक्तिक, जोडीदार वैवाहिक प्रेमी लिव्ह इन रिलेशनशिप, कौटुंबिक, कार्यालये अश्या समुहात देखील उपलब्ध, ठिकाण मुंबई. मुंबई, मुंबई पूर्व पश्चिम उपनगरे, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात तुमच्या जागेवर भेट देण्याची सुविधा उपलब्ध.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nभविष्यात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची वर्तमान काळातील लक्षणे\nचला उद्योजक घडवूया ८:०९ AM\nअंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास उद्योग कुटुंब लेख 0\nतुम्ही देखील कुठची व्यक्ती यशस्वी होईल हे भविष्य वर्तवू शकतात. खूप सोपे आहे. काही रहस्य वैगैरे नाही. तुम्ही स्वतःला देखील तपासू शकता.\nआपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो आपण त्यांच्यासारखेच बनतो.\nतुम्ही कोणासोबत राहता हे तपासा. तुम्हाला त्यांचे कुठले गुण आवडतात आणि कुठले नाही हे लिहून ठेवा. तपासल्यानंतर तुम्हाला समजून येईल कि तुम्ही कोठे चालला आहात ते.\nमनुष्य हा समुहात राहणारा प्राणी आहे. सामाजिक प्राणी आहे. आपण ज्या समुहात राहतो, त्यांचे प्रत्येकाचे नियम असतात ते आपण आचरणात आणत असतो. नकळत आपल्या अंतरमनात हे सर्व आचरण कायस्वरूपी बसते व नकळत आपण दररोज तशी कृती करत जातो.\nतुम्हाला यशस्वी बनायचे आहे\nयशस्वी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.\nतुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे आहे\nआन���दी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.\nतुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे आहे\nनिरोगी आयुष्य जगणाऱ्या समुहात रहायला सुरवात करा.\nतुम्हाला धाडसी बनायचे आहे\nधाडसी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.\nतुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा आहे\nआत्मविश्वासू लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.\nतुम्हाला अंतर्मनाची शक्ती जागृत करायची आहे\nज्यांची अंतर्मनाची शक्ती जागृत झाली अश्यांच्या समुहात रहायला सुरवात करा.\nतुम्हाला भाग्यशाली आयुष्य जगायचे आहे\nभाग्यशाली लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.\nतुम्हाला गरुडझेप घायची आहे\nगरुडांच्या समुहात रहायला सुरवात करा.\nगरुड कबूतरांसोबत उडत नाही आणि राहत देखील नाही.\nतुम्ही जास्तीत जास्त वेळ कुणासोबत घालवता त्यावरून तुम्ही घडत जाता व तुम्ही तशी परिस्थिती देखील निर्माण करतात.\nजर तुम्हाला यशस्वी लोकांचा सहवास भेटत नसेल तर तज्ञांच्या सहवासात रहा.\nवेळ हि वाळूसारखी निसटून जात असते त्या सोबत तुमचे आयुष्य देखील. जो काही निर्णय घ्यायचा तो आज घ्या. वेळ कुणासाठीही थांबत नसते.\nतुमच्या परिसरातील ऑफलाईन समविचारी आणि कृतीशील लोक भेटत नसतील तर ऑनलाईन त्यांना शोधा व त्यांच्या संपर्कात रहा.\nसकारात्मक भावना आणि कंपने जुळण येणाऱ्या लोकांसोबत रहा आणि नकारात्मक भावना आणि कंपने जुळून येणाऱ्या लोकांपासून लांब रहा.\nऑनलाईन कमी आणि ऑफलाईन जास्त आयुष्य जगा.\nलवकरच समविचारी कृतीशील लोकांचा समूह बनवण्यात येईल. ह्या समुहात येण्यासाठी मागील सर्व नकारात्मक पूल तोडावी लागतील व परतीचा मार्ग बंद करावा लागेल.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nविवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची कारणे\nआकर्षणाचा सिद्धांताचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्व...\nतुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या कारणांनी लोक आकर्षित ...\nमराठी समाज श्रीमंत होण्यासाठी किंवा श्रीमंत समाजात...\nगणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आण...\nसामान्यतः जगभरातील लोकांमध्ये आढळून येणारे १० प्रक...\nनकारात्मक आई वडील आणि नकार��त्मक वातावरणात वाढणाऱ्य...\nभविष्यात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची वर्तमान काळाती...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/the-big-news-big-changes-in-fds-rbi-changes-this-rule/", "date_download": "2022-01-28T23:46:50Z", "digest": "sha1:POKHRKX22SZGVMTWSTEZ2DNGAYKC2GCF", "length": 12631, "nlines": 103, "source_domain": "mhlive24.com", "title": "मोठी बातमी : एफडी मध्ये केला मोठा बदल; आरबीआयने बदलला 'हा' नियम | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/आर्थिक/मोठी बातमी : एफडी मध्ये केला मोठा बदल; आरबीआयने बदलला ‘हा’ नियम\nमोठी बातमी : एफडी मध्ये केला मोठा बदल; आरबीआयने बदलला ‘हा’ नियम\nMHLive24 टीम, 03 जुलै 2021 :- फिक्स्ड डिपॉझिटवर एक मोठे अपडेट आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ताज्या नियमानुसार, मॅच्युरिटीची तारीख पूर्ण झाल्यानंतरही तुमची रक्कम बँकेत जमा आहे आणि जर त्यावर क्‍लेम केला नाही तर तुमचे व्याज कमी होईल.\nप्रत्यक्षात मुदत ठेव म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी बँकेत जमा केलेली रक्कम. ज्यावर बँक व्याज देते. वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या व्याजांची तरतूद आहे.\nरिझर्व्ह बँकेच्या म्ह��ण्यानुसार जर तुमची मुदत ठेव कालावधी संपला असेल आणि तुम्ही अद्याप तुमच्या पैशाचा दावा केला नसेल तर तुमचे पैसे बँकेत पडून असतील तर तुम्हाला एफडी ऐवजी बचत खात्यानुसार व्याज मिळेल. म्हणजेच, क्लेम करणे आवश्यक असेल अन्यथा आपल्याला जास्त फायदा होणार नाही.\nआरबीआयने जारी केलेले परिपत्रक :- आरबीआयच्या परिपत्रकानुसार, मुदत ठेवींचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे की मुदत ठेव मॅच्युअर झाल्यानंतरही रक्कम दिली जात नाही किंवा क्लेम केला नाही तर बचत खाते किंवा एफडीवर असणारे व्याज दर, जे कमी असेल ते दिले जाईल. आरबीआयचा हा निर्णय देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँक, लघु वित्त बँक, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर लागू असेल.\nएफडीवर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे :- कर्जाच्या सुविधेसह अनेक प्रकारच्या सुविधा मुदत ठेवींवर पुरविल्या जातात. तसे, ही कर्ज सुविधा बॅंकांवर अवलंबून असते की ते आपल्याला किती कर्ज देतात. काही बँक एफडीच्या 85 टक्के आणि काही 90 ते 95 टक्के पर्यंत कर्ज सुविधा देतात. त्याचबरोबर बर्‍याच बँका एफडीवर विशेष ऑफरदेखील देतात. ज्याअंतर्गत ग्राहकांना हेल्‍थ इंश्‍योरेंस ते लाइफ इंश्‍योरेंस पर्यंत सुविधा मिळते.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-petition-against-salary-cut-atma-employees-47990?page=2", "date_download": "2022-01-28T21:35:44Z", "digest": "sha1:A3DMLXJIUNY2HTXLJCPFD5BPAIFZ4RFP", "length": 19745, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Petition against salary cut of 'Atma' employees | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्रा��ब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात याचिका\n‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात याचिका\nमंगळवार, 9 नोव्हेंबर 2021\nआत्मा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आल्याने आत्मा एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.\nनागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पगाराला सीलिंग लावल्याचा हवाला देत आत्मा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आल्याने आत्मा एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारचे कृषी सचिव, कृषी आयुक्‍त, राज्याचे आत्मा संचालक यांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे.\nराज्यात आत्मा यंत्रणेत एटीएम, बीटीएम तसेच संगणक परिचालक अशी तब्बल ११०० पदे मंजूर आहेत. यातील अवघी ५४० पदेच भरण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ६० टक्‍के हिस्सा केंद्र, तर ४० टक्‍के हिस्सा राज्याकडून खर्च केला जातो. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील ८० टक्‍के जिल्ह्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगारही निधीअभावी झाले नसल्याची माहिती आत्मा संघटनेच्या सूत्रांकडून देण्यात आली. दिवाळीच्या तोंडावर पगार रखडल्याने कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने ६९४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पगारापोटी रिलीज केला आहे. मात्र राज्य सरकारस्तरावरच निधीची उपलब्धता होत नसल्यामुळे पगार रखडल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे पगार करण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. दरम्यान आत्मा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात आल्याने आत्मा एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका क्रमांक २८९२२ असा आहे.\n२०१४ व २०१८ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार बीटीएमचे पगार २० अधिक ५ हजार व त्यामध्ये दरवर्षी १० टक्‍के वाढ अपेक्षित याप्रमाणे होते. त्यानुसार बीटीएमला ४४ हजार रुपये, एटीएमला ३६ हजार रुपये, संगणक परिचालक यांना ३२ हजार रुपये याप्रमाणे पगार मिळत होता. आता मात्र २०१८ मधील केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा हवाला देत पगारावर सीलिंग लावण्याचा निर्णय राज्याने घेतला. त्याअंतर्गत बीटीएम (गट/तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक), एटीएमचा (सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक) पगार प्रत्येकी ३० हजार रुपये, तर संगणक परिचालकांचा पगार ३२ हजार रुपयांवरून थेट १६ हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे आत्मा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.\n‘आत्मा यंत्रणा कृषी विस्तारात मोलाची भूमिका बजावत असताना त्यांच्याप्रतीच दुजाभाव अवलंबिला जातो. सर्वच क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांचे पगार वाढते असतात, परंतु आत्माच्या बाबतीत उलटाच प्रकार घडला आहे. यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे पगार पूर्वीच्या पगारापेक्षा कमी करण्यात आले आहेत. याबाबत केंद्र व राज्य सरकारस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. आता थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.’\nअध्यक्ष, आत्मा एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य)\n२०१४ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांना पगारासोबतच दहा टक्‍के वाढ देण्यात येत होती. २०१८ मध्ये सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्राने पाठविल्या. त्यामध्ये पगारावर सीलिंग लावले आहे. त्यामुळे पगार कमी करण्यात आला. दहा टक्‍के वाढीबाबतचा विरोधाभास मात्र कायम आहे. त्याप्रश्‍नी केंद्राला दोनदा पत्र पाठविले, परंतु त्यांच्याकडून उत्तर आले नाही. नव्या सुधारित मार्गदर्शक सूचना २०२२ मध्ये येण्याची अपेक्षा असून, त्यात स्थिती स्पष्ट होईल, असे वाटते.\n- किसनराव मुळे, संचालक, आत्मा\nमहाराष्ट्र maharashtra उच्च न्यायालय high court औरंगाबाद aurangabad नागपूर nagpur चालक एटीएम संगणक दिवाळी २०१८ 2018\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडि�� करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nशेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊजलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...\n‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...\n‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...\nनाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...\nपाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...\nअकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...\nपुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...\nयेल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...\nघरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...\nबलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...\nघाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...\nपुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...\nपाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...\nमराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...\nपरभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...\n‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...\nसोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nलासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...\nउष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...\nनांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इं��रनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/2021/03/womens-day-wishes-marathi-womens-day.html", "date_download": "2022-01-28T21:32:21Z", "digest": "sha1:P7EC7DMDHZNYGU5UAMZLSHSQQHEK4LR3", "length": 19732, "nlines": 255, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "महिला दिवस शुभेच्छा | women's day wishes marathi | women's day messages marathi | women's day status. - All in marathi", "raw_content": "\nमहिला दिनाच्या शुभेच्छा मराठी / Womens day wishes marathi.\nमहिला दिनाच्या शुभेच्छा मराठी / Womens day wishes marathi.\nमहिला दिनाच्या कोट्स मराठी / Womens day Quotes marathi.\nमहिला दिनाच्या शुभेच्छा बायकोसाठी / women’s day wishes for wife.\nमहिला दिवस शुभेच्छा मराठी\nनमस्कार मित्रांनो, ८ मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत आणि आपण सर्व महिलांचा आदर करतो म्हणूनच आम्ही महिला दिवसांचे निमित्ताने महिला दिनाचे स्टेटस-कोट्स इमेजेस घेऊन आलो आहोत. जे आपण आपल्या आई ,बहीण ,मैत्रीण , आजी ,मुलगी,बायको, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला तुम्ही महिलादिनांचा शुभेच्छा share करू शकता.\nमहिलादिनां निम्मित आपल्या आयुष्यातील महिलांना स्पेशल शुभेच्छा / women’s day wishes marathi तुम्ही आजच्या लेखातून घेऊ शकता.आणि त्यानां महिला दिनांच्या दिवशी स्पेशल फील करवू शकता.म्हणूनच आजच्या पोस्टमध्ये आपण महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा , महिला दिन मेसेजेस मराठी (sms) ,महिला दिन इमेजेस मराठी ,जागतिक महिला दिन स्टेटस मराठी ,महिला दिवस कोट्स मराठी ,महिला दिवस सुविचार मराठी इत्यादी संग्रह घेऊन आलो आहोत.आम्हाला अपेक्षा आहे की महिला दिवस शुभेच्छा संग्रह तुम्हाला नक्की आवडेल ,व तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर व्हाट्सअप्प ,फेसबुक ,इन्स्टाग्राम ,शेरचॅट वर नक्की share करा.\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nविधात्याने घडवली सृजनांची सावली,\nनिसर्गाने भेट दिली आणि\nघरी आली लेक लाडकी.\nजन्मा येण्या कारण तू,\nदुःरवाला लिंपन तू, मायेचं शिंपण तू\nसर्वार्थाने या जगताला मिळालेलं वरदान तू…\nदेशातील सर्व महिलांना मंगलमय\n✖ फक्त 8 मार्चला महिला दिनाचा स्टेटस\n✔दररोज प्रत्येक स्त्रीचा सन्मान.\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nतुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही\nतुझ्या विशाल पंखाखाली विश्व\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nकन्यारत्न तू, तू गृहलक्ष्मी\nबहीण तू, तू सरती सोबती\nअर्धागिनी तू ,तू आयुष्याची सारथी\nआईत, तूच मायेची मा���ली\nपूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा\nमहिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,\nझाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,\nप्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,\nआजच्या युगाची प्रगती तू.\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nएका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती\nजगातल्या ५-५ महाकाय साम्राज्य\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nएक दिवस तरी साजरा\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nमहिला दिनाच्या कोट्स मराठी / Womens day Quotes marathi.\nनेहमी करते केवळ त्याग,\nदुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार,\nमग तिलाच का सगळा त्रास,\nजगू द्या तिलाही अधिकाराने\nजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nही संधी नसून जबाबदारी आहे…\nमाझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला\nजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nप्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठ\nव अर्धे शक्तिपीठ मुलगी..\nकरुया स्त्रीशक्तीचा जागर.. फक्त एका\nती आई आहे, ती ताई आहे,\nती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,\nती मुलगी आहे, ती जन्म आहे,\nती माया आहे, ती सुरूवात आहे\nआणि तिच नसेल तर\nसारं काही व्यर्थ आहे.\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nतू आदिशक्ती तुच महाशक्ती\nतुझ्या कृपेने सजला नटला संसार\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nस्री म्हणजे अडथळ्यांवर मात,\nस्त्री म्हणजे क्षणाची साथ\nतुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nती म्हणजे कधी थंड वाऱ्याची\nझुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,\nजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमहिला दिनाच्या शुभेच्छा बायकोसाठी / women’s day wishes for wife.\nपत्नी घराचा स्वर्ग अथवा\nनर्क दोन्ही करू शकते.\nयाबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन.\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nतू भार्या, तू भगिनी, तू दुहिता,\nप्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची\nप्रेरणा या जगताची भाग्यविधाता.\nआपली भूमिका योग्य पद्धतीने\nलेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.\nतो सीतेचा राम झाला\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nप्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे\nएका स्त्रीचा वरदहस्त असतो\nमाझ्या पाठीवर तुझा हात आहे\nम्हणून आज मी सर्व काही आहे.\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nआई तुझ्या मायेला पार नाही तू\nत्याचा कधीच अंतपार नाही.\nजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.\nसर्व प्रथम शुभेच्छा तिला\nजिच्यामुळे आज मी आहे\nजेव्हा एक पुरूष शिकतो\nतेव्हा तो एकटाच सुशिक्���ित\nहोतो मात्र जेव्हा एखादी\nमहिला शिकते तेव्हा तिची\nपूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते\nजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nतिला भिती वाटत नाही म्हणून\nती खंबीर नाही तर ती\nभयापुढेही नमत नाही म्हणून\nकन्या तू, भगिनी तू, सखी तू, प्रेयसीही तू,\nपत्नी तू, माता तू, कुटुंबाचा आर्थिक आधारही तू,\nदुधावरच्या सायीची आजीही तू,\nजीवनाच्या सर्व क्षेत्रात विहरणारी तू,\nसृष्टी तू, सृष्टीची पालनकर्ताही तू,\nवय, जात, धर्म, पंथ या पलीकडले\nस्त्रीरूप तुझे वसे या चराचरी,\nपरि आहेस एक परिपूर्ण स्त्री तू\nस्त्री आहे म्हणून घर आहे\nआई आहे म्हणून वात्सल्य आहे\nबहीण आहे म्हणून माहेर आहे\nमुलगी आहे म्हणून माया आहे\nसून आहे म्हणून वंश आहे\nगृहिणी आहे म्हणून घरपण आहे\nस्त्री आहे म्हणून कुटुंब आहे\nम्हणून ओळख महिला आहे\nसर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी महिला दिवस शुभेच्छा | women’s day wishes marathi | women’s day messages marathi | women’s day status………….. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-23-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87.html", "date_download": "2022-01-28T21:40:41Z", "digest": "sha1:PPRLHRBT766XDNPUNPLAMTPVHIUQXOJE", "length": 10563, "nlines": 170, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "23 वेब डिझाइनमधील चित्रांची उदाहरणे | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\n23 वेब डिझाइनमधील चित्रांची उदाहरणे\nकार्लोस सांचेझ | | जनरल\nअशी एक फॅशन आहे जी अलीकडे बर्‍याच प्रमाणात पसरत आहे आणि त्यात ती समाविष्ट आहे सचित्र घटक वेब पृष्ठांमध्ये ही शैली जागतिक स्तरावर आवश्यक नसते, जे पृष्ठास भेट देणा of्यांच्या डोळ्यांसाठी एक मनोरंजक मिश्रण प्राप्त करतात.\nहे वेगवेगळ्या मार्गांनी दिले जाऊ शकते, जरी सर्वात सामान्य निःसंशयपणे सचित्र पार्श्वभूमी किंवा हस्तनिर्मित टायपोग्राफी असले तरीही वेबसाइटला एक वेगळाच स्पर्श देणारा आणि आपल्याला खरोखरच प्रभावित करणारा तपशील आढळतो.\nउडी मारल्यानंतर आम्ही तुम्हाला सोडतो आपण आनंद घेणार असलेली तेवीस उदाहरणे भविष्यातील डिझाईन्ससाठी आधीच बरेच काही जाणून घ्या ज्यामध्ये आपण या प्रकारच्या घटकांना समाविष्ट करू इच्छित आहात.\n3 वीस पेक्षा जास्त\n5 नलिका टेप आणि चमक\n6 ग्लास कोट फोटो बूथ\n15 वुई आर रोयले\n17 सर जॉन अ डे\n19 रेक्सोना फॉर मेन - सुपर हीरो\nनलिका टेप आणि चमक\nग्लास कोट फोटो बूथ\nसर जॉन अ डे\nरेक्सोना फॉर मेन - सुपर हीरो\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » 23 वेब डिझाइनमधील चित्रांची उदाहरणे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n3 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nसँड्रा - वेब डिझाइन ब्लॉग म्हणाले\nमी वी आर रॉयल यांच्या मुलावर प्रेम केले, सामायिक केल्याबद्दल धन्यवाद\nसँड्राला प्रत्युत्तर द्या - वेब डिझाइन ब्लॉग\nमाझे पृष्ठ सामायिक आणि जोडल्याबद्दल धन्यवाद :)\nग्वाटेमाला वेब पृष्ठे म्हणाले\n ते मूळ डिझाईन्स बनविण्याकरिता, आणि टेम्पलेट्स = चे वापर न करण्यासाठी प्रेरणेचे खरोखर चांगले उदाहरण आहेत\nग्वाटेमाला वेब पृष्ठांना प्रत्युत्तर द्या\n30 लाकडाने डिझाइन केलेल्या कार्यालयाची उदाहरणे\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updatespecial-relationship-with-sindhutai-emotions-expressed-by-tejaswini-pandit/", "date_download": "2022-01-28T22:20:44Z", "digest": "sha1:UP4DUXUWGRPCJBZJSC7QELPMNJQEZBKB", "length": 12461, "nlines": 116, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'सिंधुताई यांच्याशी खास नातं..' म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक", "raw_content": "\n‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक\nमुंबई : अनाथांची माय नावानेच सर्वपरिचित असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी, ४ जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७४ वर्षांच्या होत्या. सोशल मीडिया पोस्टद्वारे सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं असल्याचं सांगून भावूक पोस्ट शेअर केले आहे.\nसिंधुताईंच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधुताई सपकाळ’ (‘Me Sindhutai Sapkaa’) हा चित्रपट २०१० मध्ये आला होता. या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सिंधुताई यांची दमदार भूमिका साकारली होती. आता त्यांच्या निधनानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. सर्वांनी सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहिली मात्र तेजस्विनीने सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची पोस्ट केली नव्हती त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. मात्र तेजस्विनीने टीकाकारांना उत्तर देत माईंच्या आठवणींना उजाळा दिला.\nसोशल मीडिया पोस्टद्वारे तेजस्विनीने लिहलं आहे की, “अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस. पोस्ट नाही केलं पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला… कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणाऱ्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस \n“अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ या चित्रप���ाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अ,असे तेजस्विनी पंडितने म्हटले आहे दरम्यान, सिंधुताईंची प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड महिन्यांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर बुधवारी (५ जानेवारी) ठोसरपागा येथे महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nअनाथांची माय अनाथ करून गेली… सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन\nसिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”\nआईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे\nबाळ धनंजय… म्हणून माझ्या कार्याची पोहोच पावती देणाऱ्या माईंच्या निधनाने व्यथित झालो-धनंजय मुंडे\n“मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचं त्याला…”, विरोधकांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कार��…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-29-applications-filed-pdcc-elections-48672?tid=124", "date_download": "2022-01-28T21:57:07Z", "digest": "sha1:T7CABAOCEKDJU3DUUQDXHWFFKYD4UK5L", "length": 16204, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi 29 applications filed for PDCC elections | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल\nपीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल\nगुरुवार, 2 डिसेंबर 2021\nराज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली.\nपुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी चार विद्यमान संचालकांनी, तर दुसऱ्या दिवशी २५ उमेदवार, अशा एकूण २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार संजय जगताप, संचालक अ‍ॅड. संजय काळे यांच्यासह राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अर्जांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी दिली.\nउमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवसांत ६० उमेदवारांनी १८२ अर्ज नेले आहेत. आठ मतदारसंघांतून २१ संचालक निवडले जाणार आहे. या निवडणुकीसाठी विविध गटांतून एकूण मतदारांची संख्या ५ हजार १६६ एवढी आहे. पीडीसीसी बँकेच्या २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणुकीचे विविध टप्पे जाहीर करण्यात आलेले आहेत. या घोषित कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हा बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शासकीय सुट्ट्या वगळून अर्ज दाखल करता येणार आहेत.\nनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी (सोमवारी) ‘अ’ गटातून (तालुका प्रतिनिधी-विकास सोसायटी) चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये रमेश थोरात (दौंड), आमदार दिलीप मोहिते पाटील (खेड), आमदार संजय जगताप (पुरंदर), संजय काळे (जुन्नर) यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या दिवशी (बुधवारी) दत्तात्रय येळे (बारामती), रांजेद्र ज्ञानोबा कांचन (हवेली), निवृत्ती गणपतराव गवारी (शिरूर), ज्ञानोबा सावळेराम दाभाडे (मावळ), स्नेहलता सुभाष कांचन (हवेली), दत्तात्रय विठोबा भरणे (इंदापूर), अकुंशराव खंडेराव काकडे (पुणे), तुरशीराम गोपाळा भोईर (जुन्नर), रेवनानाथ कृष्णाजी दारवटकर (वेल्हे), सतीश शिवाजीराव काकडे (बारामती) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा डिसेंबर असल्याचे त्यांनी सांगितले.\nपुणे आमदार निवडणूक सकाळ विकास खेड गवा शिरूर मावळ maval इंदापूर पूर floods\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nआकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nसाखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान���यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...\nएक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...\nकोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...\nमृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nagar-panchayat-elections-will-be-full-swing-48562?tid=124", "date_download": "2022-01-28T22:28:05Z", "digest": "sha1:RRSLRVGDUIWLKFQLCMGKCM6USVBIYXL6", "length": 19503, "nlines": 197, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi Nagar Panchayat elections will be in full swing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी उडणार\nनगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी उडणार\nरविवार, 28 नोव्हेंबर 2021\nराज्यातील मुदत संपलेल्या परंतु, कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान तर होण���र आहे.\nपुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु, कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान तर होणार आहे. ग्रामीण भागासाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकांमुळे राजकीय घडमोडीला वेग आला आहे. नगर पंचायतींवर वर्चस्वासाठी त्या-त्या भागातील, मंत्री, आमदार, माजी आमदार व अन्य नेत्यानी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.\nराज्यात एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत सुमारे ८१ नगर पंचायतीची मुदत संपली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने या निवडणुका वरचेवर लांबणीवर पडत होत्या. या शिवाय अजून महिनाभरात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये १८ ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. नव्याने सहा नगरपंचायती झाल्या आहेत. अशा एकूण १०५ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. प्रभाग रचना व मतदार यादीच्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यास त्या बाबत खातरजमा करून न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर दिली आहे.\nग्रामीण भागात ग्रामपंचायती, नगरपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. त्यामुळे निवडणुकीसाठी नेत्यांनी कंबर कसली असून, राजकारण चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील सत्तेप्रमाणे नगरपंचायतीतही महाविकास आघाडीचे काही ठिकाणी प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकारणानुसार आखाडे बांधले जात आहेत.\nअशी असेल निवडणूक प्रक्रिया\n- अंतिम प्रभाग यादी जाहीर करणे ः २९ नोव्हेंबर\n- उमेदवारी अर्ज भरणे ः १ ते ७ डिसेंबर २०२१\n- उमेदवारी अर्जाची छाननी ः ८ डिसेंबर\n- उमेदवारी अर्ज मागे घेणे ः १३ डिसेंबर\n- मतदान ः २१ डिसेंबर\n- मतमोजणी व निकाल ः २२ डिसेंबर\nनिवडणूक होत असलेल्या जिल्हानिहाय नगरपंचायती\nनगर ः अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी\nऔरंगाबाद ः सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)\nठाणे ः मुरबाड, शहापूर\nःःःःपालघर ः तलासरी, विक्रमगड, मोखाडा,\nरायगड ः खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)\nसातारा ः लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी\nबीड ः केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्��ी\nरत्नागिरी ः मंडणगड, दापोली\nसिंधुदुर्ग ः कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ\nपुणे ः देहू (नवनिर्मित)\nसांगली ः कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ\nसोलापूर ः माढा, माळशिरस, महाळुंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित)\nनाशिक निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा\nलातूर ः जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ\nउस्मानाबाद ः वाशी, लोहारा बु.\nनांदेड ः नायगाव, अर्धापूर, माहूर\nहिंगोली ः सेनगाव, औंढा-नागनाथ\nबवलडाणा ः संग्रामपूर, मोताळा\nयवतमाळ ः महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी\nनागपूर ः हिंगणा, कुही\nवर्धा ः कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर\nभंडारा ः मोहाडी, लाखनी, लाखांदूर\nगोंदिया ः सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली\nचंद्रपूर ः पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरार\nगडचिरोली ः एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड\nकोरोना corona नगर नगर पंचायत यती yeti पुणे आमदार निवडणूक निवडणूक आयोग मतदार यादी राजकारण politics विकास औरंगाबाद aurangabad पूर floods पालघर palghar रायगड बीड beed शिरूर सिंधुदुर्ग sindhudurg कुडाळ सोलापूर नाशिक nashik निफाड niphad धुळे dhule नंदुरबार nandurbar जळगाव jangaon लातूर latur तूर उस्मानाबाद usmanabad नांदेड nanded यवतमाळ yavatmal वाशीम नागपूर nagpur चंद्रपूर\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nआकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हा���ी पिकांखालील (...\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nसाखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...\nएक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...\nकोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...\nमृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/ashish-shelar-statement-after-hearing-on-mla-suspension-in-front-of-assembly-vice-chief/385465/", "date_download": "2022-01-28T21:43:26Z", "digest": "sha1:WBX4YSQAV2WDVPGGP2MM6TUXO2XGNK3K", "length": 13234, "nlines": 144, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ashish shelar statement after hearing on mla suspension in front of assembly vice chief", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी निलंबन मागे घेण्याचा अधिकार सभागृहाला, विधानसभा उपाध्यक्षांसमोरील सुनावणीनंतर शेलारांचे वक्तव्य\nनिलंबन मागे घेण्याचा अधिकार सभागृहाला, विधानसभा उपाध्यक्षांसमोरील सुनावणीनंतर शेलारांचे वक्तव्य\nसर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे अतिशय स्पष्ट आहे. आंमची भूमिका देखील मांडली आहे. आमच्यातील १२ आमादारांपैकी कोणीच असे गैरवर्तन केलं नाही की, ज्यामुळे आम्हाला १ वर्षाचे निलंबन द्यावे. आम्हाला ते मान्य नव्हते त्यावेळी आम्हाला ऐकले गेले नाही असे आशिष शेलार म्हणाले.\nनिलंबन मागे घेण्याचा अधिकार सभागृहाला, विधानसभा उपाध्यक्षांसमोरील सुनावणीनंतर शेलारांचे वक्तव्य\nभाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासमोर सुनावणीला उपस्थिती लावली होती. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना सभागृहात केलेल्या गैरवर्तणुकीमुळे भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित कऱण्यात आले आहे. या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदारांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी १२ आमदारांची विधानसभा उपाध्यक्षांसमोर सुनावणी घेण्यात आली होती. निलंबन मागे घेण्याचा अधिकार सभागृहाला आहे. परंतु सभागृह सुरु असताना अर्जावर कोणती सुनावणी घेण्यात आली नाही. आता कशासाठी घेण्यात येत आहे याची कल्पना नाही असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.\nविधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला उपस्थिती लावल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, आज सर्व १२ आमदारांच्या वतीने भाजपचे ६ आमदार उपाध्यक्षांच्या दालनात त्यांच्या सुनावणीसाठी गेलो होतो. त्या पूर्वी सर्व १२ आमदारांनी कायदेशीर आपले मत मांडले आहे. सचिवांकडे हे मत मांडले असून त्यांच्याकडून म्हणणे स्वीकारल्याची पावती घेतली आहे. उपाध्यक्षांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला बोलवले. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर उद्या आणि परवा सुनावणी असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले आहे.\n१२ आमदारांपैकी कोणीच गैरवर्तन केलं नाही\nसर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे अतिशय स्पष्ट आहे. आंमची भूमिका देखील मांडली आहे. आमच्यातील १२ आमादारांपैकी कोणीच असे गैरवर्तन केलं नाही की, ज्यामुळे आम्हाला १ वर्षाचे निलंबन द्यावे. आम्हाला ते मान्य नव्हते त्यावेळी आम्हाला ऐकले गेले नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला ऐकले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाते निर्देश हे सभागृहासमोर निलंबनाच्या कारवाईमध्ये कमी करणं किंवा कारवाई परत घेणे सभागृहाच्या अधिकारात आहे. आज सभागृह नाही ते होते त्यावेळी अर्ज केला होता परंतु सुनावणी करण्यात आली नाही असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.\nतेव्हा सुनावणी का घेण्यात आली नाही यावर भाष्य करणार नाही. परंतु सभागृह अस्तित्वात नसताना सुनावणी किंवा चर्चा हे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार उपयोगी नाही. बाकीचे काही विषय कायद्यानुसार कोर्टात आणि सदनासमोर मांडू असे आशिष शेलार म्हणाले आहेत. तसेच अध्यक्षांसमोरील सुनावणीवर कोर्टात मत मांडू असेही आशीष शेलारांनी नमूद केलं आहे.\nहेही वाचा : PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीची चौकशी SCचे निवृत्त न्यायमूर्ती करणार; समितीत NIAच्या DGचाही समावेश\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nअडसूळांना न्यायालयाचा दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब\nBest of Luck : पुणे विद्यापीठाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर\n‘कोविड मुक्तीचा मार्ग’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या तातडीने बोलावली बैठक\nइगतपुरीत रेव्ह पार्टी : अभिनेत्री हिना पांचालसह २५ जणांना पोलीस कोठडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/chance-of-unseasonal-rain-in-nashik-again/384736/", "date_download": "2022-01-28T23:17:55Z", "digest": "sha1:TYSJ7CH7BOR6SUUFAODHT3ESAI3LKDNG", "length": 8533, "nlines": 134, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chance of unseasonal rain in Nashik again", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक नाशकात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता\nनाशकात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता\nशहरात दिवसभर ढगाळ वातावरण\nनाशिक : जानेवारी महिना हा कडाक्याच्या थंडीचा असतो. परंतु, वेळोवेळी वातावरणात बदल झाल्याने यंदा कडाक्याच्या थंडीची फारशी अनुभूती आली घेता आली नाही. कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पावसामुळे तापमानात चढउतार होत असल्याने यावर्षी अपेक्षेप्रमाणे थंडीच पडली नाही. पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nनाशिकमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नाशिकमध्ये १ डिसेंबर रोजी दिवसभर व रात्रभर पाऊस झाला. यामुळे गेल्या ५४ वर्षातील विक्रम मोडीत निघाला आहे. यापूर्वी १६ डिसेंबर १९६४ मध्ये सर्वाधिक ३१ मिमी पावसाची नोंद झाली होती. १ डिसेंबर २०२१ रोजी ५३.८ मिमी पाऊस झाला.\nहवामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्विट केले आहे की, उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम म्हणून राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 6 ते 9 जानेवारीदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nपुण्याच्या महिलेला अश्लिल मेसेज पाठवणार्‍या धुळ्याच्या तरुणाचे अपहरण करत नाशकात टक्कल,...\nमनसे ‘दुर्मिळ प्रजातीचा पक्ष’\nपरिसरातील भाई आह��, कोणी आडवे आल्यास ठार मारीन\nपाणी कपातीतूनही श्रेय लाटण्याचा ‘उद्योग’\nजिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांवर ; नगरने वाढवली नाशिकची चिंता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2012/06/blog-post_13.html", "date_download": "2022-01-28T22:15:40Z", "digest": "sha1:D2K5ZVRMX4BXDPW7IXN3SE6TEXZFFPDB", "length": 23368, "nlines": 100, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: गोविंदराव पानसरे : कष्टकऱ्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ", "raw_content": "\nगोविंदराव पानसरे : कष्टकऱ्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ\nमहाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत कोल्हापूरचे नेतृत्व फारसे ठळकपणे दिसत नाही. रत्नाप्पा कुंभार, बाळासाहेब देसाई एवढीच नावे चटकन लक्षात येतात. सत्तेच्या राजकारणात कोल्हापूर पिछाडीवर असले तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी मात्र कोल्हापूरने सातत्याने महाराष्ट्राला नेतृत्व दिले. राजर्षी शाहू महाराज, भाई माधवराव बागल, कॉम्रेड संतराम पाटील, कॉम्रेड यशवंत चव्हाण, प्रा. एन. डी. पाटील, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, राजू शेट्टी या नावांवर नजर टाकली तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी, कष्टकऱ्यांच्या लढाईसाठी कोल्हापूरने महाराष्ट्राला काय दिले आहे, याची कल्पना येते. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने गोविंदराव पानसरे यांना शाहू पुरस्कार जाहीर करून महाराष्ट्रातील चळवळींचा आधारस्तंभ बनलेल्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे.\nवयाची अमृतमहोत्सवी वाटचाल केलेल्या गोविंदराव पानसरे यांच्या आयुष्यातील सहा दशके कोल्हापुरात गेली. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार हे त्यांचे गाव. कोल्हार ते कोल्हापूर असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले गोविंदराव पंधराव्या वर्षी पत्की गुरुजींच्याबरोबर अंगावरच्या कपडय़ानिशी कोल्हापूरला आले. सुरुवातीच्या काळात कधी बिंदू चौकात कम्युनिस्ट पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानात तर कधी फुले आणि आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुतळ्याखाली झोपून त्यांनी रात्री काढल्या. पुढे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांची शिक्षणाची गाडी रुळावर आली. शिक्षण घेत असतानाच अनेक लढे आणि चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला.\nसोपे बोलणे आणि सोपे लिहिणे हे पानसरे यांचे वैशिष्टय़ आहे. कामगारांपुढे बोलताना कधी ते चीन, रशियाच्या बाता मारीत नाहीत. कितीही अवघड ��िषय असला तरी त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधतच मांडणी करतात. कार्यकर्त्यांपुढे बोलताना मात्र काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्याबद्दल ते म्हणतात, कार्यकर्त्यांना प्रश्न पडले पाहिजेत, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यासाठी अशा काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवायच्या असतात. जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर यासंदर्भातील एकूण चर्चेमध्ये त्यांनी ‘खाऊजा धोरण’ हा नवा शब्द दिला. ‘खाऊजा’ म्हणजे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण.\nबाबरी मशिद पाडल्यानंतर सगळीकडे धार्मिक तेढ वाढू लागली, तेव्हा पानसरे यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात स्थापन झालेल्या ‘आम्ही भारतीय’ लोकआंदोलनाने राजर्षी शाहूंच्या नगरीतील सलोखा टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. करवीर पीठाच्या शंकराचार्यानी भारतीय घटनेचा अवमान करणारे विधान केले त्यावेळी किंवा वरुणतीर्थ मैदानात शेकडो किलो धान्य आणि तेल तुपाची नासाडी करुन यज्ञाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी पानसरे यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय चळवळ उभारली.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय दुकानदारी आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचे उद्योग जोरदारपणे सुरू झाले, तेव्हा पानसरे यांच्यासारख्या लोकशिक्षकाने ते मूकपणे पाहणे शक्य नव्हते. जातीयवादी राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि तत्सम पक्ष-संघटनांच्या विरोधात त्यांनी अनेक सभांमधून तोफा डागल्या आहेत. परंतु पानसरे तेवढय़ावरच थांबले नाहीत. शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तिका लिहिली. ‘शिवाजी कोण होता ’ या नावाची. अवघ्या पानांची ही पुस्तिका शिवरायांनी सामान्य माणसांसाठी केलेले कार्य सोप्या भाषेत उलगडून दाखवते. या पुस्तिकेच्या दीडेक लाख प्रती तरी आतार्पयत विकल्या गेल्या असतील. या पुस्तिकेसंदर्भात एक गंमतीशीर घटनाही घडली होती. पुस्तक न वाचता केवळ नावावरून गोंधळ घालणाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही. तसेच या पुस्तकाबाबत घडले. नावामध्ये शिवाजी महाराजांना एकेरी संबोधण्यामागे पानसरे यांची काहीएक भूमिका आहे. परंतु त्यावरून कुणीतरी कथित शिवप्रेमींने पोलिसांमध्ये तक्रार केली आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही या पुस्तिकेच्या प्रती जप्त करून आपल्या अगाध ज्ञानाचे दर्शन घडवले होते.\nएकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात आंदोलन करताना कुलगुरूंच्यासमोर जरा जास्तीच आगाऊपणा केला होता. त्याविरोधात कोल्हापूर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या आणि अर्थात त्याला राजकीय रंग होता. पानसरे यांच्यासारख्या डाव्या पक्षाच्या नेत्यासाठी तर अभाविपवर टीका करण्याची ही मोठी संधी होती. परंतु आयुष्यभर रस्त्यावरच्या लढाया करणाऱ्या पानसरे यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून वेगळी भूमिका घेतली. ते म्हणाले होते, ‘आंदोलनाच्या जोशात कधीतरी असे घडून जाते. ते विसरून जायचे असते. मीही मागे एकदा तर्कतीर्थाच्या गळ्यात मेलेला साप घातला होता. माझी ती कृती चुकीची होती, हे आता माझ्याही लक्षात येते, परंतु त्या त्या वेळी असे काहीतरी घडून जाते.’\nराजर्षी शाहूंच्या नगरीत आयुष्य व्यतीत करणारे पानसरे शाहूंच्या विचारांचे पाईक आणि कृतीशील अनुयायी आहेत. पानसरे म्हणजे नेमके कुणापैकी, याचे कोडे अनेकांना उलगडत नाही. जाती-पातींच्या पलीकडे जाऊन ते रस्त्यावरच्या माणसांसाठी. कष्टकऱ्यांसाठी लढाया करतात. मराठा समाजातला माणूस असे काही करणे शक्य नाही, त्यामुळे ते दलित असावेत, असे छातीठोकपणे सांगणारे कमी नाहीत. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकरांच्या कुटुंबात विवाह करून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. आजच्या काळात शेजारच्या घरी शिवाजी जन्माला यावा, अशी मानसिकता असताना पानसरे यांनी आपल्या दोन्ही मुलींचे आंतरजातीय विवाह स्वीकारले.\nडाव्या चळवळीतले नेते म्हणजे सदैव चिंताक्रांत चेहरा आणि एकूण व्यवहारातील रुक्षपणाच अधिकतर दिसतो. परंतु पानसरे त्याला अपवाद आहेत. जगण्यातले आनंदाचे क्षण छानपैकी साजरे करावेत, अशी धारणा असलेले ते कम्युनिस्ट आहेत. चळवळीला एकारलेपण येऊ नये, तिला सांस्कृतिक जोड द्यायला पाहिजे, या धारणेतून त्यांनी श्रमिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू केले. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन हा असाच एक उपक्रम. तो सुरू करतानाही त्यांचा निश्चित असा एक विचार होता. अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या शाहिराला, साहित्यिकाला एका जातीपुरते मर्यादित केले जाते, हे पाहिल्यानंतर त्यांनी अण्णाभाऊंच्या नावाने जागर सुरू केला. साहित्य संमेलन सुरू करण्याच्या खूप आधीपासून अण्णाभाऊंच्या जयं��ीनिमित्त शाहिरी पोवाडय़ांची स्पर्धा सुरू केली. त्यानिमित्ताने अठरापगड जातीच्या शाहिरांना अण्णाभाऊ साठे या शाहिराची नव्याने ओळख करून दिली. स्वत: अनेक चांगल्या गोष्टी उभ्या केल्याच, परंतु जिथे जिथे काही चांगले उभे राहतेय, तिथे तिथे पानसरे समर्थनासाठी उभे राहतात. आणि जिथे काही चुकीचे घडतेय त्याविरोधातही ठामपणे उभे राहताना त्यांनी कधी परिणामांची तमा बाळगली नाही.\nपानसरे यांची वाटचाल पाहिली, की एक खंत सतत वाटत राहते, ती म्हणजे त्यांच्यासारख्या नेत्याला विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली नाही. कोल्हापूरमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यासाठी चांगली तयारीही केली होती. परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. पानसरे यांचा पक्ष असा की, विधानपरिषदेसाठी कोणत्याही पातळीवरचे संख्याबळ त्यांच्याबाजूने कधीच नव्हते. पानसरे विधिमंडळात गेले नाहीत, त्यामुळे पानसरे यांचे काही नुकसान झाले असे वाटत नाही. नुकसान झालेच असेल तर ते विधिमंडळाचे झाले, असे म्हणता येईल. पानसरे यांच्यासारखा कष्टकऱ्यांचा नेता, प्रभावी वक्ता विधिमंडळात गेला असता तर कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी धसास लावले असतेच, परंतु त्याचबरोबर त्यांच्यासोबत विधिमंडळात काम करणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचेही शिक्षण झाले असते.\nमंत्रालय जळाले, प्रवृत्तीही जळाव्या\nगोविंदराव पानसरे : कष्टकऱ्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबा���दारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2530/", "date_download": "2022-01-28T22:28:02Z", "digest": "sha1:RXQU7V32QAYHX3GOP2QRLGAXITQZFZHW", "length": 4725, "nlines": 136, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-वाट...", "raw_content": "\nअजून जिंकण्याचा नाही पत्ता\nपण हरण्याचा विचार करावा लागतो आता\nकोड काही सुटत नाही\nवाट काही सरताच नाही\nपुन्हा पुन्हा पावुल चालताना\nस्मरणात काही उतरत नाही\nपण जाणीव काही होताच नाही\nआकाशात पाहताना चांदण्या दिसत नाही\nम्हणून चंद्राला शोधत राहिली\nवाट पाहता पाहता झोपच निघून गेली\nइथे रात्र , तिथे दिवस होई\nकामात वेळ निघून जाई\nआणि मी तुला नेहमी जवळ मनात असणार\nभास तुझा असाच होणार\nकपाळावरील कुंकवाचा रंग मिटून जाणार\nन्याहाळून स्वताला मी पाहणार\nपण प्रतिबिंब तुझेच दिसणार\nअर्धवट हि कविता राहून जाणार\nपाहण्याचा तुला मी विचार करत राहणार\nजिंकून जग सारे प्रेम अपूर्ण राहणार ...\nअशा या जीवनाची तू नि मी वाट पाहत राहणार...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T22:38:02Z", "digest": "sha1:5B2AJCWNONJ5TVAFKNK3L2GZ3ELATTAB", "length": 3311, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ज्युझेप्पे व्हेर्दी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nज्युझेप्पे व्हेर्दी (इटालियन: Giuseppe Verdi; ऑक्टोबर १०, इ.स. १८१३ - जानेवारी २७, इ.स. १९०१) हा एक इटालियन संगीतकार होता. ऑपेरा निर्मितीमध्ये निपुण असलेला व्हेर्दी १९व्या शतकातील सर्वात प्रभावशाली संगीतकारांपैकी एक मानला जातो. त्याने लिहिलेल्या रिगोलेतो, नाबुक्को इत्यादी ऑपेरा आजही जगभर अनेक ठिकाणी वाजवल्या जातात.\nऑक्टोबर १०, इ.स. १८१३\nरॉन्कोल व्हेर्दी, पहिले फ्रेंच साम्राज्य (आजचा एमिलिया-रोमान्या, इटली)\nजानेवारी २७, इ.स. १९०१\nह्या संचिका ऐकण्यास अडचण येत आहे\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०१५ रोजी १८:५५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2020/11/18/do-you-know-which-bank-account-is-right-for-you/", "date_download": "2022-01-28T21:31:50Z", "digest": "sha1:GNMNC7CRLDNPTS6CPEYS5NMIABC2B2MT", "length": 7891, "nlines": 92, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🤔 तुमच्यासाठी योग्य बँक खातं कोणतं आहे, माहिती आहे का? – Spreadit", "raw_content": "\n🤔 तुमच्यासाठी योग्य बँक खातं कोणतं आहे, माहिती आहे का\n🤔 तुमच्यासाठी योग्य बँक खातं कोणतं आहे, माहिती आहे का\n1️⃣ बचत खाते – बचत बँक खाते हे एक नियमित ठेव खाते आहे, ज्यामध्ये तुम्हाला जमा रकमेवर व्याजदर मिळतो. आपल्यासाठी दरमहा व्यवहाराची मर्यादा येथे आहे. यामध्ये बर्‍याच बँका शून्य शिल्लक ठेवण्याची सुविधाही देतात.\n2️⃣ स्टुडंट सेविंग्स खाते- काही बँका विद्यार्थ्यांसाठी विशेष बचत खाती ऑफर करतात. किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. तथापि, हे नियम वेगवेगळ्या बँकांमध्ये भिन्न असू शकतात.\n3️⃣ सॅलरी अकाऊंट- एका विशिष्ट कंपनीची विशिष्ट बँकेशी करार असतो आणि कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांचे खाते एकाच बँकेत उघडले जाते. आपला पगार त्याच बँकेत उघडलेल्या खात्यात येतो. या खात्यात किमान शिल्लक असणे आवश्यक नाही.\n4️⃣ चालू खाते (करंट अकाऊंट)- हे व्यापारी, व्यवसाय मालक, उद्योजकांसाठी डिपॉजिट अकाऊंट आहे. यांना इतरांपेक्षा जास्त वेळा किंवा जास्त पैसे देण्याची आवश्यकता असते. यात दै��ंदिन व्यवहाराची कोणतीही मर्यादा नसते. ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील आहे.\n5️⃣ फिक्स्ड डिपॉजिट खाते (FD)- एफडी खात्याचा कालावधी 7 दिवस ते 10 वर्षे असतो. चांगलेेे व्याजही मिळते. काही बँका वेळेपूर्वी पैसे काढण्याची सुविधा देतात, परंतु असं केल्यास आपल्याला कमी व्याज मिळते.\n6️⃣ आवर्ती जमा खाते (आरडी)- या खात्यात नियमित रक्कम गुंतवावी लागेल. यात आपण छोटी छोटी रक्कम ठेवू शकता. आरडीचा मॅच्युरिटी कालावधी 6 महिन्यांपासून 10 वर्षांदरम्यान असू शकतो.\n7️⃣ एनआरआय खाते- परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांसाठी विविध प्रकारची बँक खाती आहेत यामध्ये बचत खाते आणि फिक्स्ड डिपॉझिटचे प्रकार समाविष्ट आहेत.\n8️⃣ वरिष्ठ नागरिक बचत बँक खाते- 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एक खास बचत बँक खाते आहे. या खात्यावर बरेच फायदे मिळतात.\n❗ ब्रेकिंग: भाजपा नेते राम कदम मुंबई पोलिसांच्या ताब्यात\n💰 इलॉन मस्क बनले जगातील तिसरे श्रीमंत; एका दिवसात संपत्तीत 50 हजार कोटींपेक्षा जास्त वाढ\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/raosaheb-danve-said-three-and-half-crores-fund-for-jalna-khamgaon-railway-survey-glp88", "date_download": "2022-01-28T22:29:55Z", "digest": "sha1:D6SWA2JB4QFINDHJQEJZZ6T52Z4VZP27", "length": 10215, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "जालना-खामगाव रेल्वेसाठी साडेतीन कोटींचा निधी : रावसाहेब दानवे | Raosaheb Danve | Sakal", "raw_content": "\nजालना-खामगाव रेल्वेसाठी साडेतीन कोटींचा निधी : रावसाहेब दानवे\nजालना-खामगाव रेल्वेसाठी साडेतीन कोटींचा निधी : रावस��हेब दानवे\nजालना : ब्रिटिश काळापासून मागणी होत आलेल्या जालना-खामगाव रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी साडेतीन कोटी रुपये दिल्याची महिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. जालना येथून रविवारी (ता.दोन) जालना-जोरहाट किसान रेल्वे व नांदेड-जालना-हडपसर या दोन नवीन रेल्वेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैसाल गोरंट्याल, नारायण कुचे, विक्रम काळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे आदींची उपस्थिती होती. या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, की जालना-खामगाव (Jalna) हा रेल्वेमार्ग व्हावा अशी मागणी ब्रिटिश (British) काळापासून होत आहे. या रेल्वेमार्गाचे तीन वेळा सर्वेक्षण करण्यात आले. हा रेल्वेमार्ग रेल्वेसाठी उत्पन्नाचा नाही असे अहवाल आले होते. (Raosaheb Danve Said, Three And Half Crores Fund For Jalna Khamgaon Railway Survey)\nहेही वाचा: उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणावा, अजित पवारांचा राणेंना सल्ला\nमात्र, या रेल्वेमार्गाचे पुन्हा एकदा अंतिम सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या सर्वेक्षणासाठी साडेतीन कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे, असे दानवे यांनी सांगितले. शिवाय जालना येथे जालना-जोरहाट किसान रेल्वे सुरू करण्यात आली असून जालना येथील शेतमाल इतर राज्यात घेऊन जाण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या रेल्वेने शेतमालाच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच मराठवाड्यातून रोज चारशे ते साडेचारशे ट्रॅव्हल्स पुणे येथे जातात. त्यामुळे पुण्यासाठी रेल्वे सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजन केले आणि आज नांदेड-जालना-हडपसर रेल्वे सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी सांगितले.\nहेही वाचा: उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात 'येळवस' उत्साहात साजरी\nतसेच मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून या रेल्वेसाठी किती खर्च लागेल. या मार्गावर कुठे स्थानक करावे, किती जागा लागेल याचा अंदाज घेणे सुरू असून 38 टक्के जागा घ्यावी लागणार आहे. उर्वरित जगा ही राज्य सरकारकडे असून राज्य शासनाशी या संदर्भात चर्चा केली जाणार आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-66820", "date_download": "2022-01-28T23:13:19Z", "digest": "sha1:DFJWQ5EZISUWBARAPBGIETVE5ZKATP3G", "length": 5525, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली | Sakal", "raw_content": "\nभाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली\nभाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली\nवीर भाई कोतवाल यांना अलिबागमध्ये अभिवादन अलिबाग, ता. १० (बातमीदार): तालुका नाभिक समाजाच्यावतीने अलिबागमध्ये वीर भाई कोतवाल यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अलिबाग तालुका अध्यक्ष विजय भोसले, उपाध्यक्ष एम. डी. जाधव, तालुका सचिव किरण शिंदे उपस्थित होते. यावेळी भाई कोतवाल यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-67711", "date_download": "2022-01-28T22:59:32Z", "digest": "sha1:O7WU3FIJO5WE6HFUKE6CUKRJK6ZB3MF5", "length": 11894, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "माहीम कोरोनाचा हॉटस्पॉट | Sakal", "raw_content": "\nमाहीम कोरोनाचा हॉटस्पॉट धारावी, दादरपेक्षा अधिक रुग्ण; उत्सवांतील गर्दीचा परिणाम सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ : धारावी, दादर आणि माहीम परिसराचा समावेश असलेल्या जी उत्तर विभागातील रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये हॉटस्पॉट बनलेल्या धारावी आणि दादर���ेक्षा माहीम परिसरात अधिक बाधितांची नोंद झाली आहे. माऊंट मेरीची जत्रा, मखदूम शाह बाबांचा उरूस, नाताळ आणि थर्टी फर्स्टसारख्या उत्सवांमुळे माहीममध्ये रुग्णसंख्या वाढली असल्याचे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. मुंबईत २१ डिसेंबर २०२१ पासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. २१ डिसेंबर रोजी जी उत्तर विभागात एकूण सात रुग्णांची भर पडली. त्यात धारावी एक आणि दादर व माहीममधील प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर मात्र रुग्णवाढीचा आलेख वाढतच राहिला. २ जानेवारी रोजी जी उत्तर विभागात पाहिल्यांदाच दैनंदिन रुग्णांचा आकडा २७४ वर पोचला. त्यात धारावी ६०, दादर १०२ आणि माहीम ११२ रुग्णांचा समावेश होता. तिसऱ्या लाटेत अगदी सुरुवातीपासून धारावी आणि दादरपेक्षा माहीममधील दैनंदिन रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. गुरुवारी जी उत्तरमध्ये सर्वाधिक ३२९ रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक १४७ रुग्ण माहीममध्ये होते. धारावीत ४९ आणि दादरमध्ये १३३ रुग्ण नोंदवले गेले. तिसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांपैकी माहीममध्ये धारावी आणि दादरपेक्षा जास्त रुग्ण आढळले. तर शुक्रवारी जी उत्तरमध्ये सर्वाधिक २४२ रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक ११५ रुग्ण माहीममध्ये होते. धारावीत ३२ आणि दादरमध्ये ९५ रुग्ण नोंदवले गेले. तिसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांपैकी माहीममध्ये धारावी आणि दादरपेक्षा जास्त रुग्ण आढळले. गेल्या २५ दिवसांत माहीममध्ये २,९१४, धारावीत १,१६२ आणि दादरमध्ये २,३५० रुग्णांची नोंद झाली. माहीम परिसरात अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे त्यांवर बंदी होती. त्यामुळे रुग्णवाढ नियंत्रणात होती. यंदा मात्र लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आल्याने सर्वधर्मीय उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे झाले. यंदा माऊंट मेरी जत्रेनिमित्त गर्दी झाली होती. त्याचबरोबर मखदूम शाह बाबांचा उरूस भरल्याने गर्दी झाली होती. त्याशिवाय नाताळ आणि थर्टी फर्स्टही जोरात साजरी केली गेली. त्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यात वर्षअखेरीस होणाऱ्या जल्लोषाचीही भर पडली. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. सामाजिक अंतरही बऱ्याच ठिकाणी पाळले ग��ले नाही. परिणामी उत्सव संपल्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. ... जानेवारीतील स्थिती तारीख माहीम धारावी दादर १४ ११५ ३२ ९५ १३ १४७ १३३ ४९ १२ १६५ ६९ १५८ ११ १२६ ५१ १३३ १० २२९ ९७ १३६ ९ २३५ १२३ १९० ... कोट विविध उत्सवांमुळे माहीममध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. परिणामी धारावी आणि दादरच्या तुलनेत माहीममध्ये रुग्णवाढ जास्त असल्याचे दिसते. रुग्णवाढ अधिक असलेल्या ठिकाणी आम्ही फिवर ओपीडी सुरू केल्या असून चाचण्या वाढवल्या आहेत. बाधितांची व्यवस्था जम्बो कोविड सेंटरमध्ये करण्यात येत आहे. - किरण दिघावकर, सहायक आयुक्त ... एकूण रुग्णसंख्या माहीम - १३,७४८ धारावी- ८,३४४ दादर - १२,८५७ ..... ............. एकूण - ३४,९४४ ...\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-corona-restriction-pune-lockdown-omicron-there-will-be-new-restrictions-in-pune-information-given-by-ajit-pawar-vsh97", "date_download": "2022-01-28T21:42:13Z", "digest": "sha1:XX22MBCNODDLWHOOCLIOBZX3U5S3DRE6", "length": 7246, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "Corona: पुण्याबाबत अजितदादांनी केल्या पाच महत्त्वाच्या घोषणा | Sakal", "raw_content": "\nCorona: पुण्याबाबत अजितदादांनी केल्या पाच महत्त्वाच्या घोषणा\nपुणे: आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाची (Corona) स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 74 टक्के सेंकड डोस घेतलेला आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलायला लावू नका. आज काही निर्णय घेतोय. उर्वरित लोकांनी डोस घेतलाच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी जाहीर केलेले नवे निर्णय आणि निर्बंध पुढील प्रमाणे:\nपुण्यात असे असतील निर्बंध\nपहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात बंद राहतील; ऑनलाईन सुरु राहतील\nनववी-दहावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरु राहतील\nमास्क नसेल तर 500 रुपये दंड\nमास्क असताना थुंकला तर 1000 रुपये दंड\nलसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही.\nहॉटेल असो वा शासकीय कार्यालय असो, दोन डोसशिवाय कुठेही प्रवेश मिळणार नाही.\nया नियमांचं तंतोतंत पालन होईलच.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2012/05/blog-post_25.html", "date_download": "2022-01-28T21:30:00Z", "digest": "sha1:XARLWLHYNZSQKRSFQNEMYO5WCVW7HJL2", "length": 7998, "nlines": 253, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: विवाहितेची आत्महत्या", "raw_content": "\nकाल एक बातमी कानावर आली ...\nमनात विचारचक्र सुरु झाले\nतर्क वितर्कांचे ... थैमान सुरु झाले\nसासू खूप बोलत असेल,\nनणंद मनात सलत असेल.\nकि आणखी कुणाला भाळली असेल\nकोणी तरी नडले असेल\nम्हणून अघटीत घडले असेल.\nजगणं सध्या महाग आहे,\nडोक्यावर मोठा डोंगर असेल,\nम्हणून सावकारीन मारलं असेल.\nदुनियेलाही तो भीत नसावा,\nनवरा दारू पीत असावा.\nहे हि दु:ख दाटलं असेल\nम्हणून 'औषध' घेतलं असेल.\nजगणं तिला झेपलं नसेल\nकाळीज तिचं इतकं छोटं\nकि दु:ख त्यात लपलं नसेल.\nतर्क वितर्क हजार झाले ..\nयात तिचं चुकल काय \nकित्तेक जीव असेल गेले.\nतिची कहाणी सांगत होता\nमाझ्या मनातला हरेक तर्क\nमनात पुन्हा रांगत होता.\nतेवड्यात एक टाहो आला\nआता सगळे तर्क मातीत गेले\nरांगते विचार जागीच मेले,\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 1:05 AM\nलेबले: कविता - कविता, प्रासंगिक कविता, सामाजिक कविता\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n~ गांधी नंतर ~\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2022-01-28T22:52:36Z", "digest": "sha1:ETXUXGCWWUXCSHBQT7CHFAVSM6L7BSFN", "length": 7497, "nlines": 242, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: बेड्या", "raw_content": "\nतुझ्या पायात भिंगरी आहे\nदिवसभर घरात गर गर फिरण्यासाठी.\nतुझ्या पायात बांधले आहेत चाळ,\nघरात घरात फक्त आमच्या मर्जीखातर नाचण्यासाठी,\nआम्हाला काय हवं ... काय नको ते पाहण्यासाठी.\nघरातल्या घरात घरभर गर गर फिरत जा.\nघरातल्या घरात आमच्या तालावर नाचत जा \nयातच तुझं भलं आहे ....\nतू कधी विद्रोहाचा विचार ही करू नकोस\nकारण तुझ्या दुसर्या पायात ...\nआम्ही ठोकल्या आहेत बेड्या ... संस्कृतीच्या.\nआता तूच ठरव ...\nत्या तोडायच्या आहेत तुला \nतोडायच्या तर खुशाल तोड ...\nपण त्या आधी ध्यानात ठेव ....\nतुझ्या पायातील या संस्कृतीच्या बेड्या तू तोडल्यास तर ...\nतुला रस्त्या रस्त्यावर जे दिसेल ...\nते कदाचित आजच्यापेक्षा किती तरी जास्त विदारक असेल.\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 12:00 AM\nलेबले: मुक्त छंद, सामाजिक कविता\nशेवटचे सत्य अगदी निर्विवाद कठोर आहे...बाहेर पडणाऱ्या स्त्रीला नागवलेच पाहिजे, ही समाजाची धारणा आहे.\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t2789/", "date_download": "2022-01-28T22:13:31Z", "digest": "sha1:TARDVUQKSBWL2ZVGPC5I5KZPM3SMTROX", "length": 2801, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-संभाषण", "raw_content": "\nएका सुपरमाकेर्टमध्ये फिरत असताना गंपू अचानक एका सुंदर तरुणीकडे जातो आणि विचारतो, 'तुम्ही दोन मिनिटं माझ्याशी बोलू शकाल का' त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक होतो. गंपू उत्तरतो, 'अहो, मी माझ्या बायकोबरोबर इथे आलोय. पण सध्या ती कुठेतरी गायब झालीय. पण मी कोणत्याही तरुणीशी बोलायला लागलो की मात्र ती कुठूनही तिथे येते' त्या मुलीचा चेहरा प्रश्नार्थक होतो. गंपू उत्तरतो, 'अहो, मी माझ्या बायकोबरोबर इथे आलोय. पण सध्या ती कुठेतरी गायब झालीय. पण मी कोणत्याही तरुणीशी बोलायला लागलो की मात्र ���ी कुठूनही तिथे येते\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/09/08/2021/chandrapur-independent-mlas-de-dhakka-andolan-and-bjps-ghantanad-andolan/", "date_download": "2022-01-28T21:40:05Z", "digest": "sha1:5ARZQ4S5CAND3RXX54SACUQX4KOKV4CZ", "length": 14749, "nlines": 181, "source_domain": "newsposts.in", "title": "अपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi अपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन\nअपक्ष आमदाराचे दे धक्का आंदोलन तर भाजपचे घंटानाद आंदोलन\nभाजप कार्यकर्त्यांनी पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या\nचंद्रपूर : येथे मनपा समोर गांधी चौकात आमदार किशोर जोरगेवार ह्यांनी मनपा महापौर ह्यांच्या वाहन खरेदीला आव्हान देत दे धक्का आंदोलन घोषित केले होते तर त्याच्या विरोधात भाजपा महानगर तर्फे किशोर जोरगेवार ह्यांच्या विरोधात रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी आजच आंदोलन छेडण्यात आले होते.\nदोन्ही पक्षांनी गांधी चौकात आपापले मंडप घालुन आंदोलनाची तयारी सुरू केली होती.\nदोन्ही बाजूंचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले मात्र दोन्ही आंदोलनांना पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नव्हती.\nकोरोना निर्बंध व वाढत असलेला जमाव ह्यामुळे पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. अखेर पोलिसांनी दोन्ही पक्षांचे बॅनर, होल्डिंग तसेच मंडप हटवून आंदोलन बंद पाडले.\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या विरोधात भाजपने गांधी चौकात घंटानाद आंदोलन केले. यावेळी भाजप नेत्यांनी रस्त्यात ठिय्या दिल्याने पोलिसांनी भाजप जिल्हाध्यक्ष, महापौरांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी युवामोर्चा कार्यकर्त्यांना वाहनाने पोलिस मुख्यालयाकडे नेत असताना भाजप युवामोर्चा कार्यकर्त्यांनी वाहनाच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. यामुळे शहरात चांगलेच वातावरण तापले आहे.\nविशेष म्हणजे, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चार एक्के, दे धक्के या आंदोलनाचे आयोजन केल्यानंतर भाजपने घंटानाद आंदोलन केले.\nPrevious articleघुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करा : माजी सभापती – नितुताई चौधरी\nNext articleचार भष्ट्राचारी एक्यांना खुर्चीवरुन धक्का देण्यासाठी संघटीत व्हा : आ. किशोर जोरगेवार\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/stores-rti/", "date_download": "2022-01-28T22:56:49Z", "digest": "sha1:APEA34TI3QNNYXEERPO4Y3Y4LLA2JCOE", "length": 6605, "nlines": 169, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "भांडार विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nभांडार विभाग माहिती अधिकार अधिनियम\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ कलम४(१)(ब) अंतर्गत माहिती २०२०-२१\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ कलम४(१)(ब) अंतर्गत माहिती २०१९-२०\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ कलम४(१)(ब) अंतर्गत माहिती २०१८-१९\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ कलम४(१)(ब) अंतर्गत माहिती २०१७-१८\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ कलम४(१)(ब) अंतर्गत माहिती २०१६-१७\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ६० अ (१)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ६० अ (१)नुसार अंतर्गत माहिती 2020-21\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ६० अ (१)नुसार अंतर्ग�� माहिती 2019-20\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ६० अ (१)नुसार अंतर्गत माहिती 2018-19\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ६० अ (१)नुसार अंतर्गत माहिती 2017-18\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ६० अ (१)नुसार अंतर्गत माहिती 2016-17\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nभांडार विभाग सार्वजनिक प्राधिकरणाची खातेनिहाय यादी\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/zanjaroli-dam-in-danger-due-to-big-hole/384981/", "date_download": "2022-01-28T22:26:20Z", "digest": "sha1:UFTYXHDX2XYFCBY67U5LV2MVMP6KR6OP", "length": 13428, "nlines": 138, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Zanjaroli dam in danger due to big hole", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र झांझरोळी धरणाला मोठे भगदाड\nझांझरोळी धरणाला मोठे भगदाड\n- एनडीआरएफला पाचारण, - गावांना सतर्कतेचा इशारा, - वर्षभरापासून गळती सुरु असतानाही प्रशासनाचे दु\nपालघर जिल्ह्यातील माहीम-केळवे लघु पाटबंधारे योजनेवरील झांझरोळी धरणाला वर्षभरापासून गळती लागली असून शनिवारी सकाळी दहाच्या सुमाराला या धरणाला भलेमोठे भगदाड पडून गंभीरे परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सिंचन क्षेत्राखालील गावकर्‍यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून याठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.\nनाशिक धरण सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता मुरकुटे यांनी ४ जानेवारी २०२२ रोजी या योजनेच्या क्षेत्रीय पाहणी दरम्यान अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मात्र, धरणाला गळती लागल्याने आतील पाणी वाया जाणार असून भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. केळवे माहीम गावात या धरणाचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. झांझरोळी गावाच्या वरील बाजूस धरण असल्याने धरणाच्या खालील झांझरोळी, पठार पाडा, पाटीलपाडा, धोंदलपाडा, देवशेत, मायखोप, केळवे, रावळे या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.\nधरणाच्या बाहेरील बाजूस धरणाच्या मुख्य विमोचकाच्या भिंतीला गळती लागली आहे. गळती सुरु झाल्यानंतर भले मोठे भगदाड पडल्याने परिस्थिती धोकादायक झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी करण्यात येणार आहे. धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या भागाचे चित्रीकरण करण्यात येवून जेणेकरून गळती होत असलेल्या भागाचा अंदाज घेतला गेला आहे. धरणाच्या विमोचक विहिरीस लागून असलेल्या नळाच्या मुखाजवळ पाणबुड्यांच्या साहायाने ताडपत्री लावून पाणी बंद करावे.\nतसेच ताडपत्री सुटू नये, याकरता वाळूच्या पिशव्या ठेवण्यात याव्यात. धरणाच्या मुख्य विमोचकाच्या उजव्या बाजूस होत असलेल्या गळतीचा विसर्ग नियमित नोंदवण्यात यावा, धरणाच्या दोन्ही बाजूस विमोचकाच्यावर असलेले गवत व झाडेझुडपे काढण्यात यावे, आदी कामे तातडीने करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. माहीम केळवे धरणाची गळती गंभीर आहे. या आपत्कालीन परिस्थितीत धरणाच्या सुरक्षितेसंदर्भात २४ तास निगराणी ठेवून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना व काळजी क्षेत्रीय कार्यालयामार्फत घेण्यात येत आहे, असी माहिती पालघरच्या पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.\nझांझरोळी धरणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार आदी यंत्रणानी घटनास्थळी तात्काळ भेट दिली असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये. यासाठी गाव खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत धरणातील विहिरीजवळ जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच स्थानिक नागरिक आणि सर्पमित्र ग्रुप सफाळे यांच्या टीमने मानवी साखळी बनवून प्लस्टिकच्या गोण्यामध्ये खडी भरून ते भगदाड बंद करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सफाळे पोलिसांनीही धारण क्षेत्राजवळ चोख बंदोबस्त ठेवला असून रात्रीच्या सुमारास कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना महत्त्वाचे सामान बांधून ठेवण्याच्या सूचना दिल्या असून सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सर्व बाबी संदर्भात उपाययोजना केल्या आहेत.\nमाहीम केळवे धरणाला मागील एक वर्षांपासून गळती लागली असून जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी सतत दुर्लक्ष केल्यामुळे या धरणाला भलेमोठे भगदाड पडून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\n– प्रकाश सावर, झांझरोळी, ग्रामस्थ\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआ��दारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nकोरोना आव्हान कायम, नियमांचे उल्लंघन चालणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना\nएका वर्षात आरोग्य व्यवस्था उभी न करणं हे सरकारचं अपयश –...\nएनसीबीचे संचालक समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपला, काय आहे वानखेडेंची कारकीर्द\nनरवीर तानाजी मालुसरे यांची 350 वी पुण्यतिथी\nनाशिकमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/now-the-flying-saucer-will-come-true/", "date_download": "2022-01-28T23:08:56Z", "digest": "sha1:DVRDISKEJK665UWN7XFRBHHFLCUYR2CO", "length": 14282, "nlines": 112, "source_domain": "mhlive24.com", "title": "Flying Saucer : आता वास्तवात येणार 'उडती तबकडी' ! उडत जाऊ शकाल चंद्रावर | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/Flying Saucer : आता वास्तवात येणार ‘उडती तबकडी’ उडत जाऊ शकाल चंद्रावर\nFlying Saucer : आता वास्तवात येणार ‘उडती तबकडी’ उडत जाऊ शकाल चंद्रावर\nMHLive24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- तुम्ही आजपर्यंत अनेक युनिक वाहने पाहिली असतील. विविध प्रकारच्या तबकड्या देखील तुम्ही सिनेमात पाहिली असतील. उडत्या तबकड्या पाहिल्या की एलियन अर्थात दुसऱ्या ग्रहावरचे लोक डोळ्यासमोर उभे राहतात.(Flying Saucer)\nपण आज आम्ही तुम्हाला अशाच एका वाहनाबद्दल सांगणार आहोत, जे केवळ काल्पनिक नाही, तर कल्पनेला वास्तवात बदलण्याचे उदाहरण आहे.\nमॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशाच एका प्रोटोटाइपवर काम करत आहे जे लोकांना चंद्रावर घेऊन जाईल, तेही काही काळासाठी. चंद्रावर पोहोचण्यासाठी रॉकेटची गरज नाही, परंतु ते चंद्राच्या पॉजिटिव एनर्जी चार्ज्ड सरफेस वर अवलंबून असते.\nत्यामुळे पॉवरट्रेन तंत्रज्ञानात क्रांती होणार आहे\nयेत्या काळात या प्रोटोटाइपचे उत्पादन सुरू होईल आणि तसे झाल्यास इतर वाहनांमध्ये आणि चंद्रावर चालण्यासाठी वापरता येणार्‍या पॉवरट्रेन तंत्रज्ञानात क्रांती घडवून आणेल यात आश्चर्य वाटणार नाही.\nफ्लाइंग कार हे जवळपास दशकभराचे स्वप्न राहिले आहे आणि अनेक कंपन्या त्या बनवण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत, त्यांची चाचणीही सुरू झाली आहे.\nरोल्स रॉयस सारख्या दिग्गज कंपनीने तर उडत्या कारच्या वेगाचा आतापर्यंतचा विक्रम मोडीत काढला आहे. तथापि, मोठ्या प्रमाणात त्यांचे उत्पादन अद्याप दूरची गोष्ट आहे.\nफ्लाइंग सॉसरसाठी चंद्र सर्वोत्तम पृष्ठभाग आहे\nन्यू अॅटलसने प्रकाशित केलेल्या लेखानुसार, एमआयटी विकसित फ्लाइंग सॉसर उड्डाण करण्यासाठी चंद्र हा सर्वोत्तम पृष्ठभाग आहे. यामध्ये असेही म्हटले आहे की चंद्रावर कोणतेही संरक्षणात्मक वातावरण नाही, त्यामुळे स्पेस प्लाझ्मा आणि अल्ट्राव्हायोलेट किरण किंवा सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण थेट येथे पडतात.\nहेच कारण आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर सकारात्मक चार्ज राहतो, त्यामुळे येथील धूळ पृष्ठभागापासून सुमारे एक मीटर वर उडते. प्लॅस्टिक किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपले केस सरळ उभे राहतात हे अगदी तसेच घडते.\nचंद्राच्या पृष्ठभागावर नेगेटिवली चार्ज्ड एनर्जी टाकली जाते असा दावा केला जातो की एमआयटी फ्लाइंग सॉसर यूनीक पॉजिटिवली चार्ज्ड पॉपर्टी द्वारे पॉपल्शन द्वारे एनर्जी ओढून घेतो.\nया अनोख्या वाहनाची प्रोपल्शन सिस्टीम मोल्टन सॉल्टचा व्हॅट लागते ज्यामुळे भरपूर प्रमाणात नेगेटिव आइकन्स निर्माण होतात. हे प्रोपल्शन तंत्र खूपच दिलचस्प दिसते, जरी ते याक्षणी व्यावहारिक असण्यापासून काही अंतरावर आहे.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A8%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-01-28T23:27:44Z", "digest": "sha1:MVD32AXJBY63YTYLKIJWZLAY2QBPH5IK", "length": 4910, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५२७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५२७ मधील जन्म\n\"इ.स. १५२७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nमॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट\nइ.स.च्या १५२० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी १४:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2022-01-28T23:06:23Z", "digest": "sha1:JRTXHRCUP3E2IJSA7VPS6NGXC7FKBVGT", "length": 5021, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"पेरूचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nहोजे बुस्टामांटे इ रिव्हेरो\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०१४ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/citizens-agitation-for-roads", "date_download": "2022-01-28T22:22:19Z", "digest": "sha1:QZ6UCOXQSYOOFZ3NUWQRBD44WHI2MZLB", "length": 5105, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रस्त्यासाठी नागरीकांचे आंदोलन | Citizens' agitation for roads", "raw_content": "\nयेथील मालेगाव युवा संघटनेतर्फे (Malegaon Youth Association) सिनेमॅक्स (Cinemax) समोरील रस्त्याच्या कामासाठी आज पुन्हा चक्री उपोषण करण्यात आले. आंदोलनाची (agitation) दखल न घेतल्यास आमरण उपोषण किंवा आत्मदहन आंदोलन (Self-immolation agitation) करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.\nसिनेमॅक्स समोरील रस्त्याचे काम नित्कृष्ठ दर्जाचे होत असतांना स्थानिक नागरिकांसह संघटनेने तक्रार केली होती. तथापि प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे रस्ता महिनाभरातच उखडला. याबाबत वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर लेखी आश्वासन देऊन देखील या रस्त्याचे काम महापालिकेतर्फे (Municipal Corporation) केले जात नसल्याचे देवा पाटील यांनी नमूद केले तर सामाजिक कार्यकर्त्यांना कामाचे श्रेय मिळण्याच्या भीतीने राजकीय पुढारी हे काम होऊ देत नाहीत.\nजनतेला वेठीस धरण्याचे काम नेते व अधिकारी करीत आहेत, असा आरोप निखिल पवार यांनी केला. यावेळी मोनाली पाटील, शेखर पगार, पुरुषोत्तम काबरा, सुशांत कुलकर्णी, तुषार पाटील, मनोज पाटील, भरत पाटील, दिनेश पाटील, प्रदीप पहाडे, प्रवीण चौधरी, वैभव सोनवणे, प्रमोद भावसार, करण भोसले, केतन विसपुते, सुनील घोडके, राजेंद्र पाटील, संध्या पाटील, प्रीती घोडके, तनुजा अहिरे, हिना शाह, दगडूलाल बाफना, सुरेश शर्मा, दिनेश गवळी, विनोद पवार, रामा देवरे, भूपाल भोसले, कपिल डांगचे, गणेश जंगम, महेश शर्मा, रमेश जैन, प्रमिला अग्रवाल, संदीप दशपुते, प्रदीप पिंगळे आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-rohidas-mirabai-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:27:08Z", "digest": "sha1:GC2BBNBY6NCUE463WKQUDZB35H3NW3CY", "length": 19492, "nlines": 120, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत रोहिदास माहिती मराठी Sant Rohidas Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत रोहिदास/रविदास मराठी माहिती निबंध (Sant Rohidas information in Marathi). संत रोहिदास हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत रोहिदास/रविदास मराठी माहिती निबंध (Sant Rohidas information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत रविदास महाराज यांचा जन्म\nसंत रविदास महाराज यांचे जीवन\nसंत रविदास महाराज यांचे कार्य\nसंत रविदास यांचे महाराज साहित्यिक कार्य\nसंत रोहिदास महाराज यांचा मृत्यू\nसंत रोहिदास ज्यांना सं�� रविदास या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे एक भारतीय भक्ती चळवळींमधील एक महत्वाचे संत होते. भारतभर फिरून त्यांनी केलेल्या महान कार्याबद्द त्यांना ओळखले जाते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.\nरविदास हे इ.स. १५ ते १६ व्या शतकादरम्यान भक्ती चळवळीचे महत्वाचे भारतीय कवी होते. संत रविदासांच्या भक्तिगीतांनि पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशातील लोकांवर चांगला प्रभाव पाडला होता. ते एक कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.\nसंत रविदास महाराज यांचा जन्म\nउत्तर प्रदेशातील काशी शहराच्या जवळ मांडूर गावात १४५० मध्ये त्यांचा जन्म झाला असे सांगण्यात येते. त्यांच्या आई वडिलांचे नाव रघु आणि कालसी होते. त्यांचे वडील हे व्यवसायाने चांभार होते.\nकाही लोक असे म्हणतात कि संत रोहिदास यांचा जन्म हा वाराणसी मधील गोवर्धनपूर येथे झाला होता. पण रविदास यांनी रैदास रामायणात त्यांनी आपले जन्मठिकाण मांडूर हेच सांगितले आहे.\nसंत रोहिदास यांना अनेक नावानी ओळखले जाते. बंगालमध्ये रुईदास, राजस्थानमध्ये रोहिदास, मराठीत रविदास पंजाबमध्ये रैदास अशी त्यांची नावे प्रचलित आहेत.\nसंत रविदास महाराज यांचे जीवन\nरविदास हे रैदास म्हणूनही ओळखले जात होते. त्याचे आई-वडील चामड्याचे काम करणाऱ्या चामर समाजाचे होते आणि त्यांना अस्पृश्य मानले जात असे. त्यांचा मूळ व्यवसाय चामड्याचे काम असताना, त्यांनी आपला बहुतेक वेळ गंगेच्या काठावर आध्यात्मिक व्यवसायात घालवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपले बहुतेक आयुष्य सुफी संतांच्या संगतीत घालवले.\nआपल्या वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी लोना नावाच्या मुलीशी लग्न केले. त्यांना विजयदास नावाचा एक मुलगा होता.\nअनंतदास परखाई हा ग्रंथ रविदासांच्या जन्माविषयी बोलणाऱ्या विविध भक्ती चळवळीतील कवींच्या जीवनातील सर्वात प्राचीन जीवनचरित्रांपैकी एक आहे. मध्ययुगीन काळातील ग्रंथ, जसे की भक्तमाळ असे सूचित करतात की रविदास हे ब्राह्मण भक्ती कवी रामानंद यांचे शिष्य होते. तथापि, रत्नावली नावाच्या मध्ययुगीन ग्रंथात असे म्हटले आहे की रविदासांनी त्यांचे आध्यात्मिक ज्ञान रामानंदांकडून मिळवले आणि ते रामानंदी संप्रदाय परंपरेचे अनुयायी होते.\nसंत रविदास महाराज यांचे कार्य\nसंत रविदास यांची कीर्ती त्याच्या हयातीत वाढत गेली आणि ग्रंथ असे सांगतात कि ब्राह्मण त्यांच्यापुढे नतमस्तक होत असत. त्यांनी आंध्र प्रदेश , महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान आणि हिमालयातील हिंदू तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. प्रादेशिक भाषांमधील त्यांच्या काव्यात्मक भजनांनी इतरांना प्रेरणा दिली म्हणून, विविध पार्श्वभूमीतील लोकांनी त्यांच्या शिकवणी आणि मार्गदर्शनाची मागणी केली.\nबहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की रविदासांनी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची भेट घेतली. शीख धर्मग्रंथात त्यांचा आदर आहे आणि रविदासांच्या ४१ कवितांचा समावेश आदि ग्रंथात आहे. या कविता त्यांच्या कल्पना आणि साहित्यकृतींचे सर्वात जुने प्रमाणित स्त्रोत आहेत.\nसंत रविदास यांचे महाराज साहित्यिक कार्य\n‘गुरुग्रंथ साहेब’ या शिखांच्या पवित्र अशा धर्मग्रंथामध्ये रविदासांच्या ४१ कवितांचा समावेश आहे. आदिग्रंथातील कवितेचे हे संकलन इतर गोष्टींबरोबरच, संघर्ष आणि अत्याचार, युद्ध आणि निराकरण, आणि योग्य कारणासाठी आपले जीवन समर्पित करण्याची इच्छा या मुद्द्यांना प्रतिसाद देते. रविदासांच्या कवितेमध्ये न्याय्य राज्याची व्याख्या, जेथे द्वितीय किंवा तृतीय श्रेणीचे असमान नागरिक नाहीत, वैराग्याची गरज आणि वास्तविक योगी कोण आहे यासारख्या विषयांचा समावेश आहे.\nरविदास यांच्या कविता विविध सामाजिक आणि आध्यात्मिक भावना व्यक्त करण्याचे साधन देतात. एका स्तरावर, ते तत्कालीन प्रचलित विषम समुदाय आणि सनातनी ब्राह्मणी परंपरा यांच्यातील संघर्षाचे चित्रण करते. दुसर्‍या स्तरावर, हा एक अंतर्जातीय, आंतर-धार्मिक संघर्ष आहे ज्याचा अंतर्निहित शोध आणि सामाजिक ऐक्याची इच्छा आहे.\nसंत रविदासांची गाणी निर्गुण-सगुण विषयांवर चर्चा करतात, तसेच हिंदू धर्माच्या नाथ योग तत्त्वज्ञानाच्या पायावर असलेल्या कल्पनांवर चर्चा करतात.\nत्यांचे आध्यात्मिक गुरू गुरू रामानंद हे ब्राह्मण होते आणि त्यांच्या शिष्या मीराबाई या राजपूत राजकुमारी होत्या.\nरविदासिया धर्म हा शिख लोकांचा एक धर्म आहे, जो २१ व्या शतकात रविदासांच्या शिकवणींच्या अनुयायांनी तयार केला होता. २००९ मध्ये व्हिएन्ना येथे त्यांचे धर्मगुरू र���मानंद दास यांच्या हत्येनंतर त्याची स्थापना झाली , जिथे चळवळीने स्वतःला शीख धर्मापासून पूर्णपणे विभक्त धर्म असल्याचे घोषित केले. रविदासिया धर्माने एक नवीन पवित्र ग्रंथ, अमृतबानी गुरु रविदास जी संकलित केला. संपूर्णपणे रविदासांच्या लेखन आणि शिकवणीवर आधारित, यात २४० स्तोत्रे आहेत. संत निरंजन दास हे डेरा सचखंड बल्लानचे प्रमुख आहेत.\nरविदासियांच्या धर्माचे पालन करणारे लोक आसमंतात कि गुरु रविदास जी आमचे सर्वोच्च आहेत. गुरुग्रंथसाहिब नंतर गुरू नाही या घोषणेचे पालन करण्याची आम्हाला कोणतीही आज्ञा नाही. आम्ही गुरू ग्रंथ साहिबचा आदर करतो कारण त्यात आमच्या गुरूजींची शिकवण आणि इतर धार्मिक व्यक्तींच्या शिकवणी आहेत ज्यांनी जातिव्यवस्थेच्या विरोधात बोलले, नाम आणि समानतेचा संदेश दिला. आपल्या परंपरेनुसार, गुरु रविदासजींचा संदेश पुढे नेणाऱ्या समकालीन गुरूंनाही आम्ही अत्यंत आदर देतो.\nसंत रोहिदास महाराज यांचा मृत्यू\nसंत रोहिदास यांचा मृत्यू ई.स. १५२० मध्ये राजस्थान राज्यातील उदयपुर जवळ असलेल्या चित्तोडगड येथे झाला. संत रोहिदासांना मानणारे रोहिदास पुण्यतिथी चैत्र वद्य चतुर्दशीस साजरी करतात. ज्या ठिकाणी संत रोहिदास यांची पादत्राणे मिळाली, त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधलेली आहे. त्या स्थळाला खूप लोक दरवर्षी भेट देतात.\nसंत रोहिदास हे एक महान संत होते. रविदासांच्या शिकवणी वैदिक आणि प्राचीन धर्मग्रंथांशी सहमत आहेत , त्यांनी अद्वैतवादाचे सदस्यत्व स्वीकारले, लिंग किंवा जातिभेद न करता ब्राह्मणांसह सर्वांशी आध्यात्मिक कल्पना आणि तत्त्वज्ञानावर चर्चा केली.\nतर हा होता संत रोहिदास/रविदास मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत रोहिदास हा निबंध माहिती लेख (Sant Rohidas information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandkshan.blogspot.com/2009_09_20_archive.html", "date_download": "2022-01-28T22:37:04Z", "digest": "sha1:MHWB26AIMMOKQFR3TPFUF5RAQP3BFOF2", "length": 21847, "nlines": 255, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण: 2009-09-20", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nभिंतीवर खिळा मारताना जर भिंत फुटत असेल तर खिळ्यावर राग काढण्याऐवजी हातोडीने सरळ भिंतीवरच ठोकावे. खिळा मारण्याचे श्रम वाचतात आणि रागही निवळतो.\nनिळ्या शाईचा डाग पांढऱ्या कपडय़ावर पडल्यास, त्याच्याच बाजूला लाल शाईचा डाग पाडावा. कोणता डाग अगोदर पुसला जाईल याची चाचणी घ्यावी. वेळ मजेत जातो.\nघरातील बाथरूमच्या जाळीतून उग्र दर्प येत असल्यास, घराबाहेर पडून रस्त्यालगतच्या एखाद्या गटाराला भेट द्यावी. घरातल्या वासाचा त्रास सहन करण्याची शक्ती वाढते.\nवजन कमी करण्यासाठी घरातच जोरजोरात उडय़ा माराव्यात. साहजिकच खालच्या मजल्यावरील रहिवासी भांडायला येतात आणि त्यात प्रचंड कॅलरीज खर्च होतात.\nरस्त्यातून चालताना एक चप्पल तुटली तर दुसऱ्या पायातली चप्पलही तशीच तोडावी, फॅशन बनते.\nपांढऱ्या केसांवर उत्तम उपाय म्हणजे काळा गॉगल लावून आरशात पाहावे.\nचौकात वाहतूक पोलीस दिसला नाही तरी गाडी शिस्तीत सिग्नलला थांबवावी. तो खात्रीने पुढच्या आडोशाला लपलेला असतो.\nतोंडाला दारूचा वास येत असल्यास साधा उपाय म्हणजे तोंड बंद ठेवावे.\nवरण-भात जास्त झाल्यास तो आघाडीच्या नटय़ांपर्यंत पोहोचवण्याची सोय करावी. या सर्व नटय़ांची वरण-भात ही आवडती डिश असते.\nवारंवार वीजप्रवाह खंडित होत असल्यास, वीज मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधू नये. तेथील अधिकारीही अंधारात असू शकतात.\nदाढदुखी थांबविण्यासाठी स्वत:च्या कानाखाली जोरात मारून घ्यावे. गाल बधिर होऊन दाढेचे दुखणे सुसह्य़ होते.\nताजी टीप : वरील उपाय स्वत:च्या जोखमीवर करून पाहावेत.\n--राज चिंचणकर, माहीम, मुंबई.\nनगर शहरात नवी पेठ विभागात नवीन मराठी शाळा या नावाची एक शाळा आहे. अलीकडच्या काळात बहुधा या शाळेचे नाव बदललेले आहे. साधारणतः सन १९५४ ची घटना आहे. याच शाळेत घडलेली.\nइयत्ता पहिलीच्या वर्गावर नगर शहरातल्या ट्रेनिंग कॉलेजमधील एका विद्यार्थी-शिक्षकाचा एक पाठ चालू झाला होता. बहुधा इतिहासाचा किंवा परिपाठाचा तास असावा. त्याकाळी परिपाठाच्या विषयात पौराणिक कथांचा अंतर्भाव पहिल्या दुसऱ्या इयत्तेसाठी केला जात असावा. रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र, पत्नी सीता, बंधू लक्ष्मण व परमभक्त हनुमानासह प्रवेश करताहेत आणि मिरवणुकीने त्यांचे स्वागत अयोध्या नगरीतील जनता हर्षोत्फुल्ल वातावरणात करत आहे हा पाठाचा विषय होता.\nपाठाचाच एक भाग म्हणून पूर्वज्ञानावर आधारित असा सर्व मुलांना उद्देशून एक प्रश्‍न शिक्षकांनी विचारला-\n\"\"तुमच्यापैकी मिरवणूक कोणी पाहिली आहे\nक्षणभर वर्गात शांतता पसरली. मग काही जणांचे हात वर झाले. तेव्हा एका विद्यार्थ्यास शिक्षकाने विचारले, \"\"तू सांग बघू, तू कोणती मिरवणूक बघितलीस'' तो मुलगा म्हणाला, \"\"मी लग्नाची मिरवणूक बघितली.''\nशिक्षकाचा आनंद आणि उत्साह दुणावला. कारण त्यांना अपेक्षित असे उत्तर मिळाले होते. वस्तुतः त्या शिक्षकाने इथेच पाठाचा धागा पकडून मुलांना आपल्या मुख्य पाठ्य भागाकडे नेण्यास हरकत नव्हती. पण त्यांनी उत्साहाच्या भरात एक अनावश्‍यक प्रश्‍न त्या मुलाला विचारला-\n पण कुणाच्या लग्नाची मिरवणूक तू बघितलीस\nत्या मुलाने उत्तर दिले, \"\"माझ्या वडिलांच्या लग्नाची.'' आणि वर्गात एकच हशा पिकला.\nमुलाचा चेहरा निरागस होता. त्यात बनेलपणाची छटा नव्हती. ते एक प्रामाणिक उत्तर होते. पण त्या उत्तरामुळे उसळलेल्या हशात ते नवखे शिक्षक गोंधळून गेले. काय करावे त्यांनाही सुचेना. पाठ भरकटून चालणार नव्हते. पण त्या शिक्षकाने स्वतःला सावरले.\n\"\"बरं, बरं, बस खाली...' असं त्या मुलाला म्हणून शिक्षकांनी आपला पाठ सुरू केला आणि त्या मुलाकडे अधूनमधून विचित्र दृष्टिक्षेप टाकत, कपाळावरचा घाम पुसत त्यांनी आपला पाठ कसाबसा संपवला.\nपाठ संपल्यावर पाठाचे निरीक्षण करणारे त्या शिक्षकांचे मेथड मास्तर त्यांना म्हणाले-\n\"\"सर, तुमचा पाठ चांगला झाला; पण सुरवातीला तुम्ही त्या मुलाला विचारलेला प्रश्‍न अनावश्‍यक होता. त्याच्या उत्तरामुळे तुम्ही गडबडलात.\nतेव्हा ते शिक्षक म्हणाले, \"\"मान्य आहे सर, पण ��्या मुलाने दिलेले उत्तर...''\nत्यांचं बोलणं मध्येच तोडत ते मेथड मास्तर म्हणाले, \"\"अहो, त्याचं उत्तर शंभर टक्के सत्य होतं. मला तो मुलगा चांगला ठाऊक आहे,'' असं म्हणून ते मेथड मास्तर थबकले. बोलावं की बोलू नये असा क्षणभर विचार करून त्यांनी त्या पाठ शिक्षकाच्या पाठीवर हात ठेवला व त्यांना ते म्हणाले, \"\"गेल्याच वर्षी त्या मुलाची आई कालवश झाली. त्याला आणखी भावंडे आहेत. त्यांची आबाळ होऊ नये, त्यांचं संगोपन व्यवस्थित व्हावे म्हणून त्या मुलाच्या वडिलांनी दोनच महिन्यांपूर्वी दुसरा विवाह केला आहे. त्या विवाहाला हा मुलगा व त्याची इतर भावंडं साहजिकच हजर होती. त्याच्या उत्तरातून उसळलेल्या हशामागे त्याच्या वडिलांचं पत्नी वियोगाचं दुःख लपलेलं होतं. तुमचा पाठ चांगलाच झाला. फक्त बालमानसशास्त्र समजून घेत चला.''\nतेव्हा ते पाठ शिक्षक म्हणाले, \"\"सॉरी सर, पण सहज विचारतो हं. त्या मुलाचे वडील कुठे नोकरी करतात\nत्यावर ते मेथड मास्तर म्हणाले, \"\"बघा, पुन्हा तुम्ही अनावश्‍यक प्रश्‍न विचारलात. आता तुम्ही विचारतच आहात म्हणून सांगतो, माझाच मुलगा आहे तो.'' एवढे बोलून पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा टिपत ते दृष्टिआड झाले. सारेच जण स्तब्ध झाले. अचानकपणे तिथे काही क्षण एक भावुक वातावरण निर्माण झाले.\nमाझे वडील नगरच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये बालमानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र हे विषय शिकवायचे. सुमारे ५५ वर्षांपूर्वी मी दिलेले वरील उत्तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचे...\nबाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो\nऔषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो\nसगळ्यांना ने आण करतो\nसिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,\nम्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो\nचांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो\ndonation साठी उधार आणतो,\nवेळ पडली तर हातापाया पडतो\nकॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो\nस्वतः फाट्क बनियन घालून\nतुम्हाला jeans ची pant घेऊन देतो\nस्वतः टपरा mobile वापरून,तुम्हाला stylish mobile घेऊन देतो\nतुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो\nतुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो\nlovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो\n\"सगळ नीट पाहिलं का\" म्हणून खूप ओरडतो\n\"बाबा तुम्हाला काही समजत का \"अस ऐकल्यावर खूप रडतो\nमाझ्या चिऊला नीट ठेवा\nअसे हात जोडून सांगतो\nकवी : राजेश जोशी\nफक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...\nसांत्वन नाही केल जरी कोणी ...\nतरी त्याच त�� दुख: खर असाव...\nसगळ इथेच असणार आहे...\nपण माझ्या फोटो कड़े पाहून...\nओठावर हसू आणि डोळ्यात वेदना ठेवणार कोणीतरी असाव....\nविसरले जरी सगले तरीही....\nमाझी आठवण ठेवून श्वास घेणार कोणीतरी असाव....\nमाझ्या आठवणीत जागुन रात्र काढणार...\nमाझ्या फक्त माझ्या कुशीत शिरण्यासाठी तळमळणार कुणीतरी असाव...\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/03/03/details-about-covaccine-covshield-vaccination-on-corona-covid19/", "date_download": "2022-01-28T23:24:19Z", "digest": "sha1:AKOHBV3VDEIZKIWNH64WQCX2FIDQ3TFY", "length": 12153, "nlines": 125, "source_domain": "spreaditnews.com", "title": "💉 कोरोना लस घेताय? मग या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सविस्तर वाचा – Spreadit", "raw_content": "\n💉 कोरोना लस घेताय मग या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सविस्तर वाचा\n💉 कोरोना लस घेताय मग या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सविस्तर वाचा\nदेशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. आता या लसीकरणाचा तिसरा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी नोंदणी सुरू झाली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कोणती लस कोणासाठी उपयुक्त आहे कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसी पैकी, कोणती लस कोणी घेऊ नये कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसी पैकी, कोणती लस कोणी घेऊ नये हे लसीकरण झाल्यानंतर होणारे दुष्परिणाम आणि त्यावर करायचे उपाय\nकोव्हॅक्सीन या लोकांनी घेऊ नये\n◼️एलर्जी, ताप, आणि रक्ताशी संबंधित आजार असणाऱ्यांनी त्याचबरोबर रक्ताची घनता कमी असणाऱ्यांनी\n◼️ रोगप्रतिकारक शक्ती वर प्रभाव टाकणारी कोणतीही औषधे सुरू असणारी व्यक्ती\n◼️ गरोदर महिला, स्तनपान करणाऱ्या माता, किंवा नुकतीच इतर कोणतीही लस घेतलेली महिला\n◼️ लसीकरण केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्यांनी पडताळणीनंतर लस न घेण्याचा सल्ला दिलेली व्यक्ती\n◼️ लस दिलेल्या ठिकाणी दुखणे सूज येणे, लाल रंगाचा डाग पडणे, दंड ठणकणे, इंजेक्शन लावण्यात आलेला हात अशक्त वाटणे, अंगदुखी, डोकेदुखी, ताप, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, आणि उलट्या ही लसीची सौम्य दुष्परिणाम आहेत.\n◼️ गंभीर परिणामांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, चेहऱ्यावर सूज येणे, हृदयाची धडधड अचानक वाढणे, होणे चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू लागणे ही लक्षणे आहेत\nकोव्हीशिल्ड कोणी घेऊ नये\n◼️ कोणत्याही औषधाने, अन्नपदार्थ, किंवा लसीमुळे ऍलर्जीचा गंभीर त्रास होतो अशा लोकांनी\n◼️ वारंवार ताप येण्याची समस्या असणारे लोक, त्याचबरोबर रक्तात ताप उतरण्याची समस्या असणारे लोक, आणि रक्त पातळ असण्याची समस्या असणारे लोक\n◼️ रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होणारी औषधे घेणारे लोक\n◼️ गर्भवती महिला किंवा गर्भधारणा करण्यासंदर्भात विचार करत असलेल्या महिला\n◼️ स्तनपान करणाऱ्या माता\n◼️ कोरोनाची दुसरी लस घेतलेले लोक\n◼️ज्या व्यक्तींना कोव्हीशिल्ड च्या पहिल्या डोसमुळे ऍलर्जीचा त्रास झाला त्यांनी पुढचा डोस घेऊ नये\nहे आहेत कोव्हीशीलडचे साईड इफेक्ट्स\n◼️ सर्वसामान्य साईड इफेक्ट मध्ये अंगदुखी, ताप, लस घेतलेल्या ठिकाणी सूज किंवा खाज येणे, त्वचा लाल होणे इत्यादीचा समावेश आहे\n◼️ लस घेणार्‍यांना अनेकदा अशक्तपणा, थकवा किंवा थंडी वाजणे, ताप येणे, डोकेदुखी, आजारी असल्यासारखे वाटणे, सांधेदुखी आणि स्नायू दुखणे यासारखा त्रास होऊ शकतो\n◼️ इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी गाठ आल्यासारखे सुजणे, ताप, उलटी आणि फ्लू सारखी लक्षणे काहीजणांना दिसतात.\n◼️वाहते नाक किंवा घसा खवखवणे, खोकला, थंडी यासारखी लक्षणे देखील आढळून येतात.\n◼️ चक्कर येणे, कमी भूक लागणे, पोटात दुखणे, जास्त घाम येणे, सतत खाज येणे, ही लक्षणे गंभीर साईड-इफेक्ट निर्देशित करतात\n◼️ अनेकदा गंभीर लक्षणे दिसून आली तर व्यक्ती घाबरून जातो. तसे न करता, अंगदुखी किंवा अस्वस्थ वाटत असेल तर, संबंधित व्यक्तीने तात्काळ त्याच्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\n◼️सल्ला न घेता औषधे घेणे हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कोणतीही पेन किलर घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अशा स्थितीमध्य�� जरूर घ्यावा.\n◼️लस घेण्याआधी अशा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेऊ नये, ज्यामध्ये आयबुप्रोफेन किंवा ऍस्पिरिन, अँटीथीस्टेमाइस किंवा सारखे कंटेंट असतील. याने देखील गंभीर स्वरूपाचे साईड इफेक्ट होऊ शकतात.\n(सदर माहिती हि प्राथमिक असून, सविस्तर माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे)\n💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit\nअंबानी यांच्या घरातील कचऱ्याचं नेमकं काय होतं; जाणून घ्या, तुम्हालाही आश्चर्य वाटेल\n🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2022-01-28T23:12:48Z", "digest": "sha1:6QUQ4M3HX32VASAG3UALN5IRUKILBKI7", "length": 9268, "nlines": 171, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "पश्चिम महाराष्ट्र | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome राज्य पश्चिम महाराष्ट्र\nशहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nशहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नाशिक / प्रतिनिधी नाशिक जिल्ह्याच्या मालेगावातील साकुरी गावचा सुपुत्र जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर आज (दि.२७) शोककुल वातावरणात तसेच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतमाता की जय,...\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/makrandgad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:54:52Z", "digest": "sha1:H5O3PSZP6OGPOEP2TMKR2EO42ZM75HDG", "length": 11634, "nlines": 107, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "मकरंदगड किल्ला माहिती Makrandgad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मकरंदगड किल्ला मराठी माहित��� निबंध (Makrandgad fort information in Marathi). मकरंदगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मकरंदगड किल्ला मराठी माहिती निबंध (Makrandgad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nमकरंदगड किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nमकरंदगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nमकरंदगड किल्ल्यावर जाताना घ्यायची काळजी\nमकरंदगड किल्ला किंवा मधुमकरंदगड हा प्रतापगड किल्ल्याजवळील किल्ला आहे. हा किल्ला पुण्यापासून १५६ किमी अंतरावर स्थित आहे.\nप्रसिद्ध अशा जावळी जंगलाच्या मध्यभागी हा किल्ला आहे. या किल्ल्याचा ट्रेक महाबळेश्वर येथील पर्यटकांसाठी एक दिवसाचा सोपा ट्रेक आहे. महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील मधु मकरंदगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते. हा किल्ला कोणत्याही व्यापारी मार्गावर कधीच पडला नाही त्यामुळे त्याच्या इतर भागांसारखे लक्ष वेधून घेतले नाही. हा किल्ला दुहेरी टेकड्यांचे मिश्रण आहे.\n१६५६ मध्ये प्रतापगड बांधला त्याच वेळी हा किल्ला शिवाजी राजांनी हा किल्ला बांधला होता.\nहा किल्ला जरी कमी महत्वाचा होता कारण या किल्ल्याला कोणतेही व्यापारी मार्ग किंवा खिंड नव्हती पण प्रतापगड आणि किल्ले वासोटा यांना जोडणारा दुवा होता. १८१८ मध्ये खाजगी वाटाघाटीद्वारे हा किल्ला ब्रिटिशांनि ताब्यात घेतला होता.\nमकरंदगड किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nकिल्ल्यामध्ये मधुशिखर आणि मकरंदगड असे दोन भाग आहेत असे म्हणतात. मधु शिखर ही सातारा , रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील भौगोलिक सीमा आहे. किल्ल्यावर काही इमारतींचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्या दिसतात. किल्ल्याला वळसा घालायला अर्धा तास लागतो. किल्ल्याची तटबंदी आता मोडकळीस आली आहे. गडाच्या माथ्यावरून प्रतापगड , महिपतगड , रसाळगड आणि सुमारगड हे आजूबाजूचे किल्ले दिसतात.\nमकरंदगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nसर्वात जवळचे शहर महाबळेश्वर आहे. किल्ल्याचे पायथ्याचे गाव घोणसपूर हे प्रतापगडापासून २७ किमी अंतरावर आहे. महाबळेश्वरमध्ये चांगली हॉटेल्स आहेत. घोणसपूरच्या पश्चिमे���डील टेकडीवरून ट्रेकिंगचा मार्ग सुरू होतो. मार्ग अतिशय सुरक्षित आणि अरुंद आहे.\nट्रेकिंगच्या मार्गावर घनदाट जंगल आहे. उजव्या वाटेने मलिकार्जुन मंदिर आणि गडावरील पाण्याचा झरा आणि डावी वाट दुसर्‍या दिशेला जाते. गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने गडावर रात्रीचा मुक्काम करता येत नाही. स्थानिक गावातील ग्रामस्थ माफक दरात रात्रीचा मुक्काम आणि जेवणाची व्यवस्था करतात. दुसरा मार्ग हातलोट गावातून आहे.\nसह्याद्रीतील इतर किल्ल्यांप्रमाणे, मधु मकरंदगड किल्ल्यावर तुम्हाला ऐतिहासिक दरवाजे/भिंतींचे दर्शन देत नाही. डोंगराच्या माथ्याला अधिक उंची देण्यासाठी तुम्हाला दगडांची मोठी रचना किंवा दगड एकत्र रचलेले दिसतात. किल्ल्याचे बांधकाम कधीच पूर्ण झाले नसल्यामुळे, जुन्या दालनाचे मार्ग/दरवाजे इत्यादी कोणत्याही खुणा नाहीत.\nमकरंदगड किल्ल्यावर जाताना घ्यायची काळजी\nपाण्याचे कोणतेही स्रोत नाहीत. जर तुम्ही मंदिरात रात्रभर राहण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासोबत पुरेसे पाणी न्या. जाताना कोणतीही अन्नाची सुविधा उपलब्ध नाही.\nतर हा होता मकरंदगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास मकरंदगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Makrandgad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/lets-unite-to-build-a-healthy-prosperous-maharashtra-and-a-strong-india-chief-minister-thackeray/", "date_download": "2022-01-28T23:17:51Z", "digest": "sha1:ETWO6MUABKYVB3WCJJ3BOCBRS53OU6IM", "length": 10156, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे", "raw_content": "\nआरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे\nमुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे २०२२ वर्षाची सुरुवातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यासह झाली आहे. असे असले तरीही जगभरात २०२२ चे स्वागत जल्लोषात आणि नवीन आशेने केले असून देशभरात फटाक्यांची आतषबाजी आणि गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.\nयाच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी देखील सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले आहेत की,’थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nथांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.\nदरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी देखील नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या असून ते म्हणाले आहेत की,’सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचे, भरभराटीचे, सुख, शांती, समृद्धीचे जावो.’\n‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’\nमहिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण\nज्याला हात नाही ते एकहाती सत्ता घेतात; नारायण राणेंचा विरोधकांना टोला\nराजन तेलींच्या पराभवावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…\nअर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/05/09/2021/five-youths-who-went-for-devdarshan-drowned-in-the-kanhan-river/", "date_download": "2022-01-28T22:54:41Z", "digest": "sha1:2OOPN3NBH45QLL6JQTOSMXS3QJ4QX755", "length": 14846, "nlines": 178, "source_domain": "newsposts.in", "title": "देवदर्शनासाठी गेलेल्या पाच तरुण नदीत बुडाले | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi देवदर्शनासाठी गेलेल्या पाच तरुण नदीत बुडाले\nदेवदर्शनासाठी गेलेल्या पाच तरुण नदीत बुडाले\nयवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट येथे १३ युवक दर्शनासाठी आले होते. यापैकी पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी उघडकीस आली. कन्हान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून युवकांचा शोध घेणे सुरू केले. मात्र, अद्याप एकही मृतदेह साप��लेला नाही.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अरबाज ऊर्फ लकी (वय २२), अयाज बेग हफीज बेग (वय २०), मो. अनुअर मो. अल्फाज (वय १८), मो. सप्तहीन मो. इकबाल शेख (वय २१) व ख्वाजा बेग तबुस्सर बेग (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. कन्हानपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घाडेघाट येथील अम्माचा दर्गा धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.\nएक सप्टेंबरपासून येथे ताजुद्दीन बाबा यांचा शंभरावा ऊर्स सुरू झालेला आहे. उर्सला उपस्थित राहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. या ऊर्सला उपस्थित राहण्यासाठी १३ युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे आले होते. ताजबागच्या उर्समध्ये सहभागी झाल्यानंतर घाडेघाट येथील अम्माचा दर्गामध्ये गेले होते.\nयानंतर समोरून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात काही युवक अंघोळ करण्यासाठी गेले. तर काही युवक गाडीमध्ये आराम करीत होते. आंघोळ करीत असताना एक युवक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी एका मागोमाग चार युवक गेले. मात्र, तेही वाहून गेले. उपस्थितांनी घटनेची माहिती कन्हान पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोऱ्याच्या मदतीने युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.\nPrevious articleTeachers Day : आज, जानें 5 सितंबर को मनाया जाने के पीछे का इतिहास और उद्देश्य\nNext articleश्रमदानातून ग्रामदुतांनी केली स्मशानभूमीची स्वच्छता\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर ह���वी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-28T22:48:49Z", "digest": "sha1:25P6AKGTZLDBBWAL4MIOESF7SEYCGBIY", "length": 6226, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "बिगबॉसच्या घरात साजरा झाला वैशाली म्हाडेचा वाढदिवस - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>बिगबॉसच्या घरात साजरा झाला वैशाली म्हाडेचा वाढदिवस\nबिगबॉसच्या घरात साजरा झाला वैशाली म्हाडेचा वाढदिवस\nसुमधूर गळ्याची महागायिका वैशाली म्हाडेचा 21 ऑगस्टला वाढदिवस असतो. एक दिवस अगोदर मंगळवारी बिग बॉस मराठीच्या घरात काही वेळासाठी परतलेल्या वैशाली म्हाडेचा वाढदिवस तिच्या मानलेला भावाने शिवने साजरा केला. शिवने हातात असलेला ब्रेडचा तुकडा केक म्हणून तिला कापायला सांगून तिच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला.\nवैशालीचे बिग बॉसच्या घरात अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे ह्यांच्याशी ऋणानुबंध जुळले. अभिजीत आणि शिवला वैशालीने मनापासून भाऊ मानले. रक्षाबंधनच्या दिवशी बाहेर असलेल्या अभिजीतला वैशालीने राखी बांधली. पण शिवला राखी बांधायची इच्छा तिने बिग बॉसच्या घरात जाऊन पूर्ण केली. शिवला राखी बांधतानाच मोठ्या बहिणीच्या प्रेमाने त्याला तिकीट टू फिनाले देऊनही त्याला आपल्यापरीने सेफ करण्याचे काम केले.\nसूत्रांच्या माहितीनूसार, वैशाली म्हाडेचे पारदर्शक व्यक्तिमत्वच बिग बॉसमधून दिसून आले आहे. तिचा आवाज जसा गोड आहे, तसाच तिचा स्वभावही निर्मळ असल्याचेच दिसून आलेय. आणि ती जी नाती जोडते, ती किती मनापासून असतात. ते पून्हा एकदा मंगळवारी दिसले.\nवैशालीच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, वैशालीला आपल्या वाढदिवसाचे तपशील अतिशय व्यक्तिगत पध्दतीनेच ठेवायला आवडतात. तिला आपल्या वाढदिवसाची विशेष वाच्यता करायला आवडत नाही. तिच्या वाढदिवसाचा दिवस ती आपल्या कुटूंबासोबतच घालवते.\nPrevious बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातला स्पर्धक माधव देवचके ठरला ‘विजेता’\nNext अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’मधून दिसणार क्रांती रेडकरचे नवे टॅलेंट\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/mr/estate-department-rti/", "date_download": "2022-01-28T23:04:43Z", "digest": "sha1:NVEQKUCV76P3UR6UQJHZ3JF6KBGII6YR", "length": 10114, "nlines": 171, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "मिळकत विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nपे अँड पार्क विभाग\nई ‍ निविदा विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nशेवटचा बदल जानेवारी 20th, 2022 at 11:59 am\nमाहिती अधिकार अधिनियम मिळकत विभाग\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९_1\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८_1\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nकेंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१)(ख)अन्वये स्वयंप्रेरणेने घोषित करावयाची माहिती.\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती देणेबाबत\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ चे अंतर्गत कलम ४ मध्ये नमुद बाबींची माहिती प्रसिद्ध करणेबाबत २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ चे अंतर्गत कलम ४ मध्ये नमुद बाबींची माहिती प्रसिद्ध करणेबाबत २०१८-१९\nमाहिती अधिकार – मोहन नाडर – 2022\nमाहिती अधिकार – अंबाजी सावंत\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/mahavitaran-exam-question-set-4/", "date_download": "2022-01-28T23:31:46Z", "digest": "sha1:TYQZ7DHKZSY2XNUPB53R7XJYA6WUBLZL", "length": 7982, "nlines": 277, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Mahavitaran Exam Question Set 4", "raw_content": "\n1. ओहमचा नियम —– वर आधारित आहे.\nउत्तर : वरील सर्व\n2. 1 Ω विरोध व 4 V दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– ओहम आहे.\n3. 3 Ω विरोध व 6 V दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– ओहम आहे.\n4. 2 Ω विरोध व 12 V दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– ओहम आहे.\nउत्तर : वरीलपैकी नाही\n5. 4 Ω विरोध असलेल्या मंडळास 1 अॅम्पीयरचा प्रवाह नियंत्रीत करण्यासाठी —– व्होल्टचा दाब द्यावा लागेल.\nउत्तर : 4 V\n6. 8 Ω विरोध असलेल्या मंडळास 1 अॅम्पीयरचा प्रवाह नियंत्रीत करण्यासाठी —– व्होल्टचा दाब द्यावा लागेल.\nउत्तर : 8 V\n7. एक ओहम विरोध व 4 व्होल्ट दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– आहे.\nउत्तर : 4 A\n8. 4 ओहम विरोध व 12 व्होल्ट दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– आहे.\nउत्तर : 3 A\n9. सारख्याच किमतीचे दोन विरोध सिरिजमध्ये जोडल्यास एकूण विरोध —– होतो.\nउत्तर : दुप्पट होतो\n10. सारख्याच किमतीचे फोन विरोध पॅरललमध्ये जोडल्यास एकूण विरोध —– होतो.\nउत्तर : अर्धा होतो\n11. 2Ω, 3Ω, 5Ω चे तीन विरोध पॅरललमध्ये जोडलेले असताना विरोध —– ओहम होतो.\nउत्तर : 30/31 ओहम\n12. 12Ω, 18Ω, 24Ω चे तीन विरोध पॅरललमध्ये जोडलेले असताना परिणामी विरोध —– ओहम होतो.\n13. 2Ω, 3Ω, 5Ω चे तीन विरोध सिरिजमध्ये जोडलेले असताना विरोध —– ओहम होतो.\nउत्तर : दहा ओहम\n14. खालील किंमतीचे विरोध पॅरललमध्ये जोडलेले आहेत. 5 ओहम, 5 किलो ओहम, 50 किलो ओहम, 5 मेगा ओहम त्यांच्या किंमती अशा असून त्यांचा एकत्रित विरोध —– असेल.\nउत्तर : 4.5 ओहम\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/check-how-often-aadhaar-is-used-from-mobile/", "date_download": "2022-01-28T22:46:24Z", "digest": "sha1:MYK2OY5YOJGOVQMGANHSV3FPLJM2FZ6T", "length": 11497, "nlines": 190, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "आधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nआधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून\nआधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून\nआधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून\nआता आपला आधार क्रमांक एंटर करा आणि त्याखाली बॉक्समध्ये कॅप्चा (सिक्योरिटी कोड) एंटर करून स्वत: चे प्रमाणीकरण करा.\nजनरेट ओटीपी वर क्लिक करा.\nयानंतर तुमच्याकडे मोबाईलवर ओटीपी येईल.\nलॉकडाऊनमध्ये एका फोटोने आधार क��र्डचा पत्ता बदला\n18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द\nआधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून\nयानंतर तुमचा ओटीपी भरा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.\nआता तुम्हाला कालावधी आणि ट्रांजेक्शन संख्याही भरावी लागतील.\nयानंतर निवडलेली तारीख, वेळ आणि आधारशी संबंधित सर्व माहिती आपल्याला मिळेल.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\nDrone गस्त ठरतेय वाहतूक पोलिसांना उपयुक्त\nभारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback\nशाश्वत विकास भारत आता नेपाळ, भूतान पेक्षाही मागे\nBioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध\nनव्या वर्षात नवी मुंबईकरांना मेट्रो प्रवासाची भेट\nपर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू\nविजय मल्ल्याला बँका देणार दणका; ‘ब्लॉक’ डीलची तयारी\nबुलेटप्रूफ गाडीला रामराम नितीन गडकरी वापरणार इलेक्ट्रिक कार\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्य���्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/542143", "date_download": "2022-01-28T22:57:10Z", "digest": "sha1:SGOMMMDPA5VBK6Q34SBEVKEJIWBO4PX3", "length": 3733, "nlines": 61, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"अक्वा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अक्वा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:२८, ५ जून २०१० ची आवृत्ती\n२५७ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n०५:३८, ६ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nAlmabot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ko:아크와)\n१२:२८, ५ जून २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n| fullname = फॅब्रिस अल्सेबियादेस मैको\n| years = १९९२-१९९३
१९९४-१९९५
१९९५-१९९७
१९९७-१९९८
१९९८-१९९९
१९९९-२००१
२००१-२००५
२००५-२००६
२००७-presentसद्य\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/02/maza-avadta-shikshak-nibandh-lekhan.html", "date_download": "2022-01-28T23:23:02Z", "digest": "sha1:3Q3JF52WDEACPXUCSRQUZW7PN3TDJE4V", "length": 14248, "nlines": 113, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "माझे आवडते शिक्षक निबंध मराठी लेखन Maza Avadta Shikshak Nibandh Lekhan Marathi Lekhan - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nऑफ तासाला आलेल्या शिंदेसरांनी आम्हाला निबंध लिहायला सांगितला, विषय दिला 'माझे आवडते शिक्षक.'\nक्षणाचाही वेळ न दवडता मी लिहायला सुरुवात केली. आम्हाला मराठी शिकविणाऱ्या रेखा मुधोळकर मॅडम माझ्या आवडत्या शिक्षिका आहेत.\nRead also : माझा आवडता छंद मराठी निबंध लेखन\nत्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व सर्वांनाच भुरळ पाडणारे आहे. गोऱ्यापान, गोड आवाज, अभ्यासू, उच्चशिक्षित, स्पष्ट शब्दोच्चार असणाऱ्या मॅडम आम्हाला कविता गाऊन दाखवायच्या. त्यांच्या गाण्याच्याही परीक्षा झाल्या होत्या.\nत्यांचे शिकवणे इतके छान होते की, त्यांनी पाठ वाचून दाखवला तरी लगेच समजायचा. कारण पाठाचे वाचन आवाजातील चढउतारांसह असे. संवाद वाचनही वेगळेपण कळेल असे असायचे. ग्रामीण भाषा ही सहजपणे, सराईतासारखी योग्य त्या विरामचिन्हांसह, प्रश्नचिन्हांसह असायची आणि तेच आम्हा मुलांना खूप आवडायचे.\nकविता | पा�� शिकवण्यापूर्वी फळ्यावर सुंदर हस्ताक्षरात त्याचे नाव, कवी | लेखकाचे नाव, संदर्भग्रंथाचे नाव लिहिले जायचे. शिकवता-शिकवता येणारे नवे शब्द, त्यांचे अर्थ, समांतर शब्द, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते त्या लिहीत. त्याचे अर्थ सांगितले जायचे. त्या विषयात तल्लीन होऊन शिकवत.\nRead also : माझा आवडता संत गाडगे बाबा मराठी निबंध\nआमची मराठी विषयाची वही आम्हाला निबंधलेखनात खूप मदत करणारी ठरायची. त्यांनी आम्हाला इ. ८वीपासून मराठीच्या वह्या सांभाळून ठेवायला सांगितल्या होत्या.\nगृहपाठ पण फक्त धड्याखालचे प्रश्न नसायचे तर त्या कवी/लेखकाचे अन्य कोणते लेखन आहे ते शोधून वाचण्याचा आग्रह असायचा.\nत्यांचा एक गुण होता. मी त्यांना शिक्षकखोलीत कधीच निवांत बसलेले पाहिले नाही. त्या सतत काही ना काही वाचायच्या. निबंध स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळविण्याचा त्यांचा छंद होता. त्यामुळे शाळेचा सांस्कृतिक विभाग त्यांच्याकडेच होता. त्यामुळे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम 'खास' करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.\nत्या आमचे प्रेरणास्थान होत्या. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये आम्हाला भाग घ्यायला त्या उद्युक्त करायच्या, मार्गदर्शन करायच्या. 'स्पर्धेत उतरायचं ते मुळी जिंकण्यासाठीच', असं म्हणून आमचा आत्मविश्वास वाढवायच्या.\nRead also : माझा आवडता कवी कुसुमाग्रज मराठी निबंध\nत्यांनी भरपूर प्रवास केला होता. फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही त्या फिरून आल्या होत्या. ऑफ तासाला त्यांनी लिहून ठेवलेली प्रवासवर्णने ऐकून आम्हालाही फिरून आल्याचा आनंद मिळायचा.\nआदर्श शिक्षिका, गुणवंत शिक्षिका म्हणून त्यांचा अनेक ठिकाणी गौरव झाला आहे.\nअशा आमच्या सर्वांच्या लाडक्या मॅडम नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाचे, आनंदाचे, आरोग्याचे जाणार यात शंकाच नाही. कारण त्यांनी घेतलेला ज्ञानाचा वसा अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळला आहे. शेकडो विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. माझ्या लाडक्या मॅडमला शतशः प्रणाम\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक��टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध\nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध Essay on Republic Day in Sanskrit अस्माकं देशः १९४७ तमस्य वर्षस्य 'अगस्त'-मासस्य पञ्चदशे दि...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/cidco-lottery-2021-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:11:26Z", "digest": "sha1:WCHHVZ6FT2PZDFI3OTYVK5OKPN7JTW2O", "length": 23743, "nlines": 169, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "सिडको लॉटरी २०२१, CIDCO Lottery 2021 Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सिडको लॉटरी २०२१ माहिती मराठी (CIDCO lottery 2021 information in Marathi). सिडको लॉटरी २०२१ मराठी माहिती हा लेख त्या सर्व लोकांना फायद्याचा आहे ज्यांना सिडको लॉटरी २०२१ मध्ये फॉर्म भरायचा आहे.\nतुम्ही तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी सिडको लॉटरी २०२१ (CIDCO lottery 2022) बद्दल सर्व माहिती माहित करून घेण्यासाठी हा लेख वाचून भरू शकता. तसेच आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक गृहनिर्माण प्रकल्पांबद्दल माहिती आहे ती सुद्धा तुम्ही वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसिडको लॉटरी २०२१ चे मुख्य उद्दिष्ट\nसिडको लॉटरी २०२१ कोणत्या जागेसाठी आहे\nसिडको लॉटरी २०२१ चे फायदे\nसिडको लॉटरी २०२१ साठी आवश्यक कागदपत्रे\nसिडको लॉटरी २०२१ साठी अर्ज भरताना महत्वाचे मुद्दे\nसिडको लॉटरी २०२१ चा अर्ज कसा भरावा\nसिडको लॉटरी २०२१ पात्र अर्जांची यादी कशी तपासायची\nसिडको लॉटरी २०२१ जिंकल्यानंतर प्रक्रिया कशी आहे\nसिडको गृहनिर्माण लॉटरी निकाल 2021 कसा तपासायचा\nशहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोची स्थापना १७ मार्च १९७० रोजी महाराष्ट्र सरकारने केली. सिडको हि एक देशातील प्रमुख सरकारी नियोजन संस्था आहे. सिडकोचा उद्देश निम्न-उत्पन्न गटातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना परवडणारी घरे आणि व्यावसायिक मालमत्ता प्रदान करणे आहे. सिडकोच्या घरांना नेहमीच मागणी असते, ते केवळ परवडणारी घरेच बनवत नाहीत, तर ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यासाठी चांगले जीवन जगण्यास प्रोत्साहन देणारी घरे बनवतात.\nमहाराष्ट्र राज्यात, नागरिकांसाठी सिडको लॉटरी २०२१ ची नोंदणी सुरू झाली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या इतर गृहनिर्माण योजना आहेत. मात्र ही नवी योजना राज्यात अधिक प्रभावी ठरणार आहे. सिडको लॉटरी २०२१ ऑनलाइन फॉर्म अर्जदारांना इंटरनेट माध्यमातून अर्ज भारत येणार आहे.\nसिडको लॉटरी योजना २०२१ अंतर्गत, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील (EWS) आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) नागरिकांसाठी हजारो सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nसिडको लॉटरी २०२१ अंतर्गत, राज्याचे औद्योगिक विकास महामंडळ मुंबईच्या जवळपासच्या भागात अंदाजे ९४००० कमी किमतीची घरे बांधणार आहे. तुम्हाला सिडको लॉटरी योजना २०२१ अंतर्गत घर खरेदी करायचे असल्यास, तुम्हाला त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.\nसिडको लॉटरी २०२१ चे मुख्य उद्दिष्ट\nमहाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंबाला एक घर उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.\nतसेच, सिडको मुख्यत्वे २०२२ पर्यंत प्रत्येकासाठी निवासासाठी काम करत आहे.\nया योजनेमुळे, सिडको महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या निम्न उत्पन्न गट (LIG) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) विभागातील लोकांना परवडणारी घरे विकते.\nशिवाय शहराचे नियोजन आणि त्याचा विकास या योजनेमुळे आपोआप झाला आहे.\nया सिडको लॉटरी योजनेत २०२१ मध्ये दोन्ही श्रेणीतील लोकांना 1BHK पर्यंत घरे दिली आहेत.\nस्वतःचे घर असणे हे प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यात एकदा तरी स्वप्न बनते.\nसिडको लॉटरी २०२१ कोणत्या जागेसाठी आहे\nसिडको लॉटरी २०२१ चे फायदे\nसर्वप्रथम, महाराष्ट्र राज्यातील गरीब नागरिकांना राज्य सरकारने दिलेल्या कमी किमतीत परवडणारी घरे मिळू शकतात.\nतसेच सिडको योजनेतून बांधलेली सर्व घरे नागरी सुविधांच्या सानिध्यात बांधावी लागतात.\nयाशिवाय, ट्रक टर्मिनल्स, बस टर्मिनल्स आणि रेल्वे स्टेशन्स इत्यादी योजनांच्या अंतर्गत निर्णय घेतलेल्या नागरी सुविधा आहेत.\nदुसरे म्हणजे, राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या विभागाने ही घरे उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने बांधली आहेत. तर, योजनेत वाटप केलेले घर चांगल्या दर्जाचे आहे.\nहे महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासात देखील ���र घालते.\nयाशिवाय, सिडको गृहनिर्माण लॉटरी २०२१ च्या मदतीने राज्याचा विकास झाला आहे. कारण या योजनेमुळे सार्वजनिक वाहतूक माध्यम वाढले आहे. त्यामुळे रोजगाराचा पर्यायही वाढतो आहे.\nया योजनेमुळे कमी अंतरासाठी वाहतुकीचा मार्गही वाढला.\nसिडको लॉटरी २०२१ साठी आवश्यक कागदपत्रे\nसिडको लॉटरी २०२१ साठी अर्ज भरताना महत्वाचे मुद्दे\nऑनलाइन नोंदणीद्वारे सिडको लॉटरी 2021 साठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला त्यातील सर्व महत्त्वाच्या बाबींची माहिती असणे आवश्यक आहे. सिडकोच्या अर्ज प्रक्रियेबद्दल स्पष्टता मिळविण्यासाठी, तुम्हाला खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचावे लागतील.\nEWS श्रेणीतील अर्जदारांना ५००० रुपये भरावे लागतील तर LIG श्रेणीतील अर्जदारांना सुरक्षा रक्कम म्हणून २५००० रुपये भरावे लागतील.\nजो EWS श्रेणीशी संबंधित आहे आणि अर्जदाराचे एकूण कौटुंबिक उत्पन्न मासिक रु. २५,००० पेक्षा जास्त नसावे. MIG (मध्यम-उत्पन्न गट) देखील EWS श्रेणी अंतर्गत ठेवलेला आहे.\nअल्प उत्पन्न गट ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न २५००० ते ५०००० च्या दरम्यान आहे ते काही विशिष्ट श्रेणी अंतर्गत सिडको गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करू शकतात.\nसिडको लॉटरी २०२१ चा अर्ज कसा भरावा\nसिडको लॉटरी योजना 2020 च्या नोंदणीसाठी, अर्जदारांना शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, म्हणजे lottery.cidcoindia.com.\nएकदा तुम्ही वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर सिडको लॉटरीचे मुख्यपृष्ठ दिसून येईल.\nअर्जदारांना लॉटरीसाठी नोंदणी हा पर्याय तपासण्याची सूचना केली जाते.\nवरील लिंकवर क्लिक केल्यानंतर, समोर एक नवीन टॅब दिसेल जिथे तुम्हाला लॉगिन पासवर्डसह वापरकर्तानाव, पासवर्ड, नाव, वडिलांच्या पतीचे मधले नाव, आडनाव, मोबाइल यासारखे तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. क्रमांक, जन्मतारीख इ. आणि सबमिट बटणावर क्लिक करा.\nआता तुमचा नोंदणी फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.\nनोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP प्राप्त होईल जो तुम्हाला मोबाइल नंबरच्या पुष्टीकरणासाठी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.\nयशस्वी नोंदणीनंतर, तुम्हाला लॉटरी अँप्लिकेशन विभागात जावे लागेल.\nअर्जामध्ये पॅन कार्ड क्रमांक, अर्जदाराचे नाव, कायमस्वरूपी आणि तात्पुरता पत्ता, जन्मतारीख दस्तऐवज, लिंग, व्यवसाय, मासिक उत्पन��न, वैवाहिक स्थिती, पिन कोड, ईमेल आयडी, बँक खाते क्रमांक, यासारखी माहिती प्रविष्ट करणे आवश्यक आहे. बँकेच्या शाखेचे नाव, IFSC कोड, MICR क्रमांक आणि इतर महत्त्वाचे तपशील.\nआता तुम्हाला आधार कार्ड सारखी कागदपत्रे 5kb ते 300kb दरम्यान JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागतील. आणि Save पर्यायावर क्लिक करा.\nअर्जदारांनी नुकतेच स्कॅन केलेले रंगीत छायाचित्र 5 KB ते 50 KB दरम्यान JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करावे.\nशेवटी, पुष्टी बटणावर क्लिक करण्यापूर्वी आपल्या अर्जासह पुढे जाण्यासाठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा.\nआता तुमचा २०२१ चा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.\nसिडको लॉटरी २०२१ पात्र अर्जांची यादी कशी तपासायची\nमंजूर अर्ज वर क्लिक करा. पृष्ठ एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे आपण लॉटरी योजना निवडू शकता.\nतुम्ही तुमच्या ऑनलाइन अर्जामध्ये निवडलेले क्षेत्र निवडा. तुमचा अर्ज सिडकोने स्वीकारला असेल, तर तुम्ही तुमचे नाव यादीत शोधू शकता.\nसिडको लॉटरी २०२१ जिंकल्यानंतर प्रक्रिया कशी आहे\nसिडको पोस्टाने ‘प्रथम सूचना पत्र’ पाठवेल आणि विजेत्याला पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/पेस्लिप, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि ड्रायव्हरचा परवाना यासारख्या कागदपत्रांची यादी सादर करावी लागेल.\nसर्व कागदपत्रे सबमिट केल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर, सिडको एक “तात्पुरती ऑफर लेटर” प्रदान करणार आहे.\nयशस्वी अर्जदाराला ठराविक वेळेत फ्लॅटची आंशिक रक्कम भरावी लागेल.\nफ्लॅटची संपूर्ण किंमत भरल्यानंतर अर्जदाराला वाटप पत्र मिळेल.\nमालमत्तेवर आकारले जाणारे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्यासाठी अर्जदारांना नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सिडको कार्यालयात जमा करावी लागते.\nआकारलेले मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क प्राधिकरणाकडे भरल्यानंतर अर्जदाराला ताबा पत्र प्राप्त होईल.\nसिडको गृहनिर्माण लॉटरी निकाल 2021 कसा तपासायचा\nएकदा तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यानंतर (उदा. lottery.cidcoindia.com/App) आणि फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला निकाल घोषित होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, तुम्हाला वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल आणि मंजूर अर्ज शोधावा लागेल.\nतुम्हाला तुमचा तपशील एंटर करावा लागेल आणि तुमचा प्लॅन कोड आणि श्रेणीवर आधारित परिणाम तपासावे लागतील.\nत���मची सिडको गृहनिर्माण योजनेंतर्गत घरासाठी निवड झाली नसेल, तर तुम्हाला तुमच्या पैशांचा परतावा मिळेल आणि तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकता.\nतुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे भरल्यास, परतावा थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल. जर तुम्ही डीडी किंवा डिमांड ड्राफ्ट वापरला असेल तर तुमचा परतावा फक्त डीडीद्वारेच केला जाईल.\nतर हा होता सिडको लॉटरी २०२१ मराठी माहिती लेख (CIDCO lottery 2021 information in Marathi). मला आशा आहे की सिडको लॉटरी २०२१ बद्दल पूर्ण माहिती मिळाली असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/ministry-of-defence-vacancies-2021-65.html", "date_download": "2022-01-28T23:13:16Z", "digest": "sha1:CCU2V5MLQVSKK3D2QZJV66Y6PLXQPS23", "length": 10199, "nlines": 91, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Ministry of Defence Vacancies 2021 | संरक्षण मंत्रालयांतर्गत 65 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nMinistry of Defence Vacancies 2021 | संरक्षण मंत्रालयांतर्गत 65 जागांची पदभरती\nभारत सरकारच्या अखत्यारीतील संरक्षण मंत्रालयांतर्गत असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर), असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इंस्पेक्टर), कॉन्स्टेबल (स्टोअरमन) पदांच्या 65 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 65\n1 असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) 49 DGCA द्वारे मेकॅनिकल/एव्हिओनिक्स (इलेक्ट्रॉनिक/इंस्ट्रूमेंट/रेडिओ/रडार) डिप्लोमा अथवा IAF द्वारे ग्रुप X डिप्लोमा व 2 वर्षांचा अनुभव.\n2 असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) 8 DGCA द्वारे टेलिकम्युनिकेशन अथवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा IAF द्वारे ग्रुप X रेडिओ डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव.\n3 कॉन्स्टेबल (Storeman) 8 SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्षांचा अनुभव व संगणकाचे ज्ञान.\nशारीरिक पात्रता: शारीरिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठ�� जाहिरात पाहा.\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 26 जुलै 2021 रोजी,\nपद क्र.1: 28 वर्षांपर्यंत\nपद क्र.2: 28 वर्षांपर्यंत\nपद क्र.3: 20 ते 25 वर्षे\n(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी/माजी सैनिक 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/माजी सैनिक/महिला - निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/do-you-also-have-a-habit-of-biting-your-nails-try-these-simple-tips-rp-649148.html", "date_download": "2022-01-28T22:47:49Z", "digest": "sha1:GHIZSXOREOA37QCYRVHSQEWP2W5YTWNF", "length": 9509, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Do you also have a habit of biting your nails try these simple tips rp - Biting nails : काही केल्या नखं चावण्याची सवय जात नाहीये; या सोप्या टिप्स वापरून पाहा परिणाम – News18 लोकमत", "raw_content": "\nBiting nails : काही केल्या नखं चावण्याची सवय जात नाहीये; या सोप्या टिप्स वापरून पाहा परिणाम\nBiting nails : काही केल्या नखं चावण्याची सवय जात नाहीये; या सोप्या टिप्स वापरून पाहा परिणाम\nअनेकांना ही सवय लहानपणापासूनच लागते आणि वयानुसार ही सवय वाढत जाते. ही वाईट सवय का लागते आणि ती सोडण्याचे उपाय काय आहेत, याविषयी (habit of biting nails) जाणून घेऊयात.\nआता foreplay नाही तर Afterplay चा ट्रेंड तुमच्यासोबत असं होतं का\nअंथरूणात पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर काहीतरी बिघडलंय; तात्काळ करा हे उपाय\nलाइफ पार्टनर शोधण्यासाठी तरुणाचा अजब फंडा एकाच वेळी 5000 तरुणी लग्नासाठी रांगेत\nउद्यापासून धनु राशीत असेल शुक्राची चाल; या राशींच्या लोकांवर दिसेल थेट परिणाम\nनवी दिल्ली, 28 डिसेंबर : अनेकांना नखे ​​चावण्याची सवय (biting nails) असते. तुम्हीही असे करत असाल तर ही सवय खूप धोकादायक आहे. या सवयीला एक नाव देखील आहे, ते म्हणजे onychophagia. अनेकांना ही सवय लहानपणापासूनच लागते आणि वयानुसार ही सवय वाढत जाते. ही वाईट सवय का लागते आणि ती सोडण्याचे उपाय काय आहेत, याविषयी (habit of biting nails) जाणून घेऊयात. कंटाळा आल्यावर किंवा एखाद्या गोष्टीने निराश झाल्यावर अनेक लोक नखे चावून स्वतःला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक त्यांना एकाग्र करण्यासाठी चघळतात तर काही लोक नखांना लहान आकार देण्यासाठी त्यांना चघळतात. काही प्रकरणांमध्ये, एडीएचडी, नैराश्य विकार, चिंता विकार यासारख्या मानसिक समस्यांमुळेही लोक नखे चावू लागतात. नखे लहान आणि स्वच्छ ठेवा जर तुम्ही तुमच्या नखांची योग्य काळजी घेतली तर तुम्हाला नखे ​​चघळता, चावताच येणार नाही. यासाठी नियमितपणे मॅनिक्युअर करा. नखं लहान ठेवली तर ती चघळण्याची सवयही सुटेल. नेल पॉलिश लावा नखांवर काही कडू चवीचे नेलपॉलिश लावा. बहुतेक नेल पेंट्स चवीला कडूच असतात. तुम्ही तुमच्या नखांना नेलपॉलिश लावून ती नखे तोंडात घालता तेव्हा तुम्हाला एक विचित्र चव जाणवते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे नखे चावणे बंद करू शकता. हे वाचा - Weekly horoscope : 2021 वर्षात���ल तुमचा शेवटचा आठवडा कसा जाणार नखांऐवजी काहीतरी चावणे अनेकांना तोंडात काहीतरी घालून चघळण्याची सवय असते. त्यांना ती वस्तू मिळाली नाही तर किंवा त्यांच्याकडे ती नसते तेव्हा ते नखं चावायला लागतात. जर तुमच्या बाबतीतही असेच होत असेल तर च्युइंगम, लॉलीपॉप किंवा गाजर यांसारख्या गोष्टी नेहमी चघळत रहा. हातमोजे घालणे जर तुम्हाला तुमची नखे जास्त चावण्याची सवय असेल तर हातात सरळ हातमोजे घाला. हा केवळ तात्पुरता उपाय असला तरी, तुम्ही कापसाचे हातमोजे घालू शकता जेणेकरून तुम्ही तुमचे नखे चावू शकणार नाही. हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का नखांऐवजी काहीतरी चावणे अनेकांना तोंडात काहीतरी घालून चघळण्याची सवय असते. त्यांना ती वस्तू मिळाली नाही तर किंवा त्यांच्याकडे ती नसते तेव्हा ते नखं चावायला लागतात. जर तुमच्या बाबतीतही असेच होत असेल तर च्युइंगम, लॉलीपॉप किंवा गाजर यांसारख्या गोष्टी नेहमी चघळत रहा. हातमोजे घालणे जर तुम्हाला तुमची नखे जास्त चावण्याची सवय असेल तर हातात सरळ हातमोजे घाला. हा केवळ तात्पुरता उपाय असला तरी, तुम्ही कापसाचे हातमोजे घालू शकता जेणेकरून तुम्ही तुमचे नखे चावू शकणार नाही. हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का या संदर्भात डॉक्टर देखील सल्ला देतात की, एका वेळी फक्त एका बोटाचे नख चावण्यापासून स्वतःला प्रतिबंधित करा. जसे आधी तुम्ही तुमच्या अंगठ्याचे नख चावणे बंद करा, नंतर दुसरे बोट, नंतर तिसरे आणि शेवटी तुम्हाला दिसेल की तुमची नखे चावण्याची सवय पूर्णपणे बंद होईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nBiting nails : काही केल्या नखं चावण्याची सवय जात नाहीये; या सोप्या टिप्स वापरून पाहा परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-bcci-agm-festival-match-jay-shah-picks-3-wickets-sourav-ganguly-teamfalls-short-by-1-run-od-638802.html", "date_download": "2022-01-28T22:49:30Z", "digest": "sha1:7VBEZ4KU5YQO2H5GOU4RGXU3MDYCQPKA", "length": 8491, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket bcci agm festival match jay shah picks 3 wickets sourav ganguly teamfalls short by 1 run जय शहांच्या जाळ्यात अडकली गांगुलीची टीम, दादाच���या टीमचा फक्त 1 रननं पराभव! – News18 लोकमत", "raw_content": "\nजय शहांच्या जाळ्यात अडकली गांगुलीची टीम, दादाच्या टीमचा फक्त 1 रननं पराभव\nजय शहांच्या जाळ्यात अडकली गांगुलीची टीम, दादाच्या टीमचा फक्त 1 रननं पराभव\nटीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या टीमवर सचिव जय शहा (Jay Shah) यांची बॉलिंग भारी पडली आहे.\nतसं झालं तर भारतीय क्रिकेट... रवी शास्त्रींचा गांगुलीला थेट इशारा\nमोदींचं प्रजासत्ताक दिनी पीटरसनला पत्र, हिंदीमधून आलं मन जिंकणारं उत्तर\n सेमी फायनलमध्ये जाताच अफगाणिस्तानचे सेलिब्रेशन, VIDEO\nभारतीय खेळाडूंना दिलासा, IPL 2022 पूर्वी BCCI सुरू करणार सर्वात मोठी स्पर्धा\nकोलकाता, 4 डिसेंबर: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) क्लासिक ऑफ ड्राईव्ह शुक्रवारी पाहयला मिळाले. बीसीसीआयची सर्वसाधारण सभा शनिवारी होणार आहे. या बैठकीच्या आदल्या दिवशी इडन गार्डन्सवर 15-15 ओव्हर्सची प्रदर्शनीय मॅच झाली. शेवटपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये बीसीसीय अध्यक्षांच्या टीमचा जय शहा (Jay Shah) यांच्या कॅप्टनसीखालील सचिवांच्या टीमनी फक्त 1 रननं पराभव केला. सौरव गांगुली या मॅचमध्ये सहाव्या क्रमांकावर उतरले. त्यांनी 20 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 35 रन काढले. त्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे रिटायर व्हावं लागलं. गांगुली रिटायर झाल्याचा फटका त्यांच्या टीमला बसला. दादाच्या होम ग्राऊंडवर जय शहा यांनी स्पिन बॉलिंगनं कमाल केली. त्यांनी 7 ओव्हर्समध्ये 58 रन देत 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्या बॉलिंगमुळेच शहा यांच्या टीमला 128 रनचा बचाव करता आला.\nमाजी कॅप्टनची घेतली विकेट जय शहा यांनी टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरूद्दीनला 2 रनवर आऊट करत गांगुलीच्या टीमला धक्का मोठा धक्का दिला. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सूरज लोटलिकर यांना तर त्यांनी शून्यावर आऊट केलं. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांना 13 रनवर आऊट करत त्यांनी तिसरी विकेट घेतली. सहाव्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या गांगुली यांनी चांगली फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी 2 बॉलवर बाहेर येत ऑफ साईडला टोलेबाजी केली . टीम इंडियासाठी दुर्लक्ष झालेल्या खेळाडूची आफ्रिकेत कमाल, निवड समितीला चोख उत्तर त्यापूर्वी बीसीसीआय सचिवांच्या टीमकडून अरुण धूमल (36) आण��� जयदेव शाह (40) यांनी 92 रनची पार्टनरशिप करत निर्धारित ओव्हर्समध्ये 3 आऊट 128 रन केले. जय शहा 10 रन काढून नाबाद राहिले. बीसीसीआय अध्यक्षांच्या टीमकडून गांगुली यांनी 1 विकेट घेतली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nजय शहांच्या जाळ्यात अडकली गांगुलीची टीम, दादाच्या टीमचा फक्त 1 रननं पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2022-01-28T23:26:26Z", "digest": "sha1:MBXTH4UEIYV4SMNDIFCJDHSHUFXIMKIP", "length": 2616, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १५४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५२० चे - १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे\nवर्षे: १५३८ - १५३९ - १५४० - १५४१ - १५४२ - १५४३ - १५४४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमे ८ - स्पॅनिश शोधक हर्नान्दो दि सोटो मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ पोचला. त्याने या नदीचे नाव रियो दे एस्पिरितु सांतो असे ठेवले.\nएप्रिल ७ - एल ग्रेको, स्पेनचा चित्रकार.\nजून २६ - फ्रान्सिस्को पिझारो, स्पॅनिश कॉॅंकिस्तादोर.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:४३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-denial-stock-limit-soybean-market-support-48557?tid=124", "date_download": "2022-01-28T21:29:36Z", "digest": "sha1:42Q3GHLKZKJ3VEJDJJGECN4WI5RKEWVG", "length": 16482, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi Denial of stock limit; Soybean market support | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्टॉक लिमिटला नकार; सोयाबीन बाजाराला आधार\nस्टॉक लिमिटला नकार; सोयाबीन बाजाराला आधार\nरविवार, 28 नोव्हेंबर 2021\nराज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार नसल्याचे सांगितल्यानंतर बाजारात याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील बाजार समित्यां��� बुधवारच्या तुलनेत शनिवारपर्यंत दरात सुधारणा झाली होती.\nपुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार नसल्याचे सांगितल्यानंतर बाजारात याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील बाजार समित्यांत बुधवारच्या तुलनेत शनिवारपर्यंत दरात सुधारणा झाली होती. सरकारच्या या निर्णयाने व्यापारी, स्टॉकिस्ट, आणि प्रक्रियादारांसह शेतकऱ्यांनाही लाभ होईल, असे जाणकारांनी सांगितले. तर बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात ५० ते २५० रुपयांची वाढ झाल्याचे स्प्ष्ट झाले आहे.\nदेशांतर्गत वाढत्या खाद्यतेल दारमुळे केंद्र सरकार जेरीस आले होते. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारांनी खाद्यतेल आणि तेलबियांवर स्टॉक लिमिट लागू करण्याची सूचना ८ ऑक्टोबरला दिली होती. एरवी केंद्र सरकारच स्टॉक लिमिट ठरवून राज्यांना अंमलबजावणी करण्यास सांगते. मात्र यावेळी राज्यांनाच मर्यादा ठरविण्याचे अधिकार दिले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने स्टॉक लिमिट लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मुक्तपणे व्यापार करता येईल, याचा लाभ सोयाबीन दरवाढीसाठी होईल. व्यापारी, प्रक्रिया प्लांट्स, स्टॉकिस्ट आता कोणत्याही भीतीशिवाय खरेदीत उतरतील. परिणामी सोयाबीन दरवाढ होण्यास मदत होईल, असे जाणकारांनी सांगितले आहे.\nसरकारने बुधवारी निर्णय जाहीर केल्यानंतर सोयाबीन दरात ५० ते २५० रुपयांपर्यंत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. प्रक्रिया प्लांट्स त्यांच्या गरजेप्रमाणे खरेदी करतात. मात्र मोठे व्यापारी, स्टॉकिस्ट, स्पेक्युलेटर्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आतापर्यंत खरेदीपासून दूर होत्या. आता मात्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने हे स्टेकहोल्डर्स बाजारात उतरण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीनमध्ये तेजी असल्याने स्टॉकिस्ट खरेदीत कमीच उतरत आहेत मात्र दराला आधार मिळतो.\nअशी झाली दरात वाढ\nराज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमधील दराचा आढावा घेतल्यास दरवाढ झाल्याचे स्पष्ट होते. बुधवारी कारंजा बाजार समितीत सोयाबीनला सर्वसाधारण ६ हजार १०० रुपये दर होता, तो शनिवारी ६ हजार २०० रुपयांवर पोचला. लातूर बाजार समितीत बुधवारी सरासरी दर ६ हजार ७०० रुपये दर होता, तो शुक्रवारी ६ हजार ९०० रुपयांवर पोचला. तर वाशीम बाजारात सोयाबीनचा दर सहा हजारा��वरून ६ हजार ३०० रुपयांवर स्थिरावला. मानवत बाजार समितीतही दरात १०० रुपयांची सुधारणा होत ६ हजार रुपयांवरून ६ हजार २०० रुपयांवर पोचला.\nसोयाबीनवर साठा मर्यादा न लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशनेही अशी घोषणा केल्यास बाजाराला मोठा आधार मिळेल. सध्या सोयाबीनचा बाजार वाढला आहे. स्टाक लिमिटच्या भीतीने मोठे स्टॉकिस्ट, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी साठा केलाच नव्हता. आता सरकारने साठा मर्यादा लावणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दरवाढीला मदत होईल. शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादार आणि स्टॉकिस्ट यांनाही याचा लाभ मिळणार आहे\n- दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्लेषक\nसरकार government सोयाबीन पुणे व्यापार महाराष्ट्र maharashtra बाजार समिती agriculture market committee लातूर latur तूर वाशीम शेती farming\nआकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nसाखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...\nएक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...\nकोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...\nमृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुण�� : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/shivani-surve-double-dhamal-in-bigg-boss/", "date_download": "2022-01-28T22:09:46Z", "digest": "sha1:GSHSQKEHJOVREMXINQAXL3U3HL734QKR", "length": 6944, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "बिग बॉसनंतर शिवानी सुर्वेच्या सिनेमांचा डबल धमाका - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>बिग बॉसनंतर शिवानी सुर्वेच्या सिनेमांचा डबल धमाका\nबिग बॉसनंतर शिवानी सुर्वेच्या सिनेमांचा डबल धमाका\nसध्या बिग बॉसच्या घरातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानी सुर्वेसाठी 2019 हे वर्ष करीयरचा टर्निंग पॉईंट ठरले आहे. बिग बॉसच्या घरातल्या सह-स्पर्धकांची आणि आपल्या चाहत्यांचीही लाडकी ठरलेल्या शिवानीची बिग बॉसनंतर फिल्म इंडस्ट्रीत घोडदौड चालुच राहताना दिसणार आहे.\nशिवानी सुर्वेने गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीमध्ये बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो केला. आपल्या पहिल्याच रिएलिटी शोमधून शिवानीने रसिकांची मनं जिंकली. आता टेलिव्हिजन रसिकांची मनं जिंकल्यावर शिवानी सुर्वे सिनेरसिकांवरही आपली मोहिनी घालायला येणार आहे.\nशिवानी सुर्वेचे ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. अंकुश चौधरीसोबतचा ट्रिपल सीट आणि हेमंत ढोमे लिखीत-दिग्दर्शित सातारचा सलमान हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबर महिन्यातच सिनेसरसिकांच्या भेटीला येत आहेत. शिवानीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच डबल गुड न्यूज आहे.\n2016 ला शिवानीचा घंटा हा सिनेमा आला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनी ती रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. रूपेरी दूनियेत परतताना एकाच महिन्यात तिच्या दोन फिल्म्स रिलीज होत आहेत. 11 ऑक्टोबरला सातारचा सलमान तर ट्रिपल सीट हा चित्रपट 24 ऑक��टोबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे शिवानीच्या ह्या सोनेरी भेटीने तिच्या चाहत्यांची दिवाळी नक्कीच धमाकेदार होईल.\nसूत्रांच्या अनुसार, शिवानी सुर्वे ही बिग बॉस मराठीतून बाहेर पडणारी एकुलती एक अशी कंटेस्टंट आहे. जी बाहेर पडताच तिचे दोन मोठे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. बिग बॉसच्या घरातून प्रकृतीच्या कारणास्तव ब्रेक घेऊन घरी काही काळासाठी परतलेल्या शिवानीला अजून दोन मोठ्या फिल्ममेकर्सकडूनही सिनेमाच्या ऑफर्स आल्या आहेत. ज्यावर आता शिवानी बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर घरातून बाहेर आल्यावर विचार करेल.\nNext आरोह वेलणकरला मिळतोय फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=part-of-the-the-paradoxical-prime-minister-bookFW1596191", "date_download": "2022-01-28T23:23:04Z", "digest": "sha1:OFPF2JL7LVUPCTZQI3IEBKRMRJN2LNIQ", "length": 41175, "nlines": 142, "source_domain": "www.kolaj.in", "title": "मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण | Kolaj", "raw_content": "\nमोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण\nशशी थरुर (अनुवाद- प्रतिक पुरी)\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nस्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवतांना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामील करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही.\nकाँग्रेस पक्षाचे खासदार, लेखक आणि विचारवंत शशी थरुर यांच्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर, नरेंद्र मोदी अँड हीज इंडिया’ या पुस्तकाची इंग्रजीत खूप चर्चा झाली. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मधुश्री पब्लिकेशन लवकरच प्रकाशित करतंय. लेखक आणि मुक्त पत्रकार प्रतिक पुरी यांनी या पुस्तकाचं अनुवाद केलाय. त्यातला हा एक संपादित अंश.\nन्यू इंडिया हा एक नवा शब्दप्रयोग आहे. ज्याला आपले सध्याचे पंतप्रधान चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१७ साली देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना एका तासात दहा वेळ�� त्यांनी हा शब्द प्रयोग वापरला होता. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, ज्याप्रमाणे ती जूनी म्हण आहे की, ‘प्रत्येक वक्त्याचा एक क्षण असतो. अडचण ही आहे की त्यांतील बहुसंख्य तो क्षण तासभर लांबवतात.’\nकाय आहे हा ‘नवा भारत’ जो घडवण्यासाठी ते आपल्याला विनंती करत आहेत पंतप्रधान अशा भारताविषयी बोलले की जो जातीपातीच्या बेड्यांपासून आणि धार्मिक तणावांपासून मुक्त असेल, एक असा भारत जो भ्रष्टाचार, दहशतवाद आणि वशिलेबाजीपासून मूक्त असेल, एक असा भारत प्रत्येक स्त्री, पुरुष आणि मुल यांना सशक्त आणि सन्मानित जगणं जगायला मिळेल, एक असा समाज जो भारताच्या नवउद्यमशीलतेचा पूर्ण उपयोग करून आर्थिक महासत्ता होईल.\nनेहमीप्रमाणेच आलंकारीक भाषणबाजी आणि वस्तुस्थिती यात एक रुंद दरी आहे. त्यांची सर्व विधानं आणि कल्पना ज्याविषयी असहमत होण्याचं काहीच कारण नाही लक्षात घेतल्यानंतर हा प्रश्न उरतोच की आपला देश हे सर्व कसं काय साध्य करणार आहे. प्रत्यक्षात आज, ‘नव्या भारता’कडे जाणारा रस्ता हा जुन्या भारताच्या ज्या काही चांगल्या आणि उदात्त गोष्टी होत्या त्यांच्या अवशेषांनी भरून गेल्याचा दिसत आहे.\nहेही वाचा : मैं भी चौकीदारला विरोधक काऊंटर कसं करणार\n२०१४ चे ‘अच्छे दिन’ असोत की २०१८ चा ‘नवा भारत’ असो, या गोष्टी इतर काही नसून २०१४ मधे सत्तेवर येण्याचा भाजपचा जो मुख्य कार्यक्रम होता तो लपवणारा केवळ बुरखा आहे.\nमला हवा असलेला ‘नवा भारत’ असा देश असेल जिथे तुम्ही काय खाता यावरून तुमच्यावर कोणतीही झुंड तुटून पडणार नाही. तुमच्या आवडत्या धर्मासाठी तुम्हाला मुख्य प्रवाहातून वगळण्यात येणार नाही. तुमचं कोणावर प्रेम आहे म्हणून तुम्हाला गुन्हेगार समजण्यात येणार नाही आणि घटनेनं तुम्हाला जे मूलभूत अधिकार दिले आहेत त्यांचा उपयोग केला म्हणून तुम्हाला तुरुंगात डांबण्यात येणार नाही.\nही ‘भारताची कल्पना’ जी धूसर आहे. हा शब्दप्रयोग पहिल्यांदा रविंद्रनाथ टागोरांनी केला होता. ती काही प्रमाणात पुरातन काळाइतकीच प्राचीन आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताला एक ‘प्राचीन भूर्जपत्र’ समजायचे ज्यांवर अनेक राज्यकर्त्यांनी आणि प्रजाजनांनी त्यांच्या आधीच्या कल्पना न मिटवता त्यावर आपल्या नव्या कल्पनांचं रेखाटन करून ठेवलं होतं. आम्ही केवळ सहजीवी नाही आहोत, तर आमच्या वैविध्यानंच आमची भरभराट झाली आहे जी आमची शक्ति आहे.\nस्वामी विवेकानंद अशा हिंदू धर्माविषयी बोलतात जो इतर धर्मांबाबत केवळ सहिष्णूच नाही आहे तर ते जसे आहेत तसाच त्यांचा स्वीकारही करतो. मतभेदांचा स्वीकार करणं ही गोष्टच आपल्या देशाचं अस्तित्त्व टिकून राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची राहिली आहे, ज्यामुळे विविधतेत एकता ही स्वतंत्र भारताची सर्वांत महत्त्वाची स्वतःची व्याख्या सांगणारी घोषणा बनली आहे.\nमी या आधीही युक्तिवाद केल्याप्रमाणे भारत हा त्याच्यातील अंतर्विरोधांपेक्षाही खूप काही आहे. मी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत भारतीय कल्पनेविषयी लिहिलं आहे, ते म्हणजे एखादा देश जात, धर्म, पंथ, रंग, समजूती, संस्कृती, खानपान, वेषभूषा आणि चालीरिती याने विभागलेला असू शकतो आणि तरीही त्याचं एकमत होऊ शकतं आणि हे एकमत त्या एका साध्या कल्पनेविषयी आहे की लोकशाहीत तुम्हाला सहमत होण्याची खरोखरच गरज नसते. अपवाद इतकाच की तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर असहमत असता. हीच एका चिरंतन देशाची कल्पना आहे. ज्या प्राचीन संस्कृतीतून उद्भवलेली आहे, सामायिक इतिहासाने एकत्र झाली आहे, बहुविध लोकशाहीने टिकून राहिली आहे.\nभारतीय लोकशाही तिच्या नागरिकांवर कोणताही संकीर्ण सारखेपणा लादत नाही. मी इथे आणि अन्यत्रही सांगितल्याप्रमाणे, भारतीय बहुविधता म्हणजे तुम्ही एकाचवेळी बरेच काही असता आणि तरीही एकच असता. ज्याला फ्रॉईडवादी ‘किरकोळ भेदभावांचा आत्मप्रितीवाद’ मानतात त्याच्यापेक्षा भारतीय कल्पना वेगळी आहे.\nहेही वाचा : इलेक्शनची गेल्यावेळसारखी हवा यंदा कुठाय\nभारतात आम्ही मोठ्या भेदभावांमधील सारखेपणा साजरा करत असतो. त्यामुळे भारताची कल्पना म्हणजे अनेकांना सामावून घेणारी एक भूमि अशी आहे. नव्या भारताला यशस्वी होण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे टिकून राहण्यासाठी या समावेशकतेच्या तत्त्वाचा अंगिकार करावा लागेल आणि ‘भारताच्या कल्पने’तील मुख्य तत्त्वांमधूनही प्रेरणा घ्यावी लागेल.\nआपल्या सरकारनं सुसंवादी बहुविध समाजावर राज्य करण्याची गरज ही आपल्या देशाच्या सांस्कृतिक मूल्यांमध्यांमधून निर्माण झालेली आहे. इतकंच नाही तर वाजपेयींच्या शब्दांत सांगायचं म्हणजे, इन्सानियतचीही सरकारला गरज आहे ज्यामुळे आपल्या नेतृत्त्वाला मार्गदर्शन होऊ शकेल.\nआपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं या दोन्हीही गरजा महत्त्वाच्या आहेत. इंडियास्पेन्ड.ऑर्ग या सामाजिक संस्थेच्या संकेतस्थळावर एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यात नमुद करण्यात आलं होतं की, जर भारतानं जात आणि लिंग भेदभावाला जन्म देणाऱ्या धार्मिक श्रद्धांचा त्याग केला तर तो मागील साठ वर्षांतील दर मानशी जीडीपी वृद्धी दर अर्ध्या काळातच दुप्पट करू शकतो. ‘सबका साथ सबका विकास,’ असं कोणी म्हणालं का\nलोकशाही व्यवस्थेनं दिलेल्या बहुविधता, स्वीकार आणि स्वातंत्र्य या मूल्यांशी आपली वैचारिक बांधिलकी राखणं म्हणजे केवळ अर्धी लढाईच जिंकणं आहे. भारतीयांना जगण्यासाठी चांगलं राहणीमान देणं, विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागास समुदायांना, ही आपली दुसरी बांधिलकी राहिल जिचा आपण नव्या भारताच्या आराखड्यात समावेश करायला पाहिजे.\nनव्या भारताच्या आपल्या समावेशक भविष्यात समावेशक विकासाचाही जोड द्यावी लागेल. आपल्या भोवती महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्न आहेत त्यात रोटी, कपडा और मकान आणि आता सडक, बिजली आणि पाणी, शिवाय ब्रॉडबँडही. या आपल्या मोबाईल युगात अनेक लोकांसाठी मोदी-जी पेक्षा फोर-जी महत्त्वाचा आहे.\n२०१८ मधे प्रतिष्ठीत फोर्ब्स मासिकाने जगातिल अब्जांधिशांच्या यादीत ज्यांची एकत्रित संपत्ती ही ४४० अब्ज डॉलर्स आहे, जी संयुक्त राष्ट्रांच्या अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही कितीतरी जास्त आहे. पण त्याचवेळी आपल्या देशांत ३६.३० कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. प्रती दिन ३२ रुपयांची भारतीय दारिद्र्य रेषा आहे. जी जीवन मरणाच्या सीमेपासून फार दूर नाही. ही आपली वास्तवता आहे आणि नव्या भारताच्या आराखड्यात याचा सर्जकतेने, तातडीने आणि कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची गरज आहे.\nहेही वाचा : राजकारणातल्यापेक्षाही इतिहासातली चौकीदारी जास्त इंटरेस्टिंग\n१९९१ मधे ज्या उदारीकरणाची आपण वाट धरली त्यावरच हा नवा भारत आपण उभारायला पाहिजे. लोकांना गरीबीतून वर उचलण्यासाठी आर्थिक प्रगती ही अत्यावश्यक असते. ज्यांना बाजारपेठेत जाणं परवडत नाही त्यांच्यावर बाजाराची जादू चालणं शक्य नसतं. भारत विकासपथावर अग्रेसर होत असतांना, आपण याची खात्री करायला पाहिजे की प्रगतीचे फायदे देशांतील सर्वांनाच होतील. आपल्या देशांतील तरुणांना, जे रोजगारासाठी झगडत आहेत, आणि आपल्या गरीब बांधवांना, ज्यांच्��ासाठी खरा विकास हा त्यांचं जगणं बदलवणारा ठरणार आहे.\nनव्या भारताविषयीची, भारताच्या भविष्याविषयीची कोणतीही चर्चा, भारताच्या तरुणाईशी निगडीत असते. सरते शेवटी या तरुणांशिवाय हा नवा भारत कोण उभारणार आहे आम्ही जगप्रसिद्ध वैज्ञानिक आणि इंजिनियर्सना प्रशिक्षित केलं आहे पण आपले ४० टक्के देशबांधव निरक्षर आहेत. जगातील कोणत्याही देशापेक्षा जास्त मुले आपल्या देशांत आहेत ज्यांना शाळा कशी असती तेही माहित नाही. आपल्याकडे सर्वांत तरुण, चेतनेनं भरलेली श्रमिक शक्ति आहे जी आपल्याला लोकसंख्येचा ‘लाभांश’ देऊ शकते ज्याविषयी जगभरात नेहमी दावे केले जातात.\nचीन, जपान आणि अगदी दक्षिण कोरीयातही (आपले महत्त्वाचे पूर्व आशियाई स्पर्धक) लोकसंख्यावाढीचा दर कमी होत चालला आहे, आणि उर्वरीत जग म्हातारं होत आहे. भारतीय तरुण हा भारताच्या विकासाचा केवळ एक भागच नसेल तर तो या विकासाला चालना देणाराही असला पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्यांना अभूतपूर्व पातळीवर शिक्षण आणि रोजगाराच्या संधी द्याव्या लागणार आहेत.\nमागील अर्थसंकल्पात तरुणाईच्या बेरोजगारीसाठी कोणत्याही विशेष योजना नव्हत्या, अपवाद केवळ जुन्या अपयशी ठरलेल्या कौशल्य विकास योजनेचा. या प्रश्नाकडे दूर्लक्ष केल्यामुळे तो अधिकच बिकट झाला आहे. आपले प्रधानमंत्री तरुणांचा ‘भाग्यविधाता’ म्हणून गौरव करतात, पण वास्तविकतेत त्यांचं दूर्भाग्य मात्र दूर झालेलं नाही. मी आधी सांगितल्याप्रमाणे, दर वर्षी करोडो रोजगार तयार केलेत या प्रधानमंत्र्याच्या दाव्याला कोणताही व्यावहारीक आधार नाही.\nहेही वाचा : निवडणूक जिंकण्याचं किलर इन्स्टिंक्ट कुणामधे\nसरकारची आकडेवारी सांगते की पंतप्रधानांनी घोषित केलेल्या लक्ष्याच्या ते जवळपासही पोचलेले नाहीत. त्यामुळे यात काही नवल नाही की ७० टक्के तरुणांना आपल्या रोजगाराची आणि भविष्याची चिंता भेडसावत आहे. नवा भारत केवळ जुन्या भारतीयांचं क्रिडांगण असू शकत नाही.\nसमावेशक विकास तेव्हाच साध्य होईल जेव्हा सरकार त्याच्या गरीब नागरिकांसाठीही काम करेल. राजकीय फायद्यासाठी त्यांची जी पिळवणूक होत असते ती बघवत नाही. निवडणूक प्रचाराच्या धामधूमित हवी तशी आश्वासनं दिली जातात पण ती कशी पूर्ण होतील याची कोणीही काळजी करत नाही. जेव्हा आर्थिक प्रगती होते तेव्हा ही माणसं केवळ बघे म्हणून उरतात.\nगरीबांचं जे शोषण हे निवडणूका उलटल्यानंतरही सुरू आहे. सरकारी प्रकल्पांच्या जबरदस्तीच्या लक्ष्यपूर्तीसाठी गरीबांचा वापर सुरू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका विशेष दूताने भारताला भेट दिल्यानंतर असा अहवाला दिला की शासकीय अधिकारी, लोकांना त्यांचे रेशन कार्ड्स जप्त करण्याची धमकी देऊन त्यांच्या जागेवर संडास बांधण्यासाठी आणि ते वापरण्यासाठी बळजबरी करत आहेत.\nस्वच्छतेची कितीही गरज असली तरीही, ज्यांच्यासाठी आपण ती करतोय त्यांच्यासाठी हा काही अन्नाचा पर्याय नक्कीच असू शकत नाही. कोणतीही योजना राबवताना आम्ही त्यांच्या गरजा आणि अधिकार यांचा एकत्रित विचार केला नाही तर भारताच्या विकासात त्यांना सामिल करण्याचा आपला हेतू साध्य होणार नाही.\nभारतातील गरीब लोक आणि भारतीय तरुण बेरोजगारांच्या उपलब्ध संधींमधे सुधारणा करण्यासाठी तात्कालिक धोरणं निरुपयोगी ठरू शकतात कारण आपल्याला भेडसावणारी समस्या आजच खूप मोठी आहे आणि भविष्यात ती अधिकच वाढणार आहे. आपल्याला सवंग घोषणा आणि वाक्प्रयोगांची नाही तर प्रौढ आर्थिक व्यवस्थापनाची गरज आहे.\nही धोरणं सर्व संबंधित भागीदारांशी चर्चा करून तयार केली गेली पाहिजेत आणि त्याचा ज्यावर परिणाम होऊ शकतो त्या सर्वांशी समन्वय साधत त्यांची अंमलबजावनी व्हायला पाहिजे जेणेकरून घाई गडबडीत लादलेल्या योजनांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटांना कोणतीही हानी पोचणार नाही याची निश्चिती होईल.\nआपल्या नेत्यांनी बृहत पातळीवर विचार करणं सुरु केलं तर आपण आजही आपल्याला भेडसावणाऱ्या अवाढव्य आर्थिक आव्हानांचा सामना करू शकतो. अलीकडच्या वर्षांतील आपल्या सर्वोच्च वाढीच्या काळांतही, ही वाढ दर मानशी उत्पन्न किंवा व्यवसायांच्या सशक्तिकरणाशी संबंधित कधीच नव्हती. आपलं जे साध्य आहे त्याचं ते केवळ साधन होतं. आणि ज्या साध्यांचा आपण इथे विचार करतोय त्यांत आपल्या समाजातील दूर्बळ घटकांचं राहणीमान सुधारणं, त्यांच्यासाठी संधी तयार करणं, त्यांना आरोग्य आणि पिण्याचं स्वच्छ पाणी यांचा समावेश होतो.\nहेही वाचा : भाषणांचा सुकाळ, भीषण दुष्काळ\nनव्या भारताची उर्जस्वल कल्पना काय असायला हवी वेगवेगळ्या गुणधर्मांच्या समुदायांनी मिळून बनलेला एक देश अशी ही कल्पना आहे. असा भारत जिथे तु���्ही कोणत्या धर्माचं पालन करता, कोणती भाषा तुम्ही बोलता, कोणत्या जातीत तुमचा जन्म झाला आहे आणि तुमच्या त्वचेचा रंग कोणता आहे यानं कोणताही फरक पडणार नाही. आपल्या नव्या भारतात फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असेल ती म्हणजे तुमचं भारतीय असणं.\nआम्हाला नव्या भारतात गरज आहे ती लोकशाही संस्था सर्व पातळ्यांवर बळकट होण्याची, ज्यांत माहितीच्या अधिकाराद्वारे आणि क्रियाशील संसदेमुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भावनाही बळावेल. त्यांना मात्र आमच्या संस्था कमकुवत करायच्या आहेत, माहितीच्या अधिकाराला त्यांना नाकारायचं आहे, संसदेची उपेक्षा करायची आहे आणि एकाधिकारशाहीला प्रोत्साहन द्यायचं आहे.\nनव्या भारतात आम्हाला एक असं नेतृत्त्व हवं आहे जे लोकांना सक्षम करेल आणि त्यांच्या एकत्रित शक्तिचा उपयोग राष्ट्रीय उद्दीष्टांचा पाठलाग करण्यासाठी करेल. आम्हाला असं नेतृत्त्व नकोय जो लोकांना आपल्या स्वतःच्या शक्तिचं साधन समजेल.\nआमच्या नव्या भारतानं त्याचा पाठींबा आणि शक्ति आपल्या वैविध्यपूर्ण समाजातील सर्व घटकांपासून मिळवायला पाहिजे. त्यांचा नवा भारत केवळ एकाच धर्म श्रद्धेचा उद्घोष करतो आणि इतरांना दुय्यम दर्जा देतो.\nहेही वाचा : महाराष्ट्रातली काँग्रेस नेतृत्वहीन होतेय\nनव्या भारताची त्यांची कल्पना म्हणजे आदेश देण्याची आहेः मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, सिट डाऊन इंडिया. आमचा नवा भारत हा सल्ला मसलत करणारा असेल. इंडिया शायनिंगच्या गोष्टी करण्याआधी हा भारत कोणासाठी चमकतोय हे आम्ही आधी विचारायला पाहिजे. आमचा नवा भारत अशी धोरणं राबवेल जी आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन देतील आणि त्याचवेळी याचीही खात्री करेल की आपल्या प्रगतीचे लाभ आपल्या समाजातील वंचित घटकांना आणि गरीबांना मिळतील.\nमतदार असा नवा भारत निवडू शकतो जो आशेचं मूर्तीमंत रुप असेल किंवा जो भीती पसरवेल. तुम्ही अशा नव्या भारताला समर्थन देऊ शकतो जो संघटीतपणे झगडेल किंवा असा भारत जो द्वेषानं दुभंगलेला असेल.\nनव्या भारताकडे आशावादानं नाही तर निदान आत्मविश्वासानं नक्कीच बघू शकतो. पण आपण हा नवा भारत आपल्या आव्हानांच्या उपायांवरच उभारायला हवा. आम्हाला आपल्या गरीबीवर मात करावी लागेल. आपल्याला विकासाच्या पायाभूत गोष्टींवर भर द्यावा लागेल, बंदरं, रस्ते, विमानतळं आणि इतर सर्व संबंधित गोष्टींवर. शिवाय हा विकास घडवून आणणाऱ्या मानवी भांडवलावरही लक्ष द्यावं लागेल. ज्यामुळे सामान्य भारतीयांची दोन वेळच्या जेवणाची गरज भागेल. त्याच्या किंवा तिच्या मुला-मुलींना शाळेत पाठवता येईल आणि रोजगाराच्या अशा संधी त्यांना मिळतील ज्यामुळे स्वतःचं जगणं सुधारण्यास ते पात्र ठरतील.\nआपल्याला भ्रष्टाचार निपटून टाकावा लागेल. आपल्याला या सर्व आव्हानांवर मात करावी लागेल आणि जी खरी आव्हाने आहेत ज्यांना भारतात कोणीही नाकारू शकत नाहीत. पण हे सर्व घडायला पाहिजे ते एका मुक्त समाजात, एका संपन्न आणि वैविध्यपूर्ण आणि बहुविध संस्कृतीत, जी कल्पनांच्या संघर्षासाठी आणि त्यांतील हेतूंसाठी मोकळी असेल, बाह्य जगाच्या कौशल्याची आणि उत्पादनांची तिला भीती वाटणार नाही.\nविसाव्या शतकातील आमच्या संस्थापक मूल्यांशी प्रामाणिक राहून एकविसाव्या शतकातील आव्हानांवर मात करून आम्हाला हवा असलेला नवा भारत उभारायचा आहे.\nआमचा नवा भारत नक्कीच तळपेल. पण तो सर्वांसाठीच तळपायला हवा.\nहेही वाचा : राहुल गांधींनी केरळमधल्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज का भरला\n(पुस्तकासाठी संपर्क : शरद अष्टेकर - ८०८७२८८८७२)\nद पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर ��र्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/05/05/breaking-maratha-reservation-canceled-by-supreme-court/", "date_download": "2022-01-28T21:55:10Z", "digest": "sha1:2OX52RSHY6NKUQYW5DYQKCCC7K2H6KU5", "length": 8411, "nlines": 93, "source_domain": "spreaditnews.com", "title": "ब्रेकिंग: मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द! – Spreadit", "raw_content": "\nब्रेकिंग: मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द\nब्रेकिंग: मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द\nराज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे.\nमराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तत्पूर्वी न्यायालयाने 26 मार्च 2021 रोजी झालेल्या सुनावणीवेळी याबाबतचा निकाल राखून ठेवला होता.\nराज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्याच्या (एसईबीसी) वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायपीठाने निर्णय घेतला. या कायद्यान्वयेच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले होते.\nसकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे.\nयापूर्वी ज्यांना मराठा आरक्षणाचा फायदा मिळाला आहे तो कायम राहील पण पुढे हे आरक्षण देता येऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं सांगितलं. मराठा आरक्षण देणं गरजेचं वाटत नसून सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे.\nमहाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्यान्वये (एसईबीसी) मराठा समाजाला विविध शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्यात आले होते. याबाबत जून-2019 मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या कायद्याच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले होते पण शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठीचा कोटा 12 टक्के तर सरकारी नोकऱ्यांमधील कोटा 13 टक्क्यांपर्यंत घटविला होता.\n💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs\n‘या’ कारणांमुळे आयपीएल करावी लागली रद्द, नेमकं चुकलं कुठं\n3 मे ते 31 मे या काळापुरती तुमची सावली देखील सोडणार तुमची साथ; जाणून घ्या ‘झिरो शॅडो डे’ बद्दल\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/2021/11/wife-husband-commit-suicide-over-quarrel-over-deewali-festival.html", "date_download": "2022-01-28T23:15:42Z", "digest": "sha1:MJXGBWOIWCKPR6GNDS3FBH57LVLP65CF", "length": 7775, "nlines": 68, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "Suicide by Newly Married Couple: माहेरी न जावू दिल्याने पत्नीची आत्महत्या; नंतर पतीनेही उचलले हे पाऊल....", "raw_content": "\nमुख्यपृष्ठHusband Wife SuicideSuicide by Newly Married Couple: माहेरी न जावू दिल्याने पत्नीची आत्महत्या; नंतर पतीनेही उचलले हे पाऊल....\nSuicide by Newly Married Couple: माहेरी न जावू दिल्याने पत्नीची आत्महत्या; नंतर पतीनेही उचलले हे पाऊल....\nThe Editor नोव्हेंबर ०६, २०२१\nरागामूळे एकाच वर्षात संपला संसार; पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले असते तर......\nहिंगोली: भाऊबीजेसाठी माहेरी जाण्यास पतीने विरोध केल्याने पत्नीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रागाच्या भरात पत्नीने अत्यं�� टोकाचे पाऊल उचलल्याने मानसिकरित्या हादरून गेलेल्या पतीने विरह सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने हिंगोली जिल्ह्यात एकच सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे 4 व 5 नोव्हेंबर रोजी घडली.\nमयत काजल. (पती भिमरावचा फोटो मिळू शकला नाही)\nकाजल सोनू उर्फ भीमराव घोगरे (२०) सोनू उर्फ भीमराव रामा घोगरे (२२) अशी मयतांची नावे आहेत. काजल आणि सोनू चे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर आणि कोरोना रोग कमी झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याने काजलने माहेरी पाठविण्याची विनंती केली. पतीने विनंती न मानता विरोध केल्याने काजलला राग सहन झाला नाही आणि तिने रागाच्या भरात थेट घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने पती सोनू उर्फ भीमराव हा चांगलाच हादरून गेला. पत्नीच्या आत्महत्येनंतर सोनू घरी न आल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध केली असता, त्याचा मृतदेह शेतात आढळून आला. पत्नीच्या विरहातून त्याने आत्महत्या केली असल्याचे समजते. केवळ रागाच्या भरात, आणि एकमेकांच्या भावना समजून न घेतल्याने काही क्षणातच होत्याचे नव्हते झाल्याने दोन्ही कुटूंबात सूतकी वातवरण पसरले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/10/midhani-recruitment-2020-158.html", "date_download": "2022-01-28T23:44:42Z", "digest": "sha1:PBHXZ6RT3IK4QIYBHH5QF7MI5N6ZBQ2Y", "length": 8720, "nlines": 93, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "MIDHANI Recruitment 2020 | मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 158 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nHome Government Jobs ITI MIDHANI Recruitment 2020 | मिश्र धातू ���िगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 158 जागा\nMIDHANI Recruitment 2020 | मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 158 जागा\nMIDHANI Recruitment 2020 मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर ट्रेडच्या अप्रेंटिस पदाच्या 158 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 158\n1 फिटर 50 जागा संबंधित ट्रेड मध्ये\n2 इलेक्ट्रिशियन 48 जागा संबंधित ट्रेड मध्ये\n3 मशिनिस्ट 20 जागा संबंधित ट्रेड मध्ये\n4 टर्नर 20 जागा संबंधित ट्रेड मध्ये\n5 वेल्डर 20 जागा संबंधित ट्रेड मध्ये\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) खाली दिलेला विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह दिलेल्या पाठवावा.\nअर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर 2020 (05:00 PM)\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्��शिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/anannya-pandey-ncb-raid.html", "date_download": "2022-01-29T00:04:09Z", "digest": "sha1:EYZZIPOTTIFVQ7XTX6XRGYJ4X44OKZAY", "length": 4148, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "anannya pandey ncb raid News in Marathi, Latest anannya pandey ncb raid news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nMumbai Drugs Case : NCB घरावर छापा टाकल्यानंतर अनन्या पांडे पोहचली एनसीबी कार्यालयात\nएनसीबीने पुन्हा एकदा बॉलिवूडकडे लक्ष वळवलं आहे.\n'why i killed gandhi' चित्रपटाच्या अडचणीत वाढ, वाद न्यायालयात\nमोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का\nक्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा\n असे होते न्यूड डान्सचे तीन प्रकार, हातावर शिक्कामारुन दिली जात होती एन्ट्री\nतीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या\n भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण\nसुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून नव्या वादाची कीक\nTRAI कडून टेलीकॉम कंपन्यांना दणका, ग्राहकांची चांदी अखेर लोकांच्या मागणीला यश\nतर तोच निर्णय विधानपरिषदेच्या १२ आमदारांसाठी का नाही अनिल परब यांचा सवाल\nTaarak Mehta मधील अंजली भाभीला पैशासाठी बालपणापासूनच करावं लागलं 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/supreme-court-slams-former-mumbai-police-commissioner-param-bir-singh/", "date_download": "2022-01-28T22:27:57Z", "digest": "sha1:HMGEPBV4J6H5BPNE3WH2JU7F7EO22CIO", "length": 9411, "nlines": 113, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप...'; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका", "raw_content": "\n‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका\nमुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मागील वेळी न्यायालयाने परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. पोलिस महासंचालकांकडून पाठवण्यात आलेला निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीरसिंह यांनी दिला नकार होता. मात्र अखेर त्यांना निलंबनाचा आदेश स्वीकारावा लागला.\nशंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने परमबीरसिंग यांना चांगलेच सुनावले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायाधीश एस.के.कौल (Justice S.K. Kaul) म्हणाले की, हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. पोलीस दलाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीचा त्याच दलावर विश्वास नसेल, तर आम्ही काय म्हणायचे. आतापर्यंत आम्ही तुम्हाला खूप संरक्षण दिले आहे. आता यापुढे तुम्हाला संरक्षण मिळणार नाही, अशा स्पष्ट शब्दात परमबीरसिंग यांना त्यांनी सुनावले आहे.\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच न्यायालयाने अनेक वेळा परमबीरसिंग यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. मात्र आज झालेल्या सुनावणी दरम्यान परमबीरसिंग यांना आता कुठलेच संरक्षण नसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\n टाटा कंपनीची आयपीएलमध्ये एंट्री; बीसीसीआयने दिली ‘ही’ संधी\nमायावती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत; बसपा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांची माहिती\nमोदींच्या मातोश्री, इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास चोप देणाऱ्या महिलांचे भाजपने केले कौतुक\n“भाजपचे धोकादायक ‘टेक फॉग’ ॲप द्वेषाचे विष पेरते”, काँग्रेसने ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत साधला निशाणा\n‘पूर्वी म्हणायचे देश धोक्यात, आता म्हणतात मोदी धोक्यात’; नाना पटोलेंचा टोला\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kalmana-market-committee-soybeans-rs-5750-47999?tid=161", "date_download": "2022-01-28T22:38:43Z", "digest": "sha1:TOCSW76TKM4YRKEOR5LDPALNW575CNOT", "length": 15583, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, In Kalmana Market Committee Soybeans at Rs 5,750 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवर\nकळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवर\nमंगळवार, 9 नोव्हेंबर 2021\nनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण अनुभवण्यात आली. सद्या सोयाबीनचे व्यवहार ४४०० ते ५७५० रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. सध्या सोयाबीनची आवक २८८० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे.\nनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण अनुभवण्यात आली. सद्या सोयाबीनचे व्यवहार ४४०० ते ५७५० रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. सध्या सोयाबीनची आवक २८८० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे.\nसोयाबीनमधील आर्द्रता आणि दर्जा पाहून दर ठरतो, असे व्यापारी सांगतात. सोयाबीन नजीकच्या काळात अधिक प्रमाणात विक्रीसाठी येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कळमना बाजार समितीत गहू आवक १००० क्‍विंटल, तर दर १८०० ते २२३२, तांदूळ आवक ३० आणि दर ४२०० ते ४५००, हरभरा दर ४२०० ते ४८०० आणि आवक २१५ क्‍विंटलची होती. तुरीचे व्यवहार ५८०० ते ६४०० रुपयांनी झाले. बाजारात नव्या तुरीची आवक होण्यास अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे तुरीची आवक देखील जेमतेम २५७ क्‍विंटलच्या घरात असल्याची माहिती देण्यात आली.\nकळमणा बाजार समितीत संत्र्यांची आवक सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या ��काराच्या संत्र्यांना १५०० ते १८०० रुपये क्‍विंटलचा दर होता. संत्र्यांची आवक ३००० क्‍विंटलच्या घरात होती. या आठवड्यात दरात तेजी अनुभवली गेली. ३००० क्‍विंटल आवक होत व्यवहार १८०० ते २२०० रुपयांनी झाले. गेल्या आठवड्यात लहान आकाराच्या संत्र्याला ४०० ते ५०० रुपये, मध्यम फळांना ९०० ते ११०० रुपये असा दर होता. या आठवड्यात लहान फळांचे दर ४०० ते ५०० आणि मध्यम आकाराच्या फळांचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर पोचले.\nमोसंबीची देखील आवक नियमित असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या फळांचे व्यवहार १५०० ते २२०० रुपये क्‍विंटलने झाले. त्याचवेळी मध्यम आकाराच्या फळांना १००० ते १२०० आणि लहान फळांना ७०० ते ९०० रुपये दर मिळाला. या आठवड्यात लहान फळांना ७०० ते ९००, मध्यम फळांना १२०० ते १५०० आणि मोठ्या फळांना १८०० ते २२०० रुपये असा दर होता.\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nगेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दरगेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nकळमणात तूर हमीदराखालीनागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली...\nनगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा कायमनागपूर नगर ः नगर येथील दादा पाटील...\nकाकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर...पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...\nTop 5 News: खाद्यतेल बाजाराची...1. सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी...\nराज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...\nTop 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र...1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट...\nजालन्यात हिरवी मिरची, गवार,...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nलाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nसोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून​ नगर : नगर येथील दादा पाटील...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात...\nरब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर...पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi...\nपुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...\nलातूरमध्ये वांगी सरासरी १६०० रुपये...लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५)...\nराज्यात काकडी ५०० ते ३००० रुपयेसांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये सांगली ः...\nकापूस बाजार मजबूत राहणारफॉरेन अॅग्रिकल्चरल सर्विसेस ही अमेरिकेच्या कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/06/mmrda-mega-recruitment-2020-16726.html", "date_download": "2022-01-28T23:16:19Z", "digest": "sha1:7DIV72FV6ZVYR7NBH5ME75NONLAK2SIE", "length": 8294, "nlines": 83, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "MMRDA Mega Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nHome Government Jobs MMRDA MMRDA Mega Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांची महाभरती\nMMRDA Mega Recruitment 2020 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 16726 जागांची महाभरती\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात गवंडी, सूतारकाम, फिटर (स्टील फिक्सिंग), फिटर (बार बेडिंग), वेल्डर, इलेक्ट्रिशिअन, वायरमन, अकुशल कामगार पदांच्या 16726 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details\n1) गवंडी - 274जागा\n2) सूतारकाम - 2678 जागा\n3) फिटर (स्टील फिक्सिंग) - 366 जागा\n4) फिटर (बार बेडिंग) - 3359 जागा\n5) वेल्डर - 423 जागा\n6) इलेक्ट्रिशिअन, वायरमन - 2167 जागा\n7) अकुशल कामगार - 7459 जागा\nशैक्षणिक अहर्ता Required Qualification : जाहिरातीत नमूद केलेली नाही.\nवयोमर्यादा Age Limit : जाहिरातीत नमूद केलेली नाही.\nपरीक्षा शुल्क Exam Fees : परीक्षा नाही\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply : जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://dev.marathisrushti.com/balgandharva-rangmandir-pune/", "date_download": "2022-01-28T23:07:30Z", "digest": "sha1:MBN5QYRHNIEQABXJQIYQ44M7KMQDN4JI", "length": 10205, "nlines": 89, "source_domain": "dev.marathisrushti.com", "title": "बालगंधर्व रंगमंदिर, पुणे – MS Development", "raw_content": "\n[ November 26, 2020 ] बिच्चारा नवरा\tकविता - गझल\n[ November 25, 2020 ] भारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी\tव्यक्ती चित्रे\n[ November 25, 2020 ] कॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा\tललित लेखन\n[ November 25, 2020 ] रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)\tओळख महाराष्ट्राची\n[ November 18, 2020 ] शिवाजी मंदिर, दादर, मुंबई\tओळख महाराष्ट्राची\nHomeओळख महाराष्ट्राचीबालगंधर्व रंगमंदिर, पुणे\nNovember 10, 2020 आदित्य संभूस ओळख महाराष्ट्राची, ललित लेखन\nजगातल्या विविध शहरांतील उल्लेखनीय थिएटर्सची ओळख करुन दिलेय एका रंगकर्मीनेच \nमुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा\nशिवाजी मंदिर, दादर, मुंबई\nरविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)\nकॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा\nपुणे शहर म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येते ती “पेशवाई”. तसं पहावयास गेलो तर पुणे ही ‘विद्यानगरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा वैभवसंपन्न पुणे शहरात आणखीन ही काही वास्तू आहेत ज्या पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. अशीच एक वास्तू म्हणजे “बालगंधर्व रंगमंदिर”. पुण्यातील संभाजी पार्क विभागात ही वास्तू दिमाखाने उभी आहे.\nया नाट्यगृहाची स्थापना २६ जून १९६८ रोजी करण्यात आली. त्यावेळी समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा. आचार्य अत्रे हे होते. हे नाट्यगृह कसे उभारायचे या संकल्पनेत ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांचे विशेष योगदान लाभले होते. या वास्तूचे उद्घाटन सन्मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते भारताचे गृहमंत्री होते. येथे असलेल्या कोनशिलेचा उद्घाटन सोहळा ८ ऑक्टोबर १९६२ रोजी झाला.\nया नाट्यगृहाची आसन क्षमता ९८९ इतकी आहे. त्यातील ६६९ आसन खालील बाजूस व बाल्कनीमध्ये उर्वरीत ३२० आसन आहेत. खालील बाजू ६७’*७७'(५१५९ चौरसफूट) व बाल्कनी ३०’*८३’ (२४६० चौरस फूट) इतकी भव्य आहे. या नाट्यगृहातील रंगमंचाचे आकारमान ६०’*४०’ म्हणजेच २४०० चौरस फूटांचा आहे.\nया वास्तूत मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर थोडंसं चालल्यावर खालच्या मजल्यावर भव्य तिकीट खिडकी लागते. येथे शक्यतो आगाऊ बुकींग जास्त केल्या जातात. येथे पैसे भरून गाड्या वाहनतळावर उभ्या करण्याची सोय उपलब्ध आहे. या वाहनतळाचे साधारणत:आकारमान ६०’*३००'(संपूर्ण) इतके आहे. स्वच्छ असे कॅफेटेरिया व उपहारगृह उपलब्ध आहे. या वास्तूत नाटक कंपन्यांचे नेपथ्य ठेवण्याकरिता ही सदनिका उपलब्ध आहेत. नाट्यगृहात कलाकारांकरिता रहाण्याची व खाण्याचीदेखील उत्तम सोय आहे. वास्तूमध्ये कोणी खास पाहुणा येणार असल्यास त्याच्याकरिता व्ही.आय.पी. खोलीदेखील उपलब्ध आहे. नाट्यगृहात कार्यक्रम चार सत्रांमध्ये होतात, त्यातील सकाळच्या सत्राची वेळ ९:०० ते ११:००, दुपारच्या सत्राची वेळ १२:३० ते ३:३०, संध्याकाळच्या सत्राची वेळ ५:०० ते ८:०० व रात्रीच्या सत्राची वेळ ९:३० ते १२:३० इतकी आहे.\nवास्तूत विशेष पहाण्यासारखे :\nतिकिट घराकडून नाट्यगृहाच्या दिशेने जात असताना समोरील शेवटच्या भागावर नारायणराव श्रीपाद राजहंस (बाल गंधर्व) यांची भव्य आकाराची प्रतिमा आहे. या प्रतिमेची शोभा येणार्‍या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतल्याशिवाय रहात नाही. वास्तूत वरच्या मजल्यावर एक भव्य कलादालन आहे. येथे अनेक कलाकार विविध स्वरूपांची प्रदर्शनं भरवतात. या कलादालनात दोन कक्ष आहेत. या दोन्ही कक्षांचं एकत्रित आकारमान ८२’*४०’ म्हणजेच ३२८० चौरस फूट इतके आहे.\nपुणे शहराचे वैभव अनुभवण्यासाठी नक्कीच या वास्तूला भेट द्यावी, तो वर पुण्याला भेट देणार्‍यांनी पुण्याचे खरे वैभव अनुभवले असं म्हणता येणार नाही.\nपत्ता : झाशी राणी लक्ष्मीबाई चौक, शिवाजीनगर, पुणे (महाराष्ट्र), ४११००५\nसंपर्क : ०२० – २५५३२९५९\nरविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)\nby आदित्य संभूस in ओळख महाराष्ट्राची\nभारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी\nकॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा\nरविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)\nशिवाजी मंदिर, दादर, मुंबई\nमुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1006945", "date_download": "2022-01-28T23:30:34Z", "digest": "sha1:6YYIWB3J4LTHHNHUV4LYGJFM7KEEMGH3", "length": 2035, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बुडापेस्ट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बुडापेस्ट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:२३, १७ जून २०१२ ची आवृत्ती\n५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०१:३४, २० मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nFry1989 (चर्चा | योगदान)\n०८:२३, १७ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMadboy74 (चर्चा | योगदान)\n| नकाशा१ = हंगेरी\n| देश = हंगेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/04/20/friends-sister-dies-due-to-lack-of-oxygen-selling-a-car-and-becoming-an-oxygen-man-for-everyone/", "date_download": "2022-01-28T22:58:29Z", "digest": "sha1:BP6UGMH7NKBPZSBPTZ2Z6L5V3BBYOF6N", "length": 8647, "nlines": 96, "source_domain": "spreaditnews.com", "title": "मित्राच्या बहिणीचा ऑक्सिजन अभावी मृत्यू; गाडी विकून बनला सर्वसामान्यांसाठी ऑक्सिजन मॅन! – Spreadit", "raw_content": "\nमित्राच्या बहिणीचा ऑक्सिजन अभावी मृत्यू; गाडी विकून बनला सर्वसामान्यांसाठी ऑक्सिजन मॅन\nमित्राच्या बहिणीचा ऑक्सिजन अभावी मृत्यू; गाडी विकून बनला सर्वसामान्यांसाठी ऑक्सिजन मॅन\nआयुष्यात आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते. त्यातून एक तर आपण माणूस म्हणून घडत जातो किंवा माणूस म्हणून बिघडत जातो.\nहे घडणे किंवा बिघडणे प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार त्याच्या हातात असते. काही लोक नकारात्मक परिस्थितीतूनही सकारात्मक शोधायला जातात तर, काही लोक नकारात्मक परिस्थितीतून कोलमडून पडतात.\nसध्या कोरोनामुळे देशभरात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. अशा परिस्थितीमध्ये आपली आरोग्य व्यवस्था देखील कोलमडून पडली आहे.\nत्याचे विदारक चित्र आपल्याला दिवसेंदिवस बातम्यांमधून आणि सोशल मीडियाद्वारे दिसतच आहे. अशामध्ये सरकारला दोष देत गप्प बसण्यापेक्षा आपण काहीतरी केले पाहिजे. हा विचार एका तरुणाच्या मनात आला आणि हा विचार येण्यामागे कारण होते आपल्या जवळच्या मित्राच्या बहिणीच्या मृत्यूचे\nशहनवाझ शेख या मुंबईतील तरुणाच्या मित्राची बहीण कोरोना काळात ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध झाला नाही म्हणून या जगातून गेली. या घटनेचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. त्याने आपल्याच्याने जितक्या लोकांना मदत करणे होईल ती करायची ठरवले.\nऑक्सिजन पुरवणे तेही जो मदत मागेल त्याला, यामुळे भांडवल उभे कसे करणार हा प्रश्न होताच. त्याने काहीही विचार न करता स्वतःची कार विकली. 60 ऑक्सिजन सिलेंडर त्यातून उभे करता आले. 40 सिलेंडर त्याने भाडे तत्वावर घेतले.\nकोविड केअर सेंटर मध्ये कुठे बेड उपलब्ध आहेत, कोणत्या दवाखान्यात जास्त चांगली सोय आहे, या सगळ्या गोष्टींबाबत त्याने एक वॉर रूम सुरू करून माहिती देण्यासाठी तत्पर सेवा उपलब्ध केली.\nआता मुंबई मधील लोक त्याला ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखतात. आशेने त्याच्याकडे मदतीसाठी येतात आणि तोही जमेल ती सगळी मदत करतो. या नकारात्मक वातावरणात सकारात्मक कामे करणारा कोणताही माणूस देवदूतच आहे आणि अशा लोकांची आपल्याला आवश्यकता आहे\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs\nदहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या मात्र होणार\n🎯 दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/kolaba-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:25:09Z", "digest": "sha1:SPUUEBN3OIU7CYVA6TE3JYDNJEB67HHA", "length": 18217, "nlines": 132, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "कुलाबा किल्ला माहिती, Kolaba Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कुलाबा किल्ला मराठी माहिती निबंध (Kolaba fort information in Marathi). कुलाबा किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी कुलाबा किल्ला मराठी माहिती निबंध (Kolaba fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nकुलाबा किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये\nकुलाबा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nकुलाबा किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nकुलाबा किल्ल्याजवळ पाहण्यासारखी ठिकाणे\nकोलाबा किंवा कुलाबा किल्ला हा भारतातील एक जुना लष्करी तटबंदी आहे, जो आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आणि संरक्षित स्मारक बनला आहे.\nकोलाबा किल्ला किंवा कुलाबा किल्ला किंवा अलिबाग किल्ला हा अलिबाग मधील एक जुना तटबंदी असलेला सागरी किल्ला आहे. हा अलिबाग किनाऱ्यापासून १-२ किमी अंतरावर आहे. हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आणि संरक्षित स्मारक आहे. शिवाजी राजांनी बांधलेला हा किल्ला त्यांच्या प्रमुख नौदल स्थानकांपैकी एक म्हणून निवडला होता.\nकुलाबा किल्ल्याचा पहिला उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण दक्षिण कोकण मुक्त झाल्यानंतर तटबंदीसाठी निवडला तेव्हाचा आहे. किल्ला बांधण्याचे कार्य मार्च १६६२ मध्ये करण्यात आले. किल्ल्याची जबाबदारी दर्या सारंग आणि मेनक भंडारी यांना देण्यात आली होती ज्यांच्या हाताखाली कुलाबा किल्ला मराठ्यांच्या ब्रिटीश जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचे केंद्र बनला होता.\nजून १६८१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. १७१३ मध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याशी झालेल्या तहानुसार कुलाबा व इतर अनेक किल्ले सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले.\nब्रिटीश जहाजांवर छापे टाकण्यासाठी त्याने त्याचा मुख्य तळ म्हणून वापर केला. १७ नोव्हेंबर १७२१ मध्ये, आंग्रेच्या कारवायांमुळे संतप्त झालेल्या इंग्रजांनी कोलाबाविरुद्धच्या मोहिमेत पोर्तुगीजांशी हातमिळवणी केली. ६००० पोर्तुगीज सैन्याने आणि तीन इंग्रजी जहाजांनी मिळून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न अयशस्वी झाला.\nयाच सुमारास कोलाबाचे वर्णन हॅमिल्टनने एका खडकावर बांधलेला किल्ला, मुख्य भूमीपासून थोड्या अंतरावर आणि उंच पाण्यात बेट असे केले आहे. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी राजे आंग्रे यांचा कुलाबा किल्ल्यावर मृत्यू झाला. १७२९ मध्ये पिंजरा बुरुजाजवळ आग लागल्याने अनेक इमारती नष्ट झाल्या. १७८७ मध्ये आणखी एक मोठी आगीची घटना घडली ज्यामध्ये आंग्रे वाडा नष्ट झाला. १८४२ मध्ये इंग्रजांनी किल्ल्यातील लाकडी बांधकाम लिलावाने विकले आणि अलिबागच्या जलकुंभाच्या बांधकामासाठी दगडांचा वापर केला.\nकुलाबा किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये\nगडाच्या तटबंदीची सरासरी उंची २५ फूट आहे. याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत, एक समुद्रकिनारी आणि दुसरा अलिबागकडे. या किल्ल्याचे एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हण��े हा समुद्रकिनारी किल्ला असला तरी त्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.\nपावसाळ्यात कमी भरतीच्या वेळी कंबर खोल पाण्यातून गडावर जाता येते. तथापि, भरतीच्या वेळी, तेथे पोहोचण्यासाठी बोटींचा वापर करणे आवश्यक आहे. त्या किल्ल्यात मंदिरे आहेत. कुलाबा किल्ल्यावर अनेक पर्यटक येतात. किल्ल्यात घरे आहेत ज्यात त्या किल्ल्याची देखभाल करण्यासाठी अनेक लोक राहतात.\nकमी समुद्राच्या भरतीच्या वेळी किल्ल्याला भेट द्यावी. गडावर हाजी कमालउद्दीन शाह यांचा दर्गा आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडील भिंतीजवळ चाकांवर दोन इंग्रजी तोफा आहेत. किल्ल्यातील सिद्धिविनायक मंदिर राघोजी आंग्रे यांनी १७५९ मध्ये बांधले होते.\nहा किल्ला शिवाजी महाराजांनी 1652 मध्ये अरबी समुद्रातील अलिबाग बीचवर बांधलेला सागरी किल्ला आहे. या किल्ल्याची उंची २५ फूट आहे आणि अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून फक्त २ किमी अंतरावर आहे. किल्ल्यावर महिषासुरमर्दिनी आणि देवी पद्मावती यांना समर्पित मंदिरे देखील आहेत. अलिबाग बीच, वर्सोली बीच देखील जवळच आहेत.\nकिल्ल्याच्या भिंतीवर प्राणी आणि पक्ष्यांचे नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर वाघ, मोर, हत्ती या प्राण्यांचे कोरीवकाम पाहायला मिळते. गेटच्या जवळच, किल्ल्याच्या मुख्य देवतेसह पद्मावती आणि महिषासुर आणि इतर देवांची मंदिरे आहेत.\nकुलाबा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nनोव्हेंबर ते जुलै हा या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानला जातो. किल्ला सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत खुला असतो.\nकुलाबा किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nमुंबई शहरापासून या किल्ल्यावर सहज जाता येते, कारण तो मुंबईच्या दक्षिणेस केवळ ३५ किमी अंतरावर आहे. मुंबई, भारतातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक, देशातील आणि परदेशातील सर्व प्रमुख शहरांशी एअरवेज, रेल्वे आणि रस्त्याने जोडलेला आहे.\nमुंबई ते कुलाबा रस्त्याने जायचे असेल तर\nमुंबई ते कुलाबा रस्त्याने जायचे असेल तर मुंबई – कुर्ला – नवी मुंबई – पेण – वडखळ – अलिबाग – कुलाबा किल्ला या मार्गाने जावे.\nमुंबई ते कुलाबा ट्रेनने जायला मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी कोणतीही ट्रेन उपलब्ध नाही.\nमुंबई ते कुलाबा बसने जायला मुंबईहून एसटी (राज्य परिवहन) बसेस आहेत, अलिबागसाठी स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे, जे मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे, मुंबईपासून २ तास ३० मिनिटे लागतात, अलिबागहून कुलाब्याला जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहेत.\nपुणे ते कुलाबा रस्त्याने जायचे असेल तर\nपुणे ते कुलाबा रस्त्याने जायचे असेल तर पुणे – चिंचवड – देहू रोड – लोणावळा – खोपोली – पेण – वडखळ – अलिबाग – कुलाबा किल्ला या मार्गाने जावे.\nपुणे ते कुलाबा रेल्वेने जायचे असेल तर पुणे जंक्शनवरून अलिबागला जाण्यासाठी कोणतीही ट्रेन उपलब्ध नाही.\nपुणे ते कुलाबा बसने जायचे असेल तर पुण्याहून अलिबागला जाण्यासाठी एसटी (राज्य परिवहन) बस / व्होल्वो बस उपलब्ध आहेत, जे पुण्यापासून १४२ किलोमीटर अंतरावर आहे, पुण्यापासून २ तास ५० मिनिटे लागतात, अलिबागहून कुलाब्याला जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहेत.\nकुलाबा किल्ल्याजवळ पाहण्यासारखी ठिकाणे\nतर हा होता कुलाबा किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास कुलाबा किल्ला हा निबंध माहिती लेख (Kolaba fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/gashmir-mahajani-will-release-a-serial-imali-the-producers-have-discovered-a-new-option/384193/", "date_download": "2022-01-28T21:37:25Z", "digest": "sha1:F6L566UO6RS5O2N6WZBMSVVEKD47HIDF", "length": 13592, "nlines": 162, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Gashmir Mahajani will release a serial 'Imali', the producers have discovered a new option", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी गश्मीर महाजनी इमलीची मालिका सोडणार, निर्मात्यांनी शोधला नवा पर्याय\nगश्मीर महाजनी इमलीची मालिका सोडणार, निर्मात्यांनी शोधला नवा पर्याय\nअभिनेता गश्मीर महाजनी महिन्याच्या अखेरीस त्याच्या शेवटच्या दृश्यांसाठी शूटिंग करत आहे. विशेष म्हणजे तो मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कथेत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. खरं तर एका रात्रीत घडलेले नाही, तर गश्मीर यानं काही आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला होता.\nगश्मीर महाजनी इमलीची मालिका सोडणार, निर्मात्यांनी शोधला नवा पर्याय\nआदित्य (गश्मीर महाजनी) आणि इमली (सुंबूल तौकीर खान) यांचे आयुष्य एका टीव्ही मालिकेत एक जबरदस्त यू-टर्न घेणार आहे. इमलीची मालिका ही आजकाल टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पसंतीची मालिका बनलीय. आता लवकरच आपली आवडती व्यक्तिरेखा आदित्य कुमार त्रिपाठी या मालिकेतून गायब होणार आहे, अशी बातमी समोर येतेय.\nहोय, अभिनेता गश्मीर महाजनी याने मालिकेतून बाहेर पडण्यासाठी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. अभिनेता गश्मीर महाजनी महिन्याच्या अखेरीस त्याच्या शेवटच्या दृश्यांसाठी शूटिंग करत आहे. विशेष म्हणजे तो मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कथेत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. खरं तर एका रात्रीत घडलेले नाही, तर गश्मीर यानं काही आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला होता. निर्माते त्याला राजीनामा मागे घेण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत होते, कारण ते मालिकेचा चेहरा आहेत आणि ट्रॅक त्याच्यावर आणि सुंबूल तौकीर खानवर केंद्रित आहे. पण अनेक प्रयत्न व्यर्थ गेले, कारण निर्माता गुल खान हा गश्मीरने ठेवलेल्या काही अटी मान्य करू शकला नाही.\nम्हणून गश्मीर महाजनी इमली मालिका सोडणार\nमिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच हे अगदी स्पष्ट झाले होते की, गश्मीर त्याच्या मराठी चित्रपट आणि वेब शोसह इमलीचे शूटिंग सुरू ठेवणार आहेत, ज्यासाठी निर्मात्यांनी सहमती दर्शविली होती. पण जसजशी कथा पुढे सरकत गेली आणि मालिका चांगली चालू लागली, त्यामुळे गश्मीरला इतर प्रकल्प हाती घेता आले नाहीत. त्याने कथितरीत्या निर्मात्यांना त्याच्या सीक्वेन्सच्या शूटिंगसाठी महिन्यातून फक्त 10 दिवस दिले जे पुरेसे नव्हते. बऱ्याच चर्चेनंतर अखेर गश्मीरने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचा शेवटचा दिवस जानेवारीच्या मध्यात असेल.\nगश्मीर महाजनी यांच्या रिप्लेसमेंटसाठी शोध सुरू\nनिर्मात्यांनी आधीच रिप्लेसमेंट शोधण्यास सुरुवात केलीय, यासाठी एका अभिनेत्याला जवळजवळ निश्चित केलेय. दरम्यान, मालिकेचं केंद्रबिंदू गश्मीरकडून फहमानकडे वळवण्यात येणार आहे.\nपुन्हा एकदा नवा प्रवेश\nविशेष म्हणजे आदित्यने मालिनीवर आंधळा विश्वास ठेवून लग्न केले. मात्र, आता मालिनीचे खरे वास्तवही समोर आले. दुसरीकडे इमलीने तिचे करिअर आणि सर्व काही सोडून आदित्यची निवड करण्यास नकार दिला. अशा प्रकारे आर्यन या दोघांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात असून, कथा पुन्हा नवीन वळण घेणार आहे. खरं तर, आदित्य आणि इमली या दोघांना आर्यन एका दहशतवाद्याची मुलाखत ��ेण्यासाठी पाठवतो. आता गश्मीरनं मालिका सोडल्यानंतर मोठे ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. स्टार प्लसच्या सीरिअलमध्ये दहशतवादी म्हणूनही नव्याने एन्ट्री होणार आहे. आदित्य उर्फ ​​गश्मीर महाजनी आता बाहेर पडल्याने इमलीचे पात्र बदलेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nहेही वाचा – Coronavirus : अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nआगामी निवडणुकीत आम्हाला एकटं लढू द्या, काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटलं जातंय...\nकोविड वॉर्डमध्ये पीपीई किट घालून जयंत पाटलांनी रुग्णांना दिला धीर\n‘वरळी’ला मिळाला मुंबईतील स्वच्छ वॉर्ड पुरस्कार\nगोळीबार करून ज्वेलर्स दुकानावर दरोडा; ३० तोळ्यांची लूट, ३ जण जखमी\n पोलिसांच्या भीतीने घेतली उडी, सराईत गुन्हेगाराचा मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://internationaldonation.mavipa.org/author/niketan/", "date_download": "2022-01-28T21:41:42Z", "digest": "sha1:WFFAITRMRZTFYFZORKWHLOV6UXDNQR73", "length": 1673, "nlines": 32, "source_domain": "internationaldonation.mavipa.org", "title": "Niketan – Marathi Vidnyan Parishad", "raw_content": "\nवर्डप्रेस मध्ये आपले स्वागत आहे. ही तुमची पहिली पोस्ट आहे. ते संपादित करा किंवा हटवा, नंतर लिहायला सुरवात करा\nवर्डप्रेस मध्ये आपले स्वागत आहे. ही तुमची पहिली पोस्ट आहे. ते संपादित करा किंवा हटवा, नंतर लिहायला सुरवात करा\nवर्डप्रेस मध्ये आपले स्वागत आहे. ही तुमची पहिली पोस्ट आहे. ते संपादित करा किंवा हटवा, नंतर लिहायला सुरवात करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2855/", "date_download": "2022-01-28T22:14:02Z", "digest": "sha1:TNHTJU7EDCH2TISGZXPHWOCKXWWBDLCW", "length": 6933, "nlines": 180, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-हृदय", "raw_content": "\nहा धागा कुठला नि कसला\nउत्तर काय देऊ मी ��ुला,\nसांगता येत नाही मला\nकसे तोडू हे नाते,\nआज शब्द मागे घेतला\nपूस ते पाणी डोळ्यांतले\nदूर झाली मी जरी,\nहृदयात ठेव तू मला\nवेगळे दोन देह झाले,\nपण मन नाही रे\nजागा होऊन बघ मला,\nमी समोर दिसेल तुला रे\nनको जाऊस सोडून मला\nप्रेम माझे होते कमी का\nविसरलो तुला मी म्हणून का\nभूख लागत नाही मला ग\nखर सांगतो मी तुला\nआवाज तुझा कानात माझ्या\nतुझी हाक ऐकू दे मला,\nफक्त एकदा आवाज दे मला\nगेलीस सोडून मला, सांग कसा जगू आता\nखोट का बोललीस, वचन का दिले मला\nशब्द ओठांवर आहेत तुझ्या\nदिसत नाही मला का\nठेऊ नजरेसमोर कसा तुला\nपहिलेच नाही जर मी तुला \nआज तुला रोकण्यात मी अपयशी ठरलो\nती काय मागे फिरणार\nसहा सेकंद थांबू शकत नाही\nसहा वर्षे कसे ओलांडणार \nमाझी जागा जर कुणी दुसरा घेणार.\nपण स्वीकार त्याला तू दे\nमी हरवलो तरी चालेल\nपण प्रेम माझे त्याला तू दे\nचाललो ठेवून हे अपूर्ण\nस्वप्न होतात का ग पूर्ण\nनजरेला नजर भिडू दे\nपुन्हा तो प्रवास होऊ दे\nहे जीवन निघून जाऊ दे.\nपण स्वताची काळजी मात्र तू घे.\nपाहशील कधी मी तुला\nतू पाहशील मला रे\nवीज पडेल अंगावर या\nहि राख झाली देहाची\nमग मन एक होयील का \nवाट पाहेन त्या दिवसाची\nरागवेल सारा समाज मला रे\nविचार सारणी या प्रश्नांची\nझाले आज मला रे\nतू विश्वास सोडू नको\nहि साथ जीवनभर देईल\nतू हात सोडू नको.\nमग येशील का आता तू\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/subscription/payment-received-by-mandar-paranjape-via-razorpay-3/", "date_download": "2022-01-28T23:09:16Z", "digest": "sha1:KAMAULDDE6LVGZORFN344ZXQG7L3G334", "length": 2338, "nlines": 39, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Payment received by Mandar Paranjape – via Razorpay – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/attention-to-the-announcement-of-official-ward-composition", "date_download": "2022-01-28T23:04:30Z", "digest": "sha1:PUVPSP5FWSOBQCB74OJHS6FXIDQBFCJK", "length": 11863, "nlines": 86, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Attention to the announcement of official ward composition", "raw_content": "\nअधिकृत प्रभाग रचना जाहीर होण्याकडे लक्ष\nनाशिक | फारुक पठाण Nashik\nनिवडणूक आयोगाच्या Election Commission सुचनेनुसार नाशिक मनपा प्रशासनाने NMC Administraion आगामी मनपा निवडणुकीच्या Upcoming NMC Election दृष्टीने 133 वॉर्डच्या एकूण 44 प्रभागाचा कच्चा आराखडा Raw layout of the ward structure तयार करून गुप्त पध्दतीने आयोगाला सादर केला आहे.\nतरी शहरात कशा पध्दतीने नवीन वॉर्डची कटिंग झाली आहे, याबाबत चर्चांना ऊत आहे. यामुळे काही इच्छुक नाराज दिसत आहे, तर काही खुश दिसत आहे. मात्र अंतिम प्रभागरचना अधिकृतपणे जाहीर झाल्यावरच नेमकी कटिंग कशी झाली आहे. हे स्पष्ट होणार आहे.\nनव्या प्रभागाच्या सीमांसह प्रभाग क्रमांक देखील सध्या चर्चेत आले आहे. यानुसार अनेक इच्छुकांनी तयारीला देखील प्रारंभ केल्याचे दिसत आहे. चर्चेत असलेल्या कटिंगमुळे काही दिग्गच नगरसेवकांना फटकादेखील बसतांना दिसत आहे. मात्र अधिककृत घोषणा झाल्यावरच खरे दित्र स्पष्ट होणार आहेे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर शहरात गुप्त बैठकांचा जोरदेखील वाढला आहे.\nकरोना रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याने फेब्रुवारीत होणारी निवडणूक पुढे जाण्याची शक्यता असली तरी विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवार, नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढत असल्याचे दिसत आहे. 2017 साली राज्यात भाजपची सत्ता होती. त्यावेळी चार सदस्यी प्रभागरचना तयार करण्यात आली होती. त्याचा मोठा फायदादेखील भाजपा झाला होता. त्यावेळी तब्बल 66 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते, तर मनपात पहिल्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली होती.\nमात्र यंदा राज्यात सत्ताबदल झाले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामुळे यंदा चार सदस्यी प्रभाग पध्दत रद्द करुन 3 सदस्यी प्रभाग रचना करण्यात आली आहे. याला मनसेनेने जोरदार विरोध केला आहे, तर यंदा 122 वरुन 133 नगरसेवक संख्या निवडून महापालिकेत जाणार आहे. आगामी महापालिका निवडणूक त्रिसदस्यी प्रभाग पध्दतीने होणार असल्याचे निश्चित झाले आहे.\nयानुसार नाशिक महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेप्रमाणे 43 प्रभाग 3 सदस्यी व एक 4 सदस्यी प्रभागाच��� रचना करुन आयोगाला पाठविले आहे. शहरातील काही वॉर्ड कटिंग करुन नव्याने वॉर्ड तयार करण्यात आले आहे. क्षेत्र कमी असला तरी मतदान संख्या 33 हजारांच्या जवळपास राहणार आहे. प्रशासनाने आपल्या स्तरावर तयारी सुरू केली असली तरी करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने निवडणूक वेळेवर होणे शक्य दिसत नाही.\nराज्यातील औरंगाबाद, नवीन मुंबई या ठिकाणी तर मागील कित्येक महिन्यांपासून प्रशासक राजवट सुरू आहे. निवडणूक वेळ निघून गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 18 महापलिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यामध्ये नाशिक मनपाचा देखील समावेश आहे.\nसत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी काळात विविध विकासकामांच्या उदघाटनाचे नियोजन होत आहे. यामध्ये नमामी गोदा, लॉजेस्टीक पार्क, आयटी हब तसेच मनपाच्या विविध भूखंडांचे बीओटीवर विकासकामांचा शुभारभ आदींचा समावेश असल्याचे समजते. महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकाराकडून निधी आणला आहे. त्याचप्रमाणे विशेष महासभा घेऊन मनपात मानधनावर नोकर भरती प्रस्ताव मंजूर करण्याचा श्रेय देखील भाजप घेत आहे. त्याचप्रमाणे मुंबईप्रमाणे नाशिक मनपा हद्दीतील 500 चौ. फुटापर्यंत मिळकत धारकांना कर माफीचा विषयदेखील महापौर कुलकर्णी यांनी उपस्थित करून मनपा आयुक्तांना पुढील महासभेत ठेवण्याचे आदेश दिले आहे.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरणत तापत आहे. तर गुप्त बैठकांचा जोर वाढला आहे. 2022 मध्ये मनपा निवडणूक होत असली तरी राजकीय पक्ष व नेत्यांची नजर 2024 मध्ये होणार्‍या विधानसभा व लोकसभा निवडणुकीकडे लागली आहे. ज्या पक्षांचे नगरसेवक जास्त निवडून येणार त्या पक्षाला पुढील निवडणुका सोपे जाणार आहे, यामुळे कोणीही मनपा निवडणूक सोपी असल्याचे न सांगत अत्यंत बारकाईने नियोजन करीत आहे.\nशिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये मनपा निवडणुकीसाठी विशेष कोर कमिटी तयार केले आहे. यामध्ये नवे व जुने नेत्यांचा समतोल ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची टिम कामाला लागली आहे. मनपात सत्ताधारी असलेल्या भाजपने देखील विशेष नियोजन केल्याचे समजते. काँगे्रस, मनसेना आदी पक���षांचे पदाधिकारी व नेते सध्या मनपा निवडणुकीच्याच कामात गुंतल्याचे दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/selling-fragrant-tobacco-lcb-police-raid-bhingar-ahmednagar", "date_download": "2022-01-28T22:55:27Z", "digest": "sha1:W7YJIITWEN6O5QMBU5ZPTP7WFUVRW6H5", "length": 4928, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सुगंधी तंबाखू विक्रीप्रकरणी एकाला अटक", "raw_content": "\nसुगंधी तंबाखू विक्रीप्रकरणी एकाला अटक\nपोलीसांनी हस्तगत केला 28 हजारांचा मुद्देमाल\nनगर एलसीबी पोलिसांनी (LCB Police) भिंगारमध्ये छापा (Bhingar Raid) टाकून सुगंधी तंबाखू विक्री प्रकरणी (Selling Fragrant Tobacco) एकाला अटक (Arrested) केली आहे. साजित हमीद पठाण (वय 42 वर्षे रा. झेंडीगेट, नालसाब चौक, नगर) असे अटक (Arrested) केलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB Pi Anil Katke) यांना मिळाल्या खबरीवरून ही छापेमारी (Raid) करण्यात आली.\nभिंगार बाजारच्या पाठीमागे आर्मी रोडलगत काचचे गोडवाऊनच्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये पठाण हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी तंबाखुची विक्री (Selling Fragrant Tobacco) करण्याच्या उद्देशाने साठवणूक करुन ठेवली होती. पोलीस हवालदार दिनेश मोरे, नाईक कमलेश पाथरूट, पोलीस नाईक शंकर चौधरी, नाईक योगेश सातपुते यांच्या पथकाने आर्मी रोडलगत काचचे गोडवाऊनच्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला.\nसाजित हमीद पठाण याला ताब्यात घेत 12 हजार 400 रूपयांची रत्ना छाप, 300 तंबाखुचे 20 बॉक्स, 15 हजार 120 रूपयांचा प्रीमियम रत्ना छाप 300 तंबाखुचे 40 बॉक्स असा 27 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे हवलादार मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 188 , 272 , 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार पोलिस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जालिंदर आव्हाड करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/palghar/power-generation-from-seawater-sixteen-year-old-harsh-chaudhary-of-virar-experiment-was-successful/385942/", "date_download": "2022-01-28T22:29:40Z", "digest": "sha1:SDXBIGOJGVJMMK3FU7NCGJ7GAVU2YTV6", "length": 12368, "nlines": 137, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Power generation from seawater; Sixteen year old Harsh Chaudhary of Virar experiment was successful", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर पालघर समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती; विरारच्या सोळा वर्षीय हर्ष चौधरीचा प्रयोग यशस्वी\nसमुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती; विरारच्या सोळा वर्षीय हर्ष चौधरीचा प्रयोग यशस्वी\nसमु���्राला येणार्‍या भरती ओहोटीचा अभ्यास करून विरारमधील १६ वर्षीय हर्ष कुंजन चौधरी या शाळकरी विद्यार्थ्याने वीज निर्मितीचे यंत्र तयार केले आहे. त्याची चाचणी डहाणूतील बोर्डी समुद्रात यशस्वी झाली आहे.\nसमुद्राला येणार्‍या भरती ओहोटीचा अभ्यास करून विरारमधील १६ वर्षीय हर्ष कुंजन चौधरी या शाळकरी विद्यार्थ्याने वीज निर्मितीचे यंत्र तयार केले आहे. त्याची चाचणी डहाणूतील बोर्डी समुद्रात यशस्वी झाली आहे. विरार पश्चिमेकडील हर्ष कुंजन चौधरी याने एक अनोखा वीज निर्मिती प्रकल्प साकारला आहे. सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंत महाराष्ट्राला मोठा समुद्रिकिनारा लाभला आहे. या समुद्राला येणार्‍या भरती व ओहोटीच्या पाण्याचा उपयोग करून वीज निर्मिती यंत्र चालवण्याचा हर्ष याचा मानस आहे. वीज निर्मितीचे लहान यंत्र तयार करून, त्याने अलिकडेच त्याची चाचणी बोर्डी येथील समुद्रात घेतली. ही चाचणी यशस्वी झाली असून यातून वीज निर्मिती झाल्याचा दावा हर्ष याने केला आहे. या यंत्राचा आधार घेऊन सरकारच्या माध्यमातून समुद्रामुळे मोठा प्रकल्प उभा करता येऊ शकतो. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे मच्छीमारीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावाही हर्ष याने केला आहे.\nविरारच्या नॅशनल हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या हर्षला लहानपणापासूनच काहीतरी आपण वेगळे करावे, असे वाटत होते. आई वडिलांच्या साथीने आर्थिक पाठबळावर नसतानाही अगदी भंगारातील वस्तूंचा वापर करून त्याने नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला. याची दखल नासानेही घेतली होती. अंडर वॉटर रोबोटिक स्पर्धेसाठी हर्षची नासाकडून निवड करण्यात आली होती. मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे झालेल्या राष्ट्रीय नवप्रवर्तन उत्सव व मेगा प्रदर्शन २०२० मध्ये भारतातून निवडलेल्या आणि निवडक ९५० प्रकल्पांपैकी २७ प्रकल्पाच्या यादीमध्ये हर्षच्या प्रकल्पाची निवड झाली होती. कोरोनाच्या काळात सामाजिक दुरीकरण यंत्राची निर्मितीही त्याने केली होती. घड्याळाच्या आकाराचे हे यंत्र आपण हस्तांदोलन करताना आणि चेहर्‍याला स्पर्श करताना आपल्याला व्हायब्रेशन करून इशारा देते. अशा नवनवीन प्रयोगासह त्याने आता समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मितीचे यंत्र तयार केले आहे.\nदेशात विजेचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहेत. कोळशाची कमतरता अ��ल्यामुळे येणार्‍या काळात वीज निर्मितीमध्ये मोठे अडथळे येण्याची शक्यता आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सरकार वीजेवर चालणार्‍या वाहनांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात विजेची मोठी मागणी वाढणार आहे. यासाठी नवीन वीज निर्मिती प्रकल्पांचा शोध घेणे आवश्यक झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर्षने हे यंत्र तयार केले आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याचा आपल्या दालनात सत्कार करून कौतुक केले.\nCorona Virus: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nविक्रमगड तालुक्यात दादडे येथील आश्रम शाळेतील १३ विद्यार्थ्यांना कोरोना\nपोलिसांसाठी म्हाडातील विरार, बोळींजमध्ये १०९ सदनिकांची निश्चिती व वितरण\nतब्बल १८४ चालकांचे परवाने तात्पुरते रद्द\nशासकीय कार्यालयाचे इमारत उद्घाटन वादाच्या भोवऱ्यात\nकुटीर रुग्णालयात कोविड विभाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pankaja-munde-criticizes-thackeray-government-over-mafia-rule-in-beed/", "date_download": "2022-01-28T21:49:29Z", "digest": "sha1:ZUACUADGSG5XN634CIAJT7BCSJX2M46P", "length": 9351, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बीडमध्ये अभियंत्याची स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी; पंकजा मुंडें म्हणाल्या...", "raw_content": "\nबीडमध्ये अभियंत्याची स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी; पंकजा मुंडें म्हणाल्या…\nबीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. आता पंकजा मुंडेनी केलेले एक ट्वीट सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी बीडमधील माफिया घटनेवरून सत्ताधारी पक्षाला निशाण्यावर धरले आहे.\n“बीड जिल्ह्य़ात एका कार्यक���री अभियंत्याने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली, किती दुर्दैवी बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे, यांची वैधानिक दखल घ्यावी.” असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.\n#बीड जिल्ह्य़ात एक कार्यकारी #अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली,किती दुर्दैवीबीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव,सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे यांची वैधानिक दखल घ्यावी @Dev_Fadnavis @mipravindarekar @PawarSpeaks @CMOMaharashtra\nतसेच या प्रश्नाची वैधानिक दखल घ्यावी अशी विनंती करत त्यांनी हे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टॅग केले आहे. एकंदरीत पंकजा मुंडे यांनी बीडमधील राजकारण, गुन्हेगारी व एकूण सद्य परिस्थितीवर आधारित ट्वीट करत निशाणा साधला आहे.\nयोगी आदित्यनाथ यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले, असे वक्तव्यं कराल तर…\nसोनू सूदच्या बहिणीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पंजाबमध्ये मोठ्या राजकीय हालचाली\nमुख्यमंत्री पद आणि कॅबिनेट मंत्री पद देखील अहोरात्र मेहनत करणाऱ्यांनाच मिळते का\n“भाजपने मन मोठं करुन शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपद ध्यावं” ,रामदास आठवलेंचा सल्ला\n“शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा आझाद मैदानावर जाऊन संप मिटवा”, पडळकरांचा परबांना सल्ला\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक��रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T22:51:01Z", "digest": "sha1:3DL63MCVA4Z7YCCKOZHNHPJFQNRE7TFB", "length": 6389, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वामन मल्हार जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख मराठी लेखक, पत्रकार असलेले वामन मल्हार जोशी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वामनराव जोशी (नि:संदिग्धीकरण).\nवामन मल्हार जोशी (जानेवारी २१, १८८२ - जुलै २०, १९४३) हे मराठी लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील (रायगड जिल्हा) तळा या गावी झाला होता. शालेय शिक्षण संपवून वा.म. जोशी पुण्यातील डेक्कन कॉलेजात आले आणि त्यांनी १९०४मध्ये बी.ए.ची आणि १९०६मधे एम.ए.ची पदवी मिळवली.\nत्यांनंतर जोशी एका ‘राष्ट्रीय’ शाळेत शिक्षक झाले. (ब्रिटिश राज्यकर्ते असलेल्या भारतात ‘राष्ट्रीय’ शिक्षण देणार्‍या शाळांवर सरकारचा डोळा असे.) त्यानंतर जोशींनी विश्ववृत्त नावाचे ‘राष्ट्रीय’ मासिक काढले. त्या मासिकात ब्रिटिश राजकर्त्यांविरुद्ध मजकूर असलेमुळे सरकारने वा.म. जोशी यांना ३ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.\nतुरुंगातून सुटल्यावर जोशी दैनिक केसरीचे दोन वर्षांसाठी संपादक झाले. पुढे १९१८मधे त्यांनी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महिला महाविद्यालयात प्राध्यापकी सुरू केली. ते तेथे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, आणि इंग्रजी-मराठी साहित्य शिकवीत.\nकालांतराने वा.म. जोशी हे पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले..\nइ.स. १९३०च्या मडगाव (गोवा) येथील सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा.म. जोशींनी भूषविले होते.\nवा.म. जोशी यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा\nआश्रमहरिणी (कादंबरी, इ.स. १९१६)\nइंदू काळे व सरला भोळे (१९३४)\nरागिणी अथवा काव्यशा��्त्रविनोद (१०१४)\nवा.म. जोशी यांच्यावर लिहिलेली पुस्तकेसंपादन करा\nपुन्हा वामन मल्हार (डॉ.दत्तात्रय पुंडे, गो.म. कुलकर्णी\nवा.म. जोशी (चरित्र, लेखक - गोविंद मल्हार कुलकर्णी)\nवा.म. जोशी-चरित्र आणि वाङ्‌मय (लेखक - मा.का. देशपांडे)\nवा.म. जोशी साहित्यदर्शन (संपादक - वा.ल.कुलकर्णी आणि गो.म. कुलकर्णी)\nवामन मल्हार आणि विचारसौंदर्य (समीक्षा, प्रभाकर आत्माराम पाध्ये)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०२० रोजी १२:४० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aimsolute.com/blog/categories/guest-blog", "date_download": "2022-01-28T21:47:48Z", "digest": "sha1:XL5MTEBC5PYQ5V2OVS2FLHZJUS7K2UMX", "length": 9237, "nlines": 166, "source_domain": "www.aimsolute.com", "title": "Guest Blog", "raw_content": "\nविशेष व्यक्ती, विशेष मुलाखत\n\"आर्थिक नियोजन\" करताना इकडे लक्ष द्या .....\nअर्थशास्त्राच्या नियमानुसार , पैसे म्हणजे उद्योग-व्यवसायाच्या रक्तवाहिन्या आहेत.\nविलक्षण ऊर्जेचा स्त्रोत - पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर\nपुण्यातील ती भेट. अवघ्या ३६ मिनिटांचा भेटीचा कालावधी. भेट अशा व्यक्तिमत्वाची - ज्ञानपुंज, उर्जापुत्र, तेजस्वी, माझे गुरु, माझे भारतरत्न\n' उद्योगाचे आर्थिक नियोजन ' केलेत का \nनुकताच, ' १६ जानेवारी ' हा दिवस \" राष्ट्रीय स्टार्टअप दिवस\" म्हणून आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केला आहे.\n\" वाद \" नाही, तर \" संवाद \"\n\" उद्योजक \" आपल्या उद्योगाचा कुटुंबप्रमुखचच असतो. कुटुंब लहान असो वा मोठे - त्याच्या कुटुंबप्रमुखाला कधीतरी \"वाद\" हे हाताळावेच लागतात.\nउद्योगासाठी नवीन वर्षातील \" उद्योग-संकल्प \"\nथांबलात ना , शीर्षक वाचून नवीन वर्षासाठी तुम्ही तुमच्यासाठी संकल्प केला असेल / केले असतील ना \nउद्योजकतेचे चालतेबोलते व्यासपीठ - रतन टाटा\nभारतीय उद्योगविश्वाचे जनक - रतन टाटा रतन टाटा ' - भारतीय उद्योगविश्वाची सुरुवात ज्या नावापासून सुरु होते,\nराष्ट्रीय ग्राहक दिन म्हणजे नेमके काय तो २४ डिसेम्बरलाच का साजरा केला जातॊ तो २४ डिसेम्बरलाच का साजरा केला जातॊ ग्राहक संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला \nशिक्षणाबरोबर ' प्रशिक्षण ' ���ी महत्त्वाचे ...\n' उद्योजकता ' विकसित करणे किंवा ' उद्योजकते ' साठी अनुरूप वातावरण तयार करणे, ही एक सामाजिक जबाबदारी आहे.\nभारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा\nउद्योग ' प्रशिक्षण ' आवश्यकच ...\nउद्योग - व्यवसाय प्रशिक्षण आणि नोकरी मिळविण्यासाठी घेतलेले शिक्षण, या दोन वेगळ्या संकल्पना आहेत.\nभारतीय भाषा समृद्धतेचा ध्यास : डॉ. राजू रामेकर\nAimSolute च्या वाचकांना डॉ राजू रामेकर हे नाव नवीन नाही. पण, आजच्या लेखाचे निमित्त मात्र नवीन आहे .\n' उद्योग - संस्कृती '\nजशी प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख असते, तशी उद्योगाची ही एक संस्कृती असते.\nआज २६ नोव्हेंबर. भारतीय संविधान दिन. भारतीय संविधान म्हणजे नेमके काय हे भारतीय नागरिक म्हणून, माहित असायलाच हवे.\nउद्योगजगतामध्ये, उद्योजक आणि धाडस हे काहीसे समानार्थी शब्द आहेत. धाडस असल्याशिवाय धंदा करता येत नाही. आजच्या यशस्वी उद्योजक म्हणून...\nभेटूया श्री. राज मेमाणे यांना , आज संध्या. ७ वाजता\n‘इति + ह् + आस’ म्हणजे इतिहास. इतिहासाच्या व्याख्येत ‘असे असे झाले’ असे मोघमपणे म्हटले, तरी काय झाले व कसे झाले हे सांगणारा , आजच्या प\n' स्वत: साठी ' वेळ देताय ना \n' स्वत: साठी ' वेळ देताय ना सतत वाढणारी स्पर्धा आणि नेहमी जाणवणारी आर्थिक टंचाई, या कात्रीत उद्योजक नेहमीच सापडलेला असतो.\nफटाके वाजवताना डोळ्यांची काळजी घ्या\nदिवाळीतले फटाके: फटाके वाजवताना डोळ्यांची घ्यायची काळजी\nॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ॐ शांति: शांति: शांति:\nस्वप्ने पाहा स्वप्ने पाहायला शिका धीरूभाई अंबानी सांगतात : मोठे स्वप्न पहा कारण मोठ्या स्वप्न पाहणाऱ्यांचीच स्वप्ने खरी ठरतात .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2022-01-28T22:31:09Z", "digest": "sha1:UYBBJWERRNR2YG3LPVGARHZTNSRIRSRG", "length": 18305, "nlines": 218, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "बल्लारपूर | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nआपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्याची ऊर्जा सत्कारामुळे प्राप्त होते. – हरीश शर्मा जेसीआय...\nनागेश इटेकर,सहसंपादक प्रत्येक क्षेत्रात कार्यरत व्यक्तीला त्याच्या कार्यात सर्वोत्तम कार्य करण्याची जिद्द व चिकाटी असली पाहिजे. प्रामाणीकपणे कार्य करून आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करणे व त्यांच्या कार्याचा गुणगौरव सत्कार स्वरूपात केल्याने त्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य...\nमहिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या बीआयटीच्या दोन प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल…\nचंद्रपूर - महिला शिक्षिकेचा विनयभंग करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्ह्यातील बल्लारपूर येथील 'बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या ('बीआयटी'च्या) २ प्राचार्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात १७ ऑक्टोबर या दिवशी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अभियांत्रिकीचे प्राचार्य...\nधक्कादायक घटना: अन्न व पाण्यावाचून भूकबळीने माय-लेकीचा मृत्यू…बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील घटना…\nबल्लारपूर :- मागील महिनाभरापासून अन्न व पाण्यावाचून मायलेकीचा राहत्या घरात तडफडून मृत्यू झाल्याची हृदयदायक तितकीच समाजमन व मानवी मनाला सुन्न करणारी घटना कोठारीत उजेडात आली. झेलबाई पोचू चौधरी(७३) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (४५)अशी...\nमनसेच्या महिला सेनेनी पोलीस बांधवांना राखी बांधुन साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम..\nबल्लारपूर:-महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या बल्लारपूर तालूका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार यांच्या नेतृत्वात दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला जातो. यावर्ष��� सुद्धा मनसेच्या बल्लारपूर महिला पदाधिकार्यांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील पोलीस बांधवांना राखी बांधुन रक्षाबंधनाचा कार्यक्रम...\nबल्लारपूर शहरात सध्या चाललंय तरी काय तलवारीने दहशत पसरविण्याचा प्रयत्न…\nबल्लारपूर :- एकेकाळी शांततेच प्रतिक असणार बल्लारपूर शहर आज गुन्हेगारी युक्त शहर तर बनत चाललंय आहे लहान-सहान वादातून तलवार निघणे ही नित्याचीच बाब झाली की काय असाही प्रश्न निर्माण होत आहे बल्लारपूर शहरातील जुन्या...\nबल्लारपूर शहरातील विद्यानगर वार्डात युवकाने केली आत्महत्या…\nबल्लारपूर- शहरातील‌ टेकडी भागात काही दिवसांपूर्वी विद्यानगर वॉर्डातील ऑटोरिक्षा चालक असलेल्या सुशांत भीमराव झाडे यांनी अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा विद्यानगर वार्डातील पंचशिल चौक या परीसरामध्ये राहणाऱ्या अनिल...\nअवैद्य सावकारीवर आळा घालण्याची राजू झोडे यांची मागणी…\nबल्लारपूर:- बल्लारपुरात वाढत्या गुंड प्रवृत्तीच्या अवैद्य सावकाराच्या दहशतीने शहरवासीयात भीतीचे वातावरण तयार झाले असुन त्यातच एका अॉटोचालकाने अवैद्य सावकाराच्या सततच्या त्रासाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरात अवैध सावकारांने अघोषीत आपली सत्ता गुंडांच्या भरवशावर सुरु केली...\nभीम आर्मीकडे युवकांचा वाढत आहे कल…कोठारीमध्ये भीम आर्मी ची शाखा गठीत..\nसुनील बोनगीरवार (बल्लारपूर तालुका प्रतिनिधी) गाव तिथे शाखा संकल्पने अंतर्गत भीम आर्मी चे बल्लारपूर शहर प्रमुख अमरभाऊ धोंगडे यांच्या नेतृत्वात व जिल्हा प्रमुख जितेंद्रभाऊ डोहणे, जिल्हा महासचिव सुरेंद्रभाऊ रायपुरे यांच्या नेतृत्वात कोठारी या गावातील भीम...\nबल्लारपुरात तलवारीने दहशत पसरविण्याचा प्रयत्न…गॅंगवार मध्ये 1 गंभीर जखमी असल्याचे वृत्त…\nबल्लारपूर- : एकेकाळी बल्लारपूर शहर अमन व शांतीचा संदेश देणारे शहर म्हणून ओळखले जायचे मात्र सद्यस्थिती बल्लारपूर शहरात भाईगिरी चे प्रस्थ वाढत चालले की काय असे चित्र निर्माण होतांना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बल्लारपूर...\nबल्लारपूर टोल नाका परिसरात दारू पिऊन वाहन चालविताना दुसऱ्या वाहनाला धडक…\nबल्लारपूर -: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी वरून दारूमुक्ती कडे प्रवास सुरु असतांना त्याचे परिणाम आता दिसू ला���ले आहे विश्वसनीय सूत्राच्या माहिती नुसार चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेल्या टोल नाका परिसरात एका चार चाकी वाहन ज्यात 4 व्यक्ती...\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/madhav-rakhi-sawant-rakhi-sawant-wishes-for-bigg-boss/", "date_download": "2022-01-28T22:04:16Z", "digest": "sha1:GPCWF53GGE36EJGEUSSTCGQ4DRF4H57B", "length": 6208, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "माधव देवचकेला बिग बॉस मराठी जिंकण्यासाठी क्रिकेटर सलील अंकोला आणि राखी सावंतने दिल्या शुभेच्छा - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>माधव देवचकेला बिग बॉस मराठी जिंकण्यासाठी क्रिकेटर सलील अंकोला आणि राखी सावंतने दिल्या शुभेच्छा\nमाधव देवचकेला बिग बॉस मराठी जिंकण्यासाठी क्रिकेटर सलील अंकोला आणि राखी सावंतने दिल्या शुभेच्छा\nबिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातला स्ट्राँग कंटेस्टंट माधव देवचकेला अभिनेत्री राखी सावंतने शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस हा रिएलिटी शो भारतात 2006ला सुरू झाला. बिग बॉस हिंदी च्या 2006च्या सर्वात पहिल्या पर्वात अभिनेत्री राखी सावंत आणि क्रिकेटर सलील अंकोला कंटेस्टंट होते. राखी तर टॉप-5 पर्यंत ह्या शोमध्ये राहिली होती. आता बिग बॉसमध्ये तशाच पध्दतीने माधवही टिकुन ���ाहावा म्हणून राखीने शुभेच्छा दिल्या आहेत.\nराखी सावंत म्हणते, “माधव खुप चांगला माणुस आहे. तो खुप चांगला कलाकार आहे. त्यामुळे त्याला भरघोस मत द्या. आणि माधव तुला बिग बॉसच्या घरातून बाहेर यायचं नाही आहे. तू जिंकुनच ये. माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. ”\nमाधव चांगला अभिनेता असण्याशिवाय तो उत्तम क्रिकेटर आहे. त्यामुळेच क्रिकेटर सलील अंकोला यांच्यासोबत माधवची मैत्री आहे. आपला मित्र माधवला सगळ्यांनी व्होट करावे म्हणून सलील अंकोला ह्यांनीही प्रेक्षकांना आवाहन केले आहे. सलील अंकोला म्हणाले, “माझा प्रिय मित्र माधव खूप चांगला माणूस आहे. तो खुप चांगला खेळतोय. तो एक स्टाँग कंटेस्टंट आहे. तो खूप एन्टरटेनिंगही आहे. त्याला भरभरून मत द्या. ज्यामुळे तो बिग बॉसमध्ये टिकून राहिल आणि आपले असेच मनोरंजन करत राहिल.”\nPrevious संजय दत्तने त्याची पहिली निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘बाबा’चा ट्रेलर केला प्रदर्शित\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/breaking-news/khichdi-recipe-makar-sankranti-is-incomplete-without-khichdi-read-simple-recipe/384837/", "date_download": "2022-01-28T23:17:26Z", "digest": "sha1:BFILXZ3OB6ZYATER5RM4GCXJSA72ECLW", "length": 10659, "nlines": 170, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Khichdi Recipe: Makar Sankranti is incomplete without Khichdi, read simple recipe", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Makar sankranti 2022 : ‘या’ खिचडीशिवाय मकरसंक्रांतीचा सण अपूर्णच, वाचा सोपी रेसिपी\nMakar sankranti 2022 : ‘या’ खिचडीशिवाय मकरसंक्रांतीचा सण अपूर्णच, वाचा सोपी रेसिपी\nसूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा मकरसंक्रातीचा सण साजरा केला जातो. या दिवशी खिचडी बनवण्याची परंपरा आहे.14 जानेवारीला हा सण येत असून, या सणाची मज्जा खिचडीचा आस्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.\nKhichdi Recipe : 'या' खिचडीशिवाय मकरसंक्रांतीचा सण अपूर्णच, वाचा सोपी रेसिपी\nअवघ्या काही दिवसांतच मकर संक्रात हा सण येऊन ठेपला आहे. मकरसंक्रांत म्हटलं की पतंगबाजी आणि तिळगुळ समोर येतात.मात्र यादिवशी खिचडीसुद्धा केली जाते. या खिचडीशिवाय मकरसंक्रातीचा सण हा अपूर्णच आहे. सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा मकरसंक्रातीचा सण साजरा केला जातो. या दिवशी खिचडी बनवण्याची परंपरा आहे.14 जानेवारीला हा सण येत असून, या सणाची मज्जा खिचडीचा आस्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तुम्हालाही या खिचडीची रेसिपी माहीत नाही का मग जाणून घ्या खमंग खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.\nमूग डाळ – एक वाटी\nबाजरी – एक कप\nगाजर काप – वाटी\nबीन्स – अर्धा कप\nवाटाणे – अर्धा कप\nहिरवी मूग डाळ – अर्धी वाटी\nकांदा – 1 चिरलेला\nहळद – अर्धा टीस्पून\nजिरे – 1 टीस्पून\nलाल तिखट – 1 टीस्पून\nभाजीचा वापर करुन खिचडी बनवण्यासाठी खालील स्टेप्स फॉले करा.\nभाजीची खिचडी बनवण्यासाठी प्रथम मूग डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा.\nत्यानंतर बाजरी धुवून तासभर पाण्यात भिजत ठेवावी.\nआता प्रेशर कुकरमध्ये एक टेबलस्पून तेल घाला.\nतेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा जिरे घाला.\nत्यानंतर चिरलेला कांदा घालून मंद आचेवर शिजवा.\nकांदा हलका तपकिरी रंगाचा झाला की त्यात गाजर, चिरलेली सोयाबीन आणि मटार घालून मिक्स करा.\nथोडा वेळ शिजल्यानंतर त्यात मूग डाळ आणि बाजरीचे पाणी घाला.\nनंतर त्यात अजून थोडं पाणी घालून उकळी आणा.\nआता चवीनुसार मीठ, तिखट आणि हळद घाला.\nआता प्रेशर कुकरचे झाकण बंद करून तीन ते चार शिट्ट्या होऊ द्या.\nगरमागरम खिचडी तयार आहे.\nहेही वाचा – हिवाळ्यात तिळाचे पदार्थ खाण्याचे आरोग्यदायी फायदे ; वाचा रेसिपी\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nसंजय राऊत यांना कामधंदा नाही त्यांची टीका पोरखेळ, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांवर...\nOmicron Variant: देशात ओमिक्रॉनचा विस्फोट; २१ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग; एकूण रुग्णसंख्या...\nMLC election: यंदाची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार \nठाणे शहराची परिस्थिती भया���क, १७ दिवसात मुख्य स्मशानभूमीत ३८३ जणांवर अंत्यसंस्कार\nएकतर्फी प्रेमातून महिलेने केला २४ वर्षीय व्यक्तीवर Acid हल्ला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/radhe-movie-made-only-for-salman-khan-praveen-tarde/", "date_download": "2022-01-28T22:42:46Z", "digest": "sha1:SSW3UPVFNIOPFCVC2FDEX3P7FCSPR7JO", "length": 20674, "nlines": 196, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "फक्त सलमान खान साठी केला राधे चित्रपट - प्रवीण तरडे - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nफक्त सलमान खान साठी केला राधे चित्रपट – प्रवीण तरडे\nफक्त सलमान खान साठी केला राधे चित्रपट – प्रवीण तरडे\nफक्त सलमान खान साठी केला राधे चित्रपट – प्रवीण तरडे\nWebnewswala Online Team – मराठी चित्रपट (Marathi Films) आणि नाट्यक्षेत्रातील एक उत्कृष्ट अभिनेता (Actor), देऊळबंद (Deulband) आणि मुळशी पॅटर्नसारख्या (Mulshi Pattern) चित्रपटाचे दिग्दर्शक (Director) अशी ओळख असलेल्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी सलमान खानच्या (Salman Khan) ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) या चित्रपटात दगडू दादाची (Dagadu Dada) एक छोटीशी भूमिका साकारल्यानं त्यांचे चाहते त्यांच्यावर नाराज झाले आहेत. हा चित्रपट का केला आणि एवढी छोटी भूमिका का केली असा प्रश्न चाहते त्यांना विचारत आहेत. यावर हिंदीत व्यावसायिक चित्रपट कारायचा म्हणून नव्हे तर फक्त सलमान खान साठी केला असल्यानं प्रवीण तरडे यांनी म्हटलं आहे.\n‘मला मसाला चित्रपट आवडत नाहीत. मला ते पहायलाही आवडत नाहीत आणि करायलाही आवडत नाहीत; पण चित्रपट हे असं माध्यम आहे ज्याद्वारे समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळू शकेल, असा माझा विश्वास आहे. त्यामुळं आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्या चित्रपटाद्वारे एखाद्या विषयाला वाचा फुटत असेल तर त्याहून चांगलं काहीही नाही. आजचं वास्तव काय आहे आणि ते चित्रपटात कसं दाखवता येतं हे मराठी चित्रपटांमधून शिकता येतं. हिंदीच्या तुलनेत मराठी चित्रपट आशयाच्या बाबतीत नेहमीच उजवे असतात,’ असं मत तरडे यांनी यावेळी व्यक्त केलं.\nसलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश\nसलमान खान नं नाकारली २५० कोटींची ऑफर\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nधक्कादायक सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर मुंबईत\nदगडू दादा या भूमिकेवरून चाहत्यांची नाराजी\nराधेमध्ये दगडू दादा या भूमिकेवरून चाहत्यांनी नारा��ी व्यक्त केल्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना तरडे म्हणाले की, ‘राधे पाहून माझे चाहते अस्वस्थ झाले. एवढी छोटी भूमिका मी का केली असा सवाल त्यांनी मला केला. मी त्यांना सांगू इच्छितो की, छोट्या छोट्या भूमिका केल्यावरच मी इथपर्यंत पोचलो आहे. भूमिकेच्या लांबीनं मला काही फरक पडत नाही. मी हे काही खास कारणांसाठी करत आहे. मला सलमान भाईंशी संबंध वाढवायचे होते आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे. एक माणूस म्हणून मला ते आवडतात. एखादा व्यावसायिक चित्रपट माझ्याकडून गेला तर मी त्याला इतकं प्राधान्य देत नाही.’\nमराठीत आशय हाच हिरो\n‘राधे’मध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव आणि मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील कामातील फरक याबद्दलही तरडे यांनी आपलं मत मांडले. ‘मराठी चित्रपटांचे बजेट मोठं नसतं. मुळशी पॅटर्न चित्रपट मी सात वर्षानंतर बनवला कारण त्याला कोणी निर्माताच मिळत नव्हता. मी इंडस्ट्रीमध्ये पैशासाठी धावत होतो. लव्ह स्टोरीज, फॅमिली ड्रामा आणि कॉमेडी याला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. माझ्या चित्रपटातील शेतकऱ्यांचं आयुष्य, गँग वॉर यात निर्मात्यांना मनोरंजन दिसत नाही. तेच जेव्हा मी राधेच्या सेटवर पोहोचलो आणि तिथली भव्यता, तंत्रज्ञ या सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हा आश्चर्यचकित झालो. आम्हाला एका व्हॅनिटी व्हॅनमध्ये 15 कलाकार घालण्याची सवय आहे.\nराधेच्या सेटवर, 10 व्हॅनिटी व्हॅन्स होत्या. सलमान खान आणि प्रभुदेवा यांच्यामुळे या चित्रपटात मोठी गुंतवणूक झाली. तिथलं हे ग्लॅमर पाहून मला आनंद झाला. त्यांनी 2 ते 3 दिवस केलेले एक दृश्य, मी मुळशी पॅटर्नमध्ये 3 ते 4 तासात केलं आहे. हिंदीमध्ये स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाच्या नावावर चित्रपट चालतात. मराठीत आशय हाच हिरो असतो, असं तरडे यांनी सांगितलं.\nतरडे यांचा शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरील गाजलेला चित्रपट, ‘मुळशी पॅटर्न’ हिंदीमध्ये ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ (Antim : The Final Truth) या नावानं येत आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी याचं दिग्दर्शन केलं असून, यामध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या हिंदी चित्रपटापासून तरडे मात्र दूरच आहेत.\nमुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब\nयाबाबत बोलताना ते म्हणाले की, लोकांनी बॉलिवूडचा रिमेक पाहण्यापूर्वी एकदा मरा���ीतील मुळशी पॅटर्न चित्रपट पहावा. हिंदीत त्याचं पूर्ण व्यावसायिकरण होतं, शैलीही बदलली जाते. मी हा चित्रपट करत नसल्यानं त्यात नेमके काय बदल केले आहेत, हे मला माहिती नाही. काही व्यावसायिक बदल केले गेले आहेत, याची मला कल्पना आहे. काही दृश्य अतिशय वेगवान घेण्यात आली आहेत. मुळशी पॅटर्नला तांत्रिकतेची गरज नाही. त्याचा आशयच मजबूत आहे. हिंदी रिमेक चालला तर, माझ्या मातीतला मी निवडलेला विषय देशभरात पोहोचल्याचा मला आनंदच होईल. मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. हिंदी चित्रपटसृष्टी मराठीतला विषय जगासमोर आणत आहे हा फार मोठा सन्मान आहे.’\nदरम्यान, दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या पदार्पणाबाबत मात्र तरडे यांनी काहीही सांगितलं नाही. सध्या याबाबत काही जणांशी चर्चा सुरू आहे; पण अधिक तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nHR is Back 14 वर्षांनी येणार ‘सुरूर 2021’\nMessenger Of God Fame बाबा गुरमीत राम रहीम ला कोरोना\nकोरोना प्रोटोकॉल पाळत राज्यात शूटिंग ला परवानगी\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nNetFlix मुंबईत उभारणार जगातील पहिला स्टुडीओ\nKGF Star यश बेरोजगार मजुरांसाठी कोट्यवधीचे दान\nवैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी\nदबंग सलमान खान चा चुलबुल पांडे येतोय Animated Version मध्ये\n‘Tarzan’ फेम Joe Lara चा विमान अपघातात मृत्यू\nअमिताभ बच्चन सनी लिओनी बनले सख्खे शेजारी\nअभिनेता भूषण कडू च्या पत्नीचे कोरोनामुळे निधन\nहिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा\nतरुणाई व्यसनाच्या विळख्यात जगभरात 1.1 अब्ज स्मोकर्स\n‘तुझ्या इश्काचा नादखुळा’, रांगड्या प्रेमाची हळवी गोष्ट\nYoutube hacking चा फटका कॅरी मिनाटी ला\nदिवाळीच्या मुहूर्तावर येणार अक्षय कुमार चा लक्ष्मी बॉम्ब\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची माग���ी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2011/02/blog-post_25.html", "date_download": "2022-01-28T23:00:15Z", "digest": "sha1:JUCVBCRRBVSIR6AQ3TL3FOE6LSJ2TRTE", "length": 22382, "nlines": 101, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: संथ वाहते कृष्णामाई...", "raw_content": "\nपृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक राजकीय अंदाज व्यक्त केले जात होते. ज्या परिस्थितीत त्यांनी सूत्रे स्वीकारली होती, ती परिस्थिती वेगळी होती आणि त्यांच्यापुढची आव्हानेही वेगळी होती. थेट दिल्लीच्या राजकारणातून आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राची नीट माहिती नाही, ती आधी करून घ्यावी लागेल, असे सल्ले काही पंडित देत होते. अजित पवार यांचा आक्रमकपणा आणि कामाच्या धडाक्यापुढे ते निष्प्रभ ठरतील, असेही बोलले जात होते. परंतु सरकारने शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर जाणवलेले वास्तव वेगळे आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तालमीत तयार झालेले हे नेतृत्व कच्चे नाही. कृष्णामाई संथ वाहात असली तरी उथळ नाही, पाणी खूप खोल आहे आणि त्याचा अंदाज भल्याभल्यांना येऊ शकत नाही, हेच दिसून आले. एकीकडे अजित पवार यांची गाडी सुसाट सुटली असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र वेगामुळे अपघाताला निमंत्रण मिळते, याची जाणीव असल्यामुळे कोणत्याही टप्प्यावर अनावश्यक वेग वाढवून त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला नाही. झालेही तसेच. राज्यभर फटकेबाजी करीत सुटलेली अजित पवार यांची गाडी नां���ेड जिल्ह्यात घसरली आणि त्यानंतरच्या डिझास्टर मॅनेजमेंटसाठी खुद्द शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारही अडचणीत आले. प्रसारमाध्यमांची ताकद दाखवण्याची घाई झालेल्या पत्रकार संघटनांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला परंतु त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांवरही बहिष्काराचा अनाकलनीय निर्णय घेतला. या काळात अजित पवार माफी न मागण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु बहिष्कारामुळे ते जराही विचलित झाले नाहीत.\nपृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवार यांचा विरोध असल्याचा जावईशोध अनेक पत्रकारांनी लावला होता. परंतु पदाची सूत्रे घेतल्यानंतर पारदर्शी कारभाराची ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक व्यवहारातही आपण पारदर्शी असल्याचेच अनेकदा दाखवून दिले. शरद पवार यांच्यासंदर्भातील आपले मतभेद त्यांनी पूर्वी जाहीरपणे व्यक्त केले आहेत. ते करताना त्यांनी कधी राजकीय हिशेबीपणा दाखवला नाही किंवा त्यांच्या नेतृत्वगुणांच्या वैशिष्टय़ांबद्दल जाहीरपणे गौरवोद्गार काढतानाही ते कधी बिचकले नाहीत. आघाडीचा धर्म पाळताना मर्यादा येतात, या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विचारांशी सहमती दर्शवतानाच आघाडीच्या धर्माचे पालन किती चांगल्या रितीने करता येते याचा वस्तुपाठही त्यांनी गेल्या शंभर दिवसांत घालून दिला.\nपृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्रातील कें्राच्या पातळीवरील कामे झटपट होतील, असे मानले जात होते आणि त्याची प्रचिती पहिल्याच झटक्यात आली. नवी मुंबई विमानतळासाठी पर्यावरण विभागाच्या परवानगीचा विषय अनेक महिने प्रलंबित होता. चव्हाण यांनी प्राधान्याने या विषयात लक्ष घालून त्याला परवानगी मिळवली आणि दिल्लीदरबारात आपले वजन असल्याचे दाखवून दिले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्र सरकार आणि अणुऊर्जा प्रकल्पाचे खंदे समर्थक असलेल्या चव्हाण यांच्यादृष्टिनेही प्रतिष्ठेचा विषय आहे. प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक पातळीवर वातावरण तापवले जात असताना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्थानिक पातळीवर संव��द सुरू करून प्रकल्पविरोधाची धार कमी केली. चव्हाण यांनीही स्थानिक पातळीवरील लोकांशी संवाद साधून त्यांचे समाधान करण्याची भूमिका घेतली. त्यासंदर्भातील पहिली जनसुनावणी मुंबईत घेतली तेव्हाही अनेकांनी त्याला विरोध करून जैतापूरमध्ये ती घेण्याची मागणी केली. मात्र मुंबईतील जनसुनावणी ठरल्याप्रमाणे घेऊन कोकणाचा दौराही निश्चित केला. या साऱ्यातून मुख्यमंत्र्यांचा ठामपणाच दिसून येतो. प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली किंवा जनमताच्या रेटय़ाखाली कोणताही निर्णय घेण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळले. जे करायचे ते ठाम आणि ठरवल्याप्रमाणे, अशीच त्यांची कार्यशैली राहिली. सध्या विश्वचषकाचे वारे वाहात आहे, त्याच भाषेत बोलायचे तर आपणाला चस्का लागलाय तो, सेहवाग, विराट कोहली, युसूफ पठाण यांच्या फलंदाजीचा. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी ते आवश्यक असले तरी ते दीर्घकालीन फायद्याचे नाही. अजित पवार यांची शैली मर्यादित षटकांसाठी उपयुक्त असली तरी पृथ्वीराज चव्हाण हे कसोटीचे खेळाडू आहेत. राहुल ्रविड किंवा व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे. त्यांच्या एकेका फटक्याची नजाकत भल्याभल्या जाणकारांना भुरळ घालणारी आहे, हे त्यांनी अनेक ठिकाणी दाखवून दिले आहे.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेच उदाहरण घेता येईल. नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणामुळे संमेलन वादग्रस्त बनत असताना मुख्यमंत्र्यांनी समारोप समारंभाला येऊ नये, असे आवाहन ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले होते. तरीही ते संमेलनाच्या समारोप समारंभाला आले. मुख्यमंत्री आलेत म्हटल्यावर संमेलनाच्या संयोजकांनी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या करून भिक्षुकी वृत्तीचे दर्शन घडवले. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यापैकी कोणत्याही मागणीची साधी दखलही घेतली नाही. आश्वासन देणे तर दूरच राहिले. उलट नथुरामसंदर्भातील वादाचा थेट उल्लेख करून संबंधितांना खडे बोल सुनावले. असा व्यवहार केलात तर यापुढे तुमच्या व्यासपीठावर यायचे किंवा नाही याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत पृथ्वीराजांचा आसूड कडाडला. तेव्हाच लक्षात आले की, कृष्णेचे पाणी खूप खोल आहे. वैचारिक भूमिकेच्याबाबतीत पक्के असलेले पृथ्वीराज चव्हाण खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतात. शरद पवार यांच्यानंतर एवढी ठाम वैचारिक भूमिका असलेला मुख्यमंत्री त्यांच्यारुपाने लाभला आहे. नाहीतर मधल्या काळात विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणजे मुँह में फुले-आंबेडकर बगलमें बुवा-बापू अशी स्थिती होती. असे बुवा-बापूधार्जिणे मुख्यमंत्री असताना अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातील जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा कशी काय करायची त्यामुळे लगेचच नव्हे, पण विशिष्ट कालावधी ठरवून त्यांना या विधेयकाच्या मंजुरीसंदर्भात पावले उचलावी लागतील. सुदैवाने उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बुवा-बापूंच्या भानगडींपासून दूर राहणारे आहेत, त्यामुळे त्यात फारशा अडचणी येणार नाहीत.\nटेक्नोसॅव्ही मुख्यमंत्री अशी प्रतिमा असलेल्या चव्हाण यांनी तंत्रज्ञानाच्या जालात संवेदनशीलता हरवू दिलेली नाही. म्हणूनच गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न ते आस्थेने समजून घेतात आणि त्यासंदर्भातील ठोस भूमिकाही जाहीर करतात. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसण्याचेच उद्योग केले, त्या पाश्र्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचे वेगळेपण नजरेत भरल्यावाचून राहात नाही.\nएकूण काय तर कृष्णामाई संथपणे वाहात असल्याचे दिसत असले तरी तीरावरच्या साऱ्या सुखदु:खांची जाणीव ठेऊन वाहात आहे आणि हे पाणी खूप खोल आहे.\nआत्महत्या केलेल्या शेतमजुराच्या मुलीचे मुख्यमंत्र्...\nगृहखात्याच्या गोंधळावर खोपडेंचे शरसंधान\nपोपट मेला असे म्हणायचे नाही \nआलोक : उद्ध्वस्ततेचा भयाण अनुभव\nरामदास आठवले दुरावणे परवडणारे नाही \nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्र��ाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2016/06/elephanta-caves.html", "date_download": "2022-01-28T22:31:04Z", "digest": "sha1:AJUFWGAJTKTIRRHTTBFCFJMIHANGYKZF", "length": 11463, "nlines": 154, "source_domain": "www.bhovra.com", "title": "घारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या लेण्या बघण्याचा.…….\nघारापुरीच्या लेण्या म्हणजेच एलिफंटा गुंफा..इथे जायचे लहानपणापासून मनात होते. पण एवढी वर्षे मुंबईत राहून सुद्धा तिथे जाण्याचा योग आला नाही. आणि काही दिवसापूर्वी अचानक ठरलेल्या प्लान मुळे जायचा योग आला.\nघारापुरीच्या लेण्या बद्दल इथे काही माहिती लिहिणार नाही आहे. ती विकीपेडिया वर सहज उपलब्ध आहे.\nइथे फक्त मोबाईल मधून काढलेले फोटो लावणार आहे. DSLR कॅमेरा घेऊन गेलो नव्हतो म्हणून सगळे फोटो मोबाईल मधून काढलेले आहेत त्यामुळे DSLR ची क्वालिटी ह्या फोटोंना नाही.\nघारापुरी लेण्यांना /एलिफंटा गुंफाला जायचे कसे \nलोकल ट्रेनने किंवा बसने सीएसटी स्टेशन/ चर्चगेट स्टेशन वर पोहोचावे. तिथून बस किंवा टॅक्सी करून अपोलो बंदर इथे पोहोचावे. टॅक्सीवाल्याला अपोलो बंदर नाही समजले तर गेटवे ऑफ इंडिया सांगावे. तिथे पोलिस चौकी समोरच तिकीट बुकिंग चे ऑफिस आहे.\nतिथे बोटीतून जाण्या येण्याचे एकच तिकीट मिळते आणि एलिफंटा किंवा घारापुरीच्या लेणी पाहण्याचे तिकीटही मिळते. ते इथेच घेतले तर परत पुढे लाईन लावायची गरज नाही पडत.\nतिकिटाचा दर १८.०५. २०१६ रोजी बोटीच्या प्रवासाचा रुपये १८० आणि लेण्या पाहण्याचा दर रुपये ३० प्रत्येकी आहे.\nपुरातत्व विभागाने सगळ्या लेण्या आपल्या अख्यतारित ठेवले असल्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छता आहे. योग्य त्या ठिकाणी लाकडाची चौकोनी फ्रेम बनवून पर्यटकांना मूर्तीला हात लावण्यापासून रोकण्यात आले अहे.\nलहानपणापासून हि मूर्ती अभ्यासाच्या पुस्तकात, वर्तमान पत्रात, विविध सरकारी मुखपत्रात, चित्रपटात, वेबसाईट वर, फोटोग्राफ मध्ये बघितली होती. आज एवढ्या वर्षांनी ह्या त्रिमुर्तीला बघण्याचा योग आला. हि त्रिमूर्ती मुंबईची एक प्रकारे ओळखचिन्ह बनून गेली आहे.\nसुंदर कलेची परकीय आक्रमणांनी केलेली (पोर्तुगीजांनी मुखत्वे) केलेली वाताहत बघवत नाही.\nह्या कातळ खाली पाण्याचे छोटेखानी तलाव आहे.\nभयंकर गर्मीमुळे आणि सहाच्या आत बोटीने परतण्यासाठी सगळ्या लेण्या पूर्णपणे बघत आल्या नाहित.\nपण पावसाळ्यात ह्या लेण्या, त्यांच्यावर चढलेल्या हिरव्या गालीच्या मुळे आणि पाण्याच्या धबधब्यामुळे नक्कीच प्रेक्षणीय असतील.\nपावसाळ्यात सहसा फेरी बोटी चालू असतात. फक्त पावसामुळे आणि वाऱ्याच्या जोरामुळे पोहोचायला एका ऐवजी दोन तास लागतात आणि बोटींची संख्या नेहमी पेक्षा कमी असते.\nआपल्यासारखे महामूर्ख पर्यटक ह्या जगाच्या पाठीवर कुठे नाहीत. ह्या हिरोने आधीचा फोटो मूर्ती वर पाय काढला होता. अरे तुम्ही देव मानत नसाल पण निदान त्या कलेची कदर करून तरी त्या कलाकाराच्या निर्मितीवर पाय ठेवू नका.\nकाही बायका आणि मुली तर शंकराच्या पिंडी वर पाय टेकवून फोटो काढत होत्या. सिक्युरिटी गार्ड ओरडल्या नंतर उलट त्या गार्डलाच बडबड करत बाजूला झाल्या .\nह्या लेण्या सोमवारी बंद असतात.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Literary-Sayajirao-GaikwadIY9716768", "date_download": "2022-01-28T21:47:36Z", "digest": "sha1:3WQDYQ4QZNY7PJUCJSGBOWHFKCC3BCR4", "length": 19260, "nlines": 113, "source_domain": "www.kolaj.in", "title": "प्रज्ञावंत साहित्यिक, साहित्यप्रेमी सयाजीराव गायकवाड| Kolaj", "raw_content": "\nप्रज्ञावंत साहित्यिक, साहित्यप्रेमी सयाजीराव गायकवाड\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमहाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. महाराजांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेम, साहित्याची माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचा एक दुर्लक्षित पैलू आपल्यासमोर येतोय.\nबडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्य, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांत सुधारणा केल्या. त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे बडोदा राज्य ओळखलं जातं. प्रजेच्या उत्थानासाठी आयुष्यभर परिश्रम करणं हेच त्यांनी जीवनाचं अंतिम ध्येय मानलं. आपल्या कार्यकर्तृत्वाने भारतातल्या समकालीन सगळ्या संस्थानांत पुढारलेलं बडोदा संस्थान निर्माण केलं.\nहेही वाचा: महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमे��\nत्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक गुणांचा भरणा होता. या गुणांत आणखी एका गुणांची भर टाकता येईल. तो गुण म्हणजे ते लिपीचा, भाषेचा, कलेचा, साहित्याचा, साहित्यिकांचा, प्रकाशकांचा विचार करणारे प्रज्ञावंत साहित्यिक आणि साहित्यप्रेमी राजा होते. त्यांनी देशातल्या नव्हे, तर परदेशातल्या साहित्यावर स्वतःच्या चिंतनाने भाष्य केलं. साहित्यनिर्मितीसाठी आर्थिक मदत केली.\nसयाजीराव गायकवाड यांनी स्वतः वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलं. त्यांचं लेखन प्रामुख्याने वैचारिक असलं तरी त्यामधे प्रजेच्या सुधारणेचा ध्यास होता. त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्याव्यासंगाचा ध्यास सोडला नाही. त्यांच्या विचारात, लेखनात आणि चिंतनातही अनेक दिवसांची तपश्चर्या होती. त्यांचं साहित्य म्हणजे त्यांनी कष्टपूर्वक मिळवलेल्या ज्ञानाचा परिपाक आणि अभ्यासाचं फलित होतं.\nत्यांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेमाची आणि त्यांच्या साहित्याची माहिती कमी प्रमाणात आहे. त्याचबरोबर बडोदा संस्थानातल्या ग्रंथालय चळवळ, देशी भाषांना त्यांनी दिलेलं अभय, प्राच्यविद्या प्रसारासाठी दिलेलं पाठबळ, परदेशी साहित्याचं देशी भाषेत भाषांतर करण्यासाठी केलेली मदत, संस्थानातली ग्रंथनिर्मिती, त्यांचं साहित्य आणि त्यांचा साहित्यविषयक विचार याची माहिती अत्यल्प प्रमाणात आहे.\n१३ खंडातल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन\nमहाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’ने ‘सयाजीराव महाराजांचे लेखन’ १३ खंडात प्रकाशित केलंय. सयाजीराव महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या एकूण २५ खंडांतून ६२ ग्रंथांचं समितीने लेखन प्रकाशित करताना महाराजांच्या या दुर्लक्षित पैलूला उजेडात आणण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं.\nमहाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. आता त्यापुढच्या १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. बडोदा ही महाराजांची कर्मभूमी, तर नाशिक ही महाराजांची जन्मभूमी. या दोन्ही ठिकाणी महाराजांचं साहित्य प्रकाशित व्हावं, हा एक योगायोगच म्हणावा लागेल.\nहेही वाचा: महाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष\nमहाराजांनी लिहिलेला पहिला ग्रंथ\nतेराव्या खंडात महाराजांनी लिहिलेले एकूण पाच मौल्यवान ग्रंथ समाविष्ट आहेत. मुळातच सयाजीराव महाराजांचं सर्व प्रकारचं लेखन हे वैचारिक आणि ऐतिहासिक आहे. यामुळे या लेखनाला संशोधकीय शिस्त आहे. ‘फ्रॉम सीजर टू सुलतान’ हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी महाराजांनी रोमच्या इतिहासाविषयीचे अनेक ग्रंथ वाचले होते. त्याचे त्यांनी इतरांना लिहिलेल्या पत्रांतून उल्लेख आले आहेत.\nत्यांचा सर्वांत आवडता इतिहासकार गिबन होता. त्यामुळे साहजिकच गिबनने लिहिलेले अनेक ग्रंथ त्यांच्या वाचनात आले. गिबनच्या ‘Decline and Fall of the Roman Empire’ या पुस्तकावरून ‘फ्रॉम सीजर टू सुलतान’ हा ग्रंथ सयाजीराव यांनी लिहिला. महाराजांनी लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. पण त्यांनी ज्या विषयावर हा ग्रंथ लिहिला, त्याविषयाची परिपूर्ण माहिती ग्रंथलेखनाच्या अगोदर घेतली.\nरोमच्या इतिहासाचा त्यांनी सर्वंकष अभ्यास केला. प्रत्येक सत्ताधीशांच्या काळातल्या चांगल्या-वाईट गोष्टींचं सखोल अवलोकन केलेलं दिसतं. रोमच्या प्रत्येक कैसरने राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला; पण अनेक वर्ष ही सत्ता एकाकडून दुसर्‍याकडे जात होती. बाहेरून जरी ही सत्ता मोठी आणि अजिंक्य वाटत असली तरी, इसवी सन २४४च्या आसपास आतून त्याला कीड लागली होती. महाराजांचं याबद्दलचं निरीक्षण वस्तुनिष्ठ आहे.\nबडोदा राज्यात १८९८-१८९९ला मोठा दुष्काळ पडला. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्याच्या सर्व भागांचा त्यांनी दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी केलेल्या मदतीच्या विभागानुसार नोंदी घेतल्या. या नोंदी ग्रंथरूपाने ’NOTES ON THE FAMINE TOUR BY HIS HIGHNESS THE MAHARAJA GAEKWAR’ म्हणून १९०१ मधे प्रकाशित करण्यात आल्या होत्या.\nया दुर्मीळ ग्रंथात तत्कालीन दुष्काळ निवारणासाठी केलेल्या नोंदी आहेत. त्यांनी भविष्यातल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी या नोंदींचा उपयोग केला. आगामी संकट निवारणासाठी दिशादर्शक राजमार्ग तयार झाला म्हणून या ग्रंथाचं महत्त्व कालातीत आहे.\nया मूळ ग्रंथाचं पुनर्प्रकाशन करून मराठी आणि हिंदी अनुवादही समितीने प्रकाशित केला आहे. महाराजांनी दुष्काळातल्या नोंदी सूक्ष्मपणे घेतल्या. त्यांच्या नजरेतून लहान-लहान गोष्टी सुटल्या नाहीत. त्याचीही अनेक उदाहरणं ग्रंथात दिसतात. महाराजांचा हा ग्रंथ फक्त एक नोंदींच्या स्वरूपात नाही, तर त्यामधे लालित्यपूर्णताही आहे.\nत्यांनी घेतलेल्या एका नोंदीवरून त्यांच्यातला लेखक आणि प्रज्ञावंत साहित्यिकही समजतो. महाराजांचा हा ग्रंथ मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणार्‍यांना आजही मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारख्या दिशादर्शक आहे.\nव्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे\nमराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे\nसयाजीराव गायकवाड महाराजः व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ\nपरिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nमहाराजा सयाजीराव गायकवाडांचं हे छोटं चरित्र वाचायलाच हवं\nमहाराजा सयाजीराव गायकवाडांचं हे छोटं चरित्र वाचायलाच हवं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/05/Goa-Shipyard-Recruitment-2021.html", "date_download": "2022-01-28T23:34:16Z", "digest": "sha1:ZPEOT5IE75SSIQVMBT6YGBDYHPG7AMBH", "length": 11342, "nlines": 97, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Goa Shipyard Recruitment 2021 | गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 137 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nGoa Shipyard Recruitment 2021 | गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 137 जागांसाठी भरती\nगोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये जनरल फिटर, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, कमर्शियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (QA), अनस्किल्ड (अकुशल), FRP लॅमिनेटर, EOT क्रेन ऑपरेटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, नर्स, टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल), टेक्निकल असिस्टंट (स्टोअर), ट्रेनी खलाशी पदांच्या एकूण 137 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 137\n1 जनरल फिटर 5 SSC (10 वी), ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल) अभ्यासक्रम.\n1 SSC (10 वी), ITI (इलेक्ट्रिशियन), 2 वर्षांचा अनुभव.\n3 कमर्शियल असिस्टंट 1 कोणत्याही शाखेतील पदवी, कॉम्प्युटर कोर्स, 1 वर्षाचा अनुभव.\n4 टेक्निकल असिस्टंट (QA) 3 शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव.\n5 अनस्किल्ड (अकुशल) 25 SSC (10 वी), 1 वर्षाचा अनुभव.\n6 FRP लॅमिनेटर 5 FRP विषयासह शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 2 वर्षांचा अनुभव.\n7 EOT क्रेन ऑपरेटर 10 SSC (10 वी), ITI, 2 वर्षांचा अनुभव.\n8 वेल्डर 26 ITI/NCTVT (वेल्डर), 2 वर्षांचा अनुभव.\n9 स्ट्रक्चरल फिटर 42 ITI (स्ट्रक्चरल फिटर/फिटर/फिटर जनरल/शीट मेटल वर्कर), 2 वर्षांचा अनुभव.\n10 नर्स 3 B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग व मिडवाइफरी डिप्लोमा कोर्स, 2 वर्षांचा अनुभव.\n11 टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल) 2 मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव.\n12 टेक्निकल असिस्टंट (स्टोअर) 5 मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन/फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव.\n13 ट्रेनी खलाशी 9 ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल), 2 वर्षांचा अनुभव.\nवयोमर्यादा Age Limit : 31 मार्च 2021 रोजी 18 ते 33 वर्षे\n(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 200 रु (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक - निःशुल्क)\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जून 2021 (05:00 PM)\nडिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 14 जून 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या ���ूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/thane/gawandevi-parking-work-extended-for-another-two-months/384438/", "date_download": "2022-01-28T21:52:15Z", "digest": "sha1:H7U3CZSUCSJBYRU63OJUUJ2WA337CXIU", "length": 11151, "nlines": 135, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Gawandevi parking work extended for another two months", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ठाणे गावंदेवी पार्किगच्या कामाला पुन्हा दोन महिन्यांची मुदतवाढ\nगावंदेवी पार्किगच्या कामाला पुन्हा दोन महिन्यांची मुदतवाढ\nठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची तयारी\nशहरातील पार्किगचा प्रश्न लवकर सुटावा यासाठी गावंदेवी मैदानात ३०० गाड्या पार्क होतील अशा मोठ्या प्रकल्पाचे काम सुरु असले तरी हे काम तब्बल दीड वर्ष रखडले आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित असताना हे काम अद्याप १५ टक्के अपूर्ण असून आहे. मात्र काम अपूर्ण असताना देखील संबधीत ठेकेदाराला तब्बल ८० टक्के बिल अदा करण्यात आले असून महापालिका ठेकेदारावर मेहरबान का आहे असा प्रश्न शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात यावी त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायचे कि नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सभापती संजय भोईर यांनी स्पष्ट केले.\nभाजपचे नारसेवसक सुनेश जोशी यांनी गावंदेवी पार्किंगच्या संदर्भात शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केला. गांवदेवी पार्किंगच्या कामांची मुदत संपली असताना अजूनही पार्किगचे काम पूर्ण झाले नसल्याची बाब त्यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली.याशिवाय संबधित ठेकेदाराला ८० टक्के बिल देखील अदा करण्यात आल्याची बाब ही त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निर्दशनास आणून दिली. तर महापालिका कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी ठेकेदाराला येत्या फेब्रुवारी २०२२ पर्यंत काम करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. मात्र प्रशासनाच्या या उत्तराने स्थायी समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कामाची मुदत संपूनही ठेकेदाराला मुदत का द्यायची, ठाणे महापालिका ठेकेदारावर एवढी मेहरबान का आहे असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.\nत्यानंतर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी यासंदर्भात सर्व माहिती देण्याची सूचना प्रशासनाला दिली तसेच त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायचे कि नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असे बैठकीत स्पष्ट केले.\nतब्बल २७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभा राहणार आहे. ७०० चौरस मीटरवर हे बांधकाम होणार असून यामध्ये १३० चार चाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहे. जरी भूमिगत पार्किंगचे काम झाले तरी मैदानाचा वापर हा खेळांसाठीच होणार असून मैदान यासाठी पुन्हा पूर्ववत करून देण्याचा दावा प्रशासनाचा वतीने करण्यात आला आहे आला. केवळ भूमीगत पार्किंगमध्ये वाहने आत आणि बाहेर जाण्यासाठी ४ टक्के जागेचा वापर होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेश���ध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nभातसा-उजवा कालवा पाईपलाईनने बंदिस्त करा; शिवसेनेची मागणी\nकोकणातील पूरग्रस्तांसाठी काँग्रेसची मदतफेरी; व्यापारी वर्गाचा उस्फूर्त प्रतिसाद\n…तर नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील\nआशांच्या पदरी निराशाच;अशा वर्कर्सचा बेमुदत संप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/audiobook-gandhiji-ani-tyanche-tikakar-by-suresh-dwadashiwar-voice-mrudgandha-dixit", "date_download": "2022-01-28T23:16:01Z", "digest": "sha1:Q2TMOYUJ2JJP4M2Y5M2BQ4O76BMBNPFY", "length": 11052, "nlines": 199, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "ऑडिओ - 'गांधी आणि त्यांचे टीकाकार' या पुस्तकातील 'गांधीजी आणि सावरकर व हिंदुत्ववादी' या प्रकरणाचा काही भाग", "raw_content": "\nपुस्तक स्टोरीटेल ऑडिओबुक ऑडिओ\nऑडिओ - 'गांधी आणि त्यांचे टीकाकार' या पुस्तकातील 'गांधीजी आणि सावरकर व हिंदुत्ववादी' या प्रकरणाचा काही भाग\nसाधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 7\nमहात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टिकेमागील त्यांची भूमिका, त्या टिकेतले खरेखोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे 'गांधी आणि त्यांचे टीकाकार'. साधना प्रकाशनाच्या या पुस्तकात 13 लेख आहेत,पण त्यातील तीन लेख ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आले असून त्यांचे वाचन केले आहे मृद्‌गंधा दीक्षित यांनी. गांधीजी आणि सावरकर व हिंदुत्ववादी, गांधीजी आणि आंबेडकर, गांधीजी आणि क्रांतिकारक या तीन लेखांचे (एकूण तीन तासांचे) हे ऑडिओबुक ऐकण्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील एका प्रकरणातील 18 मिनिटांचा हा भाग..\nसाधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nअतुल देऊळगावकर\t02 Jan 2020\nगोवंश हत्याबंदी कायद्यानं शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची जाणीव करून देणारं पुस्तक\nधनंजय सानप 22 Nov 2021\nअ��्युत गोडबोले\t13 Oct 2019\nऑडिओ : झुंडीच्या सुस्थिर श्रद्धा आणि अस्थिर समजुती\nविश्वास पाटील\t10 Dec 2021\nऑडिओ : कार्ल मार्क्स आणि त्याचा मित्र - गोविंद तळवलकर\nगोविंद तळवलकर\t08 Dec 2021\nऑडिओ - नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा...\nऑडिओ - 'गांधी आणि त्यांचे टीकाकार' या पुस्तकातील 'गांधीजी आणि सावरकर व हिंदुत्ववादी' या प्रकरणाचा काही भाग\nस्त्रियांचा वर्ग आणि चार्वाक\nविचारांचे सामर्थ्य व त्याविषयीची उदासीनता\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nकालानुरूप ईश्वरात झालेले बदल\nसुखप्राप्तीचा विचार आणि चार्वाक\nधर्मांच्या जन्मकथा आणि चार्वाक\nआद्य धर्म आणि धर्मव्यवस्था...\nआपण, जग आणि चार्वाक : उत्तरार्ध\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/voluntary-retirement-application-of-education-officer", "date_download": "2022-01-28T22:17:45Z", "digest": "sha1:55L6MOSOS373F6N4BTC7BOMC2MCTTLVA", "length": 7130, "nlines": 85, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिक्षणाधिकार्‍यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज | Voluntary retirement application of education officer", "raw_content": "\nएकीकडे माध्यमिक शिक्षण विभागाला (Department of Secondary Education) पूर्णवेळ शिक्षणाधिकारी (Education Officer) नसताना दुसरीकडे जिल्हा परिषदेचे (Zilha Parishad) प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर (Primary Education Officer Rajiv Mhaskar) यांनी स्वेच्छानिवृत्तीकरिता (Voluntary retirement) शिक्षण आयुक्तांकडे (Commissioner of Education) अर्ज केला आहे. जून 2022 रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या म्हसकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज (Application) करण्यामागील कारण काय याबाबत चर्चा सुरु झाली आहे.\nप्रकृतीच्या कारणास्तव आपण सेच्छानिवृत्ती अर्ज (Retirement application) केल्याचे म्हसकर यांनी सांगितले. 35 वर्षांपेक्षा अधिक काळापासून शिक्षण विभागात काम करत आहे. वयोमानानुसार आता पहिल्यासारखी धावपळ होत नाही. या कारणामुळे सेच्छानिवृत्ती घेण्याचा विचार असल्याचे म्हसकर यांनी सांगितले. नाशिक जिल्हा (nashik district) परिषदेत यापूर्वी म्हसकर यांनी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. यानंतर त्यांची विदर्भात बदली झाली होती.\nतत्कालिन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर म्हसकर यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार हाती घेतला. करोनाचा संसर्ग वाढत गेला आणि शिक्षण प्रक्रिया थांबली. या काळात म्हसकर यांनी ‘डोनेट अ बूक’ (Donate a book) या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांना पुस्तके उपलब्ध करुन दिली.\n‘डोनेट अ डिव्हाइस’ (Donate a device) या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना (students) ऑनलाईन शिक्षणासाठी (Online education) जुने मोबाईल (Old mobile) वापरात आणले. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात पोषण आहार (Nutrition diet) शिजवणे शक्य नसल्याने शाळांमध्ये (schools) जावून शिक्षकांनी तांदूळ व कडधान्य पालकांना वाटप केले. लॉकडाऊनच्या काळात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हसकर यांची सेवा जून 2022 मध्ये संपुष्टात येत असताना तत्पूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज का सादर केला, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.\nशिक्षण विभागामध्ये 35 वर्षांपासून आपण सेवा करत आहे. वैयक्तिक कारणामुळे शिक्षण आयुक्तांकडे स्वेच्छानिवृत्तीकरिता अर्ज केला आहे.हा अर्ज मंजूर झाला तर प्राथमिक शिक्षण विभागाचा कार्यभार लवकरच संपुष्टात येईल.\n- राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प., नाशिक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-07397", "date_download": "2022-01-28T23:06:17Z", "digest": "sha1:XREV5MLM4HUMXJ6PXKDGTOLF3HAH2RVU", "length": 6468, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "जाणून घेऊया पक्षीजीवन | Sakal", "raw_content": "\nपुणे, ता. १ : निसर्गपूरक पक्ष��� जीवनाने माणसाला नेहमीच भुरळ घातली आहे. शास्रीय पद्धतीने पक्ष्यांचे जीवन आणि त्यांचे वंशशास्र समजून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इला फाउंडेशन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्यावतीने सोमवारपासून (ता.३) ऑनलाइन अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये २२ व्याख्यानांचे आयोजन केले आहे, अशी माहिती इला फाउंडेशनच्या उपाध्यक्ष डॉ. सुरुची पांडे यांनी दिली.\nमागील १८ वर्षांपासून या अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल आयोजन केले आहे. सहभागींना पक्षांचे शरीरशास्र, उड्डाण प्रणाली, स्थलांतर, अधिवास आदींची माहिती मिळणार आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी संध्याकाळी सात ते आठ यावेळेत ही व्हर्च्युअल व्याख्याने पार पडणार आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/saavat-smita-tambe/", "date_download": "2022-01-28T23:07:58Z", "digest": "sha1:QASK5Z2JLWRCMR6A7ZKNJUEXKCONQLPP", "length": 8263, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "अभिनेत्री ‘स्मिता तांबे करतेय ‘सावट’ चित्रपटाव्दारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>अभिनेत्री ‘स्मिता तांबे करतेय ‘सावट’ चित्रपटाव्दारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nअभिनेत्री ‘स्मिता तांबे करतेय ‘सावट’ चित्रपटाव्दारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nगेलं जवळ जवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमूळे स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करतेय. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या ‘सावट’ ह्या सिनेमाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.’ सोबतच स्मिता तांबेचे ‘रिंगींग रेन’ प्रॉडक्शन हाऊस करते आहे.\nसावट सिनेमात इन्स्पेक्टर आदिती देशमुखच्या भूमिकेत असलेली स्मिता तांबे म्हणते, “उंबरठा आणि ‘जैत रे जैत’च्या स्मिता पाटील ह्यांच्या भूमिका, ‘एक होता विदुषक’ सिनेमातली मधु कांबीकरांची भूमिका, स्मिता तळवलकरांची ‘चौकट राजा’मधली भूमिका, ‘उत्तरायण’मधली नीना कुलकर्णींची भूमिका ह्या आणि अशा सशक्त स्त्री व्यक्तिरेखांनी कायम माझ्या मनावर गारूड केलंय. म्हणूनच असावं कदाचित मला अभिनय क्षेत्रात नेहमीच सशक्त महिलांच्याच भूमिका आकर्षित करत राहिल्यात. सीबीआय ऑफिसर आदिती देशमुखची भूमिकाही अशीच सशक्त, हुशार पोलिस अधिका-याची आहे.”\n‘सावट’मध्ये अभिनय करण्यासोबतच सिनेमाची निर्मिती करण्याविषयी विचारल्यावर स्मिता तांबे म्हणाली, “सौरभ फिल्म घेऊन आला तेव्हा मला चित्रपटाची कथा एवढी आवडली की, मी सिनेमात काम करण्यासोबतच ह्या सिनेमाची निर्मिती करायचे ठरवले.”\nजागतिक महिला दिन 8 मार्चला असतो. आणि त्याच महिन्यात सशक्त स्त्रीभूमिका साकारणा-या स्मिता तांबे महिला सबलीकरणावरच्या सिनेमाव्दारे निर्माती म्हणून पदार्पण करतेय. ह्या योगायोगाविषयी स्मिता तांबेने सांगितलं की, “खरं तर, सिनेमाची रिलीज डेट ठरवताना, असं मुद्दामहून काहीच ठरवलं नव्हतं. पण त्यानंतर आता हा योगायोग लक्षात येतोय. ही खूप छान गोष्ट आहे की, एक सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमातून महिला सबलीकरणाचा एक वेगळा विचार घेऊन येताना आम्ही तो मार्चमध्येच आणतोय.”\n‘रिंगीग रेन’ आणि ‘निरक्ष फिल्म’च्या सहयोगाने ‘लेटरल वर्क्स प्रा.लि.’प्रस्तुत, स्मिता तांबे, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ चित्रपटातश्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.\nPrevious राजेश,भूषण यांचा आक्रमक ‘शिमगा’\nNext ‘डोक्याला शॉट’ मध्ये सुव्रत, प्राजक्ताचे तामिळ गाणं\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/ssc-constable-gd-recruitment-2021-gd.html", "date_download": "2022-01-28T22:18:45Z", "digest": "sha1:Y5R3HFVUCYLXSW736MNWGEOGO5R4SWNX", "length": 10184, "nlines": 113, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "SSC Constable GD Recruitment 2021 | स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nSSC Constable GD Recruitment 2021 | स्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nकेंद्र सरकारच्या अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बीएसएफ (BSF), सीआयएसएफ (CISF), सीआरपीएफ (CRPF), एसएसबी (SSB), आयटीबीपी (ITBP), एआर (AR), एनआयए (NIA), एसएसएफ (SSF) या केंद्रीय निमलष्करी दलामध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी (SSC Constable GD Recruitment 2021) पदाच्या 25271 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 25271\n3 सीआरपीएफ (CRPF) पुरुष 0 0\n7 एनआयए (NIA) पुरुष 0 0\nपुरुष ओपन/एससी व ओबीसी 170 80/ 5\nमहिला ओपन/एससी व ओबीसी 157 -\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/माजी सैनिक/महिला निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 ��ागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2022-01-28T23:29:59Z", "digest": "sha1:7C77FJA6U4VJEURDUSBSXK62XSB2ZM47", "length": 29332, "nlines": 279, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा - विकिपीडिया", "raw_content": "\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\n४ दिनविशेष some doubts\nदिनमानात माहिती कशी भरावी -\nमला माहिती आहे की -\nक तारीखःख महिनाःग वर्षी एक घटना घडली. उदा. १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.\nख क हे पान शोधा. वरील उदाहरणात, ऑगस्ट १५ हे पान शोधा.\nया पानात योग्य ठिकाणी ही माहिती अशी भरा -\n[[इ.स. १९४७|१९४७]] - [[युनायटेड किंग्डम]]पासून [[भारत|भारताला]] स्वातंत्र्य.\nआता इ.स. ग हे पान शोधा. वरील उदाहरणात, इ.स. १९४७ हे पान शोधा.\nया पानात योग्य ठिकाणी ही माहिती अशी भरा -\n[[ऑगस्ट १५]] - [[युनायटेड किंग्डम]]पासून [[भारत|भारताला]] स्वातंत्र्य.\nयाशिवाय माहितीतील संबंधित पानांमध्ये या माहितीची भर घाला, वरील उदाहरणात भारताबद्दलच्या लेखात तपासून बघा की स्वातंत्र्याबद्दलची माहिती लिहिलेली आहे कि नाही. नसल्यास योग्य ठिकाणी ती भरा.\nलेखात दिल्यासारखी माहिती आणखी कोठे मिळेल\nविकिपिडीयातील बहुतेक सगळी माहिती कोणत्या ना कोणत्या संदर्भावरुनच घेतलेली असते. लेखक सहसा लिहिलेल्या मजकूराचे संदर्भ देतात. लेखाच्या शेवटी या संदर्भांची यादी केलेली असते. जर अशी यादी नसेल किंवा एखादी माहिती त्या संदर्भांमध्ये नसेल अथवा लेखाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर ती मिळवण्यासाठी अनेक उपाय (महाजालावर) आहेत. मराठी विकिपिडीयासाठी इंग्लिश विकिपिडीया हा सगळ्यात मोठा व महत्त्वाचा संदर्भस्रोत आहे. तेथे मिळालेली माहिती अपुरी पडल्यास गूगल, याहू किंवा तत्सम शोधयंत्राद्वारे आणखी माहिती मिळू शकेल. अर्थात, ग्रंथालयातील पुस्तके (बर्‍याचदा यांची यादीही संदर्भांत लिहीलेली असते) वगैरे ऑफलाइन संदर्भसुद्धा पडताळून पाहता य���तील.\nलेखातील माहितीबद्दल संदर्भ कसा द्यावा\nविकिपिडीयातील माहितील संदर्भ खालील प्रकारे देता येतो.\nवाक्य पूर्ण झाल्यावर संदर्भ लिहा व त्याच्या भोवती असे टंकित करा किंवा संदर्भाचा मजकूर पसंत(सिलेक्ट) करून संपादनपेटीच्या वर असलेल्या पट्टीतील असे दिसणार्‍या बटणावर टिचकी द्या.\nलेखाच्या शेवटी ==संदर्भ व टीप== असे लिहून संदर्भ व टीप असा एक विभाग तयार करा. त्यात असे लिहा. झाले संदर्भ तयार\nएखाद्या लेखात लिहीलेली माहिती चुकीची आहे. मी त्याबद्दल आक्षेप कोठे व कसा घेउ\nविकिपिडीयावरचे लेखक सहसा पडताळून पाहिल्याशिवाय माहिती देत नाहीत. तरीही येथे लिहिलेली माहिती चुकीची किंवा अपूर्ण माहिती शक्य आहे. तुम्हाला अशी माहिती आढळली तर दोन उपाय आहेत.\nतुम्हाला खात्री असेल की तुमची माहितीच बरोबर आहे आणी तुमच्याकडे त्याबद्दलचा पुरावा किंवा संदर्भ असेल, तर लेखात योग्य तो बदल करा व तुमच्या बदलाकरता पुरावा/संदर्भ (शक्यतो ऑनलाइन) द्या. पुरावा/संदर्भ कसा द्यावा याची माहिती वर दिलेली आहे.\nजर तुमची याबद्दल खात्री नसेल तर किंवा एखाद्या लेखातील मजकूराबद्दल आक्षेप घ्यायचा असेल तर त्या लेखाच्या चर्चा पानावर टिचकी द्या व तेथील अधिक चिह्नावर(+) टिचकी देउन आपले मत अथवा विरोध नोंदवा. इतर विकिपिडीयन्स काही तासांत किंवा दिवसात तुम्हाला प्रतिसाद देतील. जर मत/विरोध नोंदवून अनेक दिवस झाले व प्रतिसाद नाही आला तर डावीकडील पेटीतून चावडीवर जा व तेथे याबद्दल लिहा.\nपुराव्याशिवाय लेखात शक्यतो बदल करू नका\nअभय नातू 19:59, 3 जानेवारी 2007 (UTC)\nअभय नातू 00:59, 4 जानेवारी 2007 (UTC)\nइ.स. २०००मधील नोबेल पारितोषिक विजेते (लेख)\nइ.स. २०००मधील मराठी चित्रपट\nइ.स. २०००मधील हिंदी चित्रपट\nइ.स. २०००मधील इंग्लिश चित्रपट\nइ.स. २०००मधील मल्याळी चित्रपट\nइ.स. २०००मधील ... चित्रपट\nइ.स. २०००मधील भारतातील निवडणूका\nइ.स. २०००मधील महाराष्ट्रातील निवडणूका\nइ.स. २०००मधील कर्नाटकातील निवडणूका\nइ.स. २०००मधील ... निवडणूका\nइ.स. २०००मधील इंग्लंडमधील निवडणूका\nइ.स. २०००मधील क्रिकेट (लेख)\nइ.स. २०००मधील क्रिकेट (श्रेणी)\nयेथील प्रत्येक श्रेणीतील लेख cross-referenced असतील, उदा. इ.स. २०००मधील मराठी चित्रपट या श्रेणीतील लेख मराठी चित्रपट नामसूची या श्रेणीतही असतील.\nकालविषयक लेखांच्या वर्गीकरणाचा हा पहिला प्रयत्न आहे. आपल्या सूचना नोंदवा.\nग्रेगोरियन दिनदर्शिकेत बऱ्याच तारखां बद्दल काहीनं काही माहिती दिसते,पण त्या सर्व तारखांबद्दल दिनविशेषमध्ये माहिती आहेच असे दिसत नाही असे का हे अपूर्ण काम आहे का, आणि तसे असेल तर काही specific योगदानामुळे लौकर पूर्ण होण्यास मदत होईल काय\nदुसरे असे की [wikipedia: दिनविशेष मध्ये काही तारखा मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिसतात याचे काही विशेष प्रयोजन अभिप्रेत आहे काकिंवा इंग्रजी तारखांचे लेख वगळणे अभिप्रेत आहे का\nदिनविशेषांचे काम होण्याच्या राहिलेल्या नेमक्या तारखा काही सोप्या पद्धतीने वेगळ्या काढता येतील का ,म्हणजे सगळ्यांना मिळून योगदान करणे सोपे जाईल किंवा कसे \n- कोल्हापुरी 12:20, 11 जानेवारी 2007 (UTC)\nमराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर रोजचा दिनविशेष दिसावा अशी व्यवस्था केलेली आहे. रोजचा दिनविशेष त्या त्या तारखेस झालेल्या महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतो. हा दिन विशेष आपोआप बदलण्याची व्यवस्था केलेली आहे.म्हणजे फक्त ३६५ दिवसांची ३६५ पाने आणि त्या त्या दिवसात झालेली घटना असं वरकरणी सोपं वाटणार काम तेवढही सोप नाही.\n३६५ दिवसांची ३६५ पाने Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ अशा स्वरूपात प्रत्येक दिवसाचे एक पान असते,जे त्या त्या दिवशी मुखपृष्ठावर दिसते.पण या पानांवर मूख्य घटनांचीच जंत्री असते,सर्व घटनांची नव्हे‌.प्रत्येक दिवसाचे सर्व घटनांची नोंद घेणारे जानेवारी १ असे लेख पान असते,त्यातून Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ मध्ये घ्यावयाच्या नोंदी निवडल्या जातात.\nम्ह्णजे \"Wikipedia:दिनविशेष/\" प्रत्येक दिवसाचे अशी ३६५ पाने.प्रत्येक तारखे करता एक लेख अशी ३६५ पाने.प्रत्येक इसवी सन वर्षाचे एक पान म्हणजे इसवी सना नंतरची २०१० पाने आणि इसवी सन पूर्व करता किमान २००० पाने.प्रत्येक दिवसाच्या पाच नोंदींची किमान पाच वाक्ये ,प्रत्येक वाक्यात किमान असे दोन शब्द कि ज्यांच्या करता माहिती पूर्ण स्वतंत्र लेख असावेत,फक्त एवढा पसारा आहे.\nएका अर्थाने हे काम व्यवस्थित जमले तर सारा मराठी विकिपीडिया व्यवस्थित जमला अशी शाबास्कई घ्यायला हरकत नसावी\nकाळ आणि दिनमानाशी संबंधीत साचे\nश्रावण कृष्ण द्वितीया या आणि इतर अशाच तिथींच्या पानावरील साचा पाहिला तर त्यात भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका असा शब्द आढळला. वास्तविक,श्रावण कृष्ण द्वितीया ही हिंदू पंचांगातील (चांद्रमासातील) तिथी आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेत सौर कालगणनेनुसार तारखा (उदा. १७ श्रावण १९३१) असतात. शुक्ल आणि कृष्ण अशी पंधरवड्यानुसार विभागणी तिथे नसते. कृपया त्या साच्यात दुरुस्ती व्हावी ही विनंती.-मनोज ०५:२४, १ ऑगस्ट २०११ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०११ रोजी ११:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2022-01-28T23:22:54Z", "digest": "sha1:27D3QG5KTZH4XBIWETMTISCQNGMENZTV", "length": 6431, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वूत्श्का प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nवूत्श्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १८,२१९ चौ. किमी (७,०३४ चौ. मैल)\nघनता १४१ /चौ. किमी (३७० /चौ. मैल)\nवूत्श्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः ग्रेटर पोलंड प्रांत; पोलिश: Województwo łódzkie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या मध्य स्थित असून वूत्श ह्या येथील सर्वात मोठ्या शहरावरून ह्या प्रांताचे नाव पडले आहे.\nओपोल्स्का · कुयास्को-पोमोर्स्का · झाखोज्ञोपोमोर्स्का · डॉल्नोश्लोंस्का · पोट्कर्पाट्स्का · पोडाल्स्का · पोमोर्स्का · माझोव्येत्स्का · मावोपोल्स्का · लुबुस्का · लुबेल्स्का · वार्मिन्स्को-माझुर्स्का · वूत्श्का · व्यील्कोपाल्स्का · श्लोंस्का · श्वेंतोकशिस्का प्रांत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्�� आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/07/30/shocking-attack-on-icici-bank-robbers-death-of-branch-manager/", "date_download": "2022-01-28T22:00:18Z", "digest": "sha1:MEVADBW4U3Y5O7KQT2NLA2XCJPINFDRZ", "length": 8652, "nlines": 94, "source_domain": "spreaditnews.com", "title": "धक्कादायक! आयसीआय बँकेत दरोडेखोरांचा हल्ला; शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू – Spreadit", "raw_content": "\n आयसीआय बँकेत दरोडेखोरांचा हल्ला; शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू\n आयसीआय बँकेत दरोडेखोरांचा हल्ला; शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू\nविरारमध्ये गुरुवारी (काल) रात्री 8 च्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. विरार शहरातील आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI) शाखेवर रात्री 8 वाजेच्या आसपास काही जणांनी प्राणघातक हल्ला करत बँक लुटण्याचा प्रयन्त केला. या हल्ल्यात शाखा व्यवस्थापक महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर कॅशियर महिला जखमी झाली आहे.\nनेमकं ‘हे’ प्रकरण कसं घडलं\nविरार पूर्व स्टेशन भागातील मनवेल पाडा येथे आयसीआयसीआय बँकेची शाखा (ICICI Bank, Virar) आहे. गुरुवारी (29 जुलै) सायंकाळी जेव्हा बँक बंद झाली, तेव्हा बँकेचे सगळे कर्मचारी निघून गेले होते. त्यावेळी बँकेत रोखपाल श्वेता देवरूख आणि व्यवस्थापक योगिता वर्तक या दोघीच होत्या.\nमिळालेल्या माहीतीनुसार, काल रात्री सुमारे 8 वाजेच्या दरम्यान बँकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे बँकेत आला व त्याने बॅंकेत घुसून चाकूचा धाक दाखवण्यास सुरुवात केली. त्याने दमदाटी करून बँकेतील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला.\nया वेळी बॅंकेच्या कॅशियर श्वेता देवरूख आणि मॅनेजर योगिता वर्तक या दोघींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला विरोध करताच चाकूने अचानक दोघींवर त्याने हल्ला केला. घटनेची माहीती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविले होते. मात्र यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात योगिता वर्तक यांचा जागीच मृत्यू (Lady manager killed) झाला, तर कॅशियर महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या.\n‘त्या’ दरोडेखोराला नागरिकांनी पकडलं\nविरार पोलिसांनी दोन्ही जखमी महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविले गेले. विरार पोलिसांनी या घटनास्थळावरून एका दरोडेखोराला अटक केली आहे. आरोपी दुबे याला सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना नागरिकांनी पकडले. नागरिकांनी मोठं धाडस दाखवत त्याला पकडून ठेवलं आहे. पोलिसांनी या प्���करणाचा तपास सुरू केला आहे.\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews\nTET Exam : शिक्षकांना मोठा दिलासा; ‘TET’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nनोकिया कंपनी ‘हा’ टॅबलेट लॉंच करणार, कमी किंमतीत आकर्षक फीचर्स कोणते मिळणार वाचा..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/navri-mile-navryaala/", "date_download": "2022-01-28T23:09:19Z", "digest": "sha1:XTXRC53NV6PCC2BQXJG6M2K7ML24N7BQ", "length": 6169, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "नवरी मिळे नवऱ्याला', ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>नवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर\nनवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर\nयंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी\nसमस्या आणि ही समस्या आहे एका आईची. लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये. सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे, एवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाही. एकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे व��वाह संस्थेकडून आलेला नकार, हे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारच, असा निश्चय तिनं केला आहे.\nसामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. समीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणार, हे\nनक्की. तेव्हा सूनबाई येती घरा, तोची दिवाळीदसरा अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई\nहोण्याची इच्छा कधीआणि कशी पूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.\nPrevious गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मध्ये येत्या २२ नोव्हेंबरला सई ताम्हणकर उचलतेय एक धाडसी पाऊल\nNext आता ‘तेजाज्ञा’ करणार तुमचा संपूर्ण मेकओवर\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\nबालनाट्य, एकांकिका, सहदिग्दर्शक ते मराठीतील एक दर्जेदार दिग्दर्शक म्हणून ख्याती मिळवलेला विशाल देवरुखकर. हा सिनेदिग्दर्शक …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/07/hindustan-copper-recruitment-2020-290.html", "date_download": "2022-01-28T23:36:37Z", "digest": "sha1:JNS57VRGF5XPD7QJRHPX3JLSVUNGDCKB", "length": 8696, "nlines": 82, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Hindustan Copper Recruitment 2020 हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 290 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nHindustan Copper Recruitment 2020 हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 290 जागांसाठी भरती\nHCL हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या 290 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 290\nपदांचा तपशील Post Details - ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) - 290 जागा\nशैक्षणिक अहर्ता Required Qualification : SSC 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 10 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर��जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2020\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://bloggerguest.com/bhaja-caves-information-history-in-marathi-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2022-01-28T23:09:56Z", "digest": "sha1:ICFUOQTYPNC6AWJ3F472NQZOK7KIUBPN", "length": 10396, "nlines": 197, "source_domain": "bloggerguest.com", "title": "Bhaja Caves information & History in Marathi - भाजा लेणी", "raw_content": "\nभाजा caves सूर्य लेणी.\nनमस्कार मित्रानो तर आम्ही तळेगाव दाभाडे मध्ये राहत असल्याने लोणावळ्याच्या आजूबाजूला फिरणं तर चालूच असता तर आम्ही ह्यावेळी भाजा लेणी पाहायला गेलो होतो. तर चला पाहूया भाजा लेणीची माहिती आणि इतिहास.\nतर भाजा लेणी पुण्यापासून ६० KM अंतरावर आहे . लोणावळा जवळील मळवली गवानजीकचा भाजे गावामध्ये हि प्राचीन बौद्ध लेणी आहेत. येथील चैत्यगृह हे खूप सुंदर आहे , आजूबाजूला भिक्षूंना राहण्यासाठी खोल्याही पाहायला मिळतात.\nभाजे लेणी पुरातत्व विभागामध्ये आल्याने एका व्यक्तीस २५ रुपये एवढी प्रवेश फी आहे & जर तुम्हाला कॅमेरा वापरून विडिओ काढायचा असेल तर त्यासाठी ५० रुपये भरून परमिशन काढावी लागते.\nतर भाजे लेणी इसवी सण दुसऱ्या शतकात करण्यास सुरुवात झाली त्यानंतर ६ व्या शतकापर्यंत त्याचा कोरण्याचा काम चालू होता म्हणजे भाजे लेणी कोरण्यास ८०० वर्ष लागली. जनतेचा दानमधून येथील विहार बनवले गेले आहेत. त्याचे लेखही ब्राम्ही लिपीमध्ये कोरलेले दिसून येतात.\nभारताचा संगीत कलेमध्ये भाजे लेणीच खूप महत्व आहे ते तेथे कोरलेल्या प्रतिकृती मध्ये दिसून येते . तेथे एक तबला वाजवणारी आणि एक नाचणारी नर्तकी दिसून येते. येथे गवाक्षांचा माळा आहेत आणि त्याला लागूनच कोरीव सज्जे पाहायला भेटतात . सज्जांवर जाळी आणि पडद्यासारखे कोरीव काम केले आहे. वेदिकापट्टीवर नक्षीदार कोरीव कामसुद्धा दिसून येत. येथे एक यक्षिणी कोरलेली आहे तिने पकडलेला झाड व यक्षिणी अजूनही स्पष्ट दिसून येतात.\nयेथील चैत्याची उंची हि १७ मीटर इतकी आहे आणि रुंदी ८ मीटर आहे. तिथे २७ अष्टकोनी खांब आहेत व त्यावर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत . एका खांबावर खुंटी आणि त्यावर अडकवलेला हार दिसतो.चैत्यगृहामध्ये मधोमध स्तूप आहे. चैत्यगृह ला लाकडी तुळ्यांचे चाट आहे त्यावर ब्राम्ही लिपीमधील लेखही आहेत.\nभाजा caves सूर्य लेणी.\nभाजे लेणींचा समुहामधील सूर्य लेणी अन खूप सुंदर आहेत. यामध्ये पौराणिक गोष्टींचे पट. शास्त्र घेऊन उभा द्वारपाल. वन्यप्राणी आणि चैत्यस्तूपांचे नक्षीकाम पाहायला भेटते . यामध्ये इंद्र आणि ४ घोड्यांवर बसलेला सूर्य असा देखावाही पाहायला भेटतो. रथामध्ये सूर्यासोबत दोन स्त्रीया दिसतात त्या त्याचा राण्या छाया व संध्या आहेत असा मानणं आहे . एक चामर ढाळताना आणि एक छत्र पकडताना पाहू शकता. रथाखाली काही असुर तुडवलेला दृश्य दिसून येते\nतुम्हाला इथे भगवान महादेवाची पिंडही पाहायला मिळते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/latest/ranu-mondal-not-appreciative-to-the-person-who-made-her-video/", "date_download": "2022-01-28T23:33:59Z", "digest": "sha1:CUHK4NYRGRXYY6ZOBASZNOKALRFLEEAF", "length": 5511, "nlines": 32, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "रानू मोंडल ने त्यांना फेमस करणाऱ्या अतिंद्र चक्रवर्ती ला नौकर म्हणले? - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nरानू मोंडल ने त्यांना फेमस करणाऱ्या अतिंद्र चक्रवर्ती ला नौकर म्हणले\nरानू मोंडल हि पूर्वी पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गायेची तेव्हा तिथे अतिंद्र चक्रवर्ती ने त्यांचा विडीओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध केला स्व खर्चाने तिला मुंबई ला आणले.\nतिला एका टीव्ही रियालिटी शोमध्ये पोहचवण्यासाठी आणि तेथील हिमेश रेशमिया (ज्याने नंतर तिच्या नवीन चित्रपटासाठी तिचे गाणे रेकॉर्ड केले ) सारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींना भेटण्यासाठी सर्व प्रयत्न केले. तिला त्याच्या मुळेच आगामी बॉलिवूड चित्रपटात गाणे गायची संधी मिळाली.\nया बदल्यात अतिंद्र चक्रवर्तीला रानू मंडोलकडून काय मिळाले \nखरं तर कोणाची मदत आपण कोणताही स्वार्थ ठेऊन करत नाही परंतु एक साधे आभार व्यक्त करणारे वाक्य देशातील इतर लोकांना आणखी मदत करायला उत्स्फूर्त करते, पण रानू मोंडल ने आपल्या बाजूने त्या मुलाचे आभार व्यक्त करणे तर सोडा, या स्त्रीने आपले भविष्य बदलण्यामध्ये अतिंद्रच्या पाठिंब्यास देखील कबूल केले नाही, या ऐवजी रानू मंडोल म्हणाली, “मी आज जे काही करतेय ते माझ्या स्वत: च्या परिश्रम, संघर्ष आणि देवाचे आशीर्वाद यामुळे आहे.”\nतिच्या प्रतिभेचा आणि कौशल्याचा मी आदर करतो, मला माहित आहे की ती आज जे काही काही आहे ते बनण्यात मुख्य भूमिका हि तिचीच आहे, पण अतींद्र चक्रवर्तीं सारख्या अनेक युवकांना प्रोत्साहनपर का होईना आभार मानायला आहे होते असे मला वाटते.\nअशी वृत्ती इतरांना कोणत्याहि गरजू माणसाला मदत करण्याची प्रेरणा देते का हा प्रश्न इथे पडतो\nपरंतु जेव्हा तेच लोक यशस्वी होतात तेव्हा ते सर्व मदत विसरतात आणि विचित्रपणे वागतात. रानू मोंडल बद्दल तुम्हाला काय वाटत ह्या ठिकाणी तिची काय प्रीतीक्रिया अपेक्षित असायला पाहिजे अस तुम्हाला वाटत कमेंट मध्ये सांगयेला विसरू नका.\nहवे तितके नोटा छापून सरकार गरिबी का संपवत नाही\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/14/09/2021/the-two-were-submerged-in-the-west-ware-of-amalnala-dam-in-gadchandur/", "date_download": "2022-01-28T23:27:46Z", "digest": "sha1:BVYWN6RE4URLVU4JYRTHCAP5ZQGNJMGD", "length": 14499, "nlines": 179, "source_domain": "newsposts.in", "title": "अंमलनाला धरणाच्या वेस्ट वेअर मध्ये दोघांना जलसमाधी | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi अंमलनाला धरणाच्या वेस्ट वेअर मध्ये दोघांना जलसमाधी\nअंमलनाला धरणाच्या वेस्ट वेअर मध्ये दोघांना जलसमाधी\nपर्यटनावर बंदी घालण्याची मागणी\nचंद्रपूर : धरणाच्या निघालेल्यावेस्ट वेअरवर पर्यटनाच्या उद्देशाने गेलेल्या दोन तरुणांना जलसमाधी मिळाल्याची घटना आज मंगळवारी (14 सप्टेंबर) ला दुपारदुपारी तीन वाजताचे सुमारास कोरपना तालुक्याती अंमलनाला धरणाच्या सांडव्यावर घडली आहे. नदीम फिरोज अली(21)बल्लारपूर, व तोफिक निसार शेख (22)विहिरगाव अशी मृतांची नावे आहेत.\nकोरोना तालुक्यातील अंमलनाला धरण सततच्या पावसामुळे तुडूंब भरून धरण ओव्हर फ्लो झाला आहे. सांडव्यावरून भरभरून पाणी बाहेर पडत आहे. आज मंगळवारी दुपारच्या सुमारास चार ते पाच तरूण पर्यटनाच्या उदेश्याने वेस्ट वेअर वर गेले होते. दरम्यान वेस्टवेअर मध्ये पर्यटन करताना त्यापैकी दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला.\nघटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मृतकांची नावे नदीम फिरोज अली(21) बल्लारपूर,\nतोफिक निसार शेख (22) विहिरगाव अशी आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुडालेल्या युवकांना बाहेर काढले व पंचनामा करून शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. सदर ठिकाणी बऱ्या��� वेळा दुर्घटना घडली आहे. मागील महिन्यात चंद्रपूर येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता, आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी 2 युवकांना जलसमाधी मिळाली आहे. पोलीस प्रशासन ने सदर क्षेत्र मध्ये पर्यटक ला जाण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे.\nPrevious articleचंद्रपुर शहरात ‘हेरिटेज ट्री’ दर्जा असलेल्या चिंचेचे झाडाची अवैद्य कत्तल\nNext articleएक आठवडा संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविणार : मुख्यधिकारी आर्शिया जुही\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/21/08/2021/absent-from-congress-party-review-meeting-congress-or-b-team/", "date_download": "2022-01-28T22:49:18Z", "digest": "sha1:TKGP6AMDZB5CQ3DRARQBNPQPX6OYU3EE", "length": 14422, "nlines": 179, "source_domain": "newsposts.in", "title": "काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत गैरहजर राहणारे काँग्रेसचे की, ‘B’ टीमचे ? | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत गैरहजर राहणारे काँग्रेसचे की, ‘B’ टीमचे \nकाँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत गैरहजर राहणारे काँग्रेसचे की, ‘B’ टीमचे \nघुग्घुस : एक दशका पासून घुग्घुस शहरात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवळणुकीत काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस पक्षालाच पोखरणाऱ्या भीतरघातकी कार्यकर्त्या विरोधात कार्यकर्त्यांत प्रचंड आक्रोश दिसून आला.\n20 ऑगस्ट रोजी ग्रामीण जिल्हाध्य���्ष प्रकाशजी देवतळे यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. इतर कुठल्याही अन्य ठिकाणी बैठक घेतल्यास इतरांना गैर सोयीचे होऊ म्हणून सदर बैठक कार्यलयातच घेण्यात आली. आढावा बैठकीची सूचना एक दिवस आधी समाज मध्यम व पोर्टल न्यूज, व अन्य माध्यमातून देण्यात आली.\nकार्यक्रमात नव्वद टक्के आजी – माजी युवक,पुरुष,महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित झाले मात्र निवळक तळ्यात की मळ्यात असलेले “फ्रेंड्स” क्लबच्या नावाने पक्षात फूट पडण्याचा प्रयत्न करणारे दोन चार कार्यकर्ते बैठकीत उपस्थित न होता,\nनाराजीच्या बातम्या लावत आहे. पक्षात राहून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे हे पक्षाचे कार्यकर्ते आहे की विरोधी पक्षाच्या ताटाखालचे मांजर आहे\nअसा प्रश्न कार्यकर्त्याना पडला आहे. येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवळणुकीत यांचा खरा चेहरा उघड होईल की नाही हा येणारा काळच सांगेल \nPrevious articleकोरोना काळात घुग्घुस काँग्रेसचे राजुरेड्डी व टीमचे कार्य उत्कृष्ट : प्रकाश देवतळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष\nNext articleयंग चांदा ब्रिगेडच्या मागणीला यश, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील त्रृट्या दुर\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/03/18/todays-horoscope-find-out-what-your-day-will-be-like-today-14/", "date_download": "2022-01-28T22:40:30Z", "digest": "sha1:2DSASXOI6V2PLQCTH4SSDYVHMMSTSU3F", "length": 8974, "nlines": 102, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.. – Spreadit", "raw_content": "\n🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\n🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\n🗓️ गुरूवार, 18 मार्च 2021\nमेष :- आज काहीतरी वेगळं शिकायला मिळेल. अभियांत्रिकी क्षेत्रामधील व्यक्तींना लाभ होईल. वेळेचा अपव्यय करू नका. धार्मिक कामात मन गुंतवाल. परिस्थितीत सुधारणा होईल.\nवृषभ :- ताण व त्रस्तता घालवावी. कामाचे योग्य नियोजन व नियंत्रण हवे. दूरदृष्टीतून सकारात्मकता साधावी. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे.\nमिथुन :- एकतर्फी वाद वाढवू नका. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. योग्य कृतीतून ताण हलका होईल. सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल.\nकर्क :- खाद्यपदार्थात रमून जाल. पोटाचे विकार सतावतील. मनातील निराशा दाटून येऊ शकते. करियर संबंधी निर्णय सारासार विचारातून घ्यावेत. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी.\nसिंह :- उत्तम व्यावसायिक लाभ होईल. चांगल्या संगतीचा लाभ घ्यावा. प्रयोगशील राहावे लागेल. आपल्या ज्ञानात भर पडेल. नोकरदारांची समस्या मिटेल.\nकन्या :- आराम हराम आहे, हे ध्यानात घ्यावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. उगाचच चिडचिड करू नका. हाती घेतलेल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. नियोजनात फारसा बदल करू नका.\nतूळ :- काही कामे त्वरेने आवरती घ्याल. सरकारी कामे पुढे सरकतील. मन प्रसन्न राहील. कामात ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या स्वरुपात बदल करण्याचा विचार कराल.\nवृश्चिक :- जुन्या निर्णयावर पुनर्विचार करावा. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कमी वेळेत कामे पार पडतील. तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल. महत्त्वाचे कागद जपून ठेवावेत.\nधनू :- कामात काहीसा उत्साह जाणवेल. निर्णय चांगले संकेत देतील. घरगुती कामावर भर द्याल. जोडीदाराशी चांगली चर्चा होईल. एकमेकातील एकोपा वाढेल.\nमकर :- व्यावसायिक गणित जुळेल. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. मनाची चंचलता दूर सारावी. धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे. हातात काही नवीन कामे पडतील.\nकुंभ :- जवळचे मित्र समजून घेतील. बोलताना भान राखावे. अन्यथा नुकसान संभवते. चांगली संगत ठेवावी. हतबल होण्याची आवश्यकता नाही.\nमीन :- आर्थिक बाजू सुधारेल. समाधानकारक घटना घडतील. अनोळखी व्यक्तींचा त्रास करून घेऊ नका. योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे. व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील.\n💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit\nम्हणून सचिन वाझेंनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा रचला कट\n🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 18 मार्च 2021\nआजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nआजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nआजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/05/03/now-the-information-about-the-vaccination-center-will-be-available-on-whatsapp-what-to-do-about-it-read-on/", "date_download": "2022-01-28T22:37:55Z", "digest": "sha1:WGV2ZYMEEYPUGTF6PQ3HQ4QHJJH3BO56", "length": 8787, "nlines": 100, "source_domain": "spreaditnews.com", "title": "भारीच! आता लसीकरण केंद्राची माहीती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार, त्यासाठी काय करायचं? वाचा.. – Spreadit", "raw_content": "\n आता लसीकरण केंद्राची माहीती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार, त्यासाठी काय करायचं\n आता लसीकरण केंद्राची माहीती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार, त्यासाठी काय करायचं\nभारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे, पण योग्य काळजी घेऊन तशी बरे होणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होऊन देखील म्हणावा असा परिणाम होताना दिसत नाही, कारण लोक आवश्यक कारण नसतानाही घराबाहेर पडून नियमांचं उल्लंघन करतात. देशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3,92,488 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहीतीनुसार..\nगेल्या 24 तासांत देशभरात 3,689 लोकांचा मृत्यू, काल संसर्गातून 3,07,865 लोक बरे झाले. देशात सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 33,49,644 वर गेली आहे.\nया परिस्थितीत 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणून आपण कोरोना लसीकरण केंद्राचा शोध घेत असाल तर तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोच होणं गरजेचं असतं, म्हणून…\n‘या’ स्टेप्स फॉलो करा..\n▪️ तुमच्या ठिकाणी जवळपास कुठे कोरोना लसीकरण चालू आहे, याची माहीती MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअ‍ॅपवर देईल.\n▪️ MyGovIndia ने आपल्या ट्विटर हँडलवर केलेल्या पोस्टनुसार वापरकर्त्यांना 9013151515 वर ‘नमस्ते’ असं पाठवावं लागेल.\n▪️ यानंतर चॅटबॉट आपल्याला त्वरित स्वयंचलित (ऑटोमॅटिक) प्रतिसाद देईल व त्यानुसार तुम्हाला 6-अंकी पिन कोड टाकावा लागेल.\n▪️ लसीकरण केंद्रांच्या यादीसोबत MyGovIndia चॅटबॉटमध्ये आपल्याला क��विड-19 लस नोंदणीची लिंक मिळेल, जी आपल्याला थेट कोविनच्या वेबसाईटवर घेऊन जाईल.\n▪️ या वेबसाइटला भेट देऊन, आपण आपला फोन नंबर, ओटीपी आणि आयडी प्रूफ नंबर प्रविष्ट करुन नोंदणी करू शकता. आपण आरोग्य सेतु ॲप आणि कोविड सर्व्हिस पोर्टल किंवा उमंग ॲपवर जाऊन नोंदणी देखील करू शकता.\n▪️ हेल्प डेस्क हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांना सपोर्ट करतो. तसेच एखादी व्यक्ती हिंदीमध्ये संदेश पाठवून भाषा सेट करू शकते. MyGovIndia ने आपल्या ट्विटर हँडलवर या बद्दल माहिती दिली आहे आणि संपूर्ण प्रक्रिया देखील स्पष्ट केली आहे.\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs\n🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nआयपीएल 2021: पंजाबचा हा खेळाडू रुग्णालयात दाखल; प्रीती झिंटा चिंतातुर\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/07/30/tet-exam-great-relief-to-teachers-tet-exam-schedule-announced/", "date_download": "2022-01-28T23:23:01Z", "digest": "sha1:ZXJYCXYSJTY7UWZW7C42RYSGNWUHX32P", "length": 7807, "nlines": 98, "source_domain": "spreaditnews.com", "title": "TET Exam : शिक्षकांना मोठा दिलासा; ‘TET’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – Spreadit", "raw_content": "\nTET Exam : शिक्षकांना मोठा दिलासा; ‘TET’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nTET Exam : शिक्षकांना मोठा दिलासा; ‘TET’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nकोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून लांबणीवर टाकली गेलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET exam) अखेर वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा राज्यात 10 ऑ���्टोबर रोजी घेतली जाणार आहे. यामुळे राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षक (Teacher) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भावी शिक्षकांना या परीक्षेसाठी तब्बल 2 महिन्याहून जास्त वेळ भेटणार आहे. (TET timetable)\nराज्यभरात टीईटीची परीक्षा ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने घेण्यात येणार असून शिक्षक होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज (Online Apply For TET) करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.\nमहाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, अनुदानित आदी शाळांमध्ये लवकरच 6 हजार 100 नवीन शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.\nराज्यात 2019 नंतर टीईटीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे ही परीक्षा आयोजित करून नवीन तरुण उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती.\n▪️ ऑनलाइन अर्ज 3 ते 25 ऑगस्ट 2021 दरम्यान करावयाचा आहे.\n▪️प्रवेशपत्र (Hall Ticket) 25 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर दरम्यान ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.\n▪️ टीईटी पेपर 1 : 10 ऑक्‍टोबर, सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजता होईल.\n▪️ टीईटी पेपर 2 : 10 ऑक्‍टोबर, दुपारी 2 ते 4.30 वाजेपर्यंत असेल.\n सदर बातमीत 6,100 जागांच्या भरतीविषयी अद्ययावत, अधिकृत माहिती उपलब्ध नाही.\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\n आयसीआय बँकेत दरोडेखोरांचा हल्ला; शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिक���ंची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3.html", "date_download": "2022-01-28T22:48:46Z", "digest": "sha1:TAYR7VSD3FNOXFVUARESK46UA73NDAQL", "length": 9641, "nlines": 116, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "फोटोशॉप सीएस 5 सह अमूर्त डिझाइन पार्श्वभूमी तयार करण्यासाठी प्रशिक्षण क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nफोटोशॉप सीएस 5 सह अमूर्त डिझाइन पार्श्वभूमी तयार करण्यासाठी प्रशिक्षण\nजेमा | | फोटोशॉप, शिकवण्या\nकाल, आम्ही आधीच येथे आपल्यासह एक लेख सोडला आहे 12 एचटीएमएल 5 नवशिक्या शिकवण्या या भाषेसह वेब प्रोग्रामिंगसाठी नवीन असलेल्या ब्लॉग अभ्यागतांना आणि आज नवशिक्या डिझाइनर्सच्या मदतीचे अनुसरण करण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक अ‍ॅडोब फोटोशॉप सीएस 5 वापरुन बly्यापैकी सोप्या अमूर्त पार्श्वभूमी तयार करण्यासाठी ट्यूटोरियल\nट्यूटोरियल इंग्रजीमध्ये आहे, परंतु आपल्यापैकी ज्यांना शेक्सपियरची भाषा समजत नाही त्यांच्यासाठी आपण हे वापरू शकता गूगल भाषांतरकर्ता आणि आपणास स्पॅनिश आवृत्ती मिळेल ज्याचे काही बग्स असले तरीही त्या अचूकपणे अनुसरण करता येतील.\nजेव्हा आपण लेखाच्या शेवटी मी सोडत असलेला दुवा आपण ट्यूटोरियल वर नेल तेव्हा आपण बर्‍यापैकी लांब लेख पहाल परंतु घाबरू नका, कारण हे ट्यूटोरियल बर्‍याच सोप्या चरणांमध्ये विभागलेले आहे जेणेकरून आपण अनुसरण करू शकता कोणत्याही अडचणीशिवाय. प्रत्येक चरणात मजकूर आणि स्क्रीनशॉटसह स्पष्टीकरण असते, जेणेकरून आपल्याला फक्त कामावर उतरावे लागेल\nस्त्रोत | अ‍ॅडोब ट्यूटोरियल\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » डिझाइन साधने » फोटोशॉप » फोटोशॉप सीएस 5 सह अमूर्त डिझाइन पार्श्वभूमी तयार करण्यासाठी प्रशिक���षण\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nमाद्रिदमध्ये एचटीएमएल 5 मध्ये वेब डिझाइन म्हणाले\nआपल्या योगदानाबद्दल मनापासून आभार, सत्य हे आहे की, यात आहे\nउत्कृष्ट साधन आम्ही बर्‍याच नेत्रदीपक डिझाईन्स बनवू शकतो. शुभेच्छा\nमाद्रिदमध्ये एचटीएमएल 5 मध्ये वेब डिझाइनला प्रतिसाद द्या\nआपल्याला प्रेरणा देण्यासाठी 20 सर्जनशील कॅलेंडर डिझाइन\nआपल्याला प्रेरणा देण्यासाठी 29 व्यवसाय कार्ड\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80.html", "date_download": "2022-01-28T22:31:55Z", "digest": "sha1:64HBQSAEYEVSOCYY4RMRR3DO6QPHFOKC", "length": 9116, "nlines": 115, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "मोफत डाउनलोड जपानी टायपोग्राफी आणि ब्रशेस | क्रिएटिव्ह ऑनलाइन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nविनामूल्य डाउनलोड करण्यासाठी जपानी ब्रशेस आणि टायपोग्राफी\nजेमा | | Fuentes, ब्रशेस, संसाधने, शिकवण्या\nआपण आवडत असल्यास जपानी कलामला खात्री आहे की तुम्ही कधी ओरिएंटल शैली वापरून पोस्टर, वेबसाइट किंवा पॅम्फ्लेट डिझाइन करण्याचा प्रयत्न केला असेल. ओरिएंटल आर्ट, मला तुमच्याबद्दल माहिती नाही, परंतु यामुळे मला शांतता आणि शांततेची भावना मिळते ... ध्यान आणि विश्रांतीचे क्षण. सर्व प्राच्य तत्त्वज्ञानांमध्ये काहीतरी गूढ आहे आणि ते डिझाइन करण्यासाठी पास केल्याने मला ती शांतता आणि शांतता भविष्यात पाहणाऱ्यांना देण्याची भावना देते.\nआज VolvoGFX ने त्याच्या Deviant Art प्रोफाईलवर एक उत्तम संच सोडला आहे जपानी शैलीचे ब्रशेस आणि फॉन्ट विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी आणि आमच्या डिझाइनमध्ये त्यांचा वापर करण्यास सक्षम व्हा.\nयाव्यतिरिक्त, तुम्ही ते तुमच्यासाठी वैयक्तिक डिझाइनमध्ये किंवा भेटवस्तू म्हणून किंवा व्यावसायिक डिझाइनमध्ये वापरू शकता ज्यासाठी तुम्ही तुमच्या क्लायंटकडून शुल्क आकारणार आहात. अर्थात, शक्य असल्यास, ते तुमच्या डिझाइनमध्ये उद्धृत करा किंवा तुम्ही पॅक डाउनलोड करणार असाल तर टिप्पणी द्या, ज्याचे नेहमीच कौतुक केले जाते.\nस्त्रोत | व्हॉल्वो जीएफएक्स\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » संसाधने » Fuentes » विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी जपानी ब्रशेस आणि टायपोग्राफी\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nभव्य सर्वकाही डाउनलोड केले आहे \nजोस मिरांडा यांना प्रत्युत्तर द्या\n25 ग्रेट नानफा वेबसाइट्स\n3 ग्राफिक डिझाइनसाठी विनामूल्य प्रोग्राम\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/grapes-are-sold-at-rs-90-to-110-per-kg-in-puen-tmb01", "date_download": "2022-01-28T22:46:06Z", "digest": "sha1:J6ZBBQFPMQX2JZK7EB26PARCB3VFMNBL", "length": 12329, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Grapes news : द्राक्षांची विक्री ९० ते ११० रुपये किलोने | Sakal", "raw_content": "\nपुणे : द्राक्षांची विक्री ९० ते ११० रुपये किलोने\nपुणे : द्राक्षांची विक्री ९० ते ११० रुपये क���लोने\nनारायणगाव : वाढलेला भांडवली खर्च, निर्यातक्षम द्राक्षाचे(grapes) मिळणारे उत्पन्न याचा विचार करून जानेवारी महिन्यात जम्बो, क्रिमसन, रेड ग्लोब या जातीच्या द्राक्षांची विक्री कमीत कमी प्रतिकिलो ११० रुपये; तर शरद सीडलेस, माणिक चमन, सोनाका, आरके या जातीच्या द्राक्षांची विक्री कमीत कमी प्रतिकिलो ९० रुपये, या दराने करावी, असा निर्णय जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील(junnar and ambegaon) शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.\nहेही वाचा: चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये\nप्रतिकूल हवामान, वाढलेला भांडवली खर्च व काही व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. याबाबत चर्चा करून द्राक्ष दराबाबतचे धोरण ठरवण्यासाठी बुधवारी (ता. १२) नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. या वेळी मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक दत्तात्रेय ठिकेकर, संदीप वारुळे, जुन्नर तालुका उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर, बाबाजी नेहरकर, राहुल बनकर, शरद फापाळे, महेंद्र डोके, रोहन पाटे, जितेंद्र भोर, जयसिंग वायकर, शशिकांत थोरात आदी उपस्थित होते.\nहेही वाचा: चीनच्या हालचालींवर भारताने लक्ष देण्याची गरज\nयावेळी द्राक्ष उत्पादक संजय परदेशी, राहुल शेटे व योगेश तोत्रे म्हणाले, ‘‘पैसे बुडवून काही व्यापारी फरारी होतात. व्यापाऱ्यांना कायद्याचे बंधन असावे, यासाठी सौदे पावती करून त्यावर द्राक्षाचा प्रतिकिलो भाव व पैसे देण्याच्या मुदतीचा उल्लेख असावा. सोबत व्यापाऱ्याचे आधारकार्ड असावे.’’ सचिन वारुळे म्हणाले, ‘‘काही स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत.मुंबई बाजारपेठेत द्राक्ष विक्रीसाठी पाठविल्यास खर्च जास्त लावला जातो.’’ बाबाजी नेहरकर म्हणाले, ‘‘खते, औषधाच्या किमतीत पंचवीस टक्के वाढ झाल्याने भांडवली खर्च वाढला आहे.\nभाव निश्चित केल्याने द्राक्षाला योग्य भाव मिळेल.’’ देवदत्त निकम म्हणाले, ‘‘शेतकरी संघटित नसल्यामुळे व काही शेतकरी फितुरी करत असल्याने व्यापारी फसवणूक करत आहेत.’��� राहुल बनकर म्हणाले, ‘‘कंटेनरचे भाडे वाढले आहे. ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’ अनिल मेहेर म्हणाले, ‘‘भांडवली खर्च व उत्पादनाचा विचार करून कमीत कमी दर निश्चित केले आहेत. मात्र, प्रतिकूल परिस्थिती पाहून उत्पादक शेतकरी बाजारभावाबाबत योग्य निर्णय घेऊ शकतो.’’ ठिकेकर म्हणाले, ‘‘सांगली, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात कमीत कमी दर निश्चित केले आहेत. जुन्नर व आंबेगाव तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामुळे उत्पादन कमी व भांडवली खर्च जास्त होत आहे. त्यामुळे येथील द्राक्षाला जास्तीचा भाव आवश्यक आहे.’’\nहेही वाचा: चीनच्या कुरापतीनंतर भारताने 'अरुणाचल' मधील सुरक्षा वाढवली\nजुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाच्या(Junnar Taluka Grape Growers Association) वतीने सौदा पावती नमुना तयार केला जाईल. निश्चित केलेल्या कमीत कमी भावाबाबत चर्चा करण्यासाठी व अडचणी समजून घेण्यासाठी मंगळवारी (ता. १८) व्यापाऱ्यांसोबत(traders) बैठक घेण्यात येईल. या पूर्वी पैसे बुडविलेल्या व्यापाऱ्यांना काळ्या यादीत टाकू.\nअध्यक्ष, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/tejaswini-pandit-photoshoot/", "date_download": "2022-01-28T22:33:23Z", "digest": "sha1:L374BJQJVXHLKBEK3744L3ATKMKGEBPA", "length": 7589, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "नवरात्रीच्या फोटोशूटच्या तयारीसाठी तेजस्विनी पंडितला लागले 27 तास - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi Trends>नवरात्रीच्या फोटोशूटच्या तयारीसाठी तेजस्विनी पंडितला लागले 27 तास\nनवरात्रीच्या फोटोशूटच्या तयारीसाठी तेजस्विनी पंडितला लागले 27 तास\nतेजस्विनी पंडितचे नवरात्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतायत. हे फोटो पाहिल्यावर फोटो काढायच्या अगोदरची प्रचंड मेहनत लक्षात येतेय. नवरात्रीच्या दिवसांमध्ये एक कल्पना घेऊन त्याभोवती नऊ दिवसांचे फोटोशूट करण्याचा एक नवा ट्रेंड अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सुरू केलाय. असे फोटोशूट करण्याचे तेजस्विनीचे हे तिसरे वर्ष आहे.\nतेजस्विनी पंडित म्हणते, “पहिल्या वर्षी फोटोशूट करताना आपण असा काही ट्रेंड सुरू करावा. असं मनात नव्हतं. त्यावेळी ब-याच कालावधीपासून मनात असलेली खदखद मांडावी, एवढंच डोक्यात होतं. आणि त्यावेळी मनाला भिडलेल्या सामाजिक प्रश्नांवर एक फोटोशूट केले. दूस-या वर्षी प्रत्येक दिवसाचं वेगवेगळ्या नऊ देवींच महात्म्य फोटोशूटव्दारे मांडलं. तर यंदा तिस-या वर्षी एक नागरिक म्हणून भेडसावणा-या काही सामाजिक मुद्द्यावर आपल्या पध्दतीने भाष्य करावं, असं वाटलं.”\nतेजस्विनी म्हणते, “ब-याचदा कलाकार हा टिकेचा विषय असतो. आम्ही मत नाही मांडलं तरीही टिका होते. आणि मत मांडलं तरीही आम्ही आजकाल ट्रोल होतो. पण फोटोशूट व्दारे जेव्हा मी काही मुद्दे मांडले तेव्हा माझ्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला, ह्याचा आनंद आहे.”\nतेजस्विनीने असे फोटोशूट केल्यावर अनेक अभिनेत्रींनी आणि तिच्या चाहत्यांनीही असे फोटोशूट करायला सुरूवात केली. एका अर्थाने तेजस्विनी नवरात्री फोटोशूटमध्ये ट्रेंडसेटरच ठरली. तेजस्विनी म्हणते, “नवरात्री म्हणजे फक्त नऊ रंगाच्या कपड्यांमध्ये फोटो न काढता आता अनेकजणं कल्पकतेने काही नवं करतायत, ह्याचा आनंद आहे. अनेक लोकं मला सोशलमीडियावरून टॅगही करतात. अशावेळी खूप छान वाटतं.”\nतेजस्विनीच्या यंदाच्या फोटोशूटला पाहिल्यावर त्यामागे असलेल्या मेहनतीबद्दल विचारल्यावर ती म्हणते, “माझ्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचं आणि कल्पकतेचं हे फलित आहे. प्रत्येक फोटोसाठी मला मेकअप करून तयार व्हायलाच सूमारे तीन तास लागायचे. त्यानंतर फोटो काढून त्यावर व्हीएफेक्ससाठी पूढचा अडीच दिवस लागायचा. असे आम्ही नऊ फोटोशूट केले. ही प्रक्रिया खूप रंजक होती.”\nPrevious आता ‘तेजाज्ञा’ करणार तुमचा संपूर्ण मेकओवर\nNext विकी कौशलने रिलीज केले ‘हिरकणी’ चित्रपटातील हिरा-जिवाच्या नात्यावर आधारित “जगनं हे न्यारं झालं जी” हे सुंदर गाणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/2021/12/happy-birthday-wishes-for-girlfriend-in-marathi.html", "date_download": "2022-01-28T22:57:43Z", "digest": "sha1:LYA23AY3XMGSRASADI6MTILYXDWZWH6Q", "length": 23734, "nlines": 319, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "100+ गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi | girlfriend birthday status marathi. - All in marathi", "raw_content": "\nतुमच्या प्रेयसीला वाढदिवस जवळ आला आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रेयसीला आश्चर्यचकित करायचे आहे आणि तिचा वाढदिवस खास बनवायचा आहे, तर तुमच्यासाठी प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Happy birthday wishes for girlfriend in marathi बेस्ट कलेक्शन आम्ही घेऊन आलो आहोत. या पोस्टमध्ये, तुम्हाला तुमच्या प्रेयसीला (girlfriend) मराठी फॉन्टमध्ये तयार केलेला वाढदिवसाचा एक सुंदर शुभेच्छा संग्रह मिळेल, गर्लफ्रेंड वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिला खूप शुभेच्छा द्या आणि आपले प्रेम व्यक्त करा. तुमच्या गर्लफ्रेंडला येणारे वर्ष आनंदाचे आणि हजार वर्षांचे आयुष्याचे जावो. यासोबतच, या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी Happy birthday quotes for girlfriend in marathi आणि प्रेयसी वाढदिवस स्टेटस / Happy birthday status for girlfriend in marathi देखील शुभेच्छा फोटोसह घेऊन आलो आहोत.\nएक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं,\nमग नंतर मनात विचार आला\nजी स्वत:च इतकी सुंदर😘 आहे\nतिला काय सुंदर गिफ्ट देऊ…\n😍🎁 हॅप्पी बर्थडे पिल्लू.🎂🎉🍨\nमाझ्या डोळ्यात पाहून माझ्या\nह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी\nतुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,\nमला फक्त तुझी साथ मिळावी.\nमला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात\nपण तूच एक आहेस\nस्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की\nतू माझी होशील, माझ्या उदास\nमाझ्या जगण्याला अर्थ देशील.\n🎂🍿वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍿\nमला कधी जमलच नाही.\nकारण तुझ्याशिवाय माझं मन\n🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂🥳\nतुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी\nन होवो, तुझा हात सदैव माझ्या\nवाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,\nआपले नाते असेच अतूट\nआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग\nहीच आहे ईश्वराकडे प्रार्थना\nआज अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने\nमी आयुष्यभराचे वचन तुला देईल\nझालेच कधी आपल्यात छोटे मोठे वाद\nतर मी तुला समजून देखील घेईल\nफार काही नको तुझ्याकडून मला\nफक्त आयुष्यभराची साथ डे\n🎂🍧माझ्या हाती विश्वासाने तुझा हात दे\nतुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍧\nएक promise माझ्याकडून जेवढे\nसुख तुला देता येईल तेवढे देईल..,\nशेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..\nजगातील एका सुंदर व्यक्ती,\nजेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे\nपरी सारखी आहेस तू सुंदर ,\nतुला मिळवून मी झालोय धन्य.\nप्रत्येक जन्मी तूच मला मिळावी\nहीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..\nतू फक्त माझी प्रेयसी असते\nतेव्हाच खरी तुझी तू असते.\nमी खूप नशीबवान आहे कारण मला\nकाळजी घेणारी, जिवापाड प्रेम\n🍰🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎈🍰\nतुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर\ngift आहेस, आणि माझ्यासाठी\nतू फक्त एक सुंदर gift च नाही\nतर तू माझा जीव आहेस.\n🎁🍫हॅप्पी बर्थडे माय लव.🎂😍\nअसा एक ही दिवस गेला नाही\nज्या दिवशी तुला miss केल नाही, 😘\nअशी एक ही रात्र गेली नाही\nज्या रात्री तू स्वप्नात आली नाही.\nया Birthday ला तुला प्रेम,\nआयुष्यातील सर्व आनंद मिळावा\nआजचा दिवस माझ्यासाठी खास\nआहे कारण आज माझ्या पिल्लूचा\nपाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,\nसोनपरी ही फिकी पडावी\n🎂🎊माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या\nबांधू शकत पण राहतो\nपरमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण\nसर्वात सुंदर, प्रेमळ आणि\nआकाशात दिसती हजारो तारे\nपण चंद्रासारखा कोणी नाही.\nलाखो चेहरे दिसतात धरतीवर\nपण तुझ्यासारखे कोणी नाही.\nवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त\nत्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला\nत्याचा श्वास, जीवन, ताकद आणि\nप्रेम समजते, आणि मला\nएक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर\nअसल्याचा भास करून देते.🎁😍\nमाझ्या चेहर्‍यावर नेहमी एक\nसुंदर हास्य निर्माण करणाऱ्या\nमाझं काहीच चुकीचं नसावं\nआपलं नातं हे आयुष्यभर\nतुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nकधी रुसलीस कधी हसलीस\nराग कधी आलाच माझा,\nमनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,\nपण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.\nआज मी तुला दिलेली भेट म्हणजे माझे हृदय \nमला हा सुंदर मोका गमवायचा नाही\nतुझ्यासमोर माझ्या मनाची गोष्ट सांगेन \nआणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nया Birthday ला तुला प्रेम,\nआयुष्यातील सर्व आनंद मिळावा\n🎂🥳तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष\nशेवट तुझ्या नावाने होते,\nतुझे स्थान नेहमीच विशेष राहील.\nया शुभदिवशी ही एक गोड\nइच्छा पूर्ण करावी देवाने\nप्रत्येक सकाळी झोपमोड व्हावी\nजे जे हव ते तुला मिळू दे, तुझ्या\nआयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,\nतूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.\nदेवाकडे फक्त एकच मागण आहे\nतुला उदंड आयुष्य लाभू दे.\nमी तुझ्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त\nमी मरणाला घाबरत नाही पण\nतुझ्या प्रेमापेक्षा माझ्या आयुष्यात काहीच नाही \nसाथ माझी तुला प्रिये\nनाही सोडणार हात तुझा\nजोपर्यंत प्राण माझ्यात असेल\nअगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही\nअसेल माझी तुला साथ..\n🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.🎂🎁\nअन हाती तुझा हात…\nतशीच मखमली तुझी स���थ\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi.\n…………… तुमच्या कडे आणखीन काही गर्लफ्रेंडला वाढदिवस शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद..\nPlease :- आम्हाला आशा आहे की गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi.\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….\nनोट : गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi.\nइत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nबजाज फायनान्स वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-success-story-nanaji-jadhav-nashik-district-made-his-own-identity-onion", "date_download": "2022-01-28T23:32:34Z", "digest": "sha1:W446ILKKGRVLFEARECUG7BM7ULY24RZR", "length": 23332, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi success story nanaji jadhav from nashik district made his own identity in onion seed production | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांदा बीजोत्पादनात प्रावीण्य मिळवलेले जाधव\nकांदा बीजोत्पादनात प्रावीण्य मिळवलेले जाधव\nगुरुवार, 9 डिसेंबर 2021\nअंतापूर (ता.सटाणा. जि. नाशिक) येथील नानाजी मुरलीधर जाधव व मुलगा रोहिदास शास्त्रीय, नियोजनबध्द व प्रायोगिक पद्धतीने कांदा बिजोत्पादन घेतात. एकरी तीन- चार क्विंटल दर्जेदार बियाणे तयार करून रब्बी कांद्याचे १५ ते २५ टनांपर्यंत उत्पादन त्यांनी साध्य केले आहे.\nअंतापूर (ता.सटाणा. जि. नाशिक) येथील नानाजी मुरलीधर जाधव व मुलगा रोहिदास शास्त्रीय, नियोजनबध्द व प्रायोगिक पद्धतीने कांदा बिजोत्पादन घेतात. एकरी तीन- चार क्विंटल दर्जेदार बियाणे तयार करून रब्बी कांद्याचे १५ ते २५ टनांपर्यंत उत्पादन त्यांनी साध्य केले आहे.\nनाशिक जिल्ह्यात अंतापूर (ता.सटाणा) येथील नानाजी मुरलीधर जाधव सुमारे वीस वर्षांपासून रब्बी कांदा उत्पादन घेतात. एकूण शेती ८० एकर असून पैकी ३० ते ४० एकरांवर कांदा लागवडीचे नियोजन असते. घरगुती बियाण्यांचा वापर हे त्यांचे मुख्य सूत्र आहे. सात वर्षांपासून बीजोत्पादन घेण���यास सुरवात केली. अलीकडे ३ ते ४ एकरांवर हा कार्यक्रम ते राबवतात. उत्कृष्ट नियोजन, शास्त्रीय पद्धतींचा अवलंब, प्रयोगशीलता व कल्पकता या जोरावर त्यांनी कांदा शेतीत प्रावीण्य मिळवले आहे. नानाजी यांची रोहिदास आता मुख्य जबाबदारी सांभाळतात. मुलगा विकास, भाचे राजेंद्र गवळी, सुनील घरटे यांची मोठी मदत असते.\nसुरवातीला सरी पद्धतीने डेंगळे लागवड व्हायची. मात्र त्यात अडचणी यायच्या. आता दोन सरींतील अंतर साडेतीन फूट, अलीकडील दोन वर्षांपासून पॉली मल्चिंग पेपरचा वापर व त्यावर दोन्ही बाजूला एक फूट अंतराने कंद लागवड करतात. अवकाळी वा अति पावसामुळे अतिरिक्त पाणी साचून न राहाता वाफसा लवकर होते. त्यामुळे रोगांना डेंगळे कमी बळी पडत नसल्याचा अनुभव आहे. तणांचा प्रादुर्भावही कमी होऊन खर्च कमी झाला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर हा बिजोत्पादन लागवडीचा कालावधी असतो. एकरी कांद्याची गरज १० ते १५ क्विंटल असते.\n‘एनएचआरडीएफ’ संस्थेचे ‘रेड-३’ वाण. टिकवणक्षमता, लाल व हलका रंग, गोलाकार व पातळ मान.\nउत्तम गुणवत्तेच्या, एकसारख्या आकाराच्या कंदाची निवड.\nतो मध्यम आकाराचा. सरासरी ५० ते ८० ग्रॅम वजन, ४.५ ते ६ सेंमी. व्यास.\nकंदाचा वरचा भाग योग्य प्रमाणात कापून नंतर लागवड.\nअलीकडील काळातील एकरी बिजोत्पादन (क्विंटल)- ३ ते ४ क्विंटल. त्यासाठी उत्पादन खर्च- ५० ते ६० हजार रू. (कंद, पेपर मल्चिंग, इनलाईन ठिबक, तार टोकर बांधणी, पीक संरक्षण, खते, मजुरी आदी)\nपाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर लागवड\nइनलाईन ठिबक पद्धतीचा वापर\nलागवडीपूर्वी एकरी ३ ते ४ टन शेणखत वापर. घरची सुमारे ८ जनावरे.\nजमिनीतील बुरशी नियंत्रित करण्यासाठी ट्रायकोडर्माचा एकरी प्रत्येकी २ किलो शेणखतातून वापर.\nजमीन बदलून दरवर्षी लागवड. माती परीक्षणाआधारे खत व्यवस्थापन\nपांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिडचा वापर\nडेंगळे वाढीच्या अवस्थेत विद्राव्य पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्ये.\nअलीकडील वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा बियाण्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे बाजारात दरवाढीसह गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे रोहिदास यांनी घरगुती पद्धतीने बीजोत्पादन घेत गुणवत्ता राखली आहे. याच बियाण्याचा वापर करून रब्बी कांद्याचे एकरी उत्पादन १५, २० ते कमाल २५ टनांपर्यंत मिळविल्याचे रोहिदास सांगतात. दरवर्षी शेतकरी बियाण्याची आगाऊ नोंदणीही करतात. त्यामुळे पुरवठ्याचा अंदाज येतो. किफायतशीर दर व गुणवत्ता असल्याने शेतकरी थेट घरी येऊन खरेदी करतात. यंदा जवळपास १०० शेतकऱ्यांनी बियाणे नेले. नाशिक जिल्ह्यासह अमरावती, अकोला, वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. ॲग्रोवनमध्ये कांदा उत्पादनाची त्यांची यशोगाथा प्रसिद्ध झाली होती. त्यातून संपर्क वाढून फायदा झाला. बाजारात दर अधिक असल्याने आमच्याकडे मागणी कायम राहिल्याचे रोहिदास सांगतात. चालू वर्षी बियाणे टंचाई असल्याने सप्टेंबरपर्यंत विक्री झाली.\nमिळालेले दर रू. (प्रति किलो)\n२०१९- १५०० ते २०००\nडेंगळे वाढीच्या अवस्थेत वादळवाऱ्यात पडू नयेत यासाठी बांबू व दोरी यांचा वापर करून त्यांची बांधणी केली जाते. सरीच्या मध्यभागी १० फुटाच्या अंतरावर बांबूची टोकर रोवून डेंगळे दोन्ही बाजूने दोरीने एकसारखे बांधले जातात. त्यामुळे चालू वर्षी गारपीट व अवकाळी पाऊस असतानाही नुकसान झाले नसल्याचे रोहिदास यांनी आवर्जून सांगितले.\nपरागीभवनासाठी मधमाशांचा अधिवास कायम राहावा यासाठी लगतच्या क्षेत्रात कीटकनाशकांचा वापर कमी. अधिवास वाढल्याने परागीभवन होऊन दर्जेदार बियाणे निर्मिती होते. पिकावर गूळपाणी फवारत असल्याने मधमाशा त्याकडे आकर्षित होतात.\nडेंगळे फुलांची पक्वता अवस्थेनुसार तीन टप्प्यात तोडणी होते. लागवडीच्या १५० दिवसानंतर गोंडे तोडून वाळवले जातात. बियाणे नाजूक असल्याने व्यवस्थित चोळून घेतले जाते. उन्हात वाळवणी, उफणणी करून बियाणे हवा बंद पॉलिथिन पॅकिंगमध्ये साठवले जाते. बियाणे विक्री आधी उगवणक्षमता तपासली जाते. नंतरच विक्री होते. तिसऱ्या टप्प्यातील पोकळ बियाणे बाजूला काढून टाकले जाते. प्रतवारी होत असल्याने गुणवत्ता टिकून राहते.\nसंपर्क: रोहिदास जाधव- ९६८९४६५६३१\nपूर floods स्त्री नाशिक nashik वर्षा varsha शेती farming बीजोत्पादन seed production विकास बळी bali तण weed खत fertiliser यंत्र machine आग वाशीम बांबू bamboo गारपीट अवकाळी पाऊस ऊस पाऊस कीटकनाशक\nमल्चिंग पेपरचा वापर व अत्यंत सुनियोजित पध्दतीचा कांदा बिजोत्पादन प्लॉट.\nडेंगळे फुले पक्व झाल्यावर तोडणीनंतर काळजीपूर्वक चोळून उफणणी करून चांगले बियाणे निवडले जाते.\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठव��डा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nलोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...\nसोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...\nWeather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...\nभारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...\nTop 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...\nज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...\nमध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Mithun-Chakraborty-joins-BJPEF9083977", "date_download": "2022-01-28T23:17:26Z", "digest": "sha1:IBA5LLWCXSHVMF7V44SSMMW47GIMHWKW", "length": 30292, "nlines": 139, "source_domain": "www.kolaj.in", "title": "स्वप्नांच्या मागे धावणारा मिथुन बंगालचा सिकंदर बनेल?| Kolaj", "raw_content": "\nस्वप्नांच्या मागे धावणारा मिथुन बंगालचा सिकंदर बनेल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमिथुननं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजू त्याला पक्की माहीत आहे. त्यामुळे इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात पुढचा दीड महिना त्याची पावलं थिरकत राहतील.\nहा तोच अभिनेता आहे ज्याला आपल्या पहिल्याच ‘मृगया’ सिनेमासाठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हाच पुरस्कार त्यानं पुढे आणखी दोन वेळा मिळवला. हा तोच अभिनेता आहे ज्याला ‘मृगया’नंतर दोन वर्षं काहीच काम न मिळाल्यामुळे घरी बसावं लागलं. हा तोच अभिनेता आहे ज्याचं ‘डिस्को डान्सर’नंतर सगळं जग फॅन झालं. हा तोच अभिनेता आहे ज्याचे एका वर्षी सर्वाधिक म्हणजे १९ हिंदी सिनेमे प्रदर्शित झाले.\nहा तोच अभिनेता आहे ज्यानं १९९५ ते १९९९ या काळात सर्वाधिक आयकर भरला. हा तोच अभिनेता आहे ज्यानं व्यावसायिक हिंदी सिनेमांमधून ‘ब्रेक’ घेतल्यानंतर उटीमधे जाऊन स्वतःची सिनेसृष्टी उभी केली. हा तोच अभिनेता आहे ज्यानं एका हाताचं दान दुसऱ्या हाताला माहिती नको म्हणून आपल्या सामाजिक कामाबद्दल कायम गप्पच राहणं पसंत केलं.\nहा तोच अभिनेता आहे ज्यानं सुरवातीला नक्षलवाद, मग डावे पक्ष, मग ममता बॅनर्जी असा प्रवास करत आता भारतीय जनता पक्षाच्या तंबूत प्रवेश केलाय. आणि हा तोच अभिनेता आहे जो आता कोब्रा बनून गरिबांची सेवा करण्याचं सांगत आहे.\nवयाच्या सत���तरीत मोठा डाव\nमिथुनचा हा एवढा सगळा पट मांडल्यानंतर एकच गोष्ट अधोरेखित होते. ती म्हणजे त्याचं नशीब. मिथुननंच अनेक मुलाखतींमधे अगदी ठामपणे सांगितलंय की, संघर्ष-कष्ट सगळेच करतात. पण, त्याला यशाच्या शिखरावर पोचवण्याचं काम फक्त नशीबच करत असतं. म्हणूनच गेला काही काळ कुठंही चर्चेत नसलेल्या मिथुनबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव होतो. काहीच तासांमधे मिथुनवर तब्बल दहा लाख ट्विट्सचा वर्षावही होतो. सगळंच अविश्वसनीय.\nपश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात तर आत्तापासूनच मिथुनला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. खुद्द मिथुननं या टोकाच्या घडामोडींचा स्पष्ट इन्कार केलाय. मला राजनीती नाही, तर मनुष्यनीती माहितीय असं वक्तव्य त्यानं केलं असलं तरी त्याला स्वतःलाही आपलं नशीब काय करू शकतं, याची पक्की जाणीव आहे. म्हणूनच त्यानं वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर एक मोठा डाव खेळलाय.\nकोलकात्त्यामधे बीएस्सी केमिस्ट्री पदवीधर झालेला मिथुन एकेकाळी प्रख्यात गायक, अभिनेता एल्विस प्रेस्लीच्या पदन्यासाचा चाहता होता. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातल्या ‘एफटीआयआय’मधून त्यानं चित्रपट माध्यमाचं प्रशिक्षण घेतलं. दरम्यान नक्षलवादाचंही वळण आलं. त्या वळणाला मागे ठेवून त्यानं ‘मृगया’ सिनेमा साकारला. पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुनला नशिबाचं देणं काय असतं याची कल्पना आली.\n‘सुरक्षा’ चित्रपटामधला ‘गनमास्टर जी-९’नं मिथुनला स्थैर्य दिलं. तर ‘डिस्को डान्सर’नं त्याला न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता दिली. १९८० ते १९९२ पर्यंत मिथुनचं हिंदी सिनेसृष्टीवर राज्य होतं. या काळात त्याची स्वतःशीच स्पर्धा होती. त्याचे काही सिनेमे आधीचे खूप चालल्यामुळे पडले. अमिताभ बच्चनची कारकीर्द ऐन भरात असताना मिथुननं आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं.\nअमिताभ तो अमिताभच होता. पण त्याच्यापर्यंत ज्यांची नजर पोचू शकली नाही, असे अनेक जण या काळात मिथुनवर फिदा झाले आणि ‘गरिबांचा अमिताभ’ ही पदवी अशीच मिथुनच्या नावाला चिकटली. यश, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता आणि त्यातून निर्माण झालेल्या अफवांनाही मिथुन सामोरा गेला.\nरोमान्स, ऍक्शन, कौटुंबिक अशा सर्व कथानकांवर आधा���लेल्या सिनेमात तो झळकला. १९८० ते १९९० या दशकांमधे तो फक्त काम, काम आणि कामच करत राहिला. त्यामुळेच या दशकात सर्वाधिक सिनेमे त्याच्याच नावावर जमा आहेत. मात्र नशिबाचा तराजू सतत आपल्याच बाजूला कलता राहील, याची मिथुनला स्पष्ट कल्पना असावी. म्हणूनच १९९० दशकाच्या शेवटी नवीन नायकांचं आगमन झाल्यानंतर मिथुननं आपला मोर्चा कर्नाटकातल्या उटीकडे वळवला.\nउटीमधे स्वतःचं पंचतारांकित हॉटेल सुरू करून त्यानं आजूबाजूच्या परिसरात झटपट सिनेमा करण्याची नवीन योजना आखली. इथंही नशिबानं त्याला साथ दिली. त्यानं खोऱ्यानं पैसा कमावला. स्वतः तर त्यानं उटीत अनेक सिनेमा केले. इतरांनाही त्यानं इथं भरपूर सेवासुविधा दिल्या. या काळातले इतर काही अभिनेते आपली कमाई लपवण्याचा प्रयत्न करत असताना मिथुननं सलग पाच वर्षं सर्वाधिक आयकर भरला.\nदशकभर ‘ए ग्रेड’ दर्जाचे सिनेमे केल्यानंतर हे असले ‘बी, सी ग्रेड’चे सिनेमा करण्याची अवदसा मिथुनवर का आली, अशा प्रश्नांची उत्तरं देत तो बसला नाही. त्या त्या वेळी त्याला जे योग्य वाटलं, ते त्यानं बिनधास्त केलं. अगदी मणीरत्नमसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकालाही त्यानं बी, सी ग्रेडच्या चित्रपटांसाठी नाकारण्याचं धारिष्ट्य दाखवलं. तोच मिथुन कालांतरानं मणीरत्नमच्या ‘गुरु’ सिनेमात दिसला. आपल्या भूमिकांबद्दल किती लवचिक आहे, याची कल्पना आली.\nसिनेमे यशस्वी ठरो की अपयशी, त्याचा परिणाम मिथुननं स्वतःवर होऊ दिला नाही. यशानंही तो हुरळला नाही आणि अपयशानंही तो खचला नाही. दरवर्षी सातत्यानं त्याचे हिंदी, बंगाली सिनेमा येत राहिले. इतर कलाकारांचे कोरोनामुळे सिनेमे डब्यात बंद असताना मिथुनचा रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘१२ ओ क्लॉक’ हा सिनेमा या वर्षीच्या जानेवारी महिन्यात प्रदर्शितही झाला. मिथुन सतत पुढे चालत राहिला आणि नशीब जे काही समोर आणून ठेवेल, त्याला तो आनंदानं सामोरा गेला. आताही अगदी तसंच काहीसं घडतंय.\nममतांना बायबाय, भाजपशी जवळीक\nमुंबईत आपली कारकीर्द घडूनही मिथुन पश्चिम बंगालच्या मातीला विसरला नव्हता. तिथं त्याचं नियमित येणं-जाणं होतं. तिथल्या राजकीय घडामोडींची त्याला जाणीव होती. त्या वेळी तो थेट कोणत्याही राजकीय पक्षासोबत नव्हता. मात्र डाव्या पक्षांकडे त्याची विशेष ओढ होती. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यावर त्याचं प्रेम होतं.\nराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी प्रणव मुखर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्यामधला एक महत्त्वाचा धागा बनून त्यानं मुखर्जींना मदत केली होती. तिथूनच ममता बॅनर्जी आणि मिथुन यांच्यातल्या एका नवीन नात्याला सुरवात झाली. फेब्रुवारी २०१४ मधे तो ममतांच्या पक्षातर्फे राज्यसभेचा खासदार बनला. पण फिल्मी कलाकारांना राजकारणात जो शाप आहे, तो याच्याबाबतीतही अपवाद ठरला नाही.\nसंसदेच्या अधिवेशनात मिथुन फक्त तीन दिवस उपस्थित राहिला. खासदार म्हणूनही त्याच्या नावावर खूप काही चांगलं घडल्याचं कधी कानावर आलं नाही. कालांतरानं कुठंतरी, काहीतरी बिनसलं आणिनि डिसेंबर २०१६ मधे अचानक त्यानं खासदारकीचा राजीनामा दिला. हा राजीनामा देताना त्यानं आपल्या प्रकृतीचं कारण दिलं होतं.\nते कारण कितपत खरं होतं, याबद्दल शंकाच आहे. कारण त्या काळात मिथुनमधल्या अभिनेत्याचं काम करणं सुरूच होतं. ममतांपासून तो लांब का गेला, हे कारण जेवढं अनुत्तरीत आहे, तेवढंच तो अचानक भाजपाच्या जवळ का आला, हे अनुत्तरीतच आहे.\nकोब्रा म्हणायची वेळ का आली\nगेल्या काही वर्षांमधे राजकारण जवळून पाहिल्यामुळे मिथुनला राजकारणातल्या बदलांची जाणीव आहे. म्हणूनच त्यानं भाजपमधे प्रवेश करताना ममता बॅनर्जींना किंवा डाव्या पक्षांना दुखावलेलं नाही. ‘पडद्यावर मी गरिबांच्या बाजूनं उभा राहिलो आणि आताही मी गरिबांच्या बाजूनंच उभा राहतो आहे,’ असं पॉलिटिकली करेक्ट वक्तव्य त्यानं केलं. हे वक्तव्य करताना त्यानं थोडा फार अभ्यास केल्याचंही जाणवतं.\nपश्चिम बंगालचा आजवरचा निवडणूक इतिहास पाहता बहुतांशी वेळा केंद्र आणि या राज्यात वेगवेगळ्या पक्षांचं सरकार आलं. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असेल तर ते जनतेच्या हिताचं ठरेल, ही गोष्ट मिथुनच्या मनात असून तीच मतदारांच्या मनावर पुढील काळात तो बिंबवणार आहे.\nनिवडणुकीची घोषणा करताना त्यानं स्वतःला कोब्रा म्हणण्याचा आततायीपणा करायला नको होता, असं त्याच्या चाहत्यांनाही वाटेल. कारण खुद्द मिथुननं कधीच कोणाबद्दल अशी कठोर भूमिका घेतल्याचं आजवर समोर आलेलं नव्हतं.\nत्याचा कनवाळूपणा सिनेसृष्टीत अनेकदा कानावर आलेला आहे. ‘फिल्म स्टुडिओज सेटिंग अँड अलाइड मजदूर युनियन’चा तो काही काळ अध्यक्ष होता. ‘सिने अँड टीवी आर्टिस्ट असोसिएशन’च्या स���थापनेत त्याचा पुढाकार होता. ही संस्था आज मोठी नावारूपाला आली आहे. या संस्थेतर्फे त्यानं अनेक गरजूंना मदत करण्याची भूमिका घेतली.\n२०११ मधे एका पडद्यामागच्या तंत्रज्ञाचा अपघाती मृत्यू झाला. नियमानुसार या कलाकाराच्या कुटुंबियांना केवळ चार लाख रुपये मिळणार होते. मिथुननं आपलं वजन वापरून या कलाकाराच्या कुटुंबियांना तब्बल १२ लाख रुपये मिळतील, अशी व्यवस्था केली. पण, अशा चॅरिटीबद्दल तो उघडपणे कधीच बोललेला नाही.\nकोरोनाच्या काळातही अनेक सेलिब्रिटींनी केलेली मदत अनेकांना माहितीय. पण, या काळात मिथुन स्वतः बंगळुरूला अडकून पडला होता. तिथल्या गरजूंसाठी त्यानं काम केलं. त्याबद्दल स्वतःहून मात्र काही बोलला नाही. याच काळात त्याच्या वडलांचं निधन झालं. पण नियम तोडून वडलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणं योग्य न वाटल्यानं मिथुन बंगळुरूमधेच थांबला.\nनशीबाचं दान मिथुनला आता आणखी एका वळणावर घेऊन आलंय. मिथुननं आता सत्तरीचा टप्पा पार केला आहे. शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तो फिट आहे. अभिनेता म्हणून त्याला अजूनही मागणी असली तरी अमिताभसाठी जशा भूमिका लिहिल्या गेल्या, तसा प्रकार मिथुनबद्दल फारसा घडला नाही किंवा या पुढे घडेल असंही वाटत नाही. कदाचित म्हणूनच राजकारणाच्या मोठ्या पटलावर येण्यासाठी मिथुनला हा काळ योग्य वाटला असावा.\nमुंबईला स्वप्ननगरी म्हटलं जातं. मिथुन तर नेहमीच स्वप्नांच्या मागे धावत राहिलाय. म्हणूनच तो कधी एका जागी फार काळ स्थिरावू शकलेला नाही. त्यानं सतत स्वतःला बदलवत ठेवलं. खूप मोठी महत्त्वाकांक्षा त्यानं बाळगलेली नाही. त्यामुळे तसे शत्रूही त्याला फारसे नाहीत. आपली दमदार आणि कमजोर बाजूही त्याला माहितीय. म्हणूनच भाजप प्रवेशाबद्दल तो ‘उडता हुआ कौआ डाली पे बैठ गया,’ अशी सूचक संवादफेक करू शकला.\nथोडक्यात इथून तिथून, डावीकडून उजवीकडे असा प्रवास करत मिथुन आपल्या कर्मभूमीत कलकत्त्यात पोचलाय. मिथुन उत्तम डान्सर आहे. पुढचा संपूर्ण दीड महिना पश्चिम बंगालमधे त्याची पावलं, त्याच्यातला अभिनेता, त्याची वाणी थिरकणार आहे. मिथुन म्हणतो त्याप्रमाणे या काळात सगळेच पक्ष मेहनत घेतील. पण नशीब ज्याच्यावर फिदा आहे, तोच बंगालचा सिकंदर बनेल.\n(मंदार जोशी यांचा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून घेतलाय )\nइंग्लंडच्या लोकशाहीला ब���्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nसुमित्रा भावे: सिनेमाला समाजाचा आरसा बनवणाऱ्या चित्रकर्मी\nसुमित्रा भावे: सिनेमाला समाजाचा आरसा बनवणाऱ्या चित्रकर्मी\nआदित्यनाथांचं दुसऱ्या मायानगरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल\nआदित्यनाथांचं दुसऱ्या मायानगरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/26-december-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:13:50Z", "digest": "sha1:6CDL4ZHO56R62GUGFDI77N3WXAB5MUXN", "length": 22058, "nlines": 246, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "26 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (26 डिसेंबर 2019)\nपाणी व्यवस्थापनासाठी अटल भूजल योजना :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त बुधवारी येथे अटल भूजल योजना जाहीर केली. या योजनेद्वारे भूजलाचे व्यवस्थापन केले जाणार असून प्रत्येक घरी पिण्या���ाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या 18 कोटी लोकांपैकी केवळ 3 कोटी लोकांनाच जलवाहिनीद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळते.\nतसेच या योजनेमुळे पुढील पाच वर्षांत उर्वरित 15 कोटी जनतेला स्वच्छ पाणी मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.\nशेतकऱ्यांनी कमी पाण्यात होणारी पिके घ्यावीत असे सांगतानाच मोदी यांनी लोकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याची विनंती केली.\nतसेच अटल भूजल योजनेला 12 डिसेंबर रोजी जागतिक बँकेकडून मंजुरी मिळाली आहे. 6000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असणाऱ्या या योजनेचा 50 टक्के खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित खर्च जागतिक बँक करणार आहे.\nही योजना पाण्याची कमतरता असलेल्या उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. भूजलाची कमतरता, प्रदूषण आणि अन्य बाबींचा विचार करून वरील राज्यांची निवड करण्यात आली आहे.\nपाण्याचा प्रश्न या योजनेमुळे सुटणार असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी सरकारला खात्री आहे. या योजनेचा फायदा 8,350 गावांना होणार आहे.\nग्राम पंचायत स्तरावर जलसुरक्षिततेसाठी योजनेद्वारे कार्य केले जाणार असून त्यासाठी शैक्षणिक आणि संवादात्मक कार्यक्रम केले जाणार आहेत.\nचालू घडामोडी (25 डिसेंबर 2019)\nशॉपिंगसाठी आरबीआयने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय :\nडिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक नवा पर्याय आणला आहे. त्यानुसार, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम लॉन्च करण्यात आली. याद्वारे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे.\nभारतात सध्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंग आणि पीओएस मशीन आदींचा समावेश आहे.\nत्यानंतर आता आरबीआयने प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) हा नवा पर्याय आणला आहे.\nतर पीपीआयचे विस्तारीत रुप प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट असे आहे. हे एक प्रिपेड अकाऊंट असणार आहे. हे अकाऊंट दर महिन्याला तुम्ही रिचार्ज क���ु शकता. यासाठी 10 हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एकदा हे अकाऊंट रिचार्ज झाले की त्याचा वापर तुम्ही रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करु\nशकता. या अकाऊंटचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफरची सुविधा मिळणार नाही.\nयातील पैसे केवळ वस्तू आणि सेवा खरेदीसाठीच वापरता येणार आहेत. हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट बँकेकडून किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या नॉन बँकिंग पीपीआय प्लेअर्सकडून तयार करुन मिळू शकते.\nतसेच या कंपन्या ग्राहकांची माहिती व्हेरिफाय करुन त्यांना पीपीआय अकाऊंट सुरु करुन देऊ शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक आणि ओटीपी, त्याचबरोबर केवायसीसाठी लागणारे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असणार आहे.\nया पीपीआयमध्ये केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेल्या बँक अकाऊंटमार्फतच रक्कम जमा करता\nयेणार आहे. हे अकाऊंट रिचार्ज करण्यासाठी आरबीआयने वर्षाला 1 लाख 20 हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजेच महिन्याला केवळ १०,००० रुपयांपर्यंतच रक्कम ग्राहकाला या अकाऊंटमध्ये ठेवता येणार आहेत.\nराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धात अंजुमची हॅट्ट्रिक :\nभारताच्या आघाडीच्या रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी 63व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखली आहे. अंजुम मुद्गिलने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली.\nतर याचप्रमाणे अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंग देसवालने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात राष्ट्रीय जेतेपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या हर्षदा निथावे आणि अनिकेत जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\nमनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने कनिष्ठ मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक मिळवताना राष्ट्रीय स्पर्धेतील सातव्या सुवर्णाची नोंद केली. तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील वरिष्ठ, कनिष्ठ आणि सांघिक गटांमध्ये चार सुवर्णपदके जिंकली होती.\nअंजुमने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान मिळवताना 1172 गुण मिळवले. मग अंतिम फेरीत सुवर्णलक्ष्य साधताना अंजुमने 449.9 गुण मिळवले, तर तमिळनाडूच्या एन. गायत्रीला 2.6 गुण कमी मिळाले.\nकोहली ठरला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू :\nमागील दहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांवर वर्चस्व गाजवणारा भारताचा कर्णधार विराट कोहली याला ‘द क्रिकेटर’ या पाक्षिकाने दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.\nतर पाक्षिकाने गेल्या 10 वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 50 क्रिकेटपटूंची यादी तयार केली असून, त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश आहे.\nभारताकडून कोहलीसह रविचंद्रन अश्विन 14 व्या, रोहित शर्मा 15 व्या, महेंद्रसिंग धोनी 35 व्या आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा 36 व्या स्थानावर आहे.\nतसेच महिला क्रिकेटपटू मिताली राज 40 व्या स्थानी आहे.\nदेशातील सव्वालाख गावांत मार्चपर्यंत मोफत वाय-फाय :\nभारत नेटशी जोडलेल्या देशभरातील सव्वा लाख गावांत मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हरियाणातील रेवाडी येथे केली.\nतर येत्या चार वर्षांत देशभरातील 6 लाख गावांपैकी 15 टक्के गावांचे रुपांतर डिजिटल गावांत केले जाईल, असे सांगत त्यांनी बुधवारी रेवाडीस्थित गुरुवारा गाव डिजिटल गाव म्हणून घोषित केले.\nदेशभरातील 1.3 लाख ग्राम पंचायती भारत नेट प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. अडीच लाख ग्रामपंचायती भारत नेट आॅप्टिकल फायबरशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे.\nइंटरनेट सेवा लोकप्रिय करण्यासाठी भारतनेटशी जोडल्या गेलेल्या सर्व गावांना मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सुविधा दिली जाईल. सध्या 48 हजार गांवात वाय-फाय सुविधा आहे.\nअटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी रेवाडी गावाचे रुपांतर डिजिटल गावांत झाल्याने आनंद होत आहे. यामुळे गावकऱ्यांना शहर, तालुक्याला न जात गावातच एक क्लिकवर सरकारी योजना व सेवा उपलब्ध होईल. या गावांतील प्रत्येक घर वाय-फाय सुविधा उपलब्ध असेल. एक लाख गावांचे रुपांतर डिजिटल गावांत करण्याच्या घोषणेनंतर भिवाडी नजीक अल्वरस्थित करींदा गावात व्हीएनएल कंपनीने डिजिटल गावांचे प्रारुप तयार केले होते. तत्कालीन दूरसंचार सचिवांनीही हा एक चांगला उपक्रम असल्याचे म्हटले होते.\nआधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1893 रोजी झाला होता.\nकुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक ‘डॉ. मुरलीधर देवीदास’ उर्फ बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला होता.\nस्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री ‘डॉ. सुशीला नायर‘ यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 म��्ये झाला होता.\nसन 1976 मध्ये कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना करण्यात आली.\nविंदा करंदीकर यांना सन 1997 मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर झाला होता.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (27 डिसेंबर 2019)\n28 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n27 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n26 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n25 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/coal-crisis-the-price-of-electricity-should-be-fixed-in-the-energy-market-allegations-of-black-market-of-coal-560744.html", "date_download": "2022-01-28T22:24:21Z", "digest": "sha1:AAJUHIWNN3SHVKZH3NVXW7TZULD3TNFB", "length": 17569, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nCoal Crisis: ऊर्जा बाजारात विजेची किंमत ठरावी, कोळश्याच्या काळ्याबाजाराचा आरोप\nअसोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की, \"ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी इंजिनीअर्स असोसिएशनने मागणी केली आहे की, संकटाच्या वेळी बहुतेक खासगी ऑपरेटर्सनी ऊर्जा बाजारात काळा बाजार रोखण्यासाठी नियामकांचे मंच आयोजित करावे.\"\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्लीः ऊर्जा बाजारात विजेच्या किमतींवर मर्यादा निश्चित करण्यासाठी नियामकांच्या मंचाची तातडीने बैठक झाली पाहिजे, अशी माहिती ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी इंजिनिअर्स असोसिएशन (AIPEF) ने मंगळवारी दिली. एआयपीईएफने सध्या कोळशाच्या कमतरतेदरम्यान खासगी ऑपरेटरकडून काळ्या बाजाराचा आरोप केला.\nऊर्जा बाजारात काळा बाजार रोखण्यासाठी नियामकांचे मंच आयोजित करावे\nअसोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी इंजिनीअर्स असोसिएशनने मागणी केली आहे की, संकटाच्या वेळी बहुतेक खासगी ऑपरेटर्सनी ऊर्जा बाजारात काळा बाजार रोखण्यासाठी नियामकांचे मंच आयोजित करावे.” “AIPEF ने कोळशाच्या संकटाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि भविष्यात असे संकट टाळण्यासाठी मार्ग आणि साधने विकसित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी केली.”\nवीज उत्पादकांकडून नफा कमावण्यावर बंदी\nएआयपीईएफचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी के��द्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांना लिहिलेल्या पत्रात आग्रह केला आहे की, विद्युत कायदा 2003 च्या कलम 62 (1) च्या भावनेनुसार आयपीपी (स्वतंत्र वीज उत्पादक) द्वारे नफ्यावर बंदी घालण्याचा मुद्दा फोरममध्ये आहे.\nकोळशाच्या संकटाबाबत मंत्रालय सतर्क\nएआयपीईएफने पत्रात म्हटले आहे की, कोळशाचा तुटवडा वीजदर वाढीचे मुख्य कारण असल्याचे मानले जात असल्याने ऊर्जा मंत्रालयाने भविष्यात कोळशाची कमतरता संपवण्याचा आग्रह धरला पाहिजे. देशातील विजेच्या मागणीपैकी सुमारे 70 टक्के उत्पादन कोळशावर अवलंबून आहे. देशातील अनेक उद्योगांमध्ये कोळसा वापरला जातो, परंतु 75 टक्के कोळसा वीज निर्मितीवर खर्च होतो. म्हणजेच देशातील कोळशाचे साठे आणि परदेशातून आयात होणारा कोळसा थर्मल पॉवर प्लांटमध्ये जातो. एनटीपीसीसह देशात 135 औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहेत, जेथे वीजनिर्मिती केली जाते. विजेच्या उत्पादनासाठी आगाऊ 40 दिवसासाठी कोळसा साठवला जातो. तुम्ही आजकाल बातम्यांमध्ये वाचत असाल की एका पॉवर प्लांटमध्ये 7 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे, काही पॉवर प्लांटमध्ये 5 दिवसांचा कोळसा आणि काही 3 दिवसांचा कोळसा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या संकटामुळे हे औष्णिक वीज प्रकल्प बंद पडू शकतात आणि अशा स्थितीत वीज संकट येऊ शकते.\nकोळशापासून वीज कशी बनवली जाते\nथर्मल पॉवर प्लांटमध्ये कोळशापासून वीजनिर्मिती करण्यामागेही टर्बाइनसारखेच विज्ञान आहे. प्रथम, कोळशाचे छोटे तुकडे केले जातात आणि नंतर ते पावडरसारखे बारीक केले जातात. आता ही पावडर भट्टीत जाळली आहे. त्याच्यावर बॉयलर असते, जेथे पाणी भरलेले असते. हे पाणी गरम होते आणि वाफ बनून खूप जाड पाईपमधून टर्बाइनकडे जाते.\nRBI ने SBI ला 1 कोटी, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेवर 1.95 कोटींचा दंड ठोठावला, जाणून घ्या कारण\nGold Rate India Today : सोन्याचे भाव वाढले, चांदीही महाग; पटापट तपासा नवी किंमत\nSawai Gandharva Bhimsen Festival canceled | सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द; कोरोनाच्या संकटामुळं घेतला न घेण्याचा आयोजकांचा निर्णय\nएनटीपीसीकडून वीज जीएसटीमध्ये आणण्यासाठी चाचपणी, नॅशलन थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या अहवालातील मुद्दा\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nवारस नोंदीसाठी आवश्यक बाबी\nमोफत गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज\nपोस्ट ऑफिसच्या ‘या’ जबरदस्त योजना\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/1-30-lakh-discount-on-4-luxury-suvs/", "date_download": "2022-01-28T23:28:41Z", "digest": "sha1:MSUG6YVCKNXCXY4DBGJITY2X5GJGAZ5T", "length": 12899, "nlines": 114, "source_domain": "mhlive24.com", "title": "Discount Offers On SUV Cars : जोरदार ऑफर! 'ह्या' 4 आलिशान SUV वर मिळतेय 1.30 लाख रुपयांपर्यंत सूट | Mhlive24.com", "raw_content": "\n ‘ह्या’ 4 आलिशान SUV वर मिळतेय 1.30 लाख रुपयांपर्यंत सूट\n ‘ह्या’ 4 आलिशान SUV वर मिळतेय 1.30 लाख रुपयांपर्यंत सूट\nMHLive24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- 2021 हे वर्ष संपणार आहे. थोड्याच दिवसात नवीन वर्ष सुरू होईल. याच अनुशंघाने कार खरेदीवर प्रचंड सूट कंपन्या देणार आहेत.(Discount offers on SUV cars)\nटाटा ते महिंद्रा आणि ह्युंदाईपासून मारुती सुझुकीपर्यंत सर्वच कंपन्या कार खरेदीवर भरघोस सूट देत आहेत. प्रत्यक्षात हे इन्व्हेंटरी खाली करण्यासाठी केले जात आहे.\nदरम्यान जानेवारीत वाहनांच्या किमती वाढणारआहेत. दरम्यान, जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे. बाजारात 4 SUV वर 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. चाल जाणून घेऊयात\nRenault Duster SUV वर 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत कमाल सूट मिळत आहे. Renault Duster SUV खरेदी केल्यास 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 50,000 रुपयांपर्यंत रोख सवलत आणि 30,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट फायदे मिळतील.\nRenault Duster SUV मध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.3-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये पहिले इंजिन 106hp आणि दुसरे इंजिन 156hp चे आहे.\nNissan Kicks SUV कार खरेदीवर तुम्हाला कमाल 1 लाख रुपयांची सूट मिळेल . Nissan Kicks SUV खरेदी केल्यावर 70,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 15,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 10 हजार रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे दिले जातील.\nऑनलाइन बुकिंग केल्यावर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. Nissan Kicks SUV मध्ये 1.3-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देखील आहे.\nदुसरीकडे, महिंद्राची XUV300 खरेदी केल्यास, तुम्हाला कमाल 69 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. Mahindra XUV300 खरेदी केल्यावर, तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 30 हजार रुपयांपर्यंत रोख सूट आणि 4,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे मिळतील.\nमहिंद्राची आणखी एक कार आहे जी तुम्ही खरेदी करून प्रचंड सूट मिळवू शकता. महिंद्रा KUV100 मध्ये 1.2L 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 83hp चे उत्पादन करते.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटि���ाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/money/mergers-of-public-sector-banks-no-longer-closed-this-is-the-big-announcement-made-by-the-modi-government/", "date_download": "2022-01-28T21:49:21Z", "digest": "sha1:ZE6BNKXO6JHCEDZRKH7JJ5DRQZQSZAI4", "length": 12379, "nlines": 103, "source_domain": "mhlive24.com", "title": "सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण यापुढे बंद! मोदी सरकारने केली 'ही' मोठी घोषणा | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/आर्थिक/सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण यापुढे बंद मोदी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण यापुढे बंद मोदी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा\nMHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारची कोणतीही योजना नाही, अशी माहिती अर्थ राज्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. दोन बँकांचे खासगीकरण केले जाईल, असे २०२१ च्या अर्थसंकल्पात जाहीर केले आहे.\n1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन बँका आणि सरकारी विमा कंपनीचे खासगीकरण करण्याची घोषणा केली. सरकारने चालू आर्थिक वर्ष म्हणजेच 2021-22 साठी 1.75 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाचे लक्ष्य ठेवले.\nनीती आयोगाला खासगीकरणासाठी निवडीचे काम सोपवण्यात आले. सध्याच्या माहितीनुसार, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाची खासगीकरणासाठी निवड करण्यात आलीय. पण याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.\nमोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुधारण्यासाठी त्यांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, 2019 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील एकूण 10 बँकांचे विलिनीकरण करण्यात आले होते. याअंतर्गत सहा कमकुवत बँकांचे चार मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण करण्यात आले.\nयानुसार, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या पंजाब नॅशनल बँकेत विलीन करण्यात आल्या. याच प्रमाणे, अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत विलीन करण्यात आली. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन केली गेली. तर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिन करण्यात आल्या.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2020/11/19/elon-musk-becomes-worlds-third-richest-man-over-rs-50000-crore-increase-in-assets-in-one-day/", "date_download": "2022-01-28T23:17:46Z", "digest": "sha1:5OUKINYMEFAZPAOW3MSHR5FFVXM6O6WI", "length": 6615, "nlines": 88, "source_domain": "spreaditnews.com", "title": "💰 इलॉन मस्क बनले जगातील तिसरे श्रीमंत; एका दिवसात संपत्तीत 50 हजार कोटींपेक्षा जास्त वाढ – Spreadit", "raw_content": "\n💰 इलॉन मस्क बनले जगातील तिसरे श्रीमंत; एका दिवसात संपत्तीत 50 हजार कोटींपेक्षा जास्त वाढ\n💰 इलॉन मस्क बनले जगातील तिसरे श्रीमंत; एका दिवसात संपत्तीत 50 हजार कोटींपेक्षा जास्त वाढ\n📌 स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख असलेले इलॉन मस्क आता जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.\n🚀 अलीकडेच त्यांच्या रॉकेट कंपनीने अंतराळात चार अंतराळवीर पाठवले आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा एसएंडपी 500 कंपनीच्या लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.\n🎯 ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या यादीमध्ये 185 अब्ज डॉलर्ससह जेफ बेझोस दुसर्‍या क्रमांकावर, 129 अब्ज डॉलर्ससह बिल गेट्स दुसर्‍या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर 110 अब्ज डॉलर्ससह इलॉन मस्क आहेत.\n📲 टेस्लाबद्दल आलेल्या बातमीनंतर एका दिवसात इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 7.61 अब्ज डॉलर्स (50 हजार कोटींपेक्षा जास्त) वाढ झाली आहे. आतापर्यंत त्यांची संपत्ती वार्षिक आधारावर 82 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.\n📈 यावर्षी मस्क यांची संपत्ती सर्वाधिक वाढली आहे. वार्षिक मालमत्ता वाढीच्या बाबतीत ते पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर जेफ बेझोस आहे. यावर्षी आतापर्यंत त्यांची संपत्ती सुमारे 70 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.\n🤔 तुमच्यासाठी योग्य बँक खातं कोणतं आहे, माहिती आहे का\n😷 गूगल मॅप्स देणार सार्वजनिक ठिकाणांवरील कोरोना संक्रमितांची लाइव्ह डिटेल\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2022-01-28T23:14:16Z", "digest": "sha1:6LPK7F6O4QW6J6UJNGM3WGXHUYQW5FK5", "length": 17153, "nlines": 218, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "चिमूर | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nशाळकरी विद्यार्थी नाल्यात गेला वाहून… चिमूर तालुक्यातील घटना…\nचिमूर : तालुक्यातील पेठ भान्सुली येथील गणेश विलास नन्नावरे (वय १२) वर्ष हा ग्राम दर्शन विद्यालय, खडसंगी येथे सहाव्या वर्गात शिकतो. मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्��ा सुमारास शाळेत सायकलने जायला निघाला होता. अमरपुरी नाल्याच्या रपट्यावरून सायकलचा...\nविवाह झाल्यानंतर तीन महिन्यांनी पतीचं घर सोडलं अन थेट प्रियकराचं घर गाठलं… चिमूर...\nचंद्रपूर : एखाद्या फिल्ममध्ये जसं प्रेमप्रकरणाची स्टोरी घडत असते. तशीच एक स्टोरी हकिकतात चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील बोथली गावात घडली आहे. एका युवतीने विवाह झाल्यानंतर तीन महिन्यांनी पतीचं घर सोडून थेट प्रियकराचं घर गाठलं आहे....\nभिसी येथील युवकाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या…\nचिमूर तालुक्यातील भिसी येथील वॉर्ड क्रमांक.३ मधील रहिवासी नागेश्वर कचरू गरडकार वय - अंदाजे 26 वर्षे युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली. हि घटना आज ( 22 एप्रिल ) सकाळी 11 वा.च्या...\nब्रेकिंग: चिमूर येथे दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात; दोन ठार…\nचिमूर: येथील पी.डब्ल्यू.डी. कार्यालयासमोर आज 27 जून सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास एका अपघातात दोन इसम ठार झाले असून एक इसम गंभीर जखमी झाला.मृतक व्यक्तिमध्ये इंदिरा नगर,चिमूर निवासी अजय महादेव राऊत वय 47व मध्यप्रदेशातील शिवणी...\nब्रेकिंग: तीन वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप; दोन जखमी…चिमूर तालुक्यातील घटना..\nचिमूर: तालुक्यात 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप झाल्याची माहिती समोर आली आहे. वाघांना गावाजवळून हुसकावून लावण्यासाठी काही गावकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यामध्ये एक गावकरी जखमी झाला. याशिवाय STPF दलातील एक जवानही यामध्ये जखमी झाला....\nअवैधरित्या दारु तस्तरीत चिमूर पोलिसांची कारवाई… 9 लाख 72 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त..\nचिमूर: चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक 30/05/2021 रोजी पहाटे 3 वाजता सुमारास गोपनिय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करून चिमूर शहराच्या लगत गदगाव MIDC रोडवरील महिंद्रा स्कार्पिओ चारचाकी वाहना चा पाठलाग करून 32 बॉक्समध्ये एकूण...\nचिमूर तालुक्यात अवैधरीत्या देशी दारु साठणूक मुद्देमालावर धाड…2 लाख 82 हजार रुपयांचा अवैध देशीदारू...\nचिमूर:- चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत नेरी पोलीस चौकी हद्दीतील मौजा मोटेगाव - काजळसर जंगल शिवारात पाहिजे असलेले अवैधरीत्या देशी दारू विक्रिचे उद्देशाने साठवून ठेवल्या असल्याचे खात्रीशीर मुखबिराचे खबरेवरुन चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक...\nचिमूर पोलिसांची दोन वेगवेगळ���या ठिकाणी मोह दारू हातभट्टी धाड, 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल..\nचिमूर:-चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात आज 27 एप्रिल ला पेट्रोलींग करत असताना मुखबीर कडुन खाञीशीर माहिती मिळाली असता नामे सुभाष वाघमारे व आशीष शंभरकर दोन्ही रा. कवडशी असे मिळुन मानुसमारी जंगल परिसरात हातभट्टी मोहादारु...\nयुवा शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या…\nचिमूर: चिमूर तालुक्यातील सोनेगाव वन येथील युवा शेतकरी गजानन फागोजी भोयर या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतांत झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आता बुधवारला सकाळी उठल्यावर बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना दिसून आली. ही माहिती मिळताच नागरिकांनी...\nविद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचारांची गुरूकिल्ली बाळगावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर दि. 27 : चिमूर हे ऐतिहासिक शहर आहे, या भूमीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या क्रांतीचा इतिहास आहे, या क्रांती भूमीतील विद्यार्थी भविष्यात आय.ए.एस. व आय.पी.एस. सारखे वरिष्ठ अधिकारी घडावे म्हणून येथे स्पर्धा परीक्षेच्या...\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/mrugagad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:12:47Z", "digest": "sha1:MEELXCFM42VFGP66B5UNRJXCTVVSOP77", "length": 10804, "nlines": 109, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "मृगागड किल्ला माहिती, Mrugagad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मृगागड किल्ला मराठी माहिती निबंध (Mrugagad fort information in Marathi). मृगागड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मृगागड किल्ला मराठी माहिती निबंध (Mrugagad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nमृगागड किल्ल्याच्या जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे\nमृगागड किल्ल्यावर कसे पोहचावे\nमृगागड किल्ल्यावर राहण्याची सोय\nमृगागड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक डोंगरी किल्ला आहे.\nमृगागड हा किल्ला १,७५० फूट उंचीवर हा किल्ला भेलीव गावाजवळ आहे आणि तो दगडाने बनलेला आहे.\nहा किल्ला आकाराने खूपच लहान आहे आणि पश्चिम घाटातून बाहेर पडणाऱ्या दगडांच्या स्वरूपात आहे. हा किल्ला लोणावळा, खंडाळा आणि खोपोलीच्या अगदी जवळ आहे .\nया किल्ल्याचा इतिहास फारसा माहीत नाही. हा किल्ला कोणी बांधला याबद्दल सुद्धा जास्त माहिती नाही. हा किल्ला टेहळणी बुरूज म्हणून जास्त वापरला जात असे. किल्ल्याचे चित्र पाहिल्यास, खडकाचा आकारच असा आहे की, तटबंदीची गरज नाही, आणि या किल्ल्याला प्रत्यक्षात कोणतीही तटबंदी नाही.\nमृगागड किल्ल्याच्या जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे\nमृगागड हा एक छोटासा किल्ला असून तो पाहण्यासाठी सुमारे एक तास लागतो. माथ्यावर जाताना एक गुहा आहे जी चढायला अवघड आहे. गडावर पाण्याची काही टाकी आणि एक लहान तलाव आहे. शिखरावर काही पाण्याची टाकी आहेत. जुन्या घरांचे काही अवशेष आपल्याला सापडतात. वरून उंबरखिंड व वाघदरी दिसत असल्याने या भागावर व आजूबाजूच्या गावांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे.\nमृगागड किल्ल्यावर कसे पोहचावे\nविमानाने जायचे असेल तर मुंबई सर्वात जवळचे विमानतळ आहे.\nरेल्वेने जायचे असेल तर खोपोली हे रेल्वे स्टेशन सर्वात जवळ आहे.\nरस्त्याने जात असाल तर तुम्हाला खोपोली यावे लागेल, खोपोली येथून तुम्हाला राज्�� परिवहन बस पकडावी लागेल किंवा भेलीव गावात जावे लागेल. खोपोली पासून किल्ला हा १ तासाच्या अंतरावर आहे.\nपायथ्याचे गाव भेलीव हे जवळच्या जांभुळपाडा शहराला रस्त्याने जोडलेले आहे . भेलीव ते खोपोली हे अंतर ३० किमी आहे. जांभूळपाडा येथे जाण्यासाठी खोपोली व पाली येथून नियमित बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. परळी आणि जांभूळपाडा येथे दुकाने किंवा हॉटेल्स आहेत.\nकिल्ल्याचा ट्रेक भेलीव गावातून सुरू होतो. पायथ्याच्या गावातून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी साधारण १ तास लागतो. आंब्याची मोठी झाडे असलेल्या घनदाट जंगलातून मार्ग जातो . टेकडीच्या पूर्वेकडील कड्यावरील दगडी पायऱ्या गडाच्या माथ्यावर घेऊन जातात. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकावर एक छोटीशी रिकामी खडक कापलेली गुहा आहे, पण पायर्‍या अगदी लहान आहेत.\nमृगागड किल्ल्यावर राहण्याची सोय\nगडावर राहण्याची सोय नाही. खाण्यापिण्याची सोय नाही. त्यामुळे आपण सोबत सर्व साहित्य घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो.\nतर हा होता मृगागड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास मृगागड किल्ला हा निबंध माहिती लेख (Mrugagad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/ramshej-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:19:04Z", "digest": "sha1:64KEDS3G4JKQQURAXGUYLRP22S3OK3ST", "length": 21160, "nlines": 130, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "रामशेज किल्ला माहिती, Ramshej Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रामशेज किल्ला मराठी माहिती निबंध (Ramshej fort information in Marathi). रामशेज किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रामशेज किल्ला मराठी माहिती निबंध (Ramshej fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nरामशेज किल्ल्याचे पर��यटन महत्त्व\nरामशेज किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nरामशेज किल्ल्याबद्दल काही महत्वाची माहिती\nरामशेज किल्ल्यावर कसे पोहचाल\nरामशेज किल्ला हा नाशिक पासून साधारण १० किमी अंतरावर असलेले एक ऐतिहासिक किल्ला आहे. श्रीलंकेला गेल्यावर भगवान राम हे थोड्या काळासाठी या किल्ल्यात राहिले होते असे बोलले जाते.\nरामशेज किल्ला हा नाशिकमधील एक भव्य डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक-पेठ रोड, आशेवाडी गावात आहे.\nरामशेज किल्ला पश्चिमेकडील उंच बालेकिल्ला पर्वताच्या टोकाला विस्तीर्ण सपाट प्रदेशात उभा आहे. हा किल्ला पूर्णपणे मोठ्या ग्रॅनाईट दगडांनी बनलेला आहे. डोंगराळ सपाट जमिनीचा माथा जाड भिंतींनी बांधलेला आहे.\nसाडेसहा वर्षे चाललेल्या मुघल साम्राज्याविरुद्धच्या लढ्याबद्दल रामसेज किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे पहिले किल्लेदार सूर्याजी जाधव होते.\n१६८२ मध्ये औरंगजेबसहाबुद्दीन खानला किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. शाहबुद्दीन खानने आपल्या ४०,००० सैनिक आणि मजबूत तोफखानासह, काही तासांत किल्ला ताब्यात घेण्याचे वचन दिले, परंतु किल्ल्यातील ६०० मराठा सैनिकांनी आपल्या गनिमी काव्याने आणि बुद्धीच्या जोरावर आणि गोफणीच्या साहाय्याने तर कधी गवताच्या ढिगाऱ्या पेटवून अनेक महिने सैन्याला मागे ढकलले. किल्ला सहज काबीज केला जाईल असे मुघलांनी गृहीत धरले.\nकिल्ला ताब्यात घेण्याच्या असमर्थतेमुळे औरंगजेब खूप निराश आणि अस्वस्थ झाला. किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी त्याने लाकडी मचाण उभारला. मराठे हे योजनाकार होते, आणि त्यांच्याकडे तोफ किंवा बंदुका नसतानाही किल्ल्यात दारूगोळा पुरविण्याचे धोरण होते. रामशेज हा अपवाद नव्हता आणि त्यात तोफ नसल्या तरी किल्ल्यावर पुरेसा दारूगोळा होता.\nबहादूरखानने एकदा काही मराठ्यांना विश्वासात घेऊन किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला की मुघल संपूर्ण पुढच्या हल्ल्याची तयारी करत आहेत, तर त्याची खरी योजना गडाच्या मागील बाजूने २०० उत्तम सैन्य पाठवण्याची होती. मराठा सेनापतीला वस्तुस्थितीची जाणीव होती आणि त्यांनी या २०० सैनिकांना दोरीवर चढण्यास परवानगी दिली. ते दोरीवरून वर चढत असताना त्याने दोरी कापली आणि परिणामी २०० उत्तम मुघल सैनिक दरीत पडले आणि मरण पावले.\nबहादूरखान व्यथित झाला आणि त्याला समजले की मराठ्यांना जवळच्या किल्ल्यांमधून गुप्त पुरवठा होत आहे. जवळच्या मराठा किल्ल्यांकडे जाणारे सर्व मार्ग त्याने अडवले.\nआपले अत्यंत निष्ठावान व शूर योद्धे अन्नाशिवाय लढत आहेत याची संभाजी राजांना फार काळजी वाटली. तथापि, हवामानाने मराठ्यांना साथ दिली आणि हवामानाच्या गंभीर परिस्थितीमुळे बहादूरखानाने एक दिवसासाठी घेराव शिथिल केला. यामुळे रूपाजी आणि मानाजी यांना किल्ल्याला आणखी सहा महिने पुरेल इतका साहित्य पुरवता आला. बहादूरखानने मग मराठ्यांच्या ताब्यात भुते आहेत असे मानून एका मांत्रिकाच्या मदतीने किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला.\nमराठ्यांनी त्याला पुन्हा मुर्ख बनवले कारण मांत्रिक स्वतः वेशातील मराठा सैनिक होता ज्याने मुघल सैन्याला मराठ्यांच्या कचाट्यात नेले. बहादुरखान आणि मुघल प्राणघातक हल्ल्यातून पळून गेले आणि या अचानक हल्ल्यात अनेक मुघल मारले गेले. बहादूरखान किल्ल्याला वेढा घालू शकला नाही. शेवटी, त्याने लाकडी मचाण जाळले आणि युद्ध सोडले.\nऔरंगजेबाने कासिम खान किरमाणीला युद्धाचे नेतृत्व करण्यासाठी पाठवले आणि नंतर काही दिवसांनी मुघलांनी रामशेज किल्ला जिंकला.\nया किल्ल्यावरील सुमारे 10 वर्षांच्या बांधलेल्या भिंती आजही खूप मजबूत आहेत. या भिंतींनी या टेकडीच्या खडकाच्या भागाच्या संपूर्ण सीमावर्ती कडा व्यापल्या आहेत. या भिंतींमध्ये अनेक बुर्ज क्षेत्र आणि तोफखाना अंतर आहेत.\nकिल्ल्याचा दरवाजा हा दरवाजा इतका मजबूत आहे कि अजूनही तसाच उभा आहे. याला उंच सुळके नाहीत, त्याऐवजी या टेकड्यांवर उत्तम उतार आहेत जिथून किल्ल्याच्या भिंती बांधल्या गेल्या आहेत.\nया किल्ल्याच्या परिसरात पसरलेल्या अनेक जुन्या लहान-मोठ्या तोफा आहेत. हे सूचित करते की हे एकेकाळी मोठे युद्ध झाले होते. आत येथे अतिशय सुरेख संकुल बांधले आहेत. त्यांपैकी काही खास चौकीच्या उद्देशाने बनवल्या गेल्या होत्या आणि इतरांचा वापर राहण्याच्या जागेसाठी केला जात असे.\nमोनोलिथ दगडावर कोरलेल्या अनेक गुहा येथे पाहायला मिळतात. हा किल्ला प्राचीन काळी अनेक संतांनी शांततापूर्ण ध्यानासाठी वापरला होता. त्यात काही गुप्त बोगदे आहेत, ज्यात फक्त नकाशांच्या मदतीने प्रवेश करता येतो.\nयेथे एक पारंपारिक हिंदू मंदिर बांधले आहे, हे रामाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि हिंदूंसाठी खूप महत्त्व आहे. येथे मानवनिर्मित तलाव आढळतात जे पावसाळ्यात पूर्णपणे भरतात आणि वर्षभर राहतात. या किल्ल्यावरील पाण्याचा हा मुख्य स्त्रोत होता.\nरामशेज किल्ल्याचे पर्यटन महत्त्व\nरामशेज किल्ला हा एक मध्यम दर्जाचा किल्ला आहे आणि सर्व वयातील लोकांना या किल्ल्यावर सहज जाता येते. हा किल्ला एक संरक्षित प्राचीन वास्तू आणि महाराष्ट्रातील एक महान वारसा स्थळ आहे. स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाद्वारे हे एक पर्यटन स्थळ म्हणून चांगले राखले आहे.\nरामशेज किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nरामशेज हा किल्ला एका उंच पठारावर वसलेला आहे आणि चारही बाजूंनी शिलालेख आहेत. गडाच्या पूर्वेला चांगल्या पायऱ्या असून त्या प्रवेशद्वाराकडे जातात. गडाच्या प्रवेशद्वारावर रामाचे मंदिर आहे. मंदिराजवळ पाण्याचे टाके असून त्यात पिण्याचे पाणी आहे.\nगडाच्या पूर्वेला गडाचा मुख्य दरवाजा आहे जो मूळ खडकापासून बनलेला आहे. गडावर अनेक दगडी पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याच्या पूर्वेकडील लपलेले प्रवेशद्वार भोरगड किल्ल्याकडे जाते.\nडावीकडे किल्ला ठेवून गावाच्या मागून उजव्या बाजूने किल्ल्याकडे जाणारा मार्ग जातो. या वाटेने किल्ला चढायला साधारण १ तास लागतो.\nरामशेज किल्ल्याबद्दल काही महत्वाची माहिती\nमुघल आणि मराठा सैन्य यांच्यात येथे लढाई झाली. ही प्रदीर्घ लढाईंपैकी एक होती. ही लढाई 6 वर्षांहून अधिक काळ चालली.\nहा किल्ला तटबंदीने किंवा कोणत्याही संरक्षणात्मक यंत्रणेने संरक्षित केलेला नाही. तरीही हा किल्ला जिंकण्यासाठी मुघलांना ६ वर्षे लागली.\nहा मराठ्यांनी बांधलेला सर्वात लहान किल्ला आहे. आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सर्वात लहान किल्ला जिंकायला औरंगजेबाला ६ वर्षे लागली.\nहिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान रामाने त्यांच्या वनवासाचा काही काळ त्यांचे भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासोबत घालवला. म्हणूनच त्याचे नाव रामशेज आहे.\nरामशेज किल्ल्यावर कसे पोहचाल\nकारने जाणार असाल तर खाजगी वाहनाने सोयीस्कर असेल आणि नाशिकहून भाड्याने कार उपलब्ध आहे.\nबसने जायचे असेल तर नाशिकहून नाशिक – पेठ महामार्गावरील आशेवाडीपर्यंत नियमित बससेवा उपलब्ध आहे. येथून गडावर जाण्यासाठी पायी जावे लागते.\nट्रेनने जायचे असेल तर नाशिकरोड पर्यंत ट्रेन उपलब्ध आहे.\nमहाराष्ट्रीय किल्ले हे मराठ्यांच्या सुवर्ण इतिहासाचे प्रतीक आहे. असे किल्ले आजही काळासोबत भक्कमपणे उभे आहेत. त्यापैकी एक म्हणजे रामशेज किल्ला. रामशेज किल्ला नाशिक शहरापासून १० किमी अंतरावर आहे.\nतर हा होता रामशेज किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास रामशेज किल्ला हा निबंध माहिती लेख (Ramshej fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/law-rti/", "date_download": "2022-01-28T22:01:57Z", "digest": "sha1:VAX6HBSPDXHXVLBOAF4XZ4QHKJM5F6BO", "length": 16295, "nlines": 264, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "कायदा माहिती – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nकायदा माहिती अधिकार अधिनियम\nमीरा भाईंदर महानगर पालिका आर.टी.आई. विषयीच्या शंकांसाठी\nकेंद्रीय माहिती अधिकार अन्वये प्रसिध्द करण्याची माहिती खालीलप्रमाणे\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nविधी विभागाच्या अभिलेखी अद्यावत असलेली न्यायालयीन माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात www.mbmcrti.com च्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\n४ माहिती अधिकार अधिनियम (मराठी)\n४ माहिती अधिकार अधिनियम (इंग्रजी)\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\n4. Surajbhan Gaund – March 2020 सोहेल खान एप्रिल-२०१८ आर.टी.आय अर्ज.\n4 Chandan More – October 2020 १- दयानंद तोमा पालन नोव्हेंबर २०१८\n4 Vijay Arvind More – October 2020 २- दयानंद तोमा पालन नोव्हेंबर २०१��\n6 Pramod Dethe – October 2020 प्रमोद बी देठे सप्टेंबर २०१८\n7 Arunkumar Chaubey – October 2020 मंदार गजेंद्र रकवी सप्टेंबर २०१८\n8 Krishna Gupta – October 2020 अमोल गणपत रकवी सप्टेंबर २०१८\n1 Brijesh Sharma – September 2020 राजू विश्वकर्मा सप्टेंबर २०१८\n6 Brijesh Sharma – September 2020 अशोक हरिश्चंद्र पाटील सप्टेंबर २०१८\n2 Pramod Dethe – August 2020 निलेश शेठ जुनं २०१८ आर.टी.आई . अर्ज\n1 Shailesh Shinde – July 2020 प्रेम यादव जुनं २०१८ आर.टी.आई . अर्ज\n3. Rakesh Agarwal – June 2020 गणेश फडके जुनं २०१८ आर.टी.आई . अर्ज\n2. Vindo Damodar Shevante – June 2020 विकास हरेश्वर पाटील मे २०१८ आर.टी.आई . अर्ज\n8. Ramesh Chawla – March 2020 प्रदीप जंगम मे २०१८ आर.टी.आई .अर्ज\n7. Amol Rakvi – March 2020 विनोद कुमार सिंग एप्रिल-२०१८-०६ आर.टी.आय अर्ज.\n6. Gajanan Rakvi – March 2020 .विनीत शहा एप्रिल-२०१८-०३ आर.टी.आय अर्ज\n5. Bhalchandra Tripathi – March 2020 टी.एस.ग्रेगोरी एप्रिल-२०१८-०३ आर.टी.आय अर्ज.\n3. B L Agarwal – March 2020 राज पाटील एप्रिल-२०१८ आर.टी.आय अर्ज.\n2. Sanjay Narayan Pange – March 2020 प्रदीप जंगम एप्रिल-२०१८ आर.टी.आय अर्ज.\n1. K P Narayan Nambiyar – March 2020 प्रदीप जंगम एप्रिल-२०१८-११ आर.टी.आय अर्ज.\n12 Ketan Rasiklal Mehta – January -2020 प्रदीप जंगम एप्रिल-२०१८-१०आर.टी.आय अर्ज.\n11 Devendra Vartak – January 2020 जतीन कमल दाढीच एप्रिल-२०१८ आर.टी.आय अर्ज.\n10 Pramod Patil – February 2020 इम्तियाझ शेख एप्रिल-२०१८ आर.टी.आय अर्ज. माहिती अधिकार अधिनियम\n10 Sohel Khan – January 2020 आलोक सिंग एप्रिल-२०१८ आर.टी.आय अर्ज.\n9 Pramod Bansode – February 2020 कलम 4(1) (ब) (एक) मिरा भाईंदर महानगरपालिका येथील विधी विभाग या कार्यालयातील कामांचा व कर्तव्य यांचा तपशील\nराजू विश्वकर्मा 1- रिट याचिका क्र. 4142-2021 ची प्रत मिळणेबाबत.\n2- आर. सी. एस. 445-2021 ची प्रत मिळणेबाबत.\n3- लक्ष्मी कारर्स बाबत न्यायप्रविष्ठ प्रकरणाची माहितीबाबत.\n4- शांती पार्क आर. जी. चा करारनामाबाबत.\n5 – शांतीस्टार बिल्डर्स करारनामा बाबत.\n6- माहितती अधिकार कलम 4 ची माहितीबाबत.\n7- रिट याचिका क्र. 8551-2021 ची प्रत मिळणेबाबत.\n8 – रिट याचिका क्र. 3854-2019 बाबत\n9 – रिट याचिका क्र. 3854-2019 बाबत\n1 – फेरीवाला बाबत.\n2 – कलम 267 अे बाबत.\n3 – रिट याचिका क्र. 3854-2019 बाबत.\n4 – रिट याचिका क्र. 3854-2019 बाबत.\n5 -शीजॉय मॅथेव यांच्या तक्रारीची प्रत मिळणेबाबत.\n6 – पत्राशेडच्या परवानगीबाबत.\n7 – सेंट ॲग्नेस स्क्लबाबत.\n8 – सर्वेाच्च न्यायालयातील याचिका क्र. 21955-2012 बाबत.\n9 – मा. स्थायी समितीमध्ये पारीत केलेल्या ठरांवाबाबत.\n1 आर. सी. एस. 493-2019 ची माहितीबाबत.\n2 विधी विभागात प्राप्त अर्ज व त्यांना दिलेल्या उत्तरांची प्रत मिळणेबाबत.\n3- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 60 अन्वये माहितीबा���त\n4 – विजय सोमानी यांचा ठेक्याबाबतची माहिती.\n5- आर. सी. एस. 821-2007 ची माहितीबाबत.\n6- जाहिरात बोर्ड बॅनर न्यायालयीन दाव्यांची माहितीबाबत.\n7 जाहिरात बोर्ड बॅनर बाबत न्यायालयीन दाव्यांची माहिती\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/captain-sunil-chhetris-record-surpasses-that-of-lionel-messi/", "date_download": "2022-01-28T22:26:32Z", "digest": "sha1:67DFULWX7B77YC32YFIQBIV4TDC467YF", "length": 16759, "nlines": 198, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "कर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nWebnewswala Online Team – भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री ने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सी ला मागे टाकत कर्णधार सुनील छेत्री दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. फिफा वर्ल्ड कप 2022 आणि आशियाई चषक 2022 च्या संयुक्त क्वालिफायर स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दोन गोल करून छेत्रीने हे यश संपादन केले. पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो या यादीत पहिल्या स्थानावर आहे.\nभारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री च्या दोन गोलच्या मदतीने ग्रुप-ईच्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला. या विजयामुळे भारतीय संघाच्या आशियाई क्वालिफायरच्या तिसऱ्या फेरीसाठी थेट पात्रतेच्या आशा वाढल्या आहेत. फिफा विश्वचषक पात्रता संघातील सहा वर्षांत हा संघाचा पहिला विजय आहे.\nसामन्याच्या उत्तरार्धात 36 वर्षीय सुनील छेत्रीने हे दोन्ही गोल केले. पहिल्या गेमच्या 79व्या मिनिटाला त्याने गोल करत संघाचे खाते उघडले. यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याच्या गोलांची संख्या वाढून 73 झाली आणि त्याने मेस्सीला (72 गोल) मागे टाकले आहे. खेळाच्य�� शेवटच्या क्षणी अतिरिक्त वेळेत दुसरा गोल केल्याने संघाचा विजय निश्चित झाला.\nआंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सक्रिय खेळाडूंमध्ये आता पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो (103 गोल) नंतर सर्वाधिक गोल छेत्रीच्या (74 गोल) नावावर आहेत.\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \nपरिणीती च्या ‘सायना’ चं पहिलं पोस्टर रिलीज\nTokyo Olympics खेळाडूंना वाटणार १ लाख ६० हजार Condoms\nSaina Poster Trolling वर अमोल गुप्तेंचं सडेतोड उत्तर\nया कामगिरीबद्दल ऑल इंडिया फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनील छेत्री यांचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की, “आमच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्या नावावर अजून एक कामगिरी नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वाधिक सक्रिय खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांनी अर्जेटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेलला मेस्सीला मागे टाकले आहे. या कर्तृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन. भविष्यात अशा आणखी विक्रमासाठी आमच्या शुभेच्छा. ”\nअव्वल दहापासून एक गोल दूर\nआंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या अव्वल १० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी छेत्रीला केवळ आणखी एका गोलची आवश्यकता आहे. हंगेरीचा सँडोर कॉक्सीस, जपानचा कुनिशिगे कामामोटो आणि कुवेतचा बशर अब्दुलाह हे माजी खेळाडू संयुक्तरित्या दहाव्या स्थानावर असून त्यांच्या नावे प्रत्येकी ७५ गोल आहेत.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nलसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज\n2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\nWTC 2021 इंग्लंडमध्ये Team India चा लाजीरवाणा रेकॉर्ड 0 रनमध्ये 4 विकेट्स\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे या���चे स्पष्टीकरण\nStatue of Unity ला अमेरिकेच्या Statue of Liberty पेक्षा जास्त पसंती\nअमेरिका, चीन आणि रशियाच्या चांद्र मोहिम स्पर्धेत जपान ची उडी\nशाहरुख खान च्या Knight Riders ची आता हॉलीवूडमध्ये एंट्री\n[…] आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत लिओनेल मेस्सी ला मागे टाकत कर्णधार सुनील छेत्री दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. […]\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/08/blog-post_7591.html", "date_download": "2022-01-28T23:04:46Z", "digest": "sha1:C3ZVTA3A4NL5WSP2GO6FWT7L7W6JKGKL", "length": 8798, "nlines": 272, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: ४) ----- वेड्याच गाणं ------", "raw_content": "\n४) ----- वेड्याच गाणं ------\nतो तसा पागल आहे\nडोळ्यावर त्याच्या गॉगल आहे\nकधी कधी हसत नाही\nहातात घेऊन एक काठी\nशांत सावलीत कधी बसून\nउन्हा सारखा झुरत असतो.\nत्याची कहाणी कळत नाही,\nधागा सुद्धा मिळत नाही.\nजाता जाता तो एकदा\nयेता येता तशीच एक\nमैत्रीण सोबत घेऊन आला.\nती हि तशीच पागल असते\nमधून मधून उगीच हसते .\nदोघांची आता यारी आहे\nती त्याची प्यारी आहे .\nदोघे खूप फिरत असतात,\nतरीही तो पागल असतो\nडोळ्यावर त्याच्या गॉगल असतो\nकधी कधी रुसत नाही\nमान लटकून बसत नाही.\nआता त्याची ओळख पटली,\nतशी खून सुद्धा थोडी पटली.\nतो तिलाच पाहत होता\nम्हणून वेड्या सारखा राहात होता\nरोज नव गाणं गातात,\nपुन्हा दोघे एक होतात.\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 10:41 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nरमेश ठोंबरे: मोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\n|| ज्वारीची करू दारू ||\n... म्हणूनच मी पावसाला पाण्यात पाहतो \nअसावी - नसावी (कविता)\nबापू - फ़क्त कवितेचा विषय (एक खंत)\n~ किती जीव घेणे ~\n२४. || प्रियेच्या घराची ||\n२३. || देवा तुझ्या दारी ||\nहा Thread डिलीट करा.\n|| मुर्खांची लक्षणे ||\n५) एक उनाड दिवस जगून पहा \n४) ----- वेड्याच गाणं ------\n|| पाडव्याच्या ओव्या ||\nहा Thread डिलीट करा.\nरमेश ठोंबरे: ८) (गुगली) \"मंदीची नांदी\"\n८) (गुगली) \"मंदीची नांदी\"\n२१ || प्रियेचा तो बंधू ||\n२१. || सोन्याहून सोनसळी ||\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2014/08/blog-post_7.html", "date_download": "2022-01-28T23:12:05Z", "digest": "sha1:CZOZJAXRGVOBYAZO53HJVUBUHSYGTU5A", "length": 8683, "nlines": 257, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: तुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर", "raw_content": "\nतुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर\n'तुझी सावली होऊन'* राहावं आयुष्यभर\nहेच तर स्वप्न होतं माझं\nहे स्वप्नच लादलं जातंय माझ्यावर\nअसंच वाटत राहत अधूनमधून …\nपूर्वी तुझी सावली पडायची\nयोग्य दिशेला आणि योग्य उंचीची\nतुझ्या सोबत अडजस्ट होताना \nमध्यानिलाही आताशा सावली पडते लांबलचक\nअन सुर्य अस्ताला जाताना घुटमळते पायात.\nकधी कधी दिवसा उजेडात …\nमीच मला शोधत फिरते\nआणि रात्रीच्या गर्भ अंधारात\nमी पाहिलं होतं स्वप्न\nमाझीच मला होतेय सध्या दिशाभूल\nतुझ्या वेगाचाहि येत नाही अंदाज\nआताशा तुझ्या सोबत असले तरी\nतुझी सावली होऊन राहणं\nजमेलच असं वाटत नाही \n('आमकस' च्या लिहा ओळीवरून* कविता या उपक्रमातील दुसरी कविता)\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 10:35 PM\nलेबले: कविता, जिथं फाटलं आभाळ\nप्रत्येक बाईचं आयुष्य असचं असावं\nतिहि धडपडते नवर्याचि सावली व्हायला ...\nसुरवतिला जुळते पण ..\nमग मात्र ती थकते मनाने आनि शरिरानेही ..\nसगळ्यांचे करता करता तीच हरवुन जाते कुठेतरि ...\nआणि शेवटी एक अडगळ होवुन राहते .....\nआजही एकविसाव्या शतकात शिकली सवरली तरी खुप कमी ठिकानी ती माणुस म्हनुन जगते आहे ..\nखेड्यात तर नाही म्हट्ले तरी चालेल ....\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nपरवा माझा एक मित्र\nतुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/category/viral/page/2/", "date_download": "2022-01-28T21:40:20Z", "digest": "sha1:BTQ5I5NU4HRNQUE3JCCUJYQ2EQ6HD6CR", "length": 3567, "nlines": 30, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "व्हायरल - Latest Todays Viral News Online | Social Viral Live Updates in Marathi | Latest Social Viral News in Marathi | सोशल व्हायरल बातम्या at Hebaghbhau.com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nएका साध्या सफाई कामगाराने शिकवली पुणेकरांना शिस्त वाचा त्याची भन्नाट आयडिया…\n“कचरा, सुखा और गिला… सबने मिलाके डाला” व्हिडिओ यूट्यूब वर पाहण्यासाठी इथे क्लिक करा काय भाऊ मूळ गाणं आठवलं का मूळ गाणं आठवलं का आठवलं नसेल तर आम्ही सांगतो की राव आठवलं नसेल तर आम्ही सांगतो की राव\nआपल्या पोस्टवर भरपूर लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स\nमी छान लिहितो/लिहिते तरी पण माझ्या पोस्ट हिट का होत नाहीत त्यावर जास्त लाईक किंवा कमेंट का येत नाहीत त्यावर जास्त लाईक किंवा कमेंट का येत नाहीत हे प्रश्न अनेकांना पडतात. मग कधी कधी चिडचिड सुद्धा होते. ज्यांना…\nरानू मोंडल ने त्यांना फेमस करणाऱ्या अतिंद्र चक्रवर्ती ला नौकर म्हणले\nरानू मोंडल हि पूर्वी पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गायेची तेव्हा तिथे अतिंद्र चक्रवर्ती ने त्यांचा विडीओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध केला स्व खर्चाने तिला मुंबई ला आणले. तिला एका…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%82", "date_download": "2022-01-28T22:20:31Z", "digest": "sha1:XP6IOXIVIQ4R4BAM6PNO524L52GHVRPS", "length": 12849, "nlines": 166, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "काकामिगहारा, गिफू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकाकामिगहारा (जपानी: 各 務 原 市) हे शहर जपानमधील दक्षिणी भागातील गिफू प्रांतात आहे. १ जानेवारी २०१९ पर्यंत शहराची अंदाजे लोकसंख्या १,४८,२२५ होती आणि लोकसंखेची घनता १७०० माणसे प्रति चौरस किमी आहे. येथे ५९,७३६ कुटुंबे राहतात. शहराचे एकूण क्षेत्रफळ 87.81 चौरस किलोमीटर (33.90 चौरस मैल) आहे.\nएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)\n१.४ शेजारील शहरे आणि जिल्हे\n४.१ विद्यापीठे आणि महाविद्यालये\n४.३ प्राथमिक व माध्यमिक शाळा\nकिसो, सकाई, शिन-सकाई, दियानजी\nगोंगेन, आयगी, मीआय, काकामी, काकामिगहारा आल्प्स\nशेजारील शहरे आणि जिल्हेसंपादन करा\nपूर्व: कामो जिल्हा (सकायोगी-चो)\nपश्चिम: गिफू शहर, हाशिमा जिल्हा (कसमात्सु-चो, जिनान-चो)\nदक्षिण: इचिनोमिया, कोनन, इनुयामा, निवा जिल्हा (फुसु-चो)\n1987 मधील काकामिगहारा सिटी सेंटरचे हवाई छायाचित्र. जेएएसडीएफ गिफू एयरबेस शहराच्या मध्यभागी दक्षिणेला आहे. \" राष्ट्रीय लँड प्रतिमा माहितीवर आधारित (रंगीत हवाई छायाचित्रे), जमीन, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यटन मंत्रालय\".\nवसंत inतूमध्ये शिन-सकाई नदीच्या काठावर.\n३.९या शहरात उष्ण आणि दमट उन्हाळा आणि सौम्य हिवाळा असतो. काकामिगहारा मधील सरासरी वार्षिक तापमान १५.५ से. आहे . सरासरी वार्षिक पाऊस १९३९ मिलिमीटर आहे.सर्वात आर्द्र महिना म्हणून सप्टेंबर आहे. ऑगस्टमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 27.9 से. असते. जानेवारीत सर्वात कमी ३.९ से. असते [१]\n91,991 अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"\n114,036 अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"\n123,446 अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"\n129,852 अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"\n133,933 अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"\n135,044 अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"\n148,315 अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"\n149,704 अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"\n148,490 अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \",\"\nकाकामिगहारा येथे महाप���र आणि एकसमान शहर विधानसभेचे २४ सभासद असलेले महापौर-परिषद असते .\nविद्यमान नगराध्यक्ष: केंजी असानो (उद्घाटन 20 मे 2013, पहिल्या टर्म)\nकैची मुतोः १९६३–१९६८ . आजारपणामुळे पदाचा राजीनामा दिला\nकेकिची मत्सुबरा १९६८–१९७३ . भ्रष्टाचार घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला\nकिहाचिरो हिरानो: १९७३–१९९७. सलग सहा वेळा.\nशिन मोरी: मे १९९७ - मे २०१३. सलग चार वेळा\nविद्यापीठे आणि महाविद्यालयेसंपादन करा\nशहरात तीन सार्वजनिक माध्यमिक शाळा आहेत. या शाळा जीफू प्रीफेक्चुरल एज्युकेशन बोर्डद्वारे चालविली जातात.\nजीफू प्रीफेक्चुरल काकामिहारा वरिष्ठ माध्यमिक विद्यालय [जा] (जीफू प्रीफेक्चुरल काकामिहारा ज्येष्ठ हायस्कूल) (शैक्षणिक)\nगीफू प्रीफेक्चुरल काकामिगहारा निशि सीनियर हायस्कूल [जा] (जीफू प्रीफेक्चुरल काकामिगहारा निशि सीनियर हायस्कूल) (शैक्षणिक)\nगीफू प्रीफेक्चुरल गिफू-काकामिनो हायस्कूल [जा] (जीफू प्रीफेक्चुरल गिफू कागमिनो हायस्कूल) (तांत्रिक)\nप्राथमिक व माध्यमिक शाळासंपादन करा\nकाकीमिगहारा येथे 16 सार्वजनिक प्राथमिक शाळा आणि आठ सार्वजनिक कनिष्ठ माध्यमिक शाळा आहेत जे शहर सरकार चालवित आहेत. शहरात एक विशेष शिक्षण शाळा देखील चालविली जाते.\nसेंट्रो एड्युकेशनल नोव्हा एटपा --केन [जेए] (सेंट्रो एजुकेशनल नोव्हा एटापा) - ब्राझिलियन शाळा[२]\nदुवा=सेंट्रल जपान रेल्वे कंपनी - तकायामा मेन लाइन\nदुवा= मीटेत्सू - मीटेत्सू काकामिगहारा लाइन\nशिन कान - शिण नाका - शिंकीन-माई - काकामिगहारा-शियाकुशो-माई - रोकेन - मिकाकिनो - निजिक्केन - मिडेन काकामिगहारा - ओगास --हाबा - युनुमाझुकु\nदुवा= मीटेत्सू - मीटेत्सू इनुयामा लाइन\nटकाई-होकुरिकू एक्सप्रेसवे गिफू-काकामिगहारा आयसी\nआयगी ओहाशी पुल, किची नदी ओलांडून आयची प्रांतातील इनुयमामध्ये\nअधिकृत संकेतस्थळ (in Japanese)\nLast edited on १८ ऑक्टोबर २०२१, at १४:४०\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०२१ रोजी १४:४० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/03/11/ajit-pawars-call-to-fadnavis-on-very-important-issues-said-lets-go-together/", "date_download": "2022-01-28T22:18:38Z", "digest": "sha1:K5SOXSBROX5KMIZLOYW67V26MPDDQ4G5", "length": 6954, "nlines": 89, "source_domain": "spreaditnews.com", "title": "अत्यंत महत्वाच्या विषयावरुन अजित पवारांची फडणवीसांना साद; म्हणाले,‘आपण एकत्र जाऊ’ – Spreadit", "raw_content": "\nअत्यंत महत्वाच्या विषयावरुन अजित पवारांची फडणवीसांना साद; म्हणाले,‘आपण एकत्र जाऊ’\nअत्यंत महत्वाच्या विषयावरुन अजित पवारांची फडणवीसांना साद; म्हणाले,‘आपण एकत्र जाऊ’\nसध्या पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. देशातील अनेक शहरात पेट्रोलचे भाव शंभरी तर डिझेलचे भाव ऐंशी पार आहेत. सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल कर कमी करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे तर विरोधक राज्य सरकारला कर करण्यास सांगत आहे.\nयाच मुद्दयावरुन उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांनी पुन्हा एकदा ‘ पेट्रोल डिझेलचे वाढते दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबार चाललेत, अशा परिस्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी आपण एकत्रित केंद्राकडे जाऊ’ असे म्हणतविरोधी पक्षाला आवाहनवजा चिमटा काढला.\nसंपूर्ण अधिवेशन काळात विरोधी पक्षाने एकदम अभ्यासू आणि प्रत्येक मुद्द्यावर दमदार भूमिका घेतली. काही मुद्दे असे होते की, ज्यामुळे सत्ताधारी पक्ष आपोआप बॅकफूटला गेले. संजय राठोड, मनसुख हिरेन, सचिन वाझे अशा मुद्द्यांवर सत्ताधारी बॅकफूटला आल्याने आता पुन्हा विरोधी पक्षांना टार्गेट करता येईल अशा इंधन दरवाढ या मुद्द्याला घेऊन अजित पवारांनी विरोधकांना टोले टोमणे हानले.\n💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit\n🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या\nअजित पवारांनी केली मोठी घोषणा; आता आमदारांना मिळणार ‘एवढा’ निधी\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/40-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8.html", "date_download": "2022-01-28T22:11:24Z", "digest": "sha1:7VI6FOB7X47HI7ICFET2ZHXHKT74SGNH", "length": 10358, "nlines": 113, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "रेखीय लोगोची फॅशन: 40 प्रेरणादायक प्रस्तावांचे संकलन | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nरेखीय लोगोची फॅशन: 40 प्रेरणादायक प्रस्तावांचे संकलन\nफ्रॅन मारिन | | प्रेरणा, लोगो\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना रेखीय लोगो ते एक ट्रेंड आहेत आणि कदाचित कॉर्पोरेट ओळख डिझाइनच्या जगातील सर्वात संदिग्ध प्रतिनिधित्त्व आहे आणि मला स्पष्ट करू द्या. डिझाइन किमानच आणि फ्लॅटच्या साधेपणाकडे अनिवार्यपणे झुकते. तथापि, रेखीय रचना कधीकधी या तत्त्वाचा विरोध करतात आणि अत्यधिक दागदागिने आणि ओळी असलेल्या बर्‍याच जटिल आर्किटेक्चरमध्ये दर्शविल्या जातात. ही खरोखर एक सकारात्मक गोष्ट असू शकते व्यावहारिक दृष्टीने हे एक अडथळे असू शकते कारण मानवी डोळ्याद्वारे अल्पावधीत काहीतरी अधिक खराब करण्याच्या हेतूचे डिझाइन करणे हे असे आहे. एका दृष्टीक्षेपात काहीतरी ओळखण्यायोग्य. जर आम्ही असीम संख्येने घटक आणि घटकांसह बारोक लोगो डिझाइन केला तर आम्ही अशी मागणी करू की जनता थांबवून तुकड्याची तपासणी करेल आणि हे कधीही चांगले होणार नाही, म्हणून मी त्यांच्या अधिक व्यावहारिक स्वरूपासाठी सर्वात सोप्या डिझाईन्सला नक्कीच प्राधान्य देतो.\nया दोन्ही रूपांची काही उदाहरणे येथे आहेत. काय स्पष्ट आहे की या प्रकारचा प्रस्ताव एक उत्तम सौंदर्याचा समृद्धी आणि स्वच्छ आणि तंतोतंत समाप्त सादर करतो. जरी मी आपल्याकडे 40 प्रस्तावांची निवड सोडली आहे, खाली मी एक टम्बलर प्रस्तावित करतो जो खूपच मनोरंजक असेल आणि त्यामध्ये या प्रकारची उदाहरणे असलेली एक विशाल गॅलरी आहे आणि ती खूप प्रेर���ादायक असेल. नाव दिले आहे लाइन क्राफ्ट लोगो आणि आपण एक नजर पाहू शकता या दुव्यावरून. आपण या प्रकारच्या लोगोची रचना देखील करीत आहात आपण या प्रकारचे प्रकल्प केले आहेत आपण या प्रकारचे प्रकल्प केले आहेत टिप्पणी क्षेत्रात आम्हाला ते दर्शवा\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » प्रेरणा » रेखीय लोगोची फॅशन: 40 प्रेरणादायक प्रस्तावांचे संकलन\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nअ‍ॅडोब कॅरेक्टर अ‍ॅनिमेटर आपल्याला आपल्या स्वतःच्या चेह with्याने एनिमेट करण्याची परवानगी देतो\nविपणन आणि जाहिरातींवरील 10 अत्यावश्यक पुस्तके\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/malabar-gold-diamonds-will-open-22-new-showrooms", "date_download": "2022-01-28T21:56:41Z", "digest": "sha1:WOWEGKQJJXVSWQ6U5SIX64L3NKK3REOS", "length": 9512, "nlines": 83, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मलाबार गोल्ड अँड डायमंड्स उघडणार २२ नवीन शोरूम | Malabar Gold & Diamonds will open 22 new showrooms", "raw_content": "\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्स उघडणार २२ नवीन शोरूम\nनाशिक | प्रतिनिधी Nashik\nनवीन वर्ष २०२२ मध्ये जागतिक विस्ताराच्या योजनांचा एक भाग म्हणून मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून ( Malabar Gold & Diamonds) चालू महिन्यात (जाने. २०२२) भारत आणि परदेशात मिळून २२ नवीन शोरूम्स उघडली जाणार आहे....\nभारतात पहिल्यांदाच आभूषण किरकोळ विक्रेता शृंखला एवढ्या मोठ्या संख्येने शोरूम्स एकत्र उघडत आहे. एकूण शोरूमची संख्या २०२३ च्या अखेरीस ७५० पर्यंत वाढविणे आणि जगातील प्रथम क्रमांकाचे सोन्याच्या आभूषणांचे विक्रेता बनण���याचे मलाबारचे लक्ष्य आहे.\nनियोजित विस्तार कार्यक्रमामुळे दागिन्यांच्या व्यापाराशी संबंधित किरकोळ विक्री, उत्पादन, तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात आणखी ५,००० रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद (M P Ahamad President, Malabar Gold & Diamonds) यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nनव्याने उघडल्या जाणाऱ्या २२ शोरूमपैकी १० भारतात असतील आणि उर्वरित जिथे मलाबारचे आधीच अस्तित्व आहे अशा इतर देशांमध्ये सुरू होतील. या वर्षी विस्ताराच्या या नवीन टप्प्यासाठी समूह आणखी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक (800 crore rupees investment) करणार आहे.\nजगातील सर्वात मोठा ज्वेलरी समूह बनण्याच्या उद्देशाने, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स जागतिक स्तरावर जलद विस्तार प्रकल्प राबवत आहे. विस्तार मोहिमेची सुरुवात ८ जानेवारीला बेंगळुरूमधील एमजी रोड येथे कलात्मक शोरूमच्या शुभारंभाने होईल. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातील इतर शोरूम उघडण्यात येणार आहे.\nआंतरराष्ट्रीय स्तरावरील विस्तार योजना कंपनीचे या आघाडीवरील ध्रुव स्थान आणखी मजबूत करेल असा विश्वास मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या भारतातील कार्यसंचालनाचे व्यवस्थापकीय संचालक ओ. आशर (O Ashar) तसेच कंपनीचे आंतरराष्ट्रीय कार्यसंचालनाचे व्यवस्थापकीय संचालक, शामलाल अहमद (MD Shamlal Ahmad) यांनी व्यक्त केला.\nआम्हाला खात्री आहे की आमचे ग्राहक आमच्या सर्व नवीन शोरूममध्ये जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव घेतील आणि पारदर्शकता, विश्वास, गुणवत्ता आणि सेवेवर आधारित आमच्या मूल्यांची प्रशंसा करतील. भारताला जगाची उन्नत बाजारपेठ बनविण्याचे आमचे ध्येय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय दागिन्यांची ब्रँड व्हॅल्यू अधिक अधोरेखित करणे आणि उत्पादन क्षेत्रात देशांतर्गत रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे ही आमची वचनबद्धता आहे.\nएम. पी. अहमद (अध्यक्ष, मलाबार समूह)\nआम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतातील लहान शहरांमध्ये इष्टतम आकाराच्या दालनांवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्हाला खात्री आहे की या द्विसूत्री धोरणाचे सकारात्मक परिणाम होतील.\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे १० देशांमध्ये विक्री दालनांचे अस्तित्व आहे. याशिवाय, समूहाचे १४ घाऊक युनिट्स आणि नऊ दागिने घडविण्याचे युनिट्स भारतात आणि परदेशात आहेत. कंपनीच�� वार्षिक उलाढाल ४.५१ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स कंपनीच्या नफ्यांपैकी ५ टक्के निधी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, गरिबांसाठी घरे आणि पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित करणार्‍या विविध सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांसाठी राखून ठेवला जातो. केरळमध्ये कंपनीने परित्यक्ता माता आणि वृद्ध निराधार महिलांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सरकारने त्यासाठी जमीन दिल्यास मातांसाठी पुनर्वसन घरे बांधण्याची इच्छा कंपनीने आधीच व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-06923", "date_download": "2022-01-28T21:53:33Z", "digest": "sha1:IKIQJ2IIXO2VZBSFX6VFGQNVKPMI22LC", "length": 13167, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या | Sakal", "raw_content": "\nमहापालिकेच्या वैद्यकीय विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या\nमहापालिकेच्या वैद्यकीय विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या\nवैद्यकीय विभागातील २४ जणांच्या बदल्या\nतडकाफडकी बदल्या केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी\nपिंपरी, ता. २ ः महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी अशा एकूण २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय विभागाकडील रुग्णालयीन अत्यावश्यक सेवेच्या दृष्टीने ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ओमिक्रॉनचे संकट असताना अचानक बदल्या केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.\nमहापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये ८ रुग्णालये व २८ दवाखाने आहेत. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमणी यांची रुग्णालयातून रुग्णालयाचे प्रमुख, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडकर यांची तालेरा रुग्णालयातून आकुर्डी रुग्णालय प्रमुख, शहर क्षयरोग नियंत्रण विभागाचे कामकाजही त्यांच्याकडे दिले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अलवी सय्यद यांची थेरगाव रुग्णालयातून जिजामाता रुग्णालय, पिंपरीगाव दवाखान्यातील उपनिबंधकाचे अतिरिक्त कामकाज, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके यांची तालेरा रुग्णालयातून यमुनानग��� रुग्णालय प्रमुख, प्राधिकरण दवाखान्यातील उपनिबंधकाचे अतिरिक्त कामकाजही त्यांच्याकडे असणार आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे यांच्याकडे वैद्यकीय मुख्य कार्यालय व नवीन भोसरी रुग्णालयाची जबाबदारी सोपविली.\nज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र मंडपे यांची सांगवी रुग्णालयातून थेरगाव रुग्णालय, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा खरात यांची यमुनानगर रुग्णालयातून थेरगाव रुग्णालय, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बांगर यांच्याकडे जिजामाता रुग्णालयातील भूलतज्ज्ञ विभागाचे कामकाज सोपविले आहे. ज्येष्ठ वैद्यकीरी डॉ. ऋतुजा लोखंडे यांची पिंपरीगाव दवाखान्यातून जुने भोसरी रुग्णालय प्रमुख, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार यांची भोसरी रुग्णालयातून वायसीएम (राष्ट्रीय कार्यक्रम), ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे यांची वायसीएममधून सांगवी रुग्णालय, फुगेवाडी दवाखान्यातील उपनिबंधकाचे अतिरिक्त कामकाज दिले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे यांची आकुर्डी रुग्णालयातून जिजामाता रुग्णालयाच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली भामरे यांची जिजामाता रुग्णालयातून पिंपरीगाव दवाखाना, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील यांची जिजामाता रुग्णालयातून प्राधिकरण दवाखाना, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता गायकवाड यांची ‘वायसीएम’मधून भोसरी रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला पगारे यांची वायसीएममधून भोसरी रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना गांधी यांच्याकडे भोसरी रुग्णालयातील भुलतज्ज्ञ विभागाची जबाबदारी सोपविली आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता नांगरे यांची भोसरी रुग्णालयातून तालेरा रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल कराळे यांच्याकडे तालेरा रुग्णालयातील स्त्रीरोग प्रसूती विभागाचे कामकाज सोपविले आहे. भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे यांच्याकडे तालेरा रुग्णालयातील भुलतज्ज्ञ विभागाची जबाबदारी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास बोरकर यांच्याकडे आकुर्डी रुग्णालयातील स्त्रीरोग प्रसूती विभागाचे कामकाज दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज तायडे यांची आकुर्डी रुग्णालयाच्या भूलतज्ज्ञ विभागात बदली केली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनीष सूर्यवंशी यांची तालेरा रुग्णालयातून जिजाम��ता रुग्णालयाचे कामकाज सोपविले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुजा पोसाणे यांच्याकडे भोसरीऐवजी थेरगाव रुग्णालयाचे कामकाज सोपविले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/mr/encroachment-rti/", "date_download": "2022-01-28T22:29:52Z", "digest": "sha1:KX2GR4WFUOTZYLX2BQGETTHVAEARBKK2", "length": 9471, "nlines": 160, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "अतिक्रमण विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nपे अँड पार्क विभाग\nई ‍ निविदा विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nअतिक्रमण माहिती अधिकार अधिनियम\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलाम ४ नुसार विभागाअंतर्गत स्वयं प्रेरणेने माहिती प्रसिद्ध करणे बाबद\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम २०१५ अंतर्गत माहिती मिळवण्या बाबद\nअतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग दि. ०९/१२/२०१५ रोजीची संकेत स्थळावरील माहिती\nमाहिती अधिकार अधिनियम ०९/१२/२०१५\nअतिक्रमण विभागात उपलब्ध असलेल्या कागद पात्रांची यादी\nकेंद्रीय माहितीचा अधिकार अन्वये प्रसिद्ध करण्याची माहिती\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/03/16/profitable-shares-trading-finance-money/", "date_download": "2022-01-28T22:29:56Z", "digest": "sha1:MPK54UT2F2J4VJMR33O57D53BFURDV5V", "length": 8602, "nlines": 98, "source_domain": "spreaditnews.com", "title": "ह्या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना वर्षभरात केले मालामाल.. एका लाखाचे झाले सव्वा दोन लाख! – Spreadit", "raw_content": "\nह्या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना वर्षभरात केले मालामाल.. एका लाखाचे झाले सव्वा दोन लाख\nह्या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना वर्षभरात केले मालामाल.. एका लाखाचे झाले सव्वा दोन लाख\nकोरोना कालावधीत अर्थव्यवस्थेची चाकं फसत असताना शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांनी मात्र चांगलीच कमाई केली. लॉकडाऊन आधीच 24 मार्च रोजी 26 हजारांच्या खाली होता फेब्रुवारी महिन्यात तो 52 हजारांच्या पातळीवर गेला.\nअशा प्रकारे सेन्सेक्स 100 टक्क्यांहून अधिक वाढला गेला आणि 51 हजारांमध्ये तो सध्या ट्रेड करत आहे. आज आपण अशा पाच शेअर्स बद्दल बोलणार आहोत, ज्यांनी एका वर्षात 125 टक्क्यांपर्यंत रेकॉर्ड रिटर्न्स दिल्या आहेत.\nया पाच शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल\nबँक ऑफ इंडिया चा शेअर आज 73.60 पातळीवर बंद झाला. आठवड्यांचा नीचांक 30.40 रुपये आणि सर्वोच्च पातळी 101 रुपये आहे. या कंपनीने एका वर्षभरात 100% रिटर्न दिला आहे.\nइंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्स 17.25 रुपयांवर बंद झाले या शेअर ने एका महिन्यात 57 टक्के आणि तीन महिन्यात 54 टक्के तर वर्षभरात 128 टक्के रिटर्न दिला आहे.\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया चा शेअर आज 19.5 15 रुपयांवर बंद झाला एका महिनाभरात 37 टक्के तीन महिन्यात 30 टक्के आणि वर्षभरात 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रिटर्न या कंपनीने दिला आहे.\nबँक ऑफ महाराष्ट्र चा शेअर देखील गेल्या वर्षभरात चांगली ��माई करताना दिसत आहेत. या शेअर ने आज 22.15 रुपयांवर उडी मारत बाजार बंद केला. तर वर्षभरात 130 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देण्यात ही कंपनी यशस्वी ठरली आहे.\nजम्मू कश्मीर बँकेचा देखील शेअर आज 28.5 0 पातळीवर बंद झाला. गेल्या वर्षभरात 94 टक्के रिटर्न देण्यात ही कंपनी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी जर गुंतवणूक केली तर, येत्या काही दिवसांमध्ये त्यांना होणारा फायदा नक्कीच चांगला असू शकतो.\nतुम्हाला सुद्धा शेअरमार्केट मध्ये इन्व्हेस्ट करून बंपर कमाई करायची असेल तर आजच 5paisa.com वर आपले फ्री डिमॅट अकाउंट उघडा, त्यासाठी क्लिक करा: http://bit.ly/3bRKy5m\n5paisa.com वर डिमॅट अकाउंट उघडल्यास तुम्हाला 250 चा बोनस मिळतो जो तुम्ही ट्रेडिंगला वापरू शकता. त्यासाठी क्लिक करा: http://bit.ly/3bRKy5m\n कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोनाची लागण का होते\n🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/dnyaneshwar-co-operative-sugar-factories-gujarat-first-tanker-of-ethanol-bhenda", "date_download": "2022-01-28T22:28:00Z", "digest": "sha1:TEGWZXCLPCSBVWGD7IOZFPBLXLTEU4MM", "length": 6425, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "‘ज्ञानेश्वर’च्या प्रकल्पातून इथेनॉलचा पहिला टँकर गुजरातला रवाना", "raw_content": "\n‘ज्ञानेश्वर’च्या प्रकल्पातून इथेनॉलचा पहिला टँकर गुजरातला रवाना\nयेथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पातून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पहिला टँकर गुजरात राज्यातील हाजीरा येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या ऑईल डेपोसाठी रवाना झाला आहे.\nकारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, दादासाहेब गंडाळ, डॉ. शिवाजी शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, डिस्टीलरी इनचार्ज महेंद्र पवार, चिफ इंजिनिअर राहुल पाटील, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, सीनिअर डिस्टिलरी केमिस्ट पराग कुलकर्णी, इंजिनिअर योगेश काळे, वेअर हाऊस सुपरवायझर सोपान पागिरे, अरविंद ठाणगे, इब्राहिम सय्यद, विष्णुपंत वाबळे, राजेंद्र काकडे आदीसह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.\nकारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील म्हणाले, केंद्र शासनाने राबविलेल्या इथेनॉल निर्मिती धोरणास प्रतिसाद देत लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या 50 हजार लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी पूर्ण होऊन दि. 7 जानेवारी अखेर 14 लाख 6 हजार 365 लिटर इथेनॉल निर्मिती झालेली आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष 2021-22 करीता 89 लाख 8 हजार लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचा करार ऑईल कंपन्याशी करुन त्यांचे मागणीनुसार इथेनॉल पुरवठा करण्यात येणार आहे.\nऑईल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील संबंधीत कंपन्याच्या ऑईल डेपोला त्यांचे मागणीनुसार पेट्रोल मध्ये मिश्रण करण्यासाठी लागणारे 100 टक्के शुद्ध इथेनॉल पुरविण्यात येणार आहे. साखर कारखान्याने 7 जानेवारी अखेर 5 लाख 69 हजार 860 मे.टन ऊसाचे गाळप केले असून ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-07491", "date_download": "2022-01-28T21:58:14Z", "digest": "sha1:Y5XIVHXKPJK32DUYGYX34NZRODILKC53", "length": 7645, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "पर्यटकांना पडतो मास्क विसर | Sakal", "raw_content": "\nपर्यटकांना पडतो मास्क विसर\nपर्यटकांना पडतो मास्क विसर\nसोमाटणे, ता. २ ः प्रशासनाच्या नियमाकडे कासारसाई धरणावरील पर्यटकांनी दुर्लक्ष केले आहे. ३१डिसेंबर ते २ जानेवारी या तीन दिवसात कासारसाई धरणावर आलेल्या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्��ी केली होती. त्यातील अनेकांकडे मास्कच नव्हता तर ज्यांच्याकडे आहे, त्यांनीही त्याचा वापर टाळला. धरणावर फिरताना मास्क न वापरता अनेक पर्यटक एकत्र आले होते. दरम्यान, कासारसाई धरणावरील हॉटेल मालक व टेंट व्यावसायिकांनी प्रशासनाने केलेल्या कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करत ३१डिसेंबर साजरा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या बुकिंगवर पन्नास टक्क्यांच्या मर्यादा घातल्या. टेंटची रचना करताना दोन टेंटमध्ये योग्य अंतर ठेवले. गर्दी\nटाळण्यासाठी हॉटेलमधील जेवणाच्या ठिकाणच्या खुर्ची टेबलसाठी दोन व्यक्तीमध्ये योग्य अंतर ठेवले होते. बोटिंग करतानाही पन्नास टक्क्यांची मर्यादा घातली तर मास्क नसेल तर प्रवेश नाही, या उपाययोजना केल्याने अनेक पर्यटक नाराज झाले. अनेकांना जेवण व निवासासाठी जागा न मिळाल्याने नाराज होऊन त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. याबाबत बोटमालक बाळासाहेब केदारी म्हणाले, ‘‘व्यवसायापेक्षा आम्ही कोरोना नियमाकडे अधिक लक्ष दिले. गर्दी टाळण्यासाठी नेहमीपेक्षा पन्नास टक्के कमी बुकिंग घेतले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinhagadtimes.com/2021/07/Vaccine-on-Wheel-initiative-was-held-at-Wadgaon-Budruk-Highway.html", "date_download": "2022-01-28T23:18:43Z", "digest": "sha1:F6VR5R4C7GKTQIFGPDA26G225U2AXIA4", "length": 13910, "nlines": 106, "source_domain": "www.sinhagadtimes.com", "title": "\"व्हॅक्सिन ऑन व्हील\" उपक्रमाचे द्वितीय सत्र वडगाव बुद्रुक हायवे परिसरात संपन्न", "raw_content": "\nमुख्यपृष्ठSinhagad Road\"व्हॅक्सिन ऑन व्हील\" उपक्रमाचे द्वितीय सत्र वडगाव बुद्रुक हायवे परिसरात संपन्न\n\"व्हॅक्सिन ऑन व्हील\" उपक्रमाचे द्वितीय सत्र वडगाव बुद्रुक हायवे परिसरात संपन्न\n0 Team गुरुवार, जुलै ०८, २०२१\nसिंहगड रोड: पुणे शहराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक बाहेर पडू शकत नाहीत. त्यांची शारीरिक क्षमता कमी आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्ती, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत जे लसीकरण केंद्रापर्यंत पोचू शकत नाहीत. त्यातच लसीकरण केंद्रांवरील गर्दीही वाढत चालल्याने मुळातच ‘इम्युनिटी’ कमी असलेल्या या नागरिकांना अधिक धोका होऊ शकतो. या घटकांसाठी ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ लसीकरण मोहीम राबविली जात आहे.\nहे पण वाचा, धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'\nपुणे महानगरपालिका, निरामय संस्था आणि नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव बुद्रुक हायवे सहयोग नगर परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका या ठिकाणी व्हॅक्सिन ऑन व्हील उपक्रमांर्तगत परिसरातील वयोवृद्ध, दिव्यांग आणि व्याधिग्रस्त नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली . जवळ जवळ ५० लाभार्थ्यांना या उपक्रमामार्फत कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला.\nव्हॅक्सिन ऑन व्हील उपक्रमाप्रसंगी वयोवृद्ध आजोबांना लस देतांना प्रसंगी नगरसेवक हरिदास चरवड आणि उपस्थित मान्यवर\nहे पण वाचा, प्रयेजा सिटी ते पुणे - बंगलोर हायवेला जोडला जाणारा नवीन पुल वाहतुकीस खुला\nयावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ बापूसाहेब पठारे, अँड. रामचंद्र कर्डीले साहेब , सचिनभाऊ कडू , पंकज फुले , डॉ.विवेक काळे , केदार नाना जाधव , पालिका अभियंता भास्कर हंडे साहेब इत्यादी मान्यवरांबरोबर निरामय संस्थेच्या डॉ.जयश्री शेटे, परिचारिका सुप्रिया घाटविलकर, सुप्रिया मांडेकर , सहाय्यक विशाल सबनीस आदी मान्यवर उपस्थित होते.\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nशनिवार, ऑगस्ट १४, २०२१\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nशुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nमुंबई: राज्यात ६ जागांसाठी वि���ानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे,...\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nपुणे: संपूर्ण पुण्यनगरी बरोबरच हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तसेच सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नामांकित पानशेत धरण कामी आपल्या घरादारांव...\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nपुणे: आंबिल ओढा परिसरात 2019 मध्ये आलेल्या पुराची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी आंबिल ओढ्याच्या मुळ प्रवाहामध्ये कोणतेही बदल करु नयेत अ...\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nकिरकटवाडी: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यांतर्गत नांदेडफाटा ते किरकटवाडी फाटा या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असू...\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nपुरंदर: कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे...\nआयकराच्या विभागाच्या दिवसभराच्या छापासत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया\nपुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केली आहे. त्यात अजित पव...\nअजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार\nसोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कानोसा घेत आहेत. कालपासून उपमुख्यम...\n\"बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार\" महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nवडगाव: गॅस, पेट्रोल व डिझेल ची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीने त्रस्त झालेली जनता, मोद...\nपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nपुणे: आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहत...\nताज इव्हेंट ���ँड प्रॉडक्शन आयोजित मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात संपन्न\nपुणे: ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 या स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/technology/page-155/", "date_download": "2022-01-28T21:45:39Z", "digest": "sha1:ZEBAYQZDK2MJZW56GIMDS27FAYRS6SM7", "length": 14245, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Technology News in Marathi:– Latest Tech News, New Mobile Phones, Gadget Reviews - News18 Lokmat Page-155", "raw_content": "\n मुरबाडमध्ये शिपाई झाला डॉक्टर अन् 5 जणांचा घेतला जीव\nस्मृती इराणींनी एकता कपूरच्या मुलाच्या वाढदिवशी शेअर केला खास VIDEO, म्हणाल्या..\n'आर्मीपेक्षाची चांगलं काम'; सैन्यातील नोकरी सोडून एडल्ट चित्रपटांची अभिनेत्री\nBBL Final मध्ये टीम गोत्यात, कोचलाच खेळवण्याची नामुष्की\nआंध्र प्रदेशातील 'जिना टॉवर' का सापडला वादत का होतेय नाव बदलण्याची मागणी\nव्हॅलेंटाईन डे च्या 3 दिवस अगोदरच पृथ्वीवर होऊ शकतो विध्वंस; नासानंही केलं Alert\nमहाराष्ट्राला 'मद्य'राष्ट्र बनवायला डील कुणाशी, कशी झाली\nNavjot Singh Sidhu वर बहिणीचे गंभीर आरोप; प्रॉपर्टीसाठी आईलाही...\nस्मृती इराणींनी एकता कपूरच्या मुलाच्या वाढदिवशी शेअर केला खास VIDEO, म्हणाल्या..\nस्वत:च्याच लग्नात घाबरुन ओरडू लागली मौनी रॉय, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं\nLive शोमध्ये रश्मिका मंदानासोबत Wardrobe Malfunction; कॅमेऱ्यासमोरच Oops Moment\n'मी 40 पुशअप्स काढेन' परंतु.. नेटकऱ्याने मिलिंद सोमणला दिलं भलतंच चॅलेंज\nBBL Final मध्ये टीम गोत्यात, कोचलाच खेळवण्याची नामुष्की\nSpot Fixing चा खुलासा केला तरी झालं निलंबन, ICC ची टेलरवर कारवाई, कारण...\nBBL Final जिंकल्याचं जीवघेणं सेलिब्रेशन, खेळाडू रक्तबंबाळ, Shocking Video\nIPL 2022 : थरारक विजय मिळवून दिले, तरी या खेळाडूंवर लागणार नाही बोली\nSBI खातेधारकांसाठी अलर्ट; 1 फेब्रुवारीपासून 'या' नियमात बदल होणार\nAdani Wilmar IPO 1.05 पट सबस्क्राईब, तज्ज्ञांचं मत काय\nBudget 2022 आधी 'या' 10 शेअर्समध्ये गुंतवणुकीची ब्रोकरेज फर्मची शिफारस\n'हे' तीन शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये देतील मोठा रिटर्न, पोर्टफोलिओमध्ये करा समाविष्ट\nआता foreplay नाही तर Afterplay चा ट्रेंड तुमच्यासोबत असं होतं का\nअंथरूणात पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर काहीतरी बिघडलंय; तात्काळ करा हे उपाय\nलाइफ पार्टनर शोधण्यासाठी तरुणाचा अजब फंडा एकाच वेळी 5000 तरुणी लग्नास���ठी रांगेत\nउद्यापासून धनु राशीत असेल शुक्राची चाल; या राशींच्या लोकांवर दिसेल थेट परिणाम\n'या' देशाची System अशी आहे की हरवलेल्या वस्तू लगेच सापडतात\nएअर इंडिया 'महाराजा'च्या पिळदार मिशीमागची रंजक कहाणी\nघरगुती गॅसही आपल्या आरोग्यासाठी धोकादायक होईल जर 'या' गोष्टी पाळल्या नाही तर\nइलॉन मस्कचे 7 वर्षांपूर्वीचे रॉकेट चंद्रावर धडकणार\nबेशुद्धावस्थेतच 6 महिने कोरोनाशी झुंज, मृत्यूवर मात; डॉक्टर म्हणाले, हा चमत्कार\nवटवाघळांमध्ये आढळला नवा व्हेरियंट; NeoCov माणसांना किती घातक\nदारू आणि कोरोना; दोघांमधील खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का\n2 वर्षाचा रिअल हिरो चिमुकल्याने आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning\nVIDEO - 3 चोरांची फजिती इतकी धडपड केली तरी तिघं मिळून पळवू शकले नाहीत एक टीव्ही\nनाव मोठं लक्षण खोटं 5 Star Hotel मधील Dirty Secrets; धक्कादायक वास्तव उघड\nदरूदरून घाम फुटला, किंचाळत पळाला; कित्येक वर्षे बंद घरात जाताच तरुणाची हवा टाईट\nकसा आहे डीजी लाॅकर\nशियोमीने लाँच केला एमआय मॅक्स-२ फॅबलेट\nव्हाॅट्सअॅपमध्ये आलं हे नवं फिचर, तुम्ही पाहिलं का\n आता गुगल झालंय मदतीला सज्ज\nमोबाईल फोनच नव्हे तर ही आहे 'मोबाईल गन'\nअॅपलचा 5s मिळणार फक्त 15 हजार रुपयांना\n... म्हणून लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांचे झाले वांदे\nहा आहे 'सचिन रमेश तेंडुलकर' स्मार्टफोन, जाणुन घ्या किंमत आणि फिचर्स\nआता वोडाफोनही देणार फ्री 4G डेटा, काय आहे ऑफर \nगरीब भारतीयांकडून 'स्नॅपचॅट'च्या सीईओला जशाच तसं उत्तर\nजिओची 'धन धना धन' आॅफर, तीन महिने मिळणार मोफत डेटा\nजिओची समर सरप्राईज आॅफर मागे\nफेसबुक, व्हॉटस्अॅप स्काईप सारख्या अॅप्सवर निर्बंध येणार\nशाओमी फ्लॅश सेलमध्ये 1 रुपयात मोबाईल, कधी आणि कुठे करणार खरेदी \nमोटोचा G5 लाँच, किंमत फक्त 11,999 रुपये \n15 एप्रिलपर्यंत होता येणार'जिओ'चं मेंबर,'या' प्लॅनने मिळेल 3 महिने मोफत डेटा\nकसे बनाल जिओचे प्राईम मेंबर\nजीओ प्राईम मेंबरशीपसाठी उद्या अखेरचा दिवस, ग्राहकांची गॅलरीत गर्दी\nअजब सायकल - वजन 5 किलोपेक्षा कमी,किंमत 25 लाख रुपये\nआयफोन 7 च्या 'RED' एडिशनच्या बुकिंगला आजपासून सुरूवात\n मुरबाडमध्ये शिपाई झाला डॉक्टर अन् 5 जणांचा घेतला जीव\nस्मृती इराणींनी एकता कपूरच्या मुलाच्या वाढदिवशी शेअर केला खास VIDEO, म्हणाल्या..\n'आर्मीपेक्षाची चांगलं काम'; सैन्यातील नोकरी सोडून एडल्ट चित्रपटांची अभिनेत्री\n'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning\nBBL Final जिंकल्याचं जीवघेणं सेलिब्रेशन, खेळाडू रक्तबंबाळ, Shocking Video\nस्वत:च्याच लग्नात घाबरुन ओरडू लागली मौनी रॉय, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं\nव्हॅलेंटाईन डे च्या 3 दिवस अगोदरच पृथ्वीवर होऊ शकतो विध्वंस; नासानंही केलं Alert\nदारू आणि कोरोना; दोघांमधील खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का\n मुंबईत धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस, 900 AC बसची बेस्टची ऑर्डर\nLive शोमध्ये रश्मिका मंदानासोबत Wardrobe Malfunction; कॅमेऱ्यासमोरच Oops Moment\n'मी 40 पुशअप्स काढेन' परंतु.. नेटकऱ्याने मिलिंद सोमणला दिलं भलतंच चॅलेंज\nस्वित्झर्लंडला जाण्याचा आनंद भारतातच घ्यायचा असेल तर 'या' ठिकाणी डोळे झाकून जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2022-01-28T21:58:40Z", "digest": "sha1:PXTYYM5LE4QLA4LDR3B4URWBJE2X23OX", "length": 12884, "nlines": 90, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लेबेनॉन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.\nलेबेनॉनचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) बैरूत\nइतर प्रमुख भाषा फ्रेंच\n- राष्ट्रप्रमुख तम्माम सलाम (कार्यवाहू)\n- पंतप्रधान तम्माम सलाम\n- फ्रेंच लेबेनॉन १ सप्टेंबर १९२०\n- ���ंविधान २३ मे १९२६\n- स्वातंत्र्याची घोषणा ८ नोव्हेंबर १९४३\n- फ्रान्सकडून स्वातंत्र्याला मान्यता २२ नोव्हेंबर १९४३\n- फ्रेंच सैन्याची माघार ३१ डिसेंबर १९४६\n- एकूण १०,४५२ किमी२ (१६६वा क्रमांक)\n- पाणी (%) १.८\n-एकूण ४८,२२,००० (१२३वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ७७.४०३ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १७,३२६ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.७६५ (उच्च) (६५ वा) (२०१३)\nराष्ट्रीय चलन लेबनीझ पाउंड\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६१\nमानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरूवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरूवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.\nस्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.\nअनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.\nलेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे.\nबैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.\nलेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.\nव्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nलेबानी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ (अरबी व फ्रेंच मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील लेबेनॉन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nLast edited on ७ नोव्हेंबर २०२०, at १५:०४\nया पानातील शेवटचा बदल ७ नोव्हेंबर २०२० रोजी १५:०४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/2021/07/birthday-gift-ideas-for-best-friend-marathi.html", "date_download": "2022-01-28T22:16:12Z", "digest": "sha1:DEHEAFMJCGGRGVVXWMMBHO6RUOJGAP5Y", "length": 15994, "nlines": 84, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी झटपट घेता येतील ही गिफ्ट्स (Last Minute Birthday Gift Ideas For Best Friend) - All in marathi", "raw_content": "\nमैत्रिणीच्या वाढदिवसासाठी झटपट घेता येतील ही गिफ्ट्स (Last Minute Birthday Gift Ideas For Best Friend)\nप्रेमाची फ्रेम/Frame With Love.📸\nइकोफ्रेंडली गिफ्ट / Eco Friendly Gift.🌱\nचार्म्सचा ट्रेंड / Trendy Charms.⌚\nपुस्तकी किडा / Book Lover.📚\nफॅशनिस्ता मैत्रिणीसाठी / Fashionista Friend.🛍\nतुम्ही बेक करा केक/ Bake The Cake.🍰\nLast Minute Birthday Gift Ideas For Best Friend:बेस्टीचा वाढदिवस म्हटलं की, एकदम खास दिवस नाही का अगदी एक महिना आधीपासून आपण तिच्या वाढदिवसाला काय करायचं याच्या प्लॅनिंगला लागतो. पण नेमकं तो दिवस जवळ आला की, कामाच्या नादात विसरला जातो. मग अशा वेळेला झटपट काय गिफ्ट घ्यायचं हा प्रश्न मनात येतोच. आता बेस्टीचा वाढदिवस आहे म्हटल्यावर फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi) देऊन तर चालणार नाहीच. काहीतरी मस्त गिफ्ट घ्यायला हवं. यासाठीच आम्ही तुमच्या मदतीला घेऊन आलो आहोत मस्तपैकी गिफ्ट करण्यासाठी काही आयडियाज ( birthday gifts idea marathi) ज्या तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला उत्तम भेट देण्यात नक्की मदत करतील.\nकरण जोहरचं कॉफी विथ करण पाहिल्यापासून अनेकांना गिफ्ट हँपरचं आकर्षण वाटू लागलं आहे. बरं गिफ्ट हँपर तुम्हाला रेडीमेडही विकत घेता येतं किंवा तुमच्या आवडीप्रमाणे बनवताही येतं. यामध्ये दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. मग तुमच्या बेस्टीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तुम्ही विविध प्रकारे गिफ्ट हँपर बनवू शकता. जसं हेल्दी गिफ्ट हँपर – जर तुमची बेस्टी फिटनेस फ्रीक असेल तर तिच्यासाठी तुम्ही खास एनर्जी बार, ज्यूसेस, फळ आणि इतर हेल्दी प्रॉडक्ट्सच गिफ्ट हँपर बनवू शकता. जर ती चिप्स, चॉकलेट किंवा स्नॅक्स आवडीने खाणारी असेल तर लेज, कॅडबरी अगदी टेडी बिअर ठेवून तुम्ही क्युट गिफ्ट हँपर बनवू शकता. जर तुमचं बजेट चांगलं असेल तर कॉफी बिन्स आणि अगदी करण जोहर गिफ्ट हँपरही बनवू शकता तेही अगदी घरच्याघरी.\nप्रेमाची फ्रेम/Frame With Love.📸\nफोटो फ्रेम हे ऑप्शनसुद्धा अगदी सदाबहार आहे. कारण फोटोजची आवड प्रत्येकाला असतेच. त्यामुळे तुम्ही विविध आकारात तुमच्या आवडत्या फोटोजची निवड करून कस्टमाईज्ड फोटो फ्रेम बनवून घेऊ शकता. आजकाल कस्टमाईज्ड फ्रेम अगदी काही मिनिटात बनवून मिळतात. तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही डिजीटल फोटो फ्रेममध्ये तुमचे फोटोज आणि व्हिडिओज अपलोड करून तेही देऊ शकता. सध्या फोटोफ्रेमसोबत केक असं कॉम्बोही मिळतं आहे. त्याची चौकशीही नक्की करून पाहा म्हणजे फोटो फ्रेम पण आणि केक सुद्धा. तुमच्या आणि बेस्टीच्या चांगल्या आठवणींचे क्षण अशा प्रेमाच्या फ्रेममध्ये कैद करून तिला नक्की गिफ्ट द्या.\nनाही नाही…फक्त मिठीवर थोडी बर्थडे गिफ्ट निभावणार आहे. प्रेमाची मिठी देणारा टेडी किंवा उशीबाबत आम्ही इथे सांगत आहोत. तसंही कोरोनाच्या काळात मिठी वगैरे जर�� जपूनच नाही का असो. तर आजकाल तुम्हाला ऑनलाईन फोटो वापरून कस्टमाईज्ड उशी किंवा टीशर्ट बनवता येतो. तुम्हाला स्वतः ऑनलाईन ते शक्य नसल्यास गिफ्ट शॉपमध्ये जाऊन तुम्ही असे कस्टमाईज्ड प्रोडक्ट्स बनवू शकता. जसं तुमच्या दोघांचा छान फोटो असलेली उशी. जी तुमच्या बेस्टीजवळ सतत राहील आणि तिला तुमची आठवण करून देत राहील. तिला तुमची भेट घेता आली नाही किंवा तिला तुमची आठवण आली तर त्या उशीला तरी नक्कीच मिठी मारता येईल. नाही का\nइकोफ्रेंडली गिफ्ट / Eco Friendly Gift.🌱\nतुमच्या बेस्टीला जर झाडांची आणि रोपांची आवड असेल तर तुमचा प्रश्न अगदी सहज सुटेल. तुमच्या बेस्टीला मस्तपैकी क्युट आणि इकोफ्रेंडली असं इनडोअर प्लँट. जसं हे रोपं वाढेल तसंच तुमची मैत्रीही वाढेल. तसंच यामुळे निसर्गाच्या खजिन्यातही भर पडेल. या रोपासोबत तिच्यासाठी एखादी छान नोटही लिहा. मग बघा कसं प्रेमाच्या बियाण्याने रूजलेलं हे रोपं पटापट वाढेल.\nजर तुमची बेस्टी ब्युटी प्रोडक्ट्सची चाहती असेल तर तुमच्यासाठी गिफ्टचा सोपा पर्याय आहे. एक क्युट असा मेसन जार घ्या त्यात लिप बाम, हँड क्रीम आणि तिच्या आवडीचे इतर प्रोडक्ट्स त्यात भरा. यात तुम्ही एखादी क्युट नोटही तुम्ही ठेवू शकता. तिच्या आवडीचे ब्युटी प्रोडक्ट्स पाहून ती नक्कीच खूष होईल आणि तुम्हाला घट्ट मिठीच मारेल.\nचार्म्सचा ट्रेंड / Trendy Charms.⌚\nसध्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये सुरू आहे चार्म्सचा ट्रेंड. तुम्ही तुमच्या बेस्टीला चार्म करू शकता या ट्रेंडीग गिफ्टसोबत. चार्म्समध्ये घड्याळ्यासाठी किंवा ब्रेसलेट चार्म्सही उपलब्ध आहेत. जसं इव्हील आय चार्म्स किंवा क्युट चार्म्स तुम्ही बेस्टीला गिफ्ट देण्यासाठी निवडू शकता.\nपुस्तकी किडा / Book Lover.📚\nतुमच्या बेस्टीला वाचनाची आवड असेल तर तिच्या आवडीचं पुस्तक तिला गिफ्ट करता येईल. जर तुमचं बजेट असेल तर तिला किंडल गिफ्ट करून आश्चर्याचा धक्का द्या. शेवटच्या क्षणी गिफ्ट द्यायचं असेल तर पुस्तक हा खूप सेफ पर्याय आहे.\nजर तुमच्याकडे तरीही काही वेळ हातात असेल तर तिच्यासाठी तुमच्या हाताने एखादं ग्रीटींग बनवा, घरच्याघरी एखादी मस्त सेटेंड कँडल किंवा सोप्स बनवा. तिला सरप्राईज करण्यासाठी या छोट्या गिफ्ट्सचीही मदत तुम्हाला नक्कीच होईल. कारण त्यात तुमची मेहनत आणि प्रेम दोन्ही असेल.\nफॅशनिस्ता मैत्रिणीसाठी / Fashionista Friend.🛍\nजर तिला फ���शनची आवड असेल तर तिला सरप्राईज करा तिच्या आवडत्या ब्रँडच्या टॉप,टीशर्ट किंवा बॅग्ज्स गिफ्ट करून. मस्तपैकी शॉपिंग बॅग सजवा आणि तिला द्या. तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव नक्कीच होणार.\nतुम्ही बेक करा केक/ Bake The Cake.🍰\nकेक आणि बर्थडेचं घट्ट नातं आहे. त्यातही जर तुम्ही तुमच्या आवडत्या माणसासाठी स्वतः केक बनवल्यावर त्याचा आनंद वेगळाच असतो. सध्या तर युट्यूब आणि सोशल मीडियावर केकच्या अनेक सोप्या रेसिपीज उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला अगदी एक तासात झक्कासपैकी केक तयार करतील. यासाठी तुम्ही बेकिंगचा क्लास केलेला असलाच पाहिजे असं काही नाही. मग तुमच्या बेस्टीसाठी तुम्हीही मस्तपैकी केक बनवा आणि तिला गोड सरप्राईज द्या.\nमग आम्हाला आशा आहे की, तुम्हाला तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला वाढदिवसाच्या शेवटच्या क्षणी गिफ्ट देण्यासाठी वरील आयडियाज (Last Minute Birthday Gift Ideas For Best Friend) नक्कीच उपयोगी पडतील.\nAshadhi Ekadashi 2021 Wishes: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा,status, Messages, Images शेअर करून द्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9634", "date_download": "2022-01-28T22:40:37Z", "digest": "sha1:6WRXMFMX5QZI6AVZT2WQUXZ4L2TTEFGP", "length": 12060, "nlines": 192, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…\nमहाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…\nशेखर बोंनगीरवार जिल्हा प्रतिनिधी\nचंद्रपुर, दि. 4 जानेवारी : कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी आता 11 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nयापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी 11 जानेवारीपुर्वी आपले अर्ज पोर्टलवर भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.\nPrevious articleभंडारा-गोंदिया जिल्ह्यात ५ जानेवारीला ‘मेट्रो संवाद’\nNext articleवयोवृध्द व्यक्तीचे आयुष्य आनंदी करण्यासाठी प्रशिक्षण…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nकमलापूर हत्ती कॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार.. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रश्न\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/wednesday-14-april-2021-daily-horoscope-in-marathi-128412343.html", "date_download": "2022-01-28T22:58:40Z", "digest": "sha1:5VQZNO2ITTYS4PLZFUJVANTQJDVHDKHB", "length": 6227, "nlines": 74, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Wednesday 14 April 2021 daily Horoscope in Marathi | जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nबुधवार 14 एप्रिलला भरणी नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...\nमेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८\nएखाद्या चांगल्या बातमीने दिवसाची सुरुवात होईल.आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल.\nवृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ६\nकामधंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक उलाढाली आज नकोत.\nमिथुन : शुभ रंग : मोरपिशी| अंक : ७\nजिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील.\nकर्क : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६\nसडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवा.\nसिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५\nअति श्रमांमुळे थकवा जाणवेल. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. संयम ठेवा.\nकन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६\nकमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या चर्चा आज टाळलेल्याच बऱ्या.\nतूळ : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९\nआज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवास होतील.\nवृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ४\nदैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. प्रेमप्रकरणे मात्र डोक्याला नसता ताप देतील.\nधनू : शुभ रंग : क्रीम| अंक : २\nकौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.\nमकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १\nवास्तू खरेदीसाठी कर्जमंजुरी होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nकुंभ : शुभ रंग : मोतिया|अंक : ३\nकार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी.\nमीन : शुभ रंग : मरून|अंक : ६\nसर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-swarazankar-of-daily-divya-marathis-music-concert-5181879-NOR.html", "date_download": "2022-01-28T21:42:20Z", "digest": "sha1:FOU6YWYME336NICUPDH3X5JACOPSRABO", "length": 13618, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Swarazankar Of Daily Divya Marathi's Music Concert | स्वरझंकार: हुजूर इस कदर भी इतराके चलिये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्वरझंकार: हुजूर इस कदर भी इतराके चलिये\nछायाचित्र : गीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित गुरुवर्य नाथराव नेरळकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पं. अतुलकुमार उपाध्ये, एम.पी. शर्मा, पं. सुरेश वाडकर, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अनिल इरावणे आणि दिव्य मराठीचे महाराष्ट्र संपादक प्रशांत दीक्षित.\nशास्त्रीय रागदारी ते ‘हुजूर इस कदर भी इतराके चलिये’ अन् ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ सारख्या हृदयात घर करणाऱ्या स्वरांनी औरंगाबादकर रसिक रविवारी स्वरचिंब झाले. ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर यांच्या दिमाखदार गायनाने रसिकांना तृप्त केले. तर स्वरसंध्येची सुरुवात राहुल शर्मा यांनी केली. नादमाधुर्याने चैतन्य निर्माण करणाऱ्या शर्मा यांनी तंतुवादनाचे सामर्थ्य दाखवले. हूरहूर लावणाऱ्या वातावरणात स्वरमंचाने दर्दी रसिकांचा निरोप घेतला. महोत्सवाचे आजचे क्षण हृदयात साठवत केलेला हा अलविदा अविस्मरणीय ठरला. प्रोझाेनच्या लॉनवर एक एक क्षण सौंदर्याने फुलत गेला. या सोनेरी क्षणांचे साक्षीदार वाचकही व्हावेत म्हणून पं. विश्वनाथ दाशरथे यांनी ‘दिव्य मराठी’ साठी केलेले हे खास वार्तांकन, त्यांच्याच शब्दांत...\nसंतूरच्या मंजूळ तारांशी खेळत वाढलेले राहुल शर्मा यांनी स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. संतूरच्या तारांशी लीलया संवाद साधत एक आश्वासक घरंदाज परंपरा जोपासणारा कलाकार म्हणून संगीत क्षेत्रात सातत्याने चर्चेत असलेले राहुल आपली जादू पहिल्या स्पर्शातच दाखवून गेले. त्यांच्या वादनातील आलापींचे चातुर्य, रागरसाशी सुसंगत बढत आणि रंजकता यासोबतच रागदारीशी संवाद साधणारे सादरीकरण मोहून टाकणारे होते. शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी अन् कर्नाटकी संगीताने व्यापलेले आहे. त्यामुळे राहुल यांनी कर्नाटकी संगीतातील वाचस्पती रागाचे सौंदर्य संतूरच्या १०० तारा नजाकतीने छेडत रसिकांपर्यंत पोहोचवले. अलाप, जोड नंतर झाला वादनातील चपळता आणि तालाच्या लयीशी खेळत केलेला लयकारीचा आस्वाद हृदयसंवाद साधणारा होता. ‘कलम’ ने तारांवर होणारे आघात स्वरांशी लडीवाळपणे खेळत उपज अंगाने स्वरतोरण रचत होते.\nवाचस्पती रागाला रूपक तालाची दिलेली साथ अवर्णनीय होती. मध्यलयीतील गत तीनतालात सुरेख पद्धतीने बांधली होती. तालाचा घाट आणि रागाच्या धाटणीने जाणारी गत, तालांवरील पकड तसेच रागावरील स्वरसामर्थ्य सिद्ध करणारी होती. कर्नाटकी पद्धतीचे प्राबल्य असलेला राग हिंदुस्थानी शैलीने वाजवत त्यांनी रसिकांना चकीत केले. यानंतर राग पहाडीमध्ये रचलेली पहाडी धून , दादरा तालाचे मनोहर रूप दर्शवत होती. संतूरसारखे मूळ भारतीय वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्युजन अर्थात मिलाफ वृंदवादनाच्या माध्यमातून नेण्याचे श्रेय राहुल शर्मा यांनाच जाते. मराठवाड्याचे पं. मुकेश जाधव यांनी तबल्याची समर्पक साथ देत संतूरच्या बेमिसाल स्वरांना रसिकांपर्यंत लीलया पोहाेचवले.\n“हमनेभी तेरे हर इक गम को गले से लगाया है, है ना \nविख्यातपार्श्वगायक पं. सुरेश वाडकर यांचे शास्त्रीय गायन ऐकणे ही पर्वणी औरंगाबादकरांना पहिल्यांदाच लाभली. कठोर खर्ज साधना आणि रियाजातील सातत्य यातून स्वरांना मिळणारी गांभीर्ययुक्त खोली आणि गोलाई याचे उत्तम वस्तुपाठ त्यांच्या गायनातून रसिकांना अनुभवता आले.\nश्रेात्यांच्या डोळ्यांतील भाव जाणत एक सुंदरसे स्मित चेहऱ्यावर आणले अन् रसिकांना केव्हा स्वरांशी एकरूप केले हे कुणालाही कळले नाही. यमन रागातील ‘अमर गान गाए’ या विलंबित ख्यालाने त्यांनी गायनाची सुरुवात केली. आलापीतील बोलबाट बंदिशीला अर्थवाही पद्धतीने मांडत होते. एक कसलेला शास्त्रीय गायक, आवाजातील लगावाचा पुरेपूर उपयोग करून घेत रागातील बढत करताना सुरेशदादांच्या निमित्ताने औरंगाबादकरांनी अनुभवला. तालाचा घाट सांभाळत नजाकतीने समेवर जाऊन भिडण्याची पद्धत, त्याला गानमुद्रांची सुसंगत जोड मैफलीत रंग भरत होते. खऱ्या अर्थाने श्राेते स्वरझंकारच्या माध्यमातून पं. वाडकरांच्या गायनातून अमर गान अनुभवत होते.\nया रागातील निषादाचे प्राबल्य शुद्ध आणि निकोप पद्धतीने दाखवत त्यांनी सर्वांवर अधिराज्य गाजवले. प-रे या रागवाचक संगतीचा रागसौंदर्य शास्त्राच्या तौलनिक मानदंडाचा उपयोग करत त्यांचे गुरू पं. जियालाल वर्मा यांची ही रचना त्यांनी सजवली होती.\nयानंतर ‘सरस सुगंधा रैना’ ही द्रुत तीनतालातील बंदिश सादर करताना त्यांनी केलेली लयकारी, अलंकारिक ताना, जबड्याची तान, मिश्र तान यांचा केलेला वापर मैफल सरस आणि रात्र स्वरगंधीत करणारी होती. मैफलीपूर्वी गुरूविषयी बोलताना त्यांच्या दाटून येणाऱ्या भावना त्यांनी गायलेल्या ‘ओंकार स्वरूपा सद््गुरू समर्था’ या गाण्यातून तरळपणे मांडल्या. पार्श्वगायक म्हणून ख्यातकीर्त असलेले पं. वाडकर ‘दिल है तो धडकने का बहाना कोई ढुंडे’ असे म्हणत ‘सिने मे जलन’ ही हळवी करणारी गझल गाऊन गेले. रसिकांच्या मनाच्या तारा छेडत त्यांनी सर्वांना समरसून घेतले. गबन या चित्रपटासाठी पहिल्यांदाच गायलेली ही गझल त्यांच्या हृदयाच्या जवळ असल्याने त्यांनी ती रसिकांपर्यंतही पोहाेचली. यानंतर ‘और इस दिल मे क्या रख्खा है’ , ‘दयाघना’ ही गाणी घेत त्यांनी दाद मिळवली.तर त्यांनी स्वरांचे झंकार करत रसिकांना अक्षरश: स्वरांवर खिळवले. \"हुजूर इस तरह भी इतराके चलीये' या गाण्याने सर्वांना स्वरांत गुंफले. \"अजहू आये बलमा, सावन बिता जाये', \"पाहिले मी तुला' ही फर्माईशीची गाणीही त्यांनी खास रसिकांसाठी गायिली. ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ या माईलस्टोन गाण्यावर तर एकच जल्लोष झाला. अन् 'चप्पा चप्पा चरखा चले' चा काहूर आबालवृद्धांमध्येही जोश भरून गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mumbais-abdullah-khan-bags-rs-1-6040399.html", "date_download": "2022-01-28T22:01:17Z", "digest": "sha1:C3ETWMCI66OIYCFK5JCUPA6BLAFMQYHM", "length": 5299, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbais Abdullah Khan bags Rs 1.2 crore job at Google | अॅप्लिकेशन न करता मुंबईच्या विद्यार्थ्याला Google मध्ये मिळाली 1.2 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअॅप्लिकेशन न करता मुंबईच्या विद्यार्थ्याला Google मध्ये मिळाली 1.2 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी\nमुंबई- गूगल, फेसबुक सारख्या बड्या कंपनीत नोकरी करावी, असे बहुतांश उच्चशिक्षित तरुणांचे स्वप्न असते. यासाठी IIT मध्ये अॅडमिशन घेऊन दिवस-रात्र परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, अनेक विद्यार्थी असे असतात की IIT मध्ये(भारतीय प्रौद्योगिकी संस्था) त्यांना अॅडमिशन मिळत नाही. मग काय तर, अशा विद्यार्थ्यांना गूगलसारख्या बड्या कंपनीत तगड्या पॅकेजच्या नोकरीच्या स्वप्नांवर पाणी फिरवावे लागले. परंतु, मुंबईतील विद्यार्थी अब्दुल्ला खान याला अपवाद ठरला आहे.\nअब्दुल्ला खान हा IIT चा विद्यार्थी नसूनही त्याला गूगलने तगड्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर दिली आहे. अब्दुल्लाला गूगलच्या लंडन येथील ऑफिसमध्ये नोकरी मिळालील आहे. गूगलने अब्दुल्ला याला 1.2 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे.\nसप्टेंबर 2019 मध्ये रुजु होईल अब्दुल्ला\nअब्दुल्ला 21 वर्षांचा असून तो मुंबई राहतो. तो सध्या इंजिनियरिंग करतो. अब्दुल्ला येत्या सप्टेंबर 2019 मध्ये लंडनमधील गूगलच्या ऑफिसमध्ये रुजु होणार आहे.\nकोणतीही अॅप्लिकेशन न करता मिळाला नोकरी..\nमीडिया रिपोर्टनुसार, अब्दुल्लाने गूगलमध्ये नोकरीसाठी कोणतीही अॅप्लिकेशन केली नव्हती. एका कंपनीद्वारा आयोजित एका इंटरव्ह्यूमध्ये अब्दुल्ला याला निमंत्रित करण्यात आले होते. प्रतिस्पर्धी प्रोग्रामिंग आव्हाने होस्ट करणार्‍या साइटवर अब्दुल्लाचे प्रोफाइल पाहिल्यानंतर गूगलकडून त्याला नोकरीसाठी काॅल आला. गूगलकडून आपल्याला नोकरीसाठी कॉल येईल, हे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. हा कॉल म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का असल्याचे अब्दुल्लाने मीडियाशी बोलताना सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/exam-postponed-medical-syllabus-drl98", "date_download": "2022-01-28T22:03:23Z", "digest": "sha1:I2VSMXIVLC66TFXJNFSX3XN62PROSJWU", "length": 8084, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ढकलल्या पुढे | Exam Postponed | Sakal", "raw_content": "\nवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ढकलल्या पुढे\nपुणे : ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron Variant) प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (Maharashtra Health Science University) घेण्यात येणाऱ्या वैद��यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात (Exam Postponed) आल्या आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारीपासून सुरू होणार होत्या. तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा २८ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारीपासून सुरू होणार होत्या.\nराज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे. या विद्यापीठाचे प्र-कुलपती आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nहेही वाचा: किल्ले राजगडच्या पायथ्याशी होणार महाराणी सईबाई समाधीस्थळ\nया बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त वीरेंद्र सिंग, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiantechmarathi.in/2021/02/Aarchi-Rinku-Rajguru-Mahur-Sarkhani.html", "date_download": "2022-01-28T21:53:24Z", "digest": "sha1:U5FDBMT2CQ5YGXBCXYA35FTXI3CAII3V", "length": 4906, "nlines": 33, "source_domain": "www.indiantechmarathi.in", "title": "सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू 16 फेब्रुवारी रोजी माहूर आणि सारखनी येथे उपस्थित राहणार", "raw_content": "\nसैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू 16 फेब्रुवारी रोजी माहूर आणि सारखनी येथे उपस्थित राहणार\nbyGanesh Sawant • फेब्रुवारी ०७, २०२१\nसाडे तीन शक्ती पिठा पैकी पूर्ण पिठ ��सलेल्या रेणूका देवीच्या माहूर गडावर दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू दर्शनासाठी हेलिकॉप्टर मधून येणार दर्शन घेतल्यानंतर म्हणजेच दर्शना नंतर परत त्या सारखनी येथे बंजारा समाजाच्या लेंगी नृत्य स्पर्धेत जाणार आहे. अशी माहिती आमदार निवास चित्रपटाचे निर्माते संजीव कुमार यांनी दिली.\nमित्रांनो प्रत्येक वर्षी सारखनी येथे जिल्हा परिषदेचे सदस्य असणारे विशाल जाधव यांच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या लेंगी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. हि स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर उपलब्ध असते. त्यामुळे या स्पर्धेमध्ये राज्यभरामधून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्या मुळेच या स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप म्हणून आमदार निवास चित्रपटाचे निर्माते संजीव कुमार यांनी सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले. आणि रिंकू राजगुरू यांनी या निमंत्रणासाठी होकार दिला आहे. 16 फेब्रुवारी ला आर्ची अर्थात रिंकू राजगुरू अकलूज येथून हेलिकॉप्टरने प्रथम माहूर येथे दर्शनासाठी आणी नंतर सारखनी येथे बंजारा समाजाच्या लेंगी नृत्य स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत.\nवाचा➡️माहूर रेणुका देवी - माहूर गडाची माहिती\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nआज आपण पाहता की इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त तंत्रज्ञाना विषयी माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ब्लॉग तयार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Religious-polarization-and-unemployment-in-Uttar-PradeshBV3176000", "date_download": "2022-01-28T23:13:25Z", "digest": "sha1:T26CAUJSFA3BNUDS2KDI7ZBGSTLNIXIR", "length": 21080, "nlines": 123, "source_domain": "www.kolaj.in", "title": "उत्तरप्रदेशच्या धार्मिक ध्रुवीकरणामागे दडलाय बेरोजगारीचा अजेंडा| Kolaj", "raw_content": "\nउत्तरप्रदेशच्या धार्मिक ध्रुवीकरणामागे दडलाय बेरोजगारीचा अजेंडा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nपुढच्या वर्षी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधींच्या योजना जाहीर केल्यात. त्यासोबतच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडाही सेट केला गेलाय. उत्तरप्रदेशमधली वाढती बेरोजगारी ध्रुवीकरणाचं महत्वाचं कारण आहे. त्याचा वापर करून तरुणांची माथी भडकव���ी जातायत. उत्तरप्रदेश जिंकायची बेरोजगाराची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे सांगणारं न्यूजक्लिकवरचं पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांचं विश्लेषण.\nपुढच्या वर्षी उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतील. त्याची रणधुमाळी आतापासूनच सुरू झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही जोडगोळी आधीच कामाला लागलीय. त्या त्या भागातलं राजकारण लक्षात घेऊन वेगवेगळ्या योजना, पॅकेजची घोषणा केली जातेय. पण सर्वाधिक खासदार देणारं उत्तरप्रदेश सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं राज्य आहे.\nउत्तरप्रदेशमधे भाजपची सत्ता असल्यामुळे मोदी-योगी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई समजली जातेय. काशी-विश्वनाथ कॉरिडॉरमुळे एक धार्मिक अँगलही या निवडणुकीला आलाय. धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडाही सेट झालाय. हरिद्वारमधल्या धर्म संसदेतली जहाल अल्पसंख्याकविरोधी भाषणं या अजेंड्याचा भाग आहेत. पण त्याच्या मुळाशी बेरोजगारीचा मुद्दा असल्याचं ज्येष्ठ पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती म्हणतात. त्यांनी न्यूजक्लिकवरच्या एका वीडियोत केलेल्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.\nउत्तरप्रदेशमधे पुन्हा एकदा ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू झालंय. कुणीतरी अगदी चलाखीनं एखादं वक्तव्य करतोय ज्यानं धार्मिक भावना भडकवल्या जातील. तर काही ठिकाणी अगदी खुलेपणाने विशिष्ट समुहाला मारण्याची भाषा केली जातेय. हे ध्रुवीकरण उत्तरप्रदेशची निवडणूक संपेपर्यंत हे चालूच राहील. मतांसाठी राजकीय नेते असं करतात. यात नवं काही नाहीच. मागची अनेक वर्ष हे होतंय.\nकाही राज्यांमधे तर धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी पोषक वातावरण तयार केलं जातंय. तशी जमीन तयार होतेय. हा द्वेष पसरणं हल्ली फार सोपं होऊन गेलंय. त्याचं एक कारण नाहीय. यामागे अनेक कारणं दिसतात. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे बेरोजगारी. बेरोजगारी असं म्हटल्यावर आश्चर्यचकित होणं स्वाभाविक आहे. पण त्याआधी उत्तरप्रदेशच्या लोकसंख्येचं महत्वाचं वैशिष्ट्यं समजून घ्यायला हवं.\nहेही वाचा: बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nशहरातली वाढती मुस्लिम लोकसंख्या\nउत्तरप्रदेशमधे १९ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. शहरांमधे याचं प्रमाण ३२ ते ३३ टक्के इतकं आहे. याचा अर्थ शहरात राहणारी ३ पैकी १ व्यक्ती मुस्लिम आहे. काही भाग, जिल्ह्यांमधे याचं प्रमाण अधिक असल्याचं दिसतं. उत्तरप्रदेशमधली २५ टक्के शहरं ही मुस्लिमबहुल आहेत. जिथं मुस्लिमांची संख्या ही सर्वाधिक आहे.\n१९८१ला याचं शहरातल्या मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण १७ टक्के होतं. २०११ला हे २५ टक्क्यांवर पोचलंय. गावातून शहरात झालेलं स्थलांतर हे त्यामागचं महत्वाचं कारण आहे. कामधंद्यांमुळे हे स्थलांतर झाल्याचं दिसतं. त्यामुळे साहजिक गावातली मुस्लिमांची लोकसंख्याही घटलीय.\nतालुक्यांचा विचार केला तर तिथं मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण हे ४० टक्के इतकं आहे. उत्तरप्रदेशच्या अर्ध्या शहरांचं हे चित्र आहे. कुणी धार्मिक द्वेष पसरवायचा प्रयत्न करत असेल तर बिगर मुस्लिम लोकांना समजावणं कठीण होतं. बघा मुस्लिमांची लोकसंख्या कशी वाढतेय हे त्यांच्या मनावर आपसूक बिंबवलं जातं.\nमुस्लिम समाजाचं सरकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या नोकऱ्यांमधलं प्रमाण सगळ्यात कमी आहे. सच्चर कमिटीनेही आपल्या रिपोर्टमधे यावर बोट ठेवलं होतं. त्यामुळेच मुस्लिम समाज सुरवातीपासूनच स्वयंरोजगाराकडे वळलाय. टेलरींग, गाडीचे ड्रायवर विशेषतः कॅब, ऑटो, विणकाम, मेटलच्या कामात मुस्लिम समाजाचं लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण अधिक आहे. स्वयंरोजगाराशिवाय त्यांच्याकडे इतर कोणताही पर्याय नाहीय.\nकेंद्र सरकारचा २०१९-२०२०चा 'लेबर फोर्स सर्वे' पाहिला तर रोजगारासंदर्भातल्या काही गोष्टी स्पष्ट होतात. सर्वेच्या आकडेवारीनुसार, मध्यमवर्गीय हिंदूंना या काळात सगळ्यात जास्त रोजगार मिळाल्याचं दिसतंय. शहरात ५० टक्क्यांपेक्षा अधिक हिंदूंना रोजगार मिळतोय. तर मुस्लिमांमधे हेच प्रमाण ३७ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.\nस्वयंरोजगाराचा विचार केला तर हिंदूंमधलं प्रमाण ३७ टक्के तर मुस्लिमांमधे ४५ टक्के इतकं आहे. सुरवातीपासूनच मुस्लिमांमधलं हे प्रमाण वाढलंय. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मागच्या एक दशकभर सरकारी किंवा कॉर्पोरेटमधल्या नोकऱ्या घटल्यात. याची दोन कारणं आहेत. एक २०११-२०१२ पासून देशात असलेली आर्थिक मंदी. ज्यामधून आपण अद्याप बाहेर पडलेलो नाही. दुसरं कारण सरकारी धोरणं. सरकारकडे नोकऱ्या देण्याची मानसिकताच दिसत नाही.\nहेही वाचा: मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nआलेलं प्रत्येक स���कार तरुणांना स्वयंरोजगार, बिझनेसचा सल्ला देतं. पण ते काही होतं नाही. त्यामुळे तरुणांमधलं बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय. या संदर्भात 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'चे मे ते ऑगस्ट २०२१ दरम्यानचे आकडे महत्वाचे आहेत. उत्तरप्रदेशच्या शहरांमधल्या २० ते २९ वर्ष वयाच्या जवळपास साडे अकरा लाख तरुणांकडे नोकऱ्या नाहीत. नोकरीसाठी हे तरुण वणवण भटकतायत. पण त्यांना नोकरी मिळत नाही.\nतुम्हाला आम्ही रोजगार देऊ शकत नाही तुम्ही स्वयंरोजगार व्हा असा सल्ला त्यांना दिला जातो. त्यामुळे मध्यमवर्ग आणि अल्प मध्यम वर्गातला जो तरुण हिंदू आहे त्याच्याकडे नोकरी नाही. तो एकाएकी स्वयंरोजगाराकडे वळतो तेव्हा मुस्लिमांमधलं वाढतं स्वयंरोजगाराचं प्रमाण त्याला खटकू लागतं. हिंदू-मुस्लिम यांच्यातल्या उत्तरप्रदेशमधल्या शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात फार अंतर नाही.\nमुस्लिमांमधल्या स्वयंरोजगाराचं प्रमाण इतकं का वाढलंय याचा विचार ही तरुण मंडळी करत नाहीत. आपली नोकरी मुस्लिमांनी बळकावली असा त्यांचा समज होतो. मीडिया, सोशल मीडिया, व्हाट्सएप युनिवर्सिटीतून हा समज अधिक वाढत चाललाय. मुस्लिमांची लोकसंख्या वाढतेय, त्यांनी आपला रोजगार हिसकावलाय असं वातावरण तयार केलं जातंय.\nखोट्या गोष्टी पसरवून लोकांमधे भ्रम तयार केला जातो. द्वेष पसरवला जातो. त्याला खतपाणी मिळतं. हे एकप्रकारचं राजकारण आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशमधल्या तरुणांमधे धार्मिक द्वेष पसरवणं अधिक सोपं जातं. याविरोधात लढायचं तर लोकांना बेरोजगारीच्या प्रश्नावर एकत्र यायला हवं. बाकी कोणताच पर्याय नाही.\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nविमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे\nसरकारी पदांवरच्या लॅटरल एण्ट्रीमुळे आरक्षणाची मूळ संकल्पना धोक्यात\nभारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या\n१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय\nसेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/karnala-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:03:39Z", "digest": "sha1:EEY53XLCXDB4NU2DR4TN2XYN6GFMJMPU", "length": 16336, "nlines": 118, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "कर्नाळा किल्ला माहिती, Karnala Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कर्नाळा किल्ला मराठी माहिती निबंध (Karnala fort information in Marathi). कर्नाळा किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी कर्नाळा किल्ला मराठी माहिती निबंध (Karnala fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nकर्नाळा किल्ल्यावर कसे जाल\nकर्नाळा किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये\nकर्नाळा किल्ल्यावर राहण्याची सोय\nकर्नाळा किल्ल्यावर कसे पोहचाल\nकर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला पनवेल पासून १० किमी अंतरावर आहे.\nमुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना, पनवेलच्या पलीकडे, अंगठ्याच्या आकाराचे शिखर सहज लक्षात येते. हे ���र्नाळा शिखर आहे. समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर शिखराच्या पायथ्यापर्यंत जाणारी वळणदार पायवाट आहे.\nकर्नाळा हा किल्ला देवगिरी यादव (१२४८-१३१८) आणि तुघलक शासक (१३१८-१३४७) यांच्या संबंधित साम्राज्यांच्या उत्तर कोकण जिल्ह्यांची राजधानी होती. नंतर कर्नाळा हा गुजरात सल्तनतच्या अधिपत्याखाली आला परंतु १५४० मध्ये अहमदनगरच्या निजाम शहाने किल्ला ताब्यात घेतला.\nत्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी हा किल्ला परत जिंकण्यासाठी पोर्तुगीजांचे कमांडिंग ऑफिसर डॉम फ्रान्सिस्को डी मेनेंझेस यांना बसियन येथे मदतीची विनंती केली. त्याने आपल्या ५०० सैनिकांना कर्नाळा किल्ल्यावर जाण्यास सांगितले आणि ते तो काबीज करण्यात यशस्वी झाले. हा किल्ला गुजरात सल्तनतच्या ताब्यात राहिला होता पण पोर्तुगीज सैन्याकडे होता.\nकिल्ला पोर्तुगीजांच्या स्वाधीन करून गुजरातचे सुलतान वसईला निघून गेले. कर्नाळ्याच्या पराभवामुळे निजाम शाह संतप्त झाला, ज्याने किल्ला आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागावर पुन्हा दावा करण्यासाठी ५,००० माणसे पाठवली. हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात ठेवला.\nशिवाजी महाराजांनी १६७० मध्ये मुघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला. १६८० मध्ये शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर तो औरंगजेबाने ताब्यात घेतला. यानंतर काही काळ मुघलांनी ते ताब्यात घेतले त्यानंतर १७४० मध्ये पुण्यातील पेशव्यांच्या उदयाबरोबर हा किल्ला त्यांच्याकडे गेला.\n१८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने किल्ला जिंकून तेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन करेपर्यंत ते किल्लेदार अनंतराव यांच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता.\nकर्नाळा किल्ल्यावर कसे जाल\nहा किल्ला गिर्यारोहण आणि पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या दोन पायवाटा आहेत – कर्नाळा किल्ल्याची पायवाट आणि निसर्ग पायवाट. कर्नाळा किल्ल्याची चढाई हि डोंगराच्या पायथ्यापासून १ तास आहे. वनविभागाने बनवलेल्या मार्गावर ५ विश्रांतीची ठिकाणे आहेत.\nगडाच्या प्रवेशद्वाराजवळील शेवटच्या चढाईच्या पायऱ्या लोखंडी रेलिंगने सुरक्षित केल्या आहेत. शिखराच्या पायथ्याशी अन्न शिजविणे योग्य नाही, कारण धुराच्या वासाने मधमाश्यांना त्रास होतो. सर्वात दक्षिणेकडील खडक कापलेल्या पाण्याच्या टाक्यातील पाणी ���िण्यायोग्य आहे. वन अतिथीगृहात प्रथमोपचार उपलब्ध आहे. निसर्ग पायवाट हा किल्ल्याकडे जाण्यासाठी एक लहान आणि एक उंच मार्ग आहे.\nकर्नाळा किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये\nकर्नाळा किल्ल्यामध्ये खरेतर दोन किल्ले आहेत एक उंच आणि दुसरा खालचा. उच्च पातळीच्या मध्यभागी १२५ फूट उंच बेसाल्ट स्तंभ आहे. त्याला पांडूचा बुरुज असेही म्हणतात. या वास्तूचा वापर किल्ला ताब्यात घेतला तेव्हा टेहळणी बुरूज म्हणून केला जात होता परंतु आता तो जीर्ण अवस्थेत आहे.\nमधमाश्यांच्या पोळ्यांच्या उपस्थितीमुळे चढणे कठीण होते. येथे पाण्याचे टाके आहे जे वर्षभर शुद्ध पाणी पुरवते. माथ्यावरून प्रबळगड, माणिकगड, हाजी मलंग, चंदेरी किल्ला, माथेरान, सांक्षी किल्ला, द्रोणागिरी किल्ला, राजमाची हे किल्ले स्पष्ट दिसतात.\nकिल्ल्यावर दोन शिलालेख आहेत एक मराठी आणि दुसरा फारसी. किल्ल्याच्या आतील बाजूस खालच्या गेटवर तारीख नसलेला मराठी शिलालेख दिसतो. पर्शियन लिखाण वरच्या गेटवर सय्यद नुरुद्दीन मुहम्मद खान, हिजरी, ११४७ एएच असे लिहिलेले आहे आणि बहुधा किल्ल्यावरील मुघलांच्या ताब्यापासूनचे असावे.\nकिल्ल्याच्या पायथ्याशी भवानी देवीचे मंदिर आहे. असे म्हटले जाते की देवीने शिवाजी राजांना एक तलवार दिली, जी नंतर त्यांनी मराठा साम्राज्याच्या भरभराटीसाठी आणि लढाया जिंकण्यासाठी वापरली गेली.\nकिल्ल्याच्या पायथ्याशी असलेले कर्नाळा हे पक्षीनिरीक्षकांचे नंदनवन आहे आणि अनेक रंगीबेरंगी स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन घडते. पक्षी निरीक्षणासाठी वर्षातील सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.\nअभयारण्य माकडांच्या सैन्याचे आणि हरणांचे कळप देखील आहे. सह्याद्रीच्या भव्य रांगा, मुंबई-पुणे रस्त्यावरील रसायनीपर्यंतचा परिसर, मुंबई-गोवा रस्त्यावरील खारपाड्यापर्यंतचा परिसर आणि दूरवर असलेल्या प्रबळगड, माथेरान, माणिकगड आणि विशाळगडाच्या रांगा नजरेसमोर येतात\nकर्नाळा किल्ल्यावर राहण्याची सोय\nकिल्ल्याच्या पायथ्याशी काही खोल्या राहायला आहेत.\nकर्नाळा किल्ल्यावर कसे पोहचाल\nरस्त्याने जायचे असेल तर राज्य परिवहन बस, जीप, सहा आसनी आणि रिक्षा उपलब्ध आहेत.\nरेल्वेने जायचे असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आपटे आहे, परंतु येथे फक्त प्रवासी गाड्या थांबतात. तुम्हाला पनवेल र��ल्वे स्टेशनवर उतरून जावे लागेल.\nतर हा होता कर्नाळा किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास कर्नाळा किल्ला हा निबंध माहिती लेख (Karnala fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/mumbai-weather-mumbai-temperature-drop-down-coldest-january-morning/385303/", "date_download": "2022-01-28T22:34:44Z", "digest": "sha1:PI6TLTWU42BPVN7NYYZD2P3L4ZV7WQVN", "length": 11407, "nlines": 136, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mumbai weather Mumbai temperature drop down coldest january morning", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Mumbai weather: मुंबईतील पारा घसरला, राज्यात थंडीचा कडाका वाढला\nMumbai weather: मुंबईतील पारा घसरला, राज्यात थंडीचा कडाका वाढला\nउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पालघर, मुंबईतील वातावारणात थंडावा जाणवेल. विदर्भात अद्यापही ढगाळ वातावरण असल्यामुळे तिकडे थंडीचा पाऱ्यात घसरण होण्यास थोडा वेळ लागेल.\nMumbai weather: मुंबईतील पारा घसरला, राज्यात थंडीचा कडाका वाढला\nराज्यात रविवारी दिवसभर आणि रात्रीसुद्धा थंडीचा पारा घसरला आहे. राज्यात थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेने मुंबईत वातावरणाचा पारा घसरणार असल्याची शक्यता वर्तवली होती. वेधशाळेने सांगितल्यानुसार दोन दिवसांपासून थंडी जाणवत आहे. दोन दिवसांपुर्वी राज्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे वातावरणात बदल जाणवला. पावसानंतर राज्यात थंडीचा कडाका पडला आहे. मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. रात्रभर बाहेर असणाऱ्या टॅक्सी चालकांनी रस्त्यावर शेकोटी पेटवली होती. मुंबईमध्ये पारा १८ अंशापर्यंत खाली घसरला आहे. पुढील दोन दिवस राज्यात थंडी कायम असेल अशी शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.\nराज्यात दोन दिवसांपुर्वी पाऊस पडल्यानंतर थंडीचा पारा घसरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह विदर्भातही वातावरण थंडगार झाले आहे. थंडगार वातावरणाचा मुंबईकरांनीसुद्धा अनुभव घेतला आहे. मुंबईतील पारा १८ अंशावर आला आहे. ��म्मू काश्मीरमध्ये बर्फ वृष्टी झाल्यामुळे राज्यात थंड वारे वाहू लागले आहेत. पुढील तीन दिवस राज्यातील तापमानाचा पारा घसरलेला असणार आहे. अवकाळी पावसामुळे वातावरण ढगाळ झाले होते. महाबळेश्वरमध्ये १२.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.\nउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पालघर, मुंबईतील वातावारणात थंडावा जाणवेल. विदर्भात अद्यापही ढगाळ वातावरण असल्यामुळे तिकडे थंडीचा पाऱ्यात घसरण होण्यास थोडा वेळ लागेल. सातारा आणि महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली असल्यामुळे पर्यटकांना गुलाबी थंडीचा अनुभव आला आहे. मुंबईत रविवारी सांताक्रूझमध्ये २६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान दुसऱ्यांदा नोंदवण्यात आले असून पहिल्यांदा २०१५ मध्ये सर्वाधिक कमी २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जानेवारी महिन्यात करण्यात आली होती.\nहेही वाचा : ST bus accident in Beed: बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nTokyo Olympics 2020: भारतासाठी ऐतिहासिक क्षण , हॉकी संघाने ४१ वर्षांनी...\nना सावली, ना पावसाचे टेन्शन; जाणून घ्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ची खासियत\n LPG सिलेंडर झाले स्वस्त, काय आहेत नवे दर\n‘होय, दिशावर सामूहिक बलात्कार झाला’, प्रत्यक्षदर्शीने सांगितली त्या रात्रीची भयानक कथा\nहिवाळ्यात तिळाचे पदार्थ खाण्याचे आरोग्यदायी फायदे ; वाचा रेसिपी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/deepak-mishra/", "date_download": "2022-01-28T23:35:09Z", "digest": "sha1:RUNF7JIYKGXETUPFJ6SFAKDWNOPOF3ZU", "length": 15861, "nlines": 161, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "deepak mishra Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nआयएएस अधिकाऱ्याच्या पणतूलाही मागासवर्गीय समजणार का, सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले\nटीम महाराष्ट्र देशा - आरक्षणामुळे एखादा व्यक्ती आयएएस झाला आणि पदोन्नती घेत तो सचिवस्तरापर्यंत पोहोचला तर त्याच्या नातवाला आणि पणतूलाही ...\nकॉंग्रेसचा युटर्न; सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाबाबतची याचिका मागे\nनवी दिल्ली - सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात कॉंग्रेसने दाखल केलेला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर या निर्णयाविरोधात कॉंग्रेसकडून सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका ...\nसरन्यायाधीशांच्या समर्थनार्थ वकील सरसावले, मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सह्यांची मोहीम\nटीम महाराष्ट्र देशा- न्यायव्यवस्थेतील कथित गैरव्यवहार रोखण्यासाठी काँग्रेससह विरोधीपक्षांनी सरन्याायधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केला आहे. यावरुन सध्या ...\nही तर काँग्रेसची आत्महत्या – स्वामी\nटीम महाराष्ट्र देशा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग आणण्याचा प्रस्ताव देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव ...\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या कोर्टात आजपासून जाणार नाही : कपिल सिब्बल\nटीम महाराष्ट्र देशा- सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर कॉंग्रेसनेते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सरन्यायाधीशांविरोधात सिब्बल ...\nकोरेगाव भीमा दंगल; आरोपींवर कारवाईसाठी आंबेडकरी जनतेचे आंदोलन\nपुणे : कोरेगाव भीमा येथे समाज कंटकांनी दंगल घडवून आणली होती. ही दंगल घडविणाऱ्या संभाजी भिडे, मिलींद एकबोटे यांना पोलिसांनी ...\nशिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षासह सचिवपदी दलित तरूणाची निवड\nसोलापूर - कोरेगाव भीमा येथे झालेल्या प्रकारानंतर राज्यातील सामाजिक विण उसवल्याचे दिसत आहे. जाती जातीत भेदाच्या भिंती उभ्या राहिलाचे आपण ...\nवढु बुद्रुकला केंद्रीय अनूसुचित जाती आयोगाच्या सदस्यांची भेट\nपुणे : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) परिसरात 1 जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्या डॉ. स्वराज ...\nभारताचा पाकिस्तान करायचा असल्यास उदयनराजेसारख्यांना निवडून द्या : प्रकाश आंबेडकर\nनगर : भारताचा पाकिस्तान करायचा असेल तर आगामी काळात उदयनराजे भोसले यांच्यासारखी माणसे निवडून द्यावीत, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे ...\nमिलिंद एकबोटे यांच्या जामिनावर 31 जानेवारी रोजी सुनावणी\nपुणे- शिरूर तालुक्‍यातील भीमा कोरेगाव येथे दंगल झाल्याप्रकरणात ऍट्रॉसिटी कायद्यानुसार समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. ...\nसरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग आणण्याची तयारी\nनवी दिल्ली: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधीपक्षांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या ...\nन्यायाधीशांच्या वादात बार कौन्सिल घडवून आणणार समेट\nटीम महाराष्ट्र देशा- सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बार कौन्सिल ...\nटीम महाराष्ट्र देशा- सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांवरच टीका केल्यानंतर काँग्रेसने या घडामोडीवर चिंता व्यक्त ...\nमुख्य न्यायाधीशांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ते चार न्यायाधीश कोण \nदेशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर बोट ठेवत खुद्द सर्वोच्च न्यायालयातीलच चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषेद घेत तोफ डागली आहे. न्यायमूर्तींनी ...\nउज्वल निकम हे भ्रष्ट व्यवस्थेचे पाईक-निखील वागळे\nटीम महाराष्ट्र देशा- उज्वल निकम हे भ्रष्ट व्यवस्थेचे पाईक आहेत तसेच जे सरकार असते त्यांच्याशी ते जमवून घेतात आणि विशेष सरकारी वकील ...\nन्यायाधीशांच्या तोफेमुळे मोदी सरकारची धावाधाव\nटीम महाराष्ट्र देशा: देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर बोट ठेवत खुद्द सर्वोच्च न्यायालयातीलच चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषेद घेत तोफ ...\nआजचा दिवस हा न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस-उज्वल निकम\nटीम महाराष्ट्र देशा- आजचा दिवस हा न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस ठरला आहे. अशा प्रकारे पत्रकार परिषद घेतल्याने नागरिकांच्या मनात न्यायव्यवस्थेकडे साशंक ...\nगडकरींनी केला नौदलाचा अपमान\nटीम महाराष्ट्र देशा - नौदलाला घरांसाठी मुंबईत एक इंचही जागा देणार नाही... अशा शब्दांत केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत नौदल ...\nन्यायव्यवस्था टिकली तर लोकशाही टिकून राहणार: सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती\nनवी दिल्ली: सुप्रीम कोर्टातल्या चार न्यायमूर्तींची पत्रकार परिषद जस्टीस लोया प्रकरणाशी संबंधित. याबाबत त्यांनी सकाळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची भेट घेतलेली. ...\nन्या. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी होणार का\nटीम महाराष्ट्र देशा - \"न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रतील पत्रकार बी. आर. लोणे यांनी ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2022-01-28T22:23:48Z", "digest": "sha1:TFJ7YVCUFUUBAAD65RURI6SEQYJJKXM6", "length": 4650, "nlines": 74, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १००वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १६ ते २९ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.\nदिनांक: जानेवारी १६ – जानेवारी २९\nराडेक स्टेपानेक / लिअँडर पेस\nस्वेतलाना कुझ्नेत्सोवा / व्हेरा झ्वोनारेवा\nबेथनी मॅटेक-सँड्स / होरिया तेकाउ\n< २०११ २०१३ >\n२०१२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\nपुरुष एकेरी अंतिम फे��ीचा सामना विक्रमी ५ तास ५३ मिनिटे चालला\nनोव्हाक जोकोविचने रफायेल नदालला 5–7, 6–4, 6–2, 6–7(5–7), 7–5 असे हरवले.\nमारिया शारापोव्हाला 6–3, 6–0 असे हरवले.\nमाइक ब्रायन ह्यांना 7–6(7–1), 6–2 असे हरवले.\nरॉबेर्ता व्हिंची ह्यांना 5–7, 6–4, 6–3 असे हरवले.\nलिअँडर पेस ह्यांना 6–3, 5–7, [10–3] असे हरवले.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/tag/names/", "date_download": "2022-01-28T21:27:45Z", "digest": "sha1:LCK7A65PXVSYKWN77C7XCVJHIPZQH5H7", "length": 2013, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Names Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nतुम्हाला माहिती आहे का कि भारतातील २८ राज्यांना त्यांची नावे कशी मिळाली\nभारतात सध्या २८ राज्ये आहेत. प्रत्येक राज्यात भौगोलिक, सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टया भिन्नता आढळते . राज्यांच्या नावाची माहिती घेण्या आधी आपण आपल्या देशाला इंडिया, भारत, हिंदुस्थान अश्या वेगवेगळ्या नावांच्या मागील…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/lics-cool-scheme-for-women-save-rs-29-per-day-and-get-rs-3-50-lakh/", "date_download": "2022-01-28T23:09:33Z", "digest": "sha1:POAK4IN3IL556TXR2LUC6EDTJUIGDFUU", "length": 13623, "nlines": 111, "source_domain": "mhlive24.com", "title": "LIC ची महिलांसाठी मस्त स्कीम; दररोज 29 रुपयांची बचत करा अन 3.50 लाख मिळवा | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/आर्थिक/LIC ची महिलांसाठी मस्त स्कीम; दररोज 29 रुपयांची बचत करा अन 3.50 लाख मिळवा\nLIC ची महिलांसाठी मस्त स्कीम; दररोज 29 रुपयांची बचत करा अन 3.50 लाख मिळवा\nMHLive24 टीम, 11 जुलै 2021 :- एलआयसी पॉलिसी आपल्याला अनेक प्रकारे विमा देते. हे आपल्याला करामध्ये बचत करण्याच्या स्वरूपात आपली मदत करते, तसेच कोणत्याही अनुचित घटनेच्या बाबतीत आपल्या कुटुंबास आर्थिक अडचणीपासून वाचवते.\nआज आम्ही तुम्हाला अशा पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे महिला आपली आर्थिक उन्नती साधू शकतात. ती म्हणजे ‘आधार शिला’ योजना. ही योजना खास महिलांसाठी तयार केली गेली आहे.\nहे महिलांना सुरक्षा आणि बचत दोन्ही देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अल्प प्रमाणात गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम साध्य करता येते. तर दररोज फक्त 29 रुपये वाचवून तुम्हाला 3.97 लाखापर्यंत पैसे मिळू शकतात.\nमॅच्युरिटीवर लाखो मिळवा :- जर एखाद्या महिलेने वयाच्या 31 व्या वर्षी पॉलिसी घेतली आणि 20 वर्षांसाठी दररोज 29 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षाचे प्रीमियम 4.5% करासह 10,959 रुपये असेल. तर पुढील प्रीमियम 2.25 टक्क्यांसह 10,723 रुपये असेल.\nया प्रकरणात एकूण 214696 रुपये जमा करावे लागतील. आपण मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर प्रीमियम अदा करू शकता. 20 वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 3.97 लाख रुपये मिळतील.\nही पॉलिसी कोण घेऊ शकते \nया योजनेतील गुंतवणूकीसाठी किमान वयोमर्यादा आठ वर्षे आहे. जास्तीत जास्त 55 वर्षांची महिला हे पॉलिसी घेऊ शकते. त्याच वेळी, पॉलिसीधारकाचे वय मॅच्युरिटीच्या वेळी 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.\nपॉलिसीची मुदत 10 ते 20 वर्षे असते.\nएलआयसीने 1 फेब्रुवारी 2020 रोजी ही योजना सुरू केली.\nहे धोरण लाइफ कव्हर तसेच बचतीची सुविधा देते.\nजेव्हा पॉलिसी मॅच्युअर होते, तेव्हा पॉलिसीधारकास एकराशी रक्कम मिळते.\nतथापि, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबास मदत मिळते.\nयोजनेचे काय फायदे आहेत :- पॉलिसी घेण्याच्या पहिल्या 5 वर्षात जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याला / तिला मृत्यूचे फायदे दिले जातात. पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी सुरू झाल्यानंतर 5 वर्षानंतर परंतु मॅच्युरिटीच्या आधी झाल्यास त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला देठ बेनिफिट सह विमा राशी , समवेत लॉयल्टी एडिसन्स (जर काही असेल तर) देखील दिली जाते. येथे मृत्यूवरील विमा राशी वार्षिक प्रीमियमच्या 10 पट किंवा मूलभूत रकमेच्या 110 टक्के असते.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अ���्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/why-is-any-mobile-number-only-10-digits/", "date_download": "2022-01-28T22:10:14Z", "digest": "sha1:L2DKK3CAVRM4LPVCLCVCSIBHKYBA45M3", "length": 12377, "nlines": 107, "source_domain": "mhlive24.com", "title": "Reason Behind Mobile Numbers : कोणताही मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतो? जाणून घ्या खरे कारण | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/स्पेशल/Reason behind mobile numbers : कोणताही मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतो जाणून घ्या खरे कारण\nReason behind mobile numbers : कोणताही मोबाईल नंबर फक्त 10 अंकी का असतो जाणून घ्या खरे कारण\nMHLive24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. हि एक अत्यावश्यक बाब बनली आहे. ज्या दिवशी फोन खराब होतो किंवा नेट बंद होते, त्या दिवशी काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटते. परंतु तुम्हाला नेहमी एक प्रश्न पडला असेल की मोबाइलनंबर दहा अंकिच का असतो.(Reason behind mobile numbers)\nभविष्यात ११ अंकी मोबाइलनंबर असतील का \nदेशातील लोकसंख्या वाढत आहे. त्यानुसार जर पहिले तर 10 अंक देखील पडू शकतात. अशा स्थितीत, आगामी काळात, सरकार विद्यमान अंक बदलून 11 अंकी करू शकते. तथापि, सध्या, ट्रायने अशा कोणत्याही घोषणेचा इन्कार केला आहे आणि म्हटले आहे की देशातील सध्याच्या गरजांसाठी 10 अंक पुरेसे आहेत.\nनंबर १० अंकी असण्याचे कारण \nमोबाईल नंबर १० अंकी असण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपली लोकसंख्या. समजा जर मोबाईल नंबर फक्त एक अंकी असेल तर शून्य ते नऊ पर्यंत फक्त १० नंबर तयार करता येतील.\n१० लोक ते १० नंबर वापरू शकतील. दुसरीकडे, जर फक्त दोन नंबरचा अंक हा मोबाईल नंबर असेल, तर शून्य ते ९९ पर्यंत फक्त १०० नंबर करता येतील, ज्याचा वापर फक्त १०० लोक करू शकतील.\nसध्या आपल्या देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. त्यानुसार ९ आकड्यांचा मोबाईल नंबर असेल, तर भविष्यात सर्व लोकांना मोबाईल क्रमांक देण्यात अडचणी निर्माण होतील.\nदुसरीकडे १० अंकी मोबाईल नंबर बनवला तर गणनेनुसार एक हजार कोटी वेगवेगळे नंबर तयार होऊ शकतात. तसेच एक हजार कोटी लोकांना मोबाईल नंबर सहज देता येतील. त्यामुळे १० अंकी मोबाईल क्रमांक तयार करण्यात आले.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्र���प http://bit.ly/mhlivefbgroup\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बात���ी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/mahurgad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:43:17Z", "digest": "sha1:5Y2FQTCV3JWQ37JCPE573O76UTU4TFNM", "length": 15342, "nlines": 112, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "माहूरगड किल्ला माहिती, Mahurgad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे माहूरगड किल्ला मराठी माहिती निबंध (Mahurgad fort information in Marathi). माहूरगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी माहूरगड किल्ला मराठी माहिती निबंध (Mahurgad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nमाहूर गडावर कसे पोहोचायचे\nमाहूर गडावर पाहण्याची ठिकाणे\nमाहूरगड किल्ल्याच्या आजूबाजूला पाहण्यासारख्या गोष्टी\nमाहूर किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nमाहूरगड हा किल्ला माहूर गावी नाशिकच्या जवळ आहे. माहूरगड हे नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे देवी रेणुकादेवीचे आसन आहे जे शक्तीपीठाचे मंदिर आहे. माहूर गावापासून दोन किमी अंतरावर देवीचे मंदिर आहे.\nमाहूरगड, ज्याला माहूर म्हणूनही ओळखले जाते, हे नांदेडच्या जवळ असलेले शहर आहे, जे मंदिरांसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे, तीन पर्वत आहेत, प्रत्येकामध्ये मंदिर आहे. पहिले, आणि कदाचित सर्वात प्रमुख रेणुका देवीचे मंदिर आहे, जी परशुरामची आई आहे. इतर दोघांना दत्त शिखर आणि अत्री अनसूया शिकार म्हणतात. माहूरमध्ये इतर अनेक मंदिरे आहेत जसे की जमदग्नी मंदिर, परशुराम मंदिर, कालिका मंदिर, देवदेवेश्वर म���दिर, तसेच पांडव लेणी नावाची लेणी.\nरेणुका देवी मंदिर हे शाक्त पंथातील लोकांसाठी अत्यंत महत्वाचे मंदिर आहे. इतिहासकारांच्या मते, जेव्हा देवी रेणुकेचा तिचा पुत्र परशुरामाने वध केला होता; तिचे डोके त्याच ठिकाणी पडले जेथे मंदिर सध्या आहे. रेणुकेला नंतर ऋषी जमदग्नी यांनी त्यांचा मुलगा परशुरामाला वरदान म्हणून पुनर्जन्म दिला.\nप्राचीन देवी भागवत पुराणात माहूरगडचा उल्लेख मातृपुरा किंवा मातापूर असा आहे, जो शक्ती उपासकांसाठी एक महत्त्वाचे स्थान आहे. मुस्लिमांसाठी देखील हे ठिकाण महत्त्वपूर्ण आहे कारण येथे बाबा सोनापीरची प्रसिद्ध दर्गा पाहिली जाऊ शकते, ज्यांना मोहर-ए-रसूल म्हणूनही ओळखले जाते. दर महिन्याच्या पाचव्या दिवशी दर्ग्यामध्ये उर्स आयोजित केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी देशाच्या विविध भागातून अनेक लोक येतात.\nहा किल्ला देवगिरीच्या यादवांनी बांधला होता. १३५८ मध्ये हा किल्ला मुहम्मद शाह बहामनीच्या अधिपत्याखाली होता. १३९८ मध्ये बेरार येथील स्थानिक गोंड सरदाराने माहूर काबीज केला. १४२८ मध्ये अहमद शाह बहामनीने माहूरगड जिंकला.\nअहमदनगरच्या बुरहान निजाम शाहने १५२७ मध्ये बेरारच्या अलाउद्दीन इमाद शाहचा पराभव करून माहूर ताब्यात घेतला. १६१७ मध्ये, मुघल सम्राट शाहजहानने अहमदनगरच्या शासकांचा पराभव करून किल्ल्याचा ताबा मिळवला. पंडिता सावित्रीबाई देशमुख या वऱ्हाडच्या अधिपती होत्या, ज्यांनी मुघल साम्राज्याच्या काळात माहूरची जहागीर धारण केली होती.\n१६७० मध्ये छत्रपती शिवाजी राजांनी औरंगाबाद आणि बेरारवर ताबा मिळवला. शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर, १६८९ मध्ये मोगलांनी बेरारवर पुन्हा ताबा मिळवला. १९४८ मध्ये हैदराबाद संस्थान भारत संघात जोडले जाईपर्यंत माहूरगड हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात राहिला.\nमाहूर गडावर कसे पोहोचायचे\nसर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे किनवट आहे जे माहूरपासून ५० किमी अंतरावर आहे. माहूर गाव रस्त्याने चांगले जोडलेले आहे. माहूर गावाच्या दक्षिणेला असलेल्या रेणुकादेवीच्या मंदिरापासून सुरू होणाऱ्या माहूरगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागतात.\nकिनवटहून अजून एक मार्ग आहे, पण तो घनदाट जंगलातून जातो. संपूर्ण किल्ला फिरायला अजून एक तास लागतो.\nमाहूर गडावर पाहण्याची ठिकाणे\nकिल्ल्यावर तटबंदी सहा मैलांवर पसरलेली आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार हत्ती दरवाजा नावाच्या भव्य आणि बुलंद प्रवेशद्वारातून आहे. किल्ल्यांच्या आत काही मोडकळीस आलेल्या इमारती, चिनी महाल, धान्याची कोठारे, पाण्याची टाकी, कॉजवे आणि भव्य बुरुज आहेत. तथापि किल्ल्याचा मोठा भाग जंगली झुडपांनी व झाडांनी व्यापलेला आहे. प्रवेशद्वाराजवळ एक महाकाली मंदिर आहे ज्याला अनेकदा यात्रेकरू भेट देतात. माहूरगडावर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा भरते.\nमाहूरगड किल्ल्याच्या आजूबाजूला पाहण्यासारख्या गोष्टी\nमाहूर सहाराच्या आजूबाजूला अनेक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळे आहेत. मातापूर निवासिनी श्री जगदंबा देवी मंदिर किंवा रेणुका देवी मंदिर, दत्तात्रेय मंदिर, अनुसया मंदिर, देवदेवेश्वर मंदिर, परशुराम मंदिर, सर्वतीर्थ, मातृतीर्थ, भानुतीर्थ, हाती दरवाजा, बाल समुद्र, पांडव लेणी, माहूर म्युझियम, सोनापीर दर्गा, आणि राजा उदारामचा राजवाडा ही माहूरमध्ये भेट द्यायलाच हवी अशी काही आकर्षणे आहेत.\nमाहूर किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nनवरात्री आणि विजयादशमी ही मंदिराला भेट देण्यासाठी चांगली वेळ आहे. विशेषत: विजयादशमीच्या दिवशी येथे विशेष उत्सव आयोजित केला जातो. नवरात्री आणि दत्त पौर्णिमा यांसारख्या शुभ प्रसंगी मंदिरात विशेष पूजा केली जाते.\nतर हा होता माहूरगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास माहूरगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Mahurgad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-sena-maharaj-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:19:43Z", "digest": "sha1:J7SUMFPMRRTGICDM4URP4PFKQYSOI4JH", "length": 18097, "nlines": 115, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत सेना महाराज माहिती, Sant Sena Maharaj Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत सेना महाराज मराठी माहिती निबंध (Sant Sena Maharaj information in Marathi). संत सेना महाराज हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत सेना महाराज मराठी माहिती निबंध (Sant Sena Maharaj information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत सेना महाराज यांचा जन्म\nसंत सेना महाराज यांचे जीवन\nसंत सेना महाराज यांच्याबाबद्दल आख्यायिका\nसेना महाराज यांच्या अभंगातील शिकवण\nसंत सेना महाराज यांचे निधन\nसंत सेना महाराज हे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे निस्सीम भक्त होते. सेना महाराज विठोबाला समर्पित वारकरी संप्रदायातील एक मोठे हिंदू संत कवी आहेत.\nसेना महाराज हे एक मराठी संत असून त्यांना नामदेवांच्या काळातील एक महान संत मानले जातात. श्री सेना न्हावी – संत सेना महाराज म्हणून प्रसिद्ध असे व्यवसायाने न्हावी होते. असे म्हणतात की ते भगवान विठ्ठलाच्या पूजेत मग्न होते की एके दिवशी त्यांना स्थानिक राजाचा कोप झाला. राजाला शांत करण्यासाठी आणि श्रीसेना न्हावीला सोडवण्यासाठी भगवान विठ्ठल स्वतः प्रकट झाले असे म्हणतात.\nसंत सेना महाराज यांचा जन्म\nसंत सेना महाराज यांचा जन्म ११९० मध्ये अलाहाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यात झाला. जबलपूरमध्ये विलासपूरच्या फाट्यावर उमरिया नावाच्या गावाजवळ बांधवगड आहे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. बांधवगड हे एक वैभवशाली शहर होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीदासपंत तर आईचे नाव प्रेमकुंवरबाई होते.\nसंत सेना महाराज यांचे जीवन\nलोक असे म्हणतात कि सेना महाराजांचा जन्म हा देवाच्या कृपेने झाला होता. सेना महाराजांवर लहानपणापासून देवांची पूजा करणे, भक्तीपाठ करणे असले वातावरण असल्यामुळे बालपणापासुनच त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते. आपल्या वडीलांच्या सोबत राहून चांगले संस्कार सेनाजीच्या मनावर होत होते.\nसंत सेना महाराज यांच्याबाबद्दल आख्यायिका\nसेना महाराजांचा मूळ व्यवसाय हा नाभिकाचा होता. त्यांना बादशाहाची हजामत करण्याचे काम असे. सेना न्हावी हा एक धार्मिक न्हावी होता जो दररोज सकाळी विष्णूची पूजा करत असे. मागील जन्मातील पापांमुळे तो निम्न जातीत जन्माला आला. एकदा बांधवगडच्या राजाने सेना महाराज यांना आपल्या सेवेत बोलावले.\nन्यायालयाचे अधिकारी सेना महाराज यांच्या घरी निरोप घेऊन आले; तथापि, सेना महाराज त्याच्या दैनंदिन उपासनेत व्यस्त होते आणि त्याने आपल्या पत्नीला आपण घरी नसल्याचे संदेशवाहकांना कळवण्यास सांगितले. हे असे पाच वेळा झाले. एका शेजाऱ्याने राजाला सांगितले की सेना घरी पूजा करत आहे, ज्यामुळे राजा चिडला. शाही आदेश असूनही राजवाड्यात न आल्याने सेना महाराज यांना अटक करून त्याला साखळदंडांनी बांधून नदीत फेकण्याचा आदेश त्याने दिला.\nराजाची सेवा करण्यासाठी विठोबा म्हणजेच भगवान कृष्ण सेना महाराज यांच्या रूपात राजवाड्यात गेले. सेना महाराज यांनी राजाच्या मस्तकाला तेलाने मसाज करताना, राजाला तेलाच्या कपात चतुर्भुज असलेल्या कृष्णाचे प्रतिबिंब दिसले, परंतु जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा त्याला सेना महाराज दिसले. गोंधळलेला राजा बेहोश झाला. जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याने सेना महाराज यांना दिलेली शिक्षा मागे घेतली.\nसेना महाराज यांनी त्यांच्या घरी एकदा जाण्याची परवानगी मागितली. राजाने सेना महाराज यांना सोन्याच्या नाण्यांची पिशवी बक्षीस दिली, जी सेना महाराज यांनी आपल्या साहित्याच्या पिशवीत ठेवली. विठोबा सेना महाराज यांच्या घरी पिशवी सोडून दिसेनासा झाला. दरबारी अधिकारी घाईघाईने सेना महाराज यांना आणायला आला.\nसेना महाराज दरबारात आले, तेव्हा राजाने उभे राहून नमस्कार केला. राजाने सेना महाराजकडे धाव घेतली. आश्चर्यचकित झालेल्या सेना महाराज यांनी राजाला समजावून सांगितले की त्याने संरक्षक देव कृष्ण स्वतः पाहिला आहे. सेनेच्या सहवासामुळे कृष्णाचे दर्शन झाले म्हणून राजाने सेनेचे आभार मानले. जेव्हा सेना महाराज यांना आपल्या उपकरणाच्या पिशवीत सोन्याची नाणी सापडली तेव्हा त्याने ती नाणी ब्राह्मणांना वाटली. मुस्लीम राजा कृष्णाचा भक्त बनला.\nसेना महाराज यांच्या अभंगातील शिकवण\nसेना न्हावी यांनी लिहिलेले अनेक अभंग आहेत. ते एका अभंगात म्हणतात की जे दुष्टांचा संग ठेवतात ते नरकात राहतात. दुसर्‍या अभंगात, ते अशा सर्व लोकांना पापी बोलतात जे उत्कटतेने आणि क्रोधाने बोलतात, ज्याने सत्पुरुषांची संगत ठेवली नाही आणि देवाचे ध्यान केले नाही. तो देवाला शरण जातो आणि त्याला आपला तारणारा होण्यासाठी आणि त्याला पापी जीवनातून सोडवण्याची विनंती करतो.\nदुसर्‍या अभंगात, ���ो किती भाग्यवान आहे हे गातो की ज्याने त्याच्या पापांची क्षमा केली त्या परमेश्वराची कृपा त्याला मिळाली. इतर वारकरी संतांप्रमाणे ते देवाच्या नामस्मरणाचा पुरस्कार करतात. सेना महाराज यांचे म्हणणे आहे की देवाची कृपा ही जात-पात किंवा गुणवत्तेच्या पलीकडे आहे. सेना महाराज यांनी एका अभंगात आपल्या व्यवसायाचा उल्लेख न्हावी असा केला आहे. त्यांनी गायले की आम्ही मुंडण करण्यात निपुण आहोत आणि चार जाती-व्यवस्थेचे समर्थन करतो.\nसंत सेना महाराज यांचे निधन\nआपल्या गावी आल्यानंतर त्याचे मन कशात सुद्धा मन लागत नव्हते. त्यांना दिवस रात्र पांडुरंगाचे नाव आठवत होते. एकादशीला ते दिवसभर आपल्या घरात चिंतन करत बसले होते. दुसऱ्या दिवशी पांडुरंगाचे नामस्मरण करत त्यांनी समाधी घेतली आणि अनंतात विलीन झाले.\nतो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा होता. या दिवशी सेना महाराज यांची पुण्यतिथी म्हणून पाळली जाते. बांधवगड येथे आजही सेना महाराजांचे स्मृती ठिकाण आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रदक्षिणा मार्गावर महादेव मंदिरासमोर संत सेना न्हावी महाराज यांचे समाधी मंदिर आहे.\nमहाराष्ट्राच्या महान संतांच्या मालिकेत संत सेना महाराज यांचे सुद्धा मोठ्या आदराने नाव घेतले जाते. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानात झाला. ते पांडुरंगाचे एक महान वारकरी संत होते.\nसंत सेना महाराज हे बहुभाशिक होते, त्यांना अनेक भाषा येत होत्या. बालपणापासूनच संत सेना यांना पांडुरंगाच्या भक्तीची आवड होती. संत सेना न्हावी यांचे सुमारे ११० अभंग, गवळणी, आळंदी माहात्म्य, त्रिंबक माहात्म्य अशा अनेक रचना आहेत.\nतर हा होता संत सेना महाराज मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत सेना महाराज हा निबंध माहिती लेख (Sant Sena Maharaj information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती मराठी, Tukdoji Maharaj Information in Marathi\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/pune-corona-news", "date_download": "2022-01-28T22:35:43Z", "digest": "sha1:TKAIT5UKVXJLXCDLNEBV5C3W2Y6VBJGP", "length": 16593, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपोलीस अधिकारी सुपुत्राची गावकऱ्यांना सूचना, गणेगाव खालसा ग्रामपंचायतीकडून कोविड सेंटर सुरु\nशिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून 20 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. Ganegaon Khalasa covid care centre ...\nPune Mini Lockdown | पुण्यात मिनी लॉकडाऊन, भाजपचा निर्बधांना विरोध, बससेवा कमी क्षमतेनं सुरु ठेवण्याची मागणी\nपुणे : पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयुक्त सौरभ ...\nVideo | पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती\nVideo | पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती ...\nPune Lockdown Update | पुण्यात काय चालू काय काय बंद राहणार आढावा बैठकीत मोठा निर्णय\nआगामी सात दिवसांमध्ये कोणत्या सुविधा सुरु राहणार आहेत. कोणत्या सुविधा बंद राहतील याविषयी राव यांनी माहिती दिली. (Pune Corona lockdown update Sourabh Rao ) ...\nपुण्यामध्ये येणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोरोना रोखण्यासाठी पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय\nगेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. ...\nपिंपरी चिंचवडमध्ये पाणीबाणी; नागरिकांसाठी पालिकेचा मोठा अलर्ट\nताज्या बातम्या1 year ago\nएकीकडे कोरोनाचं संकट तर आता दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ...\nPune Lockdown Rules | पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद\nताज्या बातम्या2 years ago\nपुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहतील (Pune Lockdown Guidelines declared by municipal commissioner Vikram Kumar). ...\nवर्षा सहलीची हौस फिटणार नाही, भुशी डॅमसह पुण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी\nताज्या बातम्या2 years ago\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी पर्यटनाला बंदी घालण्यात (Monsoon Tourist Places Shut) आली आहे. ...\nपुणे शहर ‘स्लम फ्री सिटी’ होणार, महापालिका झोपडपट्ट्या पाडून टुमदार घरं उभारणार\nताज्या बातम्या2 years ago\nपुणे महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक नवा प्रयोग राबविणार आहे (PMC working for slum free city). ...\nपुण्यात डॉक्टरच��� ‘कोरोना’मुळे मृत्यू\nताज्या बातम्या2 years ago\nपुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला (Pune Doctor dies of Corona). ...\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nपुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन\nसंपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी11 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी12 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी12 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी12 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी13 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nHot water : दररोज 3 ग्लास गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे, रिझल्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nफोटो गॅलरी16 hours ago\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी श��धायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2010/12/blog-post_06.html", "date_download": "2022-01-28T23:18:22Z", "digest": "sha1:XVKQHPOREJMJ2N7B73IVPBRG73FVB5OX", "length": 16716, "nlines": 99, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: एका पत्रकाराची डायरी", "raw_content": "\nमाणसाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना असतात. स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन सुरू झाल्यानंतर एकदा आमचे आजोबा म्हणाले होते की, महात्मा गांधीजींच्या हाकेला ओ देऊन घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिलं, तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता. अब्राहम लिंकन, हिटलर, साने गुरुजी, एपीजे अब्दुलकलाम, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, माधव गडकरी, सुधीर गाडगीळ, अशोकराव चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे, सिंधुताई सपकाळ, कवी चं्रशेखर गोखले, संगीतकार सलील कुलकर्णी, मोहन जोशी, सुधीर भट अशा आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या थोर थोर लोकांनी जो काही नावलौकिक मिळवला तो काही असा तसाच नाही. आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडल्यामुळेच ते शक्य होऊ शकले. आमचे मोठे काका म्हणायचे की, चौथीच्या वर्गात असताना एकदा गृहपाठ केला नाही, म्हणून मास्तरांनी ओल्या फोकेनं फोकळलं, त्यादिवशी दप्तर टाकूनच त्यांनी शाळेला पाठ दाखवली. तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग. पुढं त्यांनी राजकारणात करिअर करून झेडपीच्या अध्यक्षपदार्पयत मजल मारली. आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी घटना कुठली, याचा विचार अस्मादिक करतात तेव्हा पट्कन सांगू शकतो, की ज्या दिवशी मंत्रालयाची पायरी चढलो ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. नाहीतर काय म्हणायचं मुंबईत आलो तेव्हा पायात स्लीपर असायचं. आज वुडलँडचे शूज आहेत. आलो तेव्हा डिलाईल रोडला एका चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत दहा जणांच्यात शेअर करून राहात होतो. आज जवळच्याच अपार्टमेंटमध्ये भाडय़ानंच राहात असलो तरी मुंबईत आपल्या मालकीचे तीन फ्लॅटस आहेत टक्केवारीतले आणि तिन्ही भाडय़ानं देऊन तीन कुटुंबाची राहण्याची गरज भागवतोय. आपल्या गावातच काय, पंचक्रोशीत भौतिक प्रगतीचा एवढा वेग कुणाला पकडता आला नसेल.\nतर मुद्दा होता कलाटणीचा. मंत्रालयात येण्याचा आणि कलाटणीचा संबंध काय मंत्रालयात थप्पी लागलीय पत्रकारांची. मोठमोठय़ा पेपरांचे मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, हिंदी सगळ्या भाषांच्या पेपरांचे रिपोर्टर आहेत. प्रेस कॉन्फरन्सच्या बातम्या बायलाईन देऊन स्वत:ला एस्टॅब्लिश करणारे आहेत. मोठमोठय़ा चर्चासत्रात भाग घेणारे, टीव्हीला बाईट देणारेबी आहेत. परवाच राजदीप सरदेसाई म्हणाले, की पत्रकाराची ओळख त्याच्या लिखाणावरून होत असते. कुठल्या जमान्यात वावरताहेत सरदेसाई साहेब कुणासठाऊक मंत्रालयात थप्पी लागलीय पत्रकारांची. मोठमोठय़ा पेपरांचे मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, हिंदी सगळ्या भाषांच्या पेपरांचे रिपोर्टर आहेत. प्रेस कॉन्फरन्सच्या बातम्या बायलाईन देऊन स्वत:ला एस्टॅब्लिश करणारे आहेत. मोठमोठय़ा चर्चासत्रात भाग घेणारे, टीव्हीला बाईट देणारेबी आहेत. परवाच राजदीप सरदेसाई म्हणाले, की पत्रकाराची ओळख त्याच्या लिखाणावरून होत असते. कुठल्या जमान्यात वावरताहेत सरदेसाई साहेब कुणासठाऊक त्यांचं एक बरं आहे, सारखं टीव्हीवर दिसल्यामुळं त्यांची ओळख तयार झालीय. पण इथं प्रिंटमध्ये सिच्युएशन वेगळी असते. लिहिलेलं वाचायला कुणाला वेळ नसतो. हेडिंग वाचून समजून घेतात सगळे काय लिहिलं असेल ते. लांबचं कशाला बोला त्यांचं एक बरं आहे, सारखं टीव्हीवर दिसल्यामुळं त्यांची ओळख तयार झालीय. पण इथं प्रिंटमध्ये सिच्युएशन वेगळी असते. लिहिलेलं वाचायला कुणाला वेळ नसतो. हेडिंग वाचून समजून घेतात सगळे काय लिहिलं असेल ते. लांबचं कशाला बोला अस्मादिक ज्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, त्याचं नाव मुंबईत कुणी ऐकलं असण्याची काडीमात्र शक्यता नाही. नाही म्हणायला डीजीआयपीआरमधल्या म्हणजे माहिती-जनसंपर्क विभागातल्या अ‍ॅक्रिडिटेशन विभागाच्या कारकूनांच्या कानावरून गेलं असेल नाव. आपण काय लिहितो, कुठं छापून येतं कुणीच शोधू शकणार नाही. तरीसुद्धा मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरच्या केबिनींचे दरवाजे आपल्यासाठी नेहमी खुले असतात. खपाच्या उच्चांकाच्या उडय़ा मारणारे अपॉइंटमेंटसाठी ्रोण लावून बसतात आठवडा-पंधरा दिवस. तर मुद्दा असा की, कसलाच आधार नसताना आपण वट निर्माण केलीय. शून्यातून निर्माण केलंय म्हणाना सगळं. पूर्वी मुख्यमंत्र्यांचं ब्रिफिंग दाखवायचेत सह्या्रीवर सातच्या बातम्यात, तेव्हा पहिल्या रांगेत असायचो आपण. सगळा महाराष्ट्र बघायचा. गावाकडनं किती फोन यायचेत. विलासरावांनी बंद केलं सगळं आणि आपलं दर्शन बंद झालं, पण मंत्रालयातली वट तशीच आहे.\nबरखाबाईंनी काही सेटलमेंट करून दिली सेंटरमध्ये कॅबिनेटची, त्याच्या बातम्या किती आल्या. एका सेटलमेंटची एवढी चर्चा, आपण तर इथं नुसती सेटलमेंटचीच कामं करीत असतो, पण इकडचं तिकडं कळत नाही. एखाद्या गरीब बिचाऱ्या फौजदाराची, तहसिलदाराची, सरकारी डॉक्टरची गैरसोय होत असते. त्यांना बदलीसाठी थोडी हेल्प करणं म्हणजे समाजसेवाच असते. त्या बिचाऱ्यांना तरी कोण आहे इथं मुंबईत आणि सारखं सारखं कामं घेऊन जात नाही आपण कुणाकडं. एका खात्यात वर्षातनं एकच काम घेऊन जायचं, असं बंधन घालून घेतलं स्वत:वर. पदरचा चहा पाजून पर्सनल रिलेशनवर कामं करतात लोक. आणि आम्ही काही जाहिरात देत नाही, की आम्ही अशी अशी बदल्यांची कामं करू म्हणून. माहिती काढून लोकच येतात. कधी कुणाला फसवलं नाही, कुणाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला नाही. सुपारी घेऊन लॉबिंग करणाऱ्या पत्रसम्राटांची कमतरता नाही इथं. आपण तसल्यांच्या टोळीपासून सुरक्षित अंतरावर राहतो. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणं कधीही चांगलं \nदादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद\nभुजबळ यांच्या पंचसूत्रीची दिशा\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमग���ेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2011/01/blog-post_27.html", "date_download": "2022-01-28T22:33:21Z", "digest": "sha1:BRZATRCG5XFUSTGJJC7PY5QJBL57YKS5", "length": 22624, "nlines": 103, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: भीमसेनजींचं जाणं, महाराष्ट्र आणि कर्नाटक", "raw_content": "\nभीमसेनजींचं जाणं, महाराष्ट्र आणि कर्नाटक\nकुणाचंही निधन झालं की, आदरांजली वाहताना त्यांच्या जाण्यामुळं पोकळी निर्माण झाली, असं म्हणण्याची आपल्याकडं एक पद्धत आहे. अशी पोकळी निर्माण होणं म्हणजे काय, याचा अर्थ भीमसेनजींसारखा एखादा कलावंत किंवा कुसुमाग्रजांसारखा कवीश्रेष्ठ आपल्यातून निघून जातो तेव्हाच उमगतो. मराठी माणसांच्या नसांनसांतून वाहणाऱ्या संतवाणीला आपल्या पहाडी आवाजाचे कोंदण देणारे पंडित भीमसेन जोशी कृतार्थ जीवन जगले. अवघे गर्जे पंढरपूर..या ओळी पंडितजींच्या आवाजातून येतात तेव्हा पंढरपूरच्या वाळवंटाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि तिथला विठूनामाचा गजर मस्तकात घुमायला लागतो, एवढी ताकद त्यांच्या आवाजात होती.\nअशा कलावंताचं जाणं म्हणजे नेमकं काय असतं, याचा विचार करायला लागतो, तेव्हा त्या जाण्यानं निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव अस्वस्थ करायला लागते. खरंतर भीमसेन जोशी यांचं गाणं ही रोज ऐकण्याची गोष्ट नाही किंवा त्यांच्या मैफिलीला दर महिन्याला हजेरी लावावी असंही काही नसतं कधी. म्हणजे आपल्या रोजच्या ऐकण्यात आणि गुणगुणण्यात नसलेल्या कलावंताचं जाणं अस्वस्थ करतं, कारण त्यांचं गाणं आपलं जगणं समृद्ध करणारं होतं. पंडितजींनी आयुष्यातल्या साऱ्याच भूमिका अतिशय उत्तमपणे पार पाडल्याचं दिसून येतं. उत्तम आणि कृतज्ञ शिष्य, आदर्श गुरू, जबाबदार कुटुंबप्रमुख आणि समाजप्रिय माणूस अशा साऱ्या भूमिका ते समरसून जगले. कर्नाटकात जन्मलेल्या पंडितजींनी महाराष्ट्र हीच कर्मभूमी मानली आणि तिथेच अखेरचा श्वास घेतला. पंडितजी खऱ्या अर्थाने भारतरत्न होते. जाती-धर्म-प्रांतांच्या सीमा पार करून ‘मिले सूर मेरा तुम्हारा.’ म्हणत त्यांनी साऱ्या देशाला एका सुरात बांधण्याचे काम केले. असा मोठा कलावंत कुठल्या प्रांताचा नसतो, हे खरं असलं तरी तो ज्या प्रांताचा असतो तिथल्या लोकांना अभिमान वाटतच असतो. पंडितजींची महाराष्ट्र ही कर्मभूमी असली तरीही कर्नाटकाने त्यांना आपल्याच प्रांताचे सुपुत्र मानले. त्यांना भारतरत्न मिळाले तेव्हा कर्नाटकाने हा आपलाच गौरव मानला. त्यांच्या निधनानंतर कर्नाटक सरकारने लगेच दुखवटा जाहीर केला आणि राजकीय संकटांनी घेरले असतानाही मुख्यमंत्री येडियुरप्पा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात दाखल झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अंत्यदर्शन घेऊन या महान कलावंताला महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आदरांजली वाहिली. कर्नाटक सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर करून पंडितजींच्याप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे दर्शन घडवले. परंतु महाराष्ट्र सरकारला मात्र दुखवटा जाहीर करण्याचे औचित्य दाखवता आले नाही. महाराष्ट्राचे तडफदार उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कुठे दिसत नव्हते, म्हणून अनेकांच्या नजरा त्यांना शोधत होत्या. अजितदादा असतील तर कॅमेरे त्यांच्या अवतीभोवती असतील. कार्यकर्त्यांचा, अधिकाऱ्यांचा गराडा असेल असे वाटत होते. परंतु अजितदादा कुठंच दिसत नव्हते. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते, त्यामुळे ते तिकडे रवाना झाले होते. त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांच्याकडे शोकसंदेश पाठवून दिला, तिथेच त्यांची जबाबदारी संपली. कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यापुढे छापील प्रतिक्रिया वाचून दाखवली. भीमसेनजींच्या अंत्यसंस्कारासाठी का उपस्थित राहिला नाहीत, या प्रश्नावर मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री तिथे असण्याची गरज नाही, असे काहीतरी उत्तर त्यांनी दिले. राज्याला मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांची गरज काय, असेही याअनुषंगाने म्हणता येऊ शकते. जिथे कर्नाटकाचे मुख्यमंत्री येतात, तिथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि तेही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना उपस्थित राहावेसे वाटले नाही, यासारखी संवेदनहीनता दुसरी कुठली असू शकते पंडितची गेलेच आहेत, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी महिनाभर तयारी करून कार्यक्रमांचे आयोजन केले आहे आणि तिथे काही प्रश्न मार्गी लावायचे असल्यामुळे त्याला प्राधान्य दिले, असे असते तरीही समजून घेता आले असते. परंतु तसेही काही नव्हते. संपूर्ण देशाने अभिमान बाळगावा असा महाराष्ट्रभूषण कलावंत जगाचा निरोप घेतो, ज्यासाठी कर्नाटक सरकार दुखवटा जाहीर करते, त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सत्कार समारंभात मश्गूल राहतात आणि तलवार उंचावून अभिवादन करतात, हे संतापजनक आहेच, परंतु आपले राज्यकर्ते किती संवेदनाशून्य आहेत याचे दर्शन घडवणारे आहे. साहित्य-कला-सांस्कृतिक क्षेत्राची मान्यता मिळालेल्या जाणता राजा शरद पवार यांचा हा राजकीय वारसदार असा कसा, हा प्रश्न मनात निर्माण झाल्यावाचून राहात नाही.\nमहाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक धोरण तयार केले आहे. परंतु त्या धोरणात राज्यकर्त्यांनी सुसंस्कृत वर्तन कसे करावे याचा समावेश नसावा. आणि असला तरी राज्यकर्त्यांनी ते धोरण वाचण्याची शक्यता नसल्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही. सरकारी अनास्थेची ही पह���लीच वेळ नाही. कवीवर्य विंदा करंदीकर यांच्या निधनानंतरही काहीसे असेच घडले होते. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण अंत्यदर्शन घेऊन आले होते, परंतु प्रत्यक्ष अंत्यसंस्कारावेळी कुणाही राजकीय नेत्याला उपस्थित राहावेसे वाटले नाही. छगन भुजबळांपासून साऱ्यांनी शोकसंदेशावरच भागवले होते. त्यात पुन्हा मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी वेगळे असले तरी साऱ्यांचे शोकसंदेश एकाच छापातून काढल्यासारखे नीरस आणि सरकारी भाषेतील असतात. संबंधित अनेक मंत्र्यांना आपल्या नावावर काय संदेश पाठवला आहे, हेही माहीतही होत नसावे. अर्थात सरकारी कामकाजाची हीच पद्धत असली तरी यातून एकूण राज्यकर्त्यांची संवेदनहीनताच दिसते.\nमतदारसंघात बारशापासून बाराव्यार्पयत हजेरी लावणाऱ्या राजकीय नेत्यांना आपल्या राज्याचा गौरव वाढवणाऱ्या कलावंतांसाठी वेळ काढता येत नाही. सांस्कृतिक कार्यासाठी सरकारी मंडळे आणि कमिटय़ा स्थापन करून सरकारची जबाबदारी संपते अशीच संबंधितांची धारणा असावी. कर्नाटक आपले शेजारी राष्ट्र आहे. महाराष्ट्राला अनेक प्रश्नांवर उप्रव देणारे राज्य अशी त्यांची आपल्याकडची प्रतिमा आहे, ती खरीही आहे. परंतु कर्नाटकाच्या राज्यकर्त्यांकडून मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी सांस्कृतिक जाणिवा शिकून घ्याव्यात एवढे दार्रिय़ महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमध्ये आहे. मराठीची गळचेपी केली जात असली तरीही सीमाभागात मराठी भाषिकांची अनेक साहित्य संमेलने होत असतात. त्याचवेळी बाहेरील काही साहित्य संस्था अधुनमधून मराठी साहित्य संमेलने घेत असतात. नेहमी होणाऱ्या संमेलनांवर सरकारची नजर असतेच असते. परंतु बाहेरच्या संस्थांनी काही उपक्रम राबवले तर कर्नाटक सरकार त्याच परिसरात कन्नड भाषेचे स्वतंत्र संमेलन घेत असते. त्यासाठी सारी सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असते, हे अनेकदा दिसून आले आहे. एवढी सांस्कृतिक जागरूकता महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमध्ये यायला काही दशके लोटावी लागतील. केवळ मराठीसाठी स्वतंत्र खाते आणि सांस्कृतिक धोरण तयार करून सरकारची जबाबदारी संपत नाही. सांस्कृतिक क्षेत्राच्या बाबतीत आवश्यक ती संवेदनशीलता राज्यकर्त्यांच्याकडे नसेल तर बाकीच्या सांस्कृतिक बाजारगप्पांना फारसा अर्थ उरत नाही.\nभीमसेनजींचं जाणं, महाराष्ट्र आणि कर्नाटक\nजातीवादाच्या भोवऱ्यात मराठा राज्यकर्ते\nसाखर हंगामापुढे जादा उसाचे संकट\nमंत्रालयातील जळमटे कशी काढणार\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/speech-on-sane-guruji-by-vinod-shirsath", "date_download": "2022-01-28T21:44:54Z", "digest": "sha1:L6MMHDPI5XAT5VRDSYXM7KFWYV6LW6SG", "length": 75289, "nlines": 289, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "साने गुरुजी श्रमसंस��कार छावणीत केलेले भाषण", "raw_content": "\nसाने गुरुजी श्रमसंस्कार छावणीत केलेले भाषण\nसाने गुरुजींच्या 70 व्या स्मृतिदिनानिमित्त...\nअंमळनेर (जिल्हा जळगाव) या साने गुरुजींच्या कर्मभूमीत, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी मे महिन्यात तरुणाई साठी सहादिवसांचे श्रमसंस्कार छावणी शिबीर भरवले जाते. 2015 या वर्षी पावणेतींनशे युवक युवती सहभागी झालेल्या त्या छावणीचे उद्घाटन 26 मे रोजी झाले. त्या दिवशी उद्घाटन सत्रानंतर केलेले हे भाषण आहे. वस्तुतः साने गुरुजी हा तसा सर्वपरिचित विषय, त्यामुळे त्यावर वेगळे काय बोलायचे हा प्रश्न कोणत्याही वक्त्याच्या मनात असतोच, तसेच माझेही झाले होते... त्यातच भर म्हणजे, रात्रभर प्रवास करून तिथे पोहचलेलो, खानदेशातील उन्हाळा, सभागृहात प्रचंड उकाडा आणि दुपारच्या भोजनानंतर सत्रात भाषण करायचे ठरलेले. तशा परिस्थितीत उद्घाटनाची इतर भाषणे चालू असताना मनातल्या मनात या भाषणाची जुळवणी केली. मात्र भाषण संपल्यावर परिचित विषयावर वेगळे म्हणावे असे भाषण करता आल्याचे समाधान वक्त्याला आणि तसेच भाषण ऐकता आल्याचे समाधान श्रोत्यांना होते. नंतर ते भाषण जसेच्या तसे लिहून साधना साप्ताहिकात (13 जून 2015 अंकात) प्रसिद्ध केले होते, आज ते इथे प्रसिद्ध करीत आहोत साने गुरुजींच्या 70 व्या स्मृतिदिनानिमित्त.\nसाने गुरुजींच्या या कर्मभूमीत किंवा कर्मभूमीच्या आसपास तुम्ही सर्व जण जन्माला आला आहात, वाढला आहात. त्यामुळे तुम्हा सर्वांना साने गुरुजींचे विचार, कार्य आणि साहित्य माहीत आहे, असे मी गृहीत धरतो. आणि समजा, तुमच्यापैकी काहींना ते पुरेसे माहीत नसेल, तर तुम्ही ते वाचू शकाल. त्यामुळे ते सांगत बसण्याची आवश्यकता मला वाटत नाही. पण काही वेळापूर्वीच युवा श्रमसंस्कार छावणीचे उद्‌घाटन झाले आहे आणि पुढील पाच दिवस तुम्ही या छावणीत/शिबिरात बरेच काही ऐकणार आहात, समजून घेणार आहात; त्याची पूर्वतयारी म्हणून आताचे भाषण मी करणार आहे.\nमला आज संयोजकांनी तुमच्यासमोर बोलण्यासाठी विषय दिला आहे- ‘साने गुरुजी: जीवन आणि प्रेरणा’. आणि मला असेही सांगितले आहे की, साधनाच्या संदर्भातही मी थोडे बोलावे. म्हणून आता आपण साने गुरुजींचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांचे साहित्य यावर काहीएक दृष्टिक्षेप टाकून त्यांची कालसुसंगतता तपासून पाहण्याचा प्रयत्न ���रणार आहोत.\nतर मित्रांनो, ‘साने गुरुजी’ हे नाव ऐकल्यावर/ वाचल्यावर तुम्हा सर्वांच्या मनात ‘श्यामची आई’ हे पुस्तक येत असणार; भले तुम्ही ते वाचलेले असो वा नसो. कारण त्या पुस्तकातला एखादा तरी धडा आपण शाळेत अभ्यासलेला असतोच आणि त्या पुस्तकाच्या संदर्भात थोरा-मोठ्यांकडून बहुतेक वेळा चांगले आणि काही वेळा वाईट ऐकलेले असते. हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले 1934 मध्ये, म्हणजे 80 वर्षे झाली. या काळातील महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांवर ‘श्यामची आई’ कमी-अधिक प्रभाव टाकून गेलेली आहे आणि मराठीतील ‘माइलस्टोन’ म्हणावी अशी दहा पुस्तके निवडायची ठरली, तर त्यात ‘श्यामची आई’चा समावेश करावाच लागतो.\nया पुस्तकाला आचार्य अत्रे यांनी ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ असे म्हटले आहे, ते शब्दश: खरे आहे. याच पुस्तकावर आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा मराठी चित्रपट केला आणि त्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक (1954 मध्ये) मिळाले, हे आपल्याला माहीत असते; पण त्याचे नेमके महत्त्व कळलेले नसते.\nलक्षात घ्या... स्वातंत्र्य मिळून पाच-सात वर्षे झाली आहेत, भारत प्रजासत्ताक होऊन दोन-तीन वर्षे झाली आहेत, नव्या व आधुनिक भारताची उभारणी करण्यासाठी देशभरातील नागरिक आसुसलेले आहेत, स्वातंत्र्यासाठी लढलेली ध्येयवादी माणसं उदात्त आणि भव्य स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करीत आहेत. अशा वेळी, अखिल भारतीय स्तरावरील सर्व भाषांतून मिळून एक चित्रपट राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकासाठी निवडायचा होता. असे सुवर्णपदक देण्यासाठीचा तो प्रारंभबिंदू होता.\nपहिलेच वर्ष असल्याने- कोणत्या चित्रपटाला ते सुवर्णपदक मिळणार याचे कुतूहल चित्रपटक्षेत्रातील देशभरातील लोकांना होते. कारण कलाकृती म्हणून तर तो चित्रपट ग्रेट असणे आवश्यक होतेच; पण कोणता विचार व कोणती मूल्ये सांगणारा तो चित्रपट आहे, हे अधिक महत्त्वाचे असणार होते. आणि त्या वेळी ‘श्यामची आई’ निवडला गेला होता. (त्या निवड समितीत मराठी भाषा जाणणारा एकही सदस्य नव्हता, हे आणखी विशेष)\nदेशाच्या आगामी वाटचालीत, राष्ट्राला आधुनिक करीत असताना ‘श्यामची आई’मधील विचार व मूल्ये देशातील नागरिकांनी स्वीकारावीत, त्यांचे अनुकरण करावे, त्यांचा प्रचार व प्रसार करावा- असा त्या राष्ट्रपतिपदकाचा सांगावा होता. मित्रां���ो, ‘श्यामची आई’चा विचार करताना असा राष्ट्रीय कॅनव्हास समोर ठेवला; तर तुम्हाला साने गुरुजींचे जीवन, विचार व साहित्य यांच्या गाभ्याकडे जाता येईल.\nआता अगदी अलीकडचे एक उदाहरण सांगतो. पाचसहा महिन्यांपूर्वी आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘पीके’ हा हिंदी चित्रपट आला आणि प्रचंड गाजला. तुम्ही बहुतेक सर्वांनी तो पाहिला असेल. नसेल पाहिला, तर जरूर पाहा. हा सिनेमा मी पाहिला, तेव्हा त्यावर संपादकीय लिहायचे ठरवले; म्हणून मग या सिनेमाच्या निर्मितीमागची कथा, त्यामागील प्रेरणा आणि त्यातून पटकथा लेखक व दिग्दर्शक यांना काय सांगायचे आहे, याचा शोध घेत होतो. त्यासाठी त्यांच्या मुलाखती, त्यांच्यावरील लेख पाहत होतो, वाचत होतो.\n‘पीके’चे दिग्दर्शक आहेत राजकुमार हिरानी आणि पटकथा व संवादलेखक आहेत अभिजात जोशी. या अभिजात जोशींनी लिहिलेला हा केवळ दुसरा सिनेमा. यापूर्वी त्यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिनेमाची पटकथा व संवाद लिहिले आहेत आणि तो सिनेमाही ‘पीके’इतकाच नव्हे तर अधिक गाजला होता. ‘गांधीगिरी’ ही संकल्पना घेऊन आलेल्या त्या सिनेमाने २००६ च्या उत्तरार्धातील पाच-सहा महिने भारताच्या समाजजीवनात हलकल्लोळ माजवला होता.\nतर, ‘पीके’वर लिहिण्याच्या निमित्ताने मी अभिजात जोशी यांचे मूळ आणि कूळ शोधत होतो. आता ते अमेरिकेत आहेत, पण त्यांचे वडील प्रा.जयंत जोशी हे गुजरातमधील निवृत्त प्राध्यापक आहेत. ‘विकिपीडिया’वरील अभिजात जोशी यांच्या संदर्भातील माहितीमध्ये अगदी ठळकपणे लिहिलेले आहे की, प्रा.जयंत जोशी यांच्यावर साने गुरुजींच्या लेखनाचा विशेष प्रभाव आहे आणि अभिजात जोशी यांच्यावरही. (Like his father Jayant Joshi, who is a Sane Guruji scholar, Abhijat was deeply influenced by Sane Guruji. His father drew his attention to the profound concept of Dharma as Sane Guruji saw it. All these readings have helped him immensely in writing stories.)\nनंतर मी सुधाताई बोडा (साने गुरुजींची पुतणी) यांच्याकडे चौकशी केली, कारण त्या गुजरातमध्ये बडोद्याला राहतात. त्यानंतर प्रा. जयंत जोशी यांच्याशी फोनवरून बोलणेही झाले आणि अभिजातला साधनाच्या एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करायचेही ठरले. मित्रांनो, हे सर्व जरा विस्ताराने व पार्श्वभूमीसह सांगायचे कारण, मी दुसऱ्यांदा ‘पीके’ पाहिला तेव्हा मला प्रकर्षाने हे जाणवले की; या सिनेमात सर्वत्र एक धून लपलेली आहे- ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’. तुम्हाला हे खरे वाटत नसेल तर, जा ���णि पुन्हा एकदा तो सिनेमा पाहा. आणि त्या सिनेमाचा शेवट कसा आहे पाहा- ‘पीके कुछ सीख के गया, कुछ सिखाके. झुट बोलना सीख के गया, सिखाके गया प्यार शब्द का सही मतलब.’\nमित्रहो, पीकेमधील ती धून आणि तो संदेश ज्या अभिजात जोशी यांच्या लेखणीतून उतरलेला आहे, त्या लेखणीतील शाई साने गुरुजींच्या साहित्यातून अवतरलेली आहे. या चित्रपटाचे महत्त्व लक्षात घ्या. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वांत जास्त व्यवसाय (700 कोटी रुपये) करणारा हा चित्रपट आहे आणि भारतातील व विदेशातील मिळून एक हजारांपेक्षा अधिक चित्रपटगृहांतून तो एकाच वेळी प्रदर्शित झालेला आहे. तुफान गर्दी खेचून सर्वांची वाहवा मिळवणारा हा चित्रपट आहे.\nहे असे नातेसंबंध दाखवून मी साने गुरुजींचे माहात्म्य फुगवून सांगण्याचा प्रयत्न करतोय, असे तुमच्यापैकी एखाद्याला वाटेलही कदाचित. पण ‘पीके’मधील कोणती मूल्ये व कोणता विचार भारतभरातील लहान-थोरांनी डोक्यावर घेतला आहे आणि साने गुरुजींच्या साहित्यातील विचारमूल्यांचा गाभा काय आहे; हे तुम्ही एकत्रितपणे पाहणार असाल, तर मी सांगतोय तो नातेसंबंध अवास्तव वाटणार नाही.\nअभिजात जोशी यांच्याकडून ‘पीके’मध्ये ‘खरा तो एकचि धर्म’ अनवधानाने आलेला नाही. ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील धून ‘बंदे में था दम, वंदे मातरम्‌’ अशी आहे. म्हणजे तिथे उघड-उघड गांधी आहेत, इथे अदृश्य रूपात गुरुजी आहेत. (गंमत म्हणजे, या दोनही सिनेमांचे पुरेपूर कौतुक करून, प्रत्येकी एक मोठी गफलत दाखवून, कठोर टीका करणारे संपादकीय लेख मी त्या-त्या वेळी लिहिले आहेत. पण ते वेगळ्या संदर्भात आहेत, म्हणून त्याबाबत इथे बोलत नाही.)\nमाझ्या तरुण मित्रांनो, गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्व मराठी शाळांमधून ज्या प्रार्थना म्हटल्या जातात (असो तुला देवा माझा, बलसागर भारत होवो, खरा तो एकचि धर्म इ.) यातल्या बहुतेक साने गुरुजींच्या कविता आहेत. आणि चळवळी-आंदोलनात जी गाणी म्हटली जातात, त्यातली अनेक (आता उठवू सारे रान, जिंकू किंवा मरू...) साने गुरुजींची आहेत.\nसाने गुरुजींच्या नावावर लहान-मोठी मिळून शंभरांपेक्षा अधिक पुस्तके आहेत. त्यात लहान मुलांसाठी ‘गोड गोष्टी’सारखी अनेक संस्कारक्षम पुस्तके आहेत आणि मोठ्यांसाठी ‘भारतीय संस्कृती’सारखी विचारप्रवर्तक पुस्तके आहेत. पण गुरुजींच्या साहित्यामध्ये एक मोठे द���लन आहे- अनुवादित पुस्तकांचे. त्याचे महत्त्व आपण नीट ओळखलेले नाही. कोणी तरी सांगितले म्हणून किंवा प्रकाशकांनी सुचवले म्हणून अनुवादित करायला घेतले, असा प्रकार गुरुजींबाबत शक्यच नव्हता. एखादे पुस्तक, लेख-निबंध, गोष्ट इतकी भावली की, ती अनुवादित किंवा रूपांतरित केल्याशिवाय राहवले नाही, असाच प्रकार त्यांच्याबाबत प्रत्येक वेळी घडत होता. पण ते करताना त्यांनी भारतीय व पाश्चात्त्य आणि प्राचीन व अर्वाचीन काळातील कोणते व किती साहित्य मराठीत आणले, यावर नजर टाकली तरी आपण अचंबित होतो. त्या सर्वांमधील समान सूत्र उदात्त ध्येयवादाचे दर्शन घडवून, आदर्श माणूस घडवणे हेच आहे.\nगुरुजींनी तमिळ भाषेतील प्राचीन काव्य ‘कुरल’चा अनुवाद केला, तसाच ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या जवाहरलाल नेहरूंच्या ग्रंथाचा अनुवादही केला. टागोर आणि गांधी यांचे काही लेखन तर त्यांनी मराठीत आणलेच; पण मला जास्त कौतुक वाटते ते विल ड्युरांटच्या ‘द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ या ग्रंथाचे भाषांतर गुरुजींनी केले याचे. ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ या नावाने तो अनुवाद प्रसिद्ध आहे.\nआज इथे येण्यापूर्वी तत्त्वज्ञान केंद्रात जाऊन आलो; तेव्हा अविनाशने (पाटील) सांगितले की, साने गुरुजी अंमळनेरला आले होते ते तत्त्वज्ञान शिकण्यासाठी, शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी नव्हे. भारतातील पहिले तत्त्वज्ञान केंद्र शंभर वर्षांपूर्वी अंमळनेर येथे प्रतापशेठजींनी उभारले आणि तिथे शिकण्यासाठी (पुण्यातील एस.पी.कॉलेजमधून बाहेर पडल्यावर) गुरुजी आले होते. पण वर्षभरानंतर तत्त्वज्ञानात रस राहिला नाही म्हणून ते अंमळनेरमध्येच शिक्षक झाले, हा इतिहास नंतरचा आहे. त्यामुळे आता लक्षात येतेय, ‘द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ या पुस्तकाच्या अनुवादामागची गुरुजींची प्रेरणा...\nगुरुजींनी ‘इस्लामी संस्कृती’ हे छोटेखानी पुस्तकही लिहिले आहे. अनेकांच्या मते, इस्लामी संस्कृती अशी नाही; आणि यदुनाथ थत्ते यांच्या मते, साने गुरुजींना भावलेली इस्लामी संस्कृती या पुस्तकात आली आहे. ते काहीही असो; मराठी लोकांना इस्लामी संस्कृती कळली पाहिजे, तिचे दालन खुले करून दिले पाहिजे, ही त्या लेखनामागची प्रबळ प्रेरणा होती, हे तर निश्चित\nअसाच प्रकार ‘चिनी संस्कृती’बद्दलही सांगता येईल. चिनी संस्कृतीची ओळख करून देणारे पुस्तक गुरुजी���नी अखेरच्या काळात लिहिले होते, ते प्रकाशित करायचे राहून गेले आणि त्या हस्तलिखिताच्या दोन डायऱ्या आता इतक्या अस्पष्ट झाल्या आहेत की, त्या प्रसिद्ध करणे शक्य नाही म्हणून वडघरच्या साने गुरुजी स्मृतिसंग्रहालयात ठेवल्या आहेत.\nपण मित्रांनो, इस्लामी संस्कृती व चिनी संस्कृती लिहिताना गुरुजींनी भारताचा सर्वांत मोठा अंतर्गत प्रश्न व सर्वांत मोठा बाहेरचा धोका लक्षात घेऊन ते लेखन केले असावे, एवढे तरी आपण मान्य करणार आहोत की नाही साने गुरुजींचे साहित्य महाराष्ट्राच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले आहे- किंबहुना, मागील पन्नास-साठ वर्षांतील बालकुमार व युवकांच्या अनेक पिढ्या त्या लेखनाचे संस्कार घेऊनच मोठ्या झाल्या आहेत.\nया संदर्भात, नुकतेच ज्ञानपीठ मिळालेले भालचंद्र नेमाडे ‘साने गुरुजी हा मला थोर कादंबरीकार वाटतो’ असे का म्हणतात, ते समजून घेतले पाहिजे. आणि तर्कशुद्ध पद्धतीने राजकीय- सामाजिक-सांस्कृतिक विषयांवर लेखन करणारा नरहर कुरुंदकर हा विचारवंत साने गुरुजींच्या साहित्याचा गौरव का करतो, तेही लक्षात घेतले पाहिजे. भालचंद्र नेमाडे हे त्यांच्या देशीवादाच्या मांडणीसाठी ओळखले जातात आणि कुरुंदकर स्वत:ला मार्क्सवादी म्हणवून घेत होते. म्हणजे मार्क्सवाद व देशीवाद अशा दोन टोकांच्या विचारसरणीच्या भाष्यकारांना गुरुजींच्या साहित्याचे अनन्यसाधारणत्व मान्य आहे, एवढाच मुद्दा मला इथे अधोरेखित आहे.\nपण ना.सी. फडके व तत्सम काही लेखकांनी साने गुरुजींच्या हयातीतच त्यांच्या साहित्यावर टीका केली होती. आणि गुरुजींनी स्वत:वरील टीकेला कधीही उत्तर दिलेले नाही, असा एक समज आहे. पण तो खरा नाही. पुणे येथे 1942 मध्ये कुमारांचे साहित्य संमेलन भरले होते, तिथे गुरुजींनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका ‘कुमारांपुढील कार्ये’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात गुरुजींनी स्वत:च्या लेखनावर होत असलेल्या टीकेला दिलेले उत्तर लाजवाब आहे.\nत्यातला एक परिच्छेद असा आहे- ‘‘मी साधे-सरळ लिहिले. त्यात कला नाही. पाल्हाळ असेल, परंतु मी अपाय करणारे सहसा लिहिले नाही. महाराष्ट्रातील हजारो मुले- बाळे, स्त्रिया त्याने आनंदल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील भूमिगत कार्यकर्ते अज्ञातवासात माझी पुस्तके वाचीत. ते रडके झाले नाहीत. मी नवविचार, उदार भावना दिल्या आहेत. शनिमा���ात्म्याचे धर्म मी सांगितले नाहीत. टीका करणारे टीका करोत, माझे लिहिणे पै किमतीचे ठरवोत. परंतु त्या पै किमतीच्या लिखाणाचाही खूप उपयोग होऊन राहिला आहे. भूक लागली असता हिरेही फेकावे लागतात आणि पै किमतीचे डाळे-मुरमुरेही पृथ्वीमोलाचे वाटतात.’’\nमित्रांनो, गंमत अशी आहे की, 2004 च्या डिसेंबरमध्ये हा परिच्छेद मी युवा अतिथी संपादक असताना साधनाच्या मुखपृष्ठावर छापला होता, तेव्हा साधनाच्या काही वाचकांनी असा आक्षेप घेतला होता की, हा परिच्छेद गुरुजींचा असणे शक्यच नाही. एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी महिला तर म्हणाल्या की, आम्ही गुरुजींबरोबर इतकी वर्षे राहिलो आहोत; त्यामुळे आम्हाला माहीत आहे- साने गुरुजी स्वत:विषयी असे लिहिणे शक्य नाही. गंमत म्हणजे, कुमारांच्या त्या साहित्य संमेलनाला त्या स्वत: उपस्थित होत्या. सांगायचे काय तर, गुरुजींचे लेखन आपण पुन: पुन्हा तपासून घेतले, तर प्रत्येक वेळी नवीन काही तरी हाती लागण्याची शक्यता आहे.\nअसाच आणखी एक वेगळा उतारा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हा उतारा ‘गोदातटीचे कैलासलेणे’ या कुरुंदकरांच्या स्मृतिग्रंथातून घेतला आहे. आनंद साधले यांनी कुरुंदकरांच्या आठवणी सांगणारा जो लेख लिहिला आहे, त्यातील हा उतारा आहे. उताऱ्याचे शीर्षक आहे ‘रड्या माणूस.’\nएकदा मुंबईतील शिवाजी पार्कच्या बालमोहन विद्यामंदिरात कुरुंदकरांचे व्याख्यान होते. विषय होता- ‘साने गुरुजी’. कुरुंदकरांचे व्याख्यान, म्हणून सभागृह श्रोत्यांनी भरून वाहत होते. शिवाजी पार्कचे श्रोते म्हणजे कडक इस्त्री, ताठ कॉलर, परदेशी सुगंध, लिपस्टिकची लाल धनुष्ये, परदेशी साड्या यांचे प्रदर्शनच. साने गुरुजी हा एक ‘रड्या माणूस’, हीच बहुतेकांची धारणा. कुरुंदकरांनी ही नाडी बरोबर ओळखली होती. सुरात सूर मिसळून त्यांनी व्याख्यान आरंभिले- ‘‘...साने गुरुजी हा एक रड्या माणूस. हा कसला लेखक’ असे तुम्ही मानत असाल. मी तुमच्याशी सहमत आहे, असे समजा. साने गुरुजींनी पुष्कळ कादंबऱ्या लिहिल्या. मी कॉलेजात गेली अनेक वर्षे कादंबरी हा विषय शिकवतो; पण मी कधीही साने गुरुजींचे नाव घेतलेले नाही. त्यांनी कविताही लिहिल्या. विद्यार्थ्यांना मराठी काव्यही मीच शिकवतो; पण मी कधीही साने गुरुजींचे नाव घेतले नाही.’’\nअशा सुरांवर बरेच बोलून मग एकदम कलाटणी देत कुरुंदकर म्हणाले, ‘‘पण मित्र हो, वर्गात कथा-कादंबरी शिकविताना मी कधी टिळकांचेही नाव घेतलेले नाही; मग तुम्ही टिळकांना लेखक मानणार आहात की नाही गीतारहस्याला ग्रंथ मानणार आहात की नाही गीतारहस्याला ग्रंथ मानणार आहात की नाही’’ रूळ बदलून कुरुंदकरांची गाडी अशा स्थानकावर आली की, साने गुरुजी हे नुसते लेखक नव्हते, ते लेखकांचे लेखक होते; लेखकांचे निर्माते होते. म्हणजे श्रोते ज्या दुसऱ्या लेखकांना नामवंत लेखक मानीत होते, त्या सर्वांच्या लेखनप्रेरणेला कुठे तरी साने गुरुजींच्या लेखनाचा परिसस्पर्श झालेला होता; खतपाणी मिळालेले होते.\nनंतर विषय वळला रडण्याकडे. कुरुंदकर म्हणाले, ‘‘साने गुरुजी सतत रडतच असत; पण तुमच्यामध्ये एक तरी व्यक्ती अशी आहे का, जी कधी रडली नाही फरक एवढाच आहे की; तुम्ही रडता ते स्वत:साठी. कधी परीक्षेत नापास झाला म्हणून रडता, पास झालात तर पहिला वर्ग नाही म्हणून रडता, तो मिळाला तर चांगली नोकरी नाही म्हणून रडता, तीही मिळाली तर बढती नाही म्हणून रडता, ती मिळाली तर दुसऱ्याच्या खर्चाने परदेशात जाता येत नाही म्हणून रडता....असे तुम्ही सारे रडतच असता; पण तुम्ही रडता ते स्वत:साठी, स्वार्थासाठी. साने गुरुजी रडले दुसऱ्यांसाठी. तुम्हा साऱ्यांसाठी ते रडले. त्यांनी त्यांचा एकही अश्रू स्वत:ला काही मिळावे म्हणून ढाळलेला नाही. त्यामुळे तुमचे अश्रू ही रडगाणी असतात. साने गुरुजींच्या अश्रू-अश्रूंतून महाराष्ट्राची शक्तिकेंद्रे उमलली आहेत. ज्यांचा तुम्हाला आधार वाटतो, असे महाराष्ट्राचे अनेक थोर पुढारी साने गुरुजींचे अश्रू पिऊन पेटलेले आहेत.’’\nअसे हे व्याख्यान दीड-पावणेदोन तास चालले आणि ते संपताच एक मोठे आश्चर्य घडलेले दिसले. सभेतील कित्येकांचे डोळे तर ओलावले होतेच, पण व्यासपीठावर असलेले बालमोहनचे संस्थापक आणि संवर्धक दादासाहेब रेगे यांना आवेग अनावर झाला. स्वत:चे वयोवृद्धत्व विसरून पुत्रापेक्षाही वयाने लहान अशा कुरुंदकरांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी ते व्यासपीठावरच विनम्र झाले. ही घटना अत्यंत नाट्यमय होती. सभेतील बहुतेक साऱ्या ताठ कॉलरींची जडण-घडण दादासाहेबांच्या नामवंत शाळेतच झालेली होती. त्यामुळे त्या कुलपतीचे हे विनम्र अभिवादन स्वत:बरोबर सर्व सभागृहाला घेऊनच विनम्र झाले...\n- आनंद साधले (आंध्रप्रदेश मराठी साहित्य परिषदेने 1983 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘��ोदातटीचे कैलासलेणे’ या नरहर कुरुंदकर स्मृतिग्रंथातील लेखातून)\nमाझ्या तरुण मित्रांनो, या उताऱ्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. पण आणखी एका अफलातून लेखनाचा संदर्भ सांगतो आणि मग साने गुरुजी व साधना या शेवटच्या मुद्याकडे वळतो. तुम्हाला हे माहीत असेल की, 1942 च्या चळवळीत साने गुरुजी भूमिगत झाले होते. भूमिगत अवस्थेत असताना ते वेष बदलून गावोगावी फिरत होते आणि समाजातील सर्व घटकांना स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यासाठी उद्युक्त करीत होते. त्यासाठी त्यांनी काही पत्रकं काढली होती आणि ती गावोगावी अतिशय गुप्त पद्धतीने वाटप केली जात होती. त्या सर्व पत्रकांचे ‘क्रांतीच्या मार्गावर’ या नावाने सायक्लोस्टाइल पुस्तक तयार झाले होते आणि ते सुद्धागावोगावी पोहोचवले जात होते.\nत्या पत्रकात/पुस्तकात विद्यार्थी, कामगार, शेतकरी, नोकरदार अशा विविध वर्गांना कळकळीचे व जोरदार आवाहन केलेले होते. ‘विद्यार्थ्यांनो, शाळा सोडा आणि लढ्यात उतरा- देश पारतंत्र्यात असताना कसली पुस्तके वाचता कामगारांनो,रस्त्यावर या, कारखाने बंद पडू द्या; शेतकऱ्यांनो, धान्य विकू नका, सरकाराला कर देऊ नका; नोकरदारांनो, सरकारी नोकऱ्या सोडा आणि देशकार्यात उतरा...’ असे आवाहन गुरुजींनी केवळ आक्रमक नव्हे तर चेतवणाऱ्या भाषेत केलेले आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न होणाऱ्या कम्युनिस्टांचा तरत्यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.\n‘क्रांतीच्या मार्गावर’ हे पुस्तक म्हणजे नुसता अंगार आहे;त्यातून पेटत्या ज्वाला बाहेर पडतात, असे म्हणणेच योग्य ठरेल. तर, भूमिगत होऊन असे जनमानसाला पेटवणारे साने गुरुजी तेच आहेत, ज्यांनी ‘श्यामची आई’ लिहिली आहे. आणि या दोहोंमध्ये विसंगती अजिबात नाही. असलेली सुसंगती तुम्ही ओळखा, शोधा\nब्रिटिश सत्तेच्या काळात ‘क्रांतीच्या मार्गावर’ या पुस्तकावर बंदी आली होती आणि नंतर त्याच्या प्रतीही उपलब्ध नव्हत्या. पण २००७ मध्ये त्याची एक दुर्मिळ प्रत हातात आल्यावर ती संपूर्ण पुस्तिका आम्ही साधनाचा विशेषांक म्हणून प्रसिद्ध केलेली आहे. अलीकडच्या दोन-तीन वर्षांत, दोन-तीन प्रकाशकांनी समग्र साने गुरुजी पुस्तकरूपात आणले आहेत. त्यामुळे ते पुस्तक उपलब्ध आहे.\nआणखी एका कारणासाठी ते पुस्तक मला विशेष महत्त्वाचे वाटते. त्या पुस्तकातून ब्रिटिश सरकारच्या विरोधात,जमीन��ार- भांडलदार आणि प्रस्थापितांच्या विरोधात आग ओकली आहे हे खरे; पण त्या पुस्तकात गुरुजींनी विद्यार्थी,कामगार, शेतकरी, शोषित घटकांना मोठी आश्वासने दिली आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर कोणी दु:खी असणार नाही, सर्वांना शिक्षण मिळेल, सर्वांच्या हाताला काम मिळेल, शोषणकरणारे कोणी नसतील, समतेच्या दिशेने देश वाटचालकरील- अशी आश्वासने अतिशय स्पष्ट शब्दांत व उत्कटतेने दिलेली आहेत.\nत्या संदर्भात ग. प्र. प्रधान आणि सदानंद वर्दे यांना मी विचारले होते की, ‘गुरुजींना तसे खरोखरच वाटत होते का की,लोकांना सहभागी करून घेण्यासाठी, त्यांच्या भावनेला हात घालण्यासाठी तसे आवाहन ते करत होते की,लोकांना सहभागी करून घेण्यासाठी, त्यांच्या भावनेला हात घालण्यासाठी तसे आवाहन ते करत होते’ प्रधान सर व वर्दे सर या दोघांनीही असे सांगितले की, ‘‘स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आम्हा सर्वांनाच तसे वाटत होते. देश स्वतंत्र झाला की, आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील, अशीच आमची त्या वेळची समजूत होती; म्हणून तर आम्ही इतके त्वेषाने व झोकून देऊन, सर्वस्व पणाला लावून लढत होतो... आणि साने गुरुजी तर तसे मनापासून वाटल्याशिवाय लिहिणे शक्यच नाही.’’\nतरुण मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न यापूर्वी विचारला गेला असेल किंवा पुढे कोणी निश्चित विचारतील की, साने गुरुजींनी 11 जून 1950 ला स्वत:चे आयुष्य का संपवले याचे कारण कदाचित त्या पुस्तकात सापडू शकेल. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न सुटतील अशी गुरुजींच्या मनाची खात्री होती आणि प्रत्यक्षात मात्र स्वातंत्र्य मिळाले तेच मुळी फाळणी होऊन याचे कारण कदाचित त्या पुस्तकात सापडू शकेल. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न सुटतील अशी गुरुजींच्या मनाची खात्री होती आणि प्रत्यक्षात मात्र स्वातंत्र्य मिळाले तेच मुळी फाळणी होऊन त्या वेळी झालेला रक्तपात आणि धार्मिक द्वेष, त्यातच झालेली गांधीजींची हत्या. त्यानंतर पंढरपूर मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवून देण्यासाठी गुरुजींना करावा लागलेला संघर्ष आणि त्या वेळी दिसलेली जातिसंस्थेची घट्ट वीण. हा सर्व प्रकार गुरुजींना निराशेच्या गर्तेत ढकलणारा ठरला असावा.\nआपण स्वप्नं वेगळीच दाखवत होतो आणि प्रत्यक्षात वेगळेच घडते आहे... प्रत्येकच घटक कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शोषण करतोय, सर्वच घटक कमी- अधिक मतलबी आहेत, हे विदारक वास्तव गुरुजींना सहन करण्यापलीकडचे वाटले असावे. आणि म्हणून कदाचित, या जगात जगण्यासाठी आपण लायक नाही, असेही त्यांना वाटले असावे.\nमित्रांनो, स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्व ओतून लढणाऱ्या गुरुजींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर एक दैनिक सुरू केले होते, त्याचे नाव होते ‘कर्तव्य’. किती अर्थपूर्ण शीर्षक म्हणजे स्वातंत्र्यासाठी परकीय सत्तेशी संघर्ष केला, आता स्वराज्य आणण्याचे कर्तव्य पार पाडायचे आहे म्हणजे स्वातंत्र्यासाठी परकीय सत्तेशी संघर्ष केला, आता स्वराज्य आणण्याचे कर्तव्य पार पाडायचे आहे नवा समाज निर्माण करायचा आहे, जाती-धर्मांच्या भिंती पाडायच्या आहेत, गरीब-श्रीमंत यातील दऱ्या बुजवायच्या आहेत, शोषित-शोषक अशी विभागणी संपुष्टात आणायची आहे; त्यासाठी करावयाचे काम म्हणजे ‘कर्तव्य’.\nपण आजच्याइतके नसले तरी व्यावहारिक दृष्टीने त्या वेळीसुद्धा दैनिक चालवणे कठीण होते. त्यामुळे चार-पाच महिन्यांतच ते बंद पडले. त्यानंतर गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘साधना’ या पुस्तकाचा गुरुजींवर विशेष प्रभाव होता. साधना या कल्पनेचा त्या पुस्तकात अभिप्रेत असलेला उदात्त अर्थ आणि त्याची व्याप्ती लक्षात घेऊन गुरुजींनी साप्ताहिकाला ते नाव दिले. भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी, म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. पहिल्या अंकाच्या संपादकीयात त्यांनी साधनाचे स्वरूप कसे असेल, याविषयी तर लिहिले आहेच; पण त्याचा गाभा फार नेमकेपणाने सांगितलेला आहे.\nत्यातले एक वाक्य असे आहे... ‘विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे, या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे.’ हे वाक्य फार साधे वाटते, पण तसे ते नाही. सर्व प्रकारची विषमता आणि सर्व प्रकारचा वैरभाव नष्ट करण्याची भाषा गुरुजी बोलताहेत, कमी करण्याची नव्हे\nमित्रहो, तुम्हाला व मला तेवढा ध्येयवाद झेपत नाही आणि शोभतही नाही. म्हणून आजच्या आणि तुमच्या-माझ्यासंदर्भात एवढेच म्हणेन की, युगानुयुगे चालत आलेली विषमता व वैरभाव पुढील हजार-पाचशे वर्षे वेगवेगळ्या स्वरूपात राहणार आहे, हे आपण मनोमन समजून घेतले पाहिजे. पण त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे,याची खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. त्यामुळे जे-जे उत्तम,उन्नत व उदात्त आहे, त्यासाठी वेळ व श्रम खर्च केले आणि हा प्रवास न संपणारा आहे, हे लक्षात घेऊन वाटचाल केली, तर निराशा येणार नाही. कर्तव्यभावना म्हणजे तरी वेगळे काय असते\nगुरुजींनी पहिल्याच संपादकीयात ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेची सुंदर व्याख्या केली आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, असा इशारा तर ते देतातच. पण ‘स्वातंत्र्य म्हणजे संधी आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी’ असे सांगतात; तेव्हा गुरुजींचा मानवी भाव-भावनांचा विचार किती सखोल होता, हे दिसून येते. तर मित्रांनो, तुम्हाला- मला स्वातंत्र्य मिळते किंवा मिळवायचे असते; तेव्हा संधी व जबाबदारी या दोहोंचा विचार एकत्रितपणे करायचा असतो, बरोबर वागवायचा असतो आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायचे असते.\nसाने गुरुजी केवळ पावणेदोन वर्षे साधनाचे संपादक होते, त्यानंतरची 65 वर्षे साधना वेगवेगळ्या संपादकांनी वेगवेगळ्या पद्धतीने चालवली आहे. पण साने गुरुजींच्या ध्येयवादाचा गाभा कायम आहे, कायम राहील साधनाच्या आतापर्यंतच्या वाटचाली संदर्भात मी इथे सांगत बसत नाही.पण हीरकमहोत्सवानंतर साधनाची वाटचाल अमृतमहोत्सवाच्या दिशेने करण्यासाठी जे उपक्रम दीर्घकालीन हेतू ठेवून सुरू केले, त्यांतला एक उपक्रम आहे बालकुमार व युवा हे दोन दिवाळी अंक. गेली पाच वर्षे बालकुमार अंकाच्या साडेतीन ते चार लाख प्रती महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात आम्ही पोचवीत आहोत.\nगेल्या वर्षापासून युवा दिवाळी अंक सुरू केला आहे. पहिल्याच वर्षी त्याच्या पाऊण लाख प्रती काढाव्या लागल्या. बालकुमार व युवा अंक अशाच पद्धतीने वाढते राहिले, तर आणखी सात वर्षांनी म्हणजे साधनाचे अमृतमहोत्सवी वर्ष येईल तेव्हा; महाराष्ट्रातील किमान 50 लाख तरुण-तरुणी असे असतील ज्यांनी त्यांच्या शाळा- महाविद्यालयात किमान एकदा तरी बालकुमार किंवा युवा अंक वाचलेला असेल. आणि त्या वेळी गुरुजींची साधना मोठ्या प्रमाणात सर्वत्र पोहोचविण्यासाठी अधिक अनुकूलता निर्माण झालेली असेल. तो प्रवास साधनाला करता यावा यासाठी तुमच्या शुभेच्छांची आणि सहभागाची अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.\nप्रा. डाॅ. अरुण कोळेकर, प्रमुख, मराठी विभाग. शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी.\nसाने गुरुजी���च्या 70 व्या स्मृतिदिनानिमित्त आपण यापूर्वी दिलेले साने गुरुजी: जीवन आणि कार्य हे लिखित व्याख्यान आज वाचनात आले. या निमित्ताने गुरुजींची स्मृती मनात जागी झाली. आपल्या व्याख्यानातून , लेखातून आलेले विविध मान्यवरांचे , चित्रपटांचे ,पुस्तकांचे , कर्तव्य आणि साधनेचे संदर्भ वाचून ज्ञानात आणि माहितीत मौलिक अशी भर पडली. असे संदर्भ फार थोडया लोकांना माहित असतात.आणि असले तरी सर्वांपर्यंत ते पोहचतात असे नाही.संदर्भाने परिपुर्ण असे व्याख्यान ऐकल्याचा ,वाचल्याचा अनुभव पदरी आला. साने गुरुजी यांचा ध्येयवाद आणि आदर्श माणुसकी घडविण्यासाठी त्यांनी आपले वेचलेले संपुर्ण आयुष्य भारतीय , मराठी माणुस कधीही विसरणार नाही. साधनेच्या पहिल्या अंकातील संपादकीय मध्ये गुरुजींचनी व्यक्त केलेले ध्येय , पाहिलेले स्वप्न वाचले की ,आजची परिस्थिती ,समाज नजरेसमोर येऊन कोणाही संवेदनशील माणसाचे अंत:करणं अस्वस्थ , सैरभैर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वास्तव तर भयानक आणि अंगावर शहारे आणणारे आहे.साने गुरुजी आयुष्यभर ज्या वर्गांसाठी लढले तो विद्यार्थी , कामगार , शेतकरी टाळेबंदीमुळे हवालदिल झाला आहे. पुरता सैरभैर , मोडून पडला आहे .त्याला आश्वस्त करणे ,धीर देणे ,उभारी देणे हे काम आपणां सर्वांचेच आहे.तरच ती साने गुरुजींना खरी आदरांजली ठरेल. आपल्या लेखनातून गुरूजींची स्मृती जागवलीत. साधनेची वाटचाल सांगितली.साधनेच्या परंपरेला शोभेल आणि गुरुजींच्या ध्येयानुसार साधनेनला पुढे नेणाऱ्या आपल्या संपादकीय कारकीर्दला शुभेच्छा आणि अभिनंदन. या निमित्ताने साने गुरुजींच्या पावन स्मृतिला विनम्र अभिवादन\nसाने गुरुजी म्हणजे उभ्या महाराष्ट्राला कित्येक वर्षे प्रेरणा देणारे लाडके गुरुजी ... विनोद सरांनी त्यांचा खूप सुंदर परिचय नवीन पिढीला करून दिलेला आहे ..\nरड्या म्हणवला जाणारा माणूस केवढा धडपड्या होता \nगुरूजींच्या संदर्भातील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी वाचायला मिळाल्यात. त्यांचे अनेक अंतरंग विविध पैलू नव्या ने समजलेत. धन्यवाद.\n जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला हवी. शक्य झाल्यास साधनात पुन्हा येऊ देत .\nअतिशय उत्तम भाषण, सानेगुरुजींचे अंतरंग आपण संपूर्णपणे उलगडले आहे. साने गुरुजी आपल्यात भिनल्याशिवाय शक्य नाही. साधनेला आपण योग्य मार्गावर ठेवल्याचा आनंद या निम��त्ताने वाटतो.\nआजच्या काळात हे सर्वच संदर्भ खूपच महत्त्वाचे आहेत.\nमहिला आणि संपत्तीतील हक्क\nस्नेहा भट, सीमा कुलकर्णी, स्वाती सातपुते, पल्लवी हर्षे\t19 Dec 2021\nमुलांच्या इंटरनेट वापराचं कौतुक करायचं की काळजी\nमुक्ता पुणतांबेकर\t15 Nov 2021\nतारुण्यभान - लैंगिक जीवनशिक्षण देणारा उपक्रम\nचारुता गोखले\t03 Nov 2021\nसाने गुरुजी श्रमसंस्कार छावणीत केलेले भाषण\nविनोद शिरसाठ\t11 Jun 2020\nमानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का\nअंजली जोशी\t30 May 2020\n12 वर्षांपूर्वीचा युवा अभिव्यक्ती अंक\nसाधनेच्या तीन माजी संपादकांचे जन्म शताब्दी वर्ष\nसाधनेच्या तीन माजी संपादकांचे जन्म शताब्दी वर्ष\nव्हिडिओ - यदुनाथ थत्ते यांची जन्मशताब्दी\nव्हिडिओ - ग. प्र. प्रधान यांची जन्मशताब्दी\nऑडिओ : नरसिंह राव यांचे खरे मूल्यमापन आणखी 25 वर्षांनी\nसमग्रतेचं भान येण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक \nकाँग्रेसचे असे का झाले, पुढे काय होईल\nउदारीकरणाची द्वाही पुकारणारे भाषण\nनरहर कुरुंदकर यांचे विचारविश्व कसे होते\nसाने गुरुजी श्रमसंस्कार छावणीत केलेले भाषण\nअरुण फडके यांची शेवटची कार्यशाळा\nराहुल- राजीव, चुकीची कबुली द्यायला हवी \nराजनीती उलगडून दाखवणारे पुस्तक \nदोन पवारांची कर्तबगारी नेमकी किती\nअनैसर्गिक आघाडी किती काळ टिकणार\nएका न संपणाऱ्या प्रवासाचे 75 वे वर्ष...\nगांधींविषयी इतके गैरसमज का आहेत\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासा��ी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/a-rare-wild-animal-found-in-the-mountains-of-nagaland-never-seen-before/384301/", "date_download": "2022-01-28T22:25:05Z", "digest": "sha1:SLI7PEPAZUHJGPHJRDEBXT5YL6CTGTF6", "length": 11093, "nlines": 147, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "A rare wild animal found in the mountains of Nagaland, never seen before", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ट्रेंडिंग नागालँडच्या पर्वतांमध्ये आढळला दुर्मीळ जंगली प्राणी, जो आधी कधीच तिथे दिसला नाही\nनागालँडच्या पर्वतांमध्ये आढळला दुर्मीळ जंगली प्राणी, जो आधी कधीच तिथे दिसला नाही\nनागालँडच्या पर्वतांमध्ये एक दुर्मीळ प्राणी सापडला आहे. जो प्राणी याआधी कधीच तिथे दिसला नाही. जो प्राणी सहसा नागालॅंडच्या टेकड्यांमध्ये पाहायला मिळत नाही. खरतर,क्लाउडेड लेपर्ड या नागालँडच्या टेकड्यांमध्ये पाहायला मिळते. बिग कॅट्स कुटूंबातील ही जात फार दुर्मीळ आहे.\nनागालँडच्या पर्वतांमध्ये आढळला दुर्मीळ जंगली प्राणी, जो आधी कधीच तिथे दिसला नाही\nहल्ली इंस्टाग्राम,टिव्ही आणि वाघ,चित्ता अशा वेगवेगळ्या प्राण्याची व्हिडीओ आपण पाहत असतो. अनेकवेळा आपण प्राण्यांच्या व्हिडीओ पाहत असतो. मात्र या प्राण्यांना प्रत्यक्षरित्या पाहण्याचा वेगळाच आनंद आहे. नागालँडच्या पर्वतांमध्ये एक दुर्मीळ प्राणी सापडला आहे. जो प्राणी याआधी कधीच तिथे दिसला नाही. जो प्राणी सहसा नागालॅंडच्या टेकड्यांमध्ये पाहायला मिळत नाही. खरतर,क्लाउडेड लेपर्ड म्हणजेच ढगाळ बिबट्या या नागालँडच्या टेकड्यांमध्ये पाहायला मिळते. बिग कॅट्स कुटूंबातील ही जात फार दुर्मीळ आहे. नागालॅंडच्या टेकड्यांमध्ये हा ‘मायावी’ बिबट्या पहिल्यांदाच दिसला आहे.\nसंशोधकांच्या पथकाने नागालँडमधील भारत-म्यानमार सीमेवरील जंगलात 3,700 मीटर उंचीवर क्लाउडेड बिबट्या लपल्याचा फोटोग्राफिक पुरावे गोळा केले आहेत. क्लाउडेड बिबट्या (निओफेलिस नेब्युलोसा), झाडावर चढण्यात मास्टर असतो ही एक मध्यम आकाराची जंगली मांजर आहे. परंतु मोठ्या मांजरींपैकी सर्वात लहान मानली जाते. दिल्लीतील नॉन-प्रॉफिट वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया (WPSI) च्या नेतृत्वाखालील संशोधकांनी पूर्व नागालँडमधील किफिरे जिल्ह्यातील थानामीर गावातील सामुदायिक जंगलात 3,700 मीटर बाय 50 सेमी उंचीवरुन त्याचे फोटो काढले आहेत.\nअसा असतो ‘ढगाळ बिबट्या’\nढगाळ बिबट्यावर ठिपक्यांऐवजी त्याच्या अंगावर मोठे मोठे ब्लॉक असतात म्हणूनच याचे नाव ढगाळ बिबट्या असे पडले आहे.ढगाळ बिबट्या हा सदृश असतो.हा आकाराने खूपच लहान असतो आणि वजन जेमतेम 20-22 किलोपर्यंत भरते. मांजरकुळामध्ये सर्वात जाड शेपटी याची असते. हा मुख्यत्वे झाडावर राहणे पसंत करतो व क्वचितच जमिनीवर उतरतो. त्याच्या जाड शेपटीमुळे त्याला झाडावर तोल सांभाळणे सोपे जाते.\nहेही वाचा – Corona Virus : गृहमंत्री वळसे पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, २१ कर्मचारी पॉझिटिव्ह\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nजागतिक सर्वे म्हणतोय, भारतीयांना आवडतंय Work From Home; तुमचं काय म्हणणंय\nफ्लिपकार्ट, अॅमेझॉन इंडियाचा धमाका, लाखभर नोकऱ्या मिळणार\nसॅनिटायजर वापरल्यामुळे रोजा तुटतो\nक्रेडिट-डेबिट कार्डच्या नियमांमध्ये बदल; जाणून घ्या फायदे आणि तोटे\n‘रमजान’साठी मतदानाच्या तारखा बदला; मुस्लिमांची मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2", "date_download": "2022-01-28T23:21:17Z", "digest": "sha1:GD3D5B5TVPANE35AV4AQ7EZEEFPA7IFU", "length": 3122, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राग बिलावलला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nराग बिलावलला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख राग बिलावल या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nथाट (संगीत) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/25/08/2021/echo-pro-highlights-the-agitation-for-the-protection-of-the-forest-by-tying-rakhi-to-the-trees-a-symbol-of-the-adani-go-back-movement-in-the-lohara-mamala-forest/", "date_download": "2022-01-28T23:35:54Z", "digest": "sha1:ESO5AKPGP2424FFWZHC6OSAZ6TAWRHV4", "length": 19902, "nlines": 180, "source_domain": "newsposts.in", "title": "वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमातुन पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमातुन पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा\nवृक्षरक्षाबंधन कार्यक्रमातुन पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा\nइको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील अदानी गो बॅक आंदोलनाचे प्रतिक वृक्षांना राखी बांधुन जंगलाच्या संरक्षणासाठी केलेल्या आंदोलनास उजाळा\nचंद्रपूर : इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधुन, युवकांनी वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे असा संदेश कार्यक्रमातुन मान्यवरांनी दिला.\nआज लोहारा-मामला वनक्षेत्रातील अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्��ी प्रमाणे यंदाही एकत्रीत येत आयोजन करण्यात आले. मात्र यावर्षी कोराना आपदामुळे कमी संख्येत छोटया स्वरूपात आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, किशोर जामदार, प्रा. डाॅ. योगेश दुधपचारे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, मुकेश भांदककर, प्रा. डाॅ. बारसागडे, प्रा. डाॅ. कायरकर, प्रा. डाॅ. मेश्राम, वनपाल, वनपाल पी. एम. झाडे, वनपाल उत्तम गाठले, राममिलन सोनकर, देवनाथ गंडाटे इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, अब्दुल जावेद तसेच इको-प्रो चे सदस्य, एफईएस महाविदयालयाच्या विदयार्थीनी व वनकर्मचारी उपस्थित होते.\nचंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा असुन ‘वाघांचा जिल्हा’ ही नवी ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्हयात वन-वन्यजिव या नैसर्गिक संपेदसह मोठया प्रमाणात खनिज संपत्ती सुध्दा आहे. याच खनिजामुळे या जिल्हयात औदयोगिक विकास सुध्दा झालेला आहे. या जंगलाच्या जमिनीखाली असलेल्या कोळशामुळे येथे मोठया प्रमाणात कोळसा खान प्रकल्प, कोळसा आधारित विदयुत प्रकल्प निर्माण करण्यात आले आहे. जंगलाखाली असलेल्या कोळसामुळे येथील वन्यजीव समृध्द जंगलावर कोळसा खान प्रकल्पाचे संकट नेहमीच उभे राहते. आणी प्रश्न उभा राहतो तो येथील पर्यावरणाचा, वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवासाचा, त्यांच्या भ्रमणमार्गाचा म्हणुन येथील वन-वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी चंद्रपूरकर नागरीकांना सदैव तत्पर राहीले पाहीजे.\nइको-प्रो सह अनेक पर्यावरणवादी संस्था-संघटनाच्या तसेच चंद्रपूरकरांच्या जनआंदोलनामुळे प्रस्तावीत अदानी कोळसा खानीचा प्रस्ताव नाकारला गेला होता. या आंदोलनाच्या स्मृती जपत, आपला नैसर्गीक वारसा पुढील पिढीला सुस्थितीत हस्तांतरण करता यावे, याची जाणीवजागृती सर्व घटकामध्ये यावी याकरिता दरवर्षी ‘इतिहासात डोकावुन, भविष्यातील पर्यावरणाची सुरक्षीतता करीता लढण्यास बळ मिळावे’ हा उद्देश लक्षात घेउन इको-प्रो संस्थेच्या वतीने मागील 13 वर्ष पासुन लोहारा-मामला जंगलातील ‘अदाणी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षास राखी बांधुन चंद्रपूर शहरात वन-वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी 2009 साली प्रस्तावीत अदाणी कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या जन-आंदोलनाच्या स्मृतीना उजाळा दिला जातो. नव्या पिढीला हा निसर्गसंरक्षणाचा चंद्रपूर जिल्हयातील लढा कायमच स्मरणात राहावा म्हणुन या उपक्रमाचे आयोजन केले जाते.\nLया कार्यक्रमा दरम्यान लोहारा-मामला रोडवरील वनक्षेत्रातील ‘अदाणी गो बॅक’ आदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधण्यात आली. यावेळी उपस्थितांना सदर उपक्रमाच्या आयोजनामागील भुमीका व आवश्यकता विषयी माहीती देण्यात आली. निसर्गाचे रक्षण करण्यास वनविभागासोबतच सामान्य नागरीक व गावकरी यांचे सुध्दा सहकार्य अपेक्षीत असुन आपल्या अवतीभवतीचे पर्यावरण व जैवविवीधतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहीजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करीत स्मृतीना उजाळा दिला. यावेळी वनकर्मचारी एम ए धुर्वे, पर्वतकर, इको-प्रोचे राजु काहीलकर, जयेश बैनलवार, सुनिल पाटील, मनिष गांवडे, भारती शिंदे, योजना धोतरे, किनारा खोब्रागडे, पुजा गहुकर, अमोल उटटलवार, हरीश मेश्राम, नरेंद्र बन्सोड, विशाल रामेडवार सहभागी झाले.\nPrevious articleप्रसिद्धीचे कंत्राट देणाऱ्यांना प्रसिद्धीची भाषा शोभत नाही : रितेश (रामू) तिवारी\nNext articleअस्वलाच्या हल्यात गुराखी जखमी\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/tie-tech", "date_download": "2022-01-28T21:57:31Z", "digest": "sha1:45TMDGN45QXH6VINUOVALYVUN3M5FBKN", "length": 14637, "nlines": 283, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "तंत्रज्ञान | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आ��ा पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nवेबपोर्टलवर मिळणार बाष्पके व पाईपिंगच्या आरेखनची मान्यता\nमुंबई, दि. १४ : महाराष्ट्र हे बाष्पके व इतर संलग्न यंत्रणेच्या निर्मितीत अग्रेसर आहे. बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती /उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करणे गरजेचे असते. सध्या देशभरासह राज्यात कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे बाष्पके...\n15 जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन\nचंद्रपूर, दि. 13 जुलै:जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाचा माध्यमातून दिनांक 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून जिल्हास्तरावर साजरा करण्यात येत असतो. परंतु या वर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 15 जुलै रोजी...\nरेलगाडि़यों के कुल 69,000 यात्री डिब्‍बों में 2,44,000 जैव-शौचालय\nदिल्‍ली- रेल मंत्रालय ने 2030 तक भारतीय रेलवे को पूरी तरह हरित ऊर्जा से संचालित करने का लक्ष्‍य निर्धारित करने के साथ, ग्लोबल वार्मिंग और जलवायु परिवर्तन से निपटने की दिशा में...\nऑनलाइन शिक्षा का दायरा बढ़ाने के लिए गूगल सेबातचीत\nप्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने गूगल के सीईओ सुंदर पिचाई से बातचीत की गूगल के सीईओ ने भारत में महामारी के खिलाफ लड़ाई में प्रधानमंत्री के नेतृत्व की सराहना की किसानों को प्रौद्योगिकी से काफी फायदा...\nव्हाट्सएपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती\nखामगाव: कोरडवाहू शेती त्यामुळे शेतक-यांची एकाच पिकांवर अवलंबिता वाढीस लागली आहे. विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादकतेत घट झाल्यास शेतक-यामध्ये नैराश्य वाढून आत्महत्या सारखे प्रकारही घडतात, तसेच कृषि तंत्रज्ञान विस्तारात अपू-या कर्मचारी वर्गामुळे कृषि विभागाला मर्यादा...\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरि���ांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/rbi-changes-rules-bank-could-take-big/", "date_download": "2022-01-28T23:34:24Z", "digest": "sha1:TLHOWHKFV7UNCOTNERLMVJWYCBO4CH3U", "length": 14959, "nlines": 114, "source_domain": "mhlive24.com", "title": "Locker Users Beware : लॉकर वापरणाऱ्यांनो सावधान! RBI ने बदलले नियम, बँक उचलू शकते मोठे पाऊल | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/Locker users beware : लॉकर वापरणाऱ्यांनो सावधान RBI ने बदलले नियम, बँक उचलू शकते मोठे पाऊल\nLocker users beware : लॉकर वापरणाऱ्यांनो सावधान RBI ने बदलले नियम, बँक उचलू शकते मोठे पाऊल\nMHLive24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- अनेकांना मौल्यवान दागिने आणि किमती वस्तू बाळगण्याचा छंद असतो. असे लोक हे त्यांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवतात, जेणेकरून या महागड्या वस्तू सुरक्षित राहतील.(Locker users beware)\nकिंबहुना, ते चोरीला जाऊ नये अशी अपेक्षा असते. पण आता तुमच्या खास सुविधेला आता ग्रहण लागण्याची शक्यता आहे. कारण आरबीआयच्या नियमांनुसार आता बँकांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे मिळाली आहेत.\nबँकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सुरक्षित डिपॉजिट लॉकर्सबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वात बँकांना लॉकर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, पण कधी तर जेव्हा लॉकर बर्याच काळापासून उघडले गेले नसेल तेव्हाच असे करता येईल मग भलेही तुम्ही त्याचे भाडे नियमित भरत असाल.\nRBI ने केली नवीन सुधारणा\nबँकिंग आणि तंत्रज्ञानातील विविध घडामोडी, ग्राहकांच्या तक्रारींचे स्वरूप आणि बँका आणि इंडियन बँक्स असोसिएशनकडून मिळालेला अभिप्राय लक्षात घेऊन, आरबीआयने नुकतेच सुरक्षित ठेव लॉकर्स आणि निष्क्रिय बँकांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली. लॉकर्सबाबत बँकांना नवीन सूचनाही देण्यात आल्या.\nबँक तोडू शकते लॉकर\nसुधारित आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की बँक लॉकर तोडण्यात आणि लॉकरमधील सामग्री तिच्या नॉमिनी/कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित करण्यास किंवा वस्तूंची पारदर्शक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र असेल. लॉकर-भाडेकरू 7 वर्षांच्या कालावधीसाठी निष्क्रिय राहिल्यास वरील कार्यवाही होईल.\nबँक लॉकर घेणाऱ्याला अलर्ट करेल\nRBI ची मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की बँक लॉकर-भाड्याने घेणाऱ्याला पत्राद्वारे नोटीस देईल आणि नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल फोन नंबरवर ईमेल आणि एसएमएस अलर्ट पाठवेल.\nजर पत्र डिलिव्हरीशिवाय परत आले किंवा लॉकर भाड्याने घेणार्‍याचा शोध लागला नाही, तर बँक लॉकर भाड्याने घेणा-याला किंवा लॉकरच्या सामग्रीमध्ये स्वारस्य असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीस प्रतिसाद देण्यासाठी वाजवी वेळ देईल. पत्रांद्वारे सार्वजनिक सूचना जारी करेल (एक इंग्रजीत आणि दुसरी स्थानिक भाषेत).\nलॉकर उघडण्याची मार्गदर्शक तत्त्वे\nमध्यवर्ती बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुढे म्हटले आहे की लॉकर बँकेच्या एका अधिकाऱ्याच्या आणि दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत उघडले जावे आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ-रेकॉर्डिंग केले जावे. आरबीआयने पुढे सांगितले की, लॉकर उघडल्यानंतर, ग्राहकाने दावा करेपर्यंत सामग्री फायरप्रूफ सेफमध्ये तपशीलवार यादीसह सीलबंद लिफाफ्यात ठेवली जाईल.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्य�� काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्र���ट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2022-01-28T21:33:41Z", "digest": "sha1:6RPIJFHUZOSB5DQCCVJIACPAHMML4LIL", "length": 18989, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वडोदरा विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nआहसंवि: BDQ – आप्रविको: VABO\n१२७ फू / ३८.७ मी\nVadodara Airport विमानतळाचे संकेतस्थळ\n०४/२२ ८,१०० २,४६९ डांबरी धावपट्टी\nवडोदरा विमानतळ (आहसंवि: BDQ, आप्रविको: VABO) गुजरातच्या वडोदरा शहरातील विमानतळ आहे. याला हरणी विमानतळ असेही नाव आहे.\nवडोदरा वायुसेना तळ या विमानतळाशी संलग्न आहे. काही वर्षांत या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा बेत आहे.\n१ विमानसेवा व गंतव्यस्थान\nएर इंडिया स्थानिक दिल्ली\nइंडिगो बंगळूर,चेन्नई, दिल्ली, कोलकाता,मुंबई\nसध्याचे टर्मिनल अगदी छोटे आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन टर्मिनलची पायाभरणी फेब्रुवारी २६, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. याची रचना करण्यासाठी स्पर्धेतून पात्र ठरलेल्या जेन्सलर, फ्रेडरिक श्वार्त्झ आणि क्रियेटिव्ह ग्रूप या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.[१][२] २०१०च्या अखेरपर्यंत तयार होणाऱ्या या टर्मिनलची क्षमता ताशी ७०० (५०० अंतर्देशीय तर २०० आंतरराष्ट्रीय) प्रवासी हाताळण्याची असेल. याचा व्याप १८,१२० चौ.मी. व्याप असून तेथे १८ चेक-इन अधिकाऱ्यांची व्यवस्था असेल.\nसध्या या विमानतळावरुन मालसामानाची वाहतूक होत नाही.\nविमानतळ माहिती VABO वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (रांची) • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृत��र) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर विमानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ •\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमे�� विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mahavikas-sahakar-panel-will-clash-all-party-shetkari-panel-jalgaon-48067?page=1", "date_download": "2022-01-28T23:19:50Z", "digest": "sha1:WDB4XZTLXEUUTLALNMABPDVEHIOMPLZM", "length": 17150, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Mahavikas Sahakar panel will clash with all-party Shetkari Panel In Jalgaon | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आप��� नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्कर\nजळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ची टक्कर\nगुरुवार, 11 नोव्हेंबर 2021\nजळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे.\nजळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या ‘सहकार’ पॅनेलमधून उमेदवारी न मिळालेले नाराज, तसेच भाजपमधील काही नाराज उमेदवारांनी सर्वपक्षीय ‘शेतकरी विकास’ पॅनेलची स्थापना केली आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत या दोन्ही पॅनेलमध्ये चुरस बघावयास मिळणार आहे. दरम्यान, सहकार पॅनेलला ‘कपबशी’, तर शेतकरी विकास पॅनेलला ‘मोटारगाडी’ हे चिन्ह मिळाले आहे.\nजळगाव जिल्हा बँक निवडणुकीची कागदावरची रणधुमाळी संपली असून, आता थेट मतदारांमध्ये जाऊन आपले भाग्य आजमावण्याची लढत रंगणार आहे. महाविकास आघाडीतर्फे सहकार पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. या पॅनलचे उमेदवार असे : अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघ : श्‍यामकांत बळिराम सोनवणे (शिवसेना), वि.जा.भ.ज.- मेहताबसिंग रामसिंग नाईक (राष्ट्रवादी), इतर मागासवर्ग- डॉ. सतीश भास्करराव पाटील (राष्ट्रवादी), महिला राखीव- ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर (राष्ट्रवादी), शैलजादेवी दिलीप निकम (काँग्रेस), इतर संस्था मतदारसंघ- गुलाबराव बाबूराव देवकर (राष्ट्रवादी), रावेर विकासो- जनाबाई गोंडू महाजन (काँग्रेस), यावल विकासो- विनोदकुमार पंडितराव पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- घनश्‍याम ओंकारदास अग्रवाल(राष्ट्रवादी).\nसर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल\nभाजपसहित सर्वच पक्षांमधील नाराज उमेदवारांनी ‘शेतकर विकास पॅनेल’ची स्थापना केली आहे. त्यांचे उमेदवार असे : अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ- ज्ञानदेव भगवान बाविस्कर (राष्ट्रवादी), वि.जा.भ.ज.- विकास ज्ञानेश्‍वर वाघ (राष्ट्रवादी), इतर मागास प्रवर्ग- विकास मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), महिला राखीव- कल्पना शांताराम पाटील (राष्ट्रवादी), अरुणा दिलीपराव पाटील (काँग्रेस), इतर संस्था- रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप), रावेर विकासो- राजीव र��ुनाथ पाटील (काँग्रेस), चोपडा विकासो- सुरेश श्यामराव पाटील (काँग्रेस).\nभाजप आमदार मात्र स्वतंत्र\nभारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे; परंतु भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची उमेदवारी कायम आहे. भाजपसहित नाराज असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांचे शेतकरी विकास पॅनेल स्थापन करण्यात आले असले, तरी भाजपचे श्री. सावकारे मात्र या पॅनेलमध्ये नाहीत. ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून, त्यांचे निवडणूक चिन्ह ‘विमान’ आहे.\nजळगाव jangaon जिल्हा बँक भारत विकास भाजप लढत fight मका maize काँग्रेस indian national congress रावेर वाघ आमदार संजय सावकारे sanjay sawkare निवडणूक\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nगरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...\nपंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणारसांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...\nऔरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...\nयुवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...\nपदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...\n‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...\nनाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...\nपाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...\nजळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः खानदेशात भ���डधान्य खरेदी मागील २०...\nनांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...\nरब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...\nउसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...\nपरभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nकोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...\nपीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा व इतर पिकांचा...\nरयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...\nसांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...\nमकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...\nपुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/83-percent-corona-virus-patients-discharged-in-mumbai-64177", "date_download": "2022-01-28T21:48:25Z", "digest": "sha1:GONHOBD4BQHCCLVS5D2JJYOASIN6V4KG", "length": 9925, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "83 percent corona virus patients discharged in mumbai | दिलासादायक! मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त", "raw_content": "\n मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त\n मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनानं वंचित असलेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून, रविवारी ५५४२ रुग्णांची नोंद झाली\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nगेल्या अनेक दिवसांपासून कोरोनानं वंचित असलेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून, रविवारी ५५४२ रुग्णांची नोंद झाली. तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाणही घटू लागलं असून, ते १३.७५ टक्के झाले आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत असून, ८६ ���क्के रुग्णा कोरोनामुक्त झालं आहेत.\nमुंबईत रविवारी ५ हजार ५४२ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळं एकूण बाधितांची संख्या ६ लाख २७ हजार झाली आहे. एका दिवसात नव्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजे ८ हजार ४७८ रुग्ण बरे झाल्यामुळं आतापर्यंत ५ लाख ३७ हजाराहून अधिक म्हणजेच ८६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या फेब्रुवारीत ९४ टक्क्यांवर होती; मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे हा दर ७९ टक्यांपर्यंत कमी झाला होता. आता हा दर वाढून ८६ टक्के झाला आहे.\nमुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. ही संख्या ९२ हजारांपुढे गेली होती. ती आता ७५ हजार ७४० झाली आहे. त्यापैकी ७७ टक्के म्हणजेच ६२ हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर २२ टक्के म्हणजेच १७ हजार रुग्णांना लक्षणे आहेत. गंभीर रुग्णांची संख्या १ हजार ४२१ झाली आहे.\nरविवारी ६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यात ३६ पुरुष व २८ महिलांचा समावेश आहे. ४२ मृतांचं वय ६० वर्षांवरील होते. तर ३६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. १७ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. ५ मृतांचे वय ४० वर्षांखालील होते. मृतांची एकूण संख्या १२ हजार ७८३ झाली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर फेब्रुवारीनंतर रोज वाढत गेला असून, तो आता कमी होऊ लागला आहे. सध्या हा दर १.१७ टक्के आहे. तो दोन टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही ३४ दिवसांवरून ५८ दिवसांवर पोहोचला आहे.\nकोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळं मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. दर दिवशी ४५ ते ५० हजार चाचण्या केल्या जातात. शनिवारी ४० हजार २९८ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सुमारे १४ टक्के नागरिक बाधित आढळले. आतापर्यंत ५२ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार\nमुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई; १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त\nमुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट\n'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/obc-reservation-supreme-court-blows-maharashtra-govt-stays-on-the-decision-to-give-27-per-cent-reservation-to-obc-candidates-in-civic-elections-309466.html", "date_download": "2022-01-28T22:53:06Z", "digest": "sha1:B5OJMJ5CW6EJQB5FOCWJYUBUABBGZGOP", "length": 36818, "nlines": 226, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "OBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला मोठा झटका; नागरी निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला स्थगिती | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Kamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Theft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nशनिवार, जानेवारी 29, 2022\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराशीभविष्य 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्य��\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nबॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा\nभाजप आणि शिवसेनेमध्ये रंगले ट्विटरवॉर\nभारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nCrime: मुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nSanjay Raut On BJP: भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यावर संजय राऊत यांनी उपस्थित केला प्रश्न, 'त्यांच्या' पक्षाला कोर्टातून कसा दिलासा मिळतो\nDevendra Fadnavis On MVA: महाराष्ट्राला ‘मद्य‘राष्ट्र बनविण्यासाठ��� नेमकी डील कुणाशी, फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल\nKarnataka: माजी मुख्यमंत्री Yediyurappa यांच्या 30 वर्षीय नातीची आत्महत्या, घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह\nओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी Moderna चा येणार खास बूस्टर डोस\nPakistan: पिझ्झाच्या ऑर्डरप्रमाणे पाकिस्तानात AK-47 ची केली जाते होम डिलिव्हरी\nपाच कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात; UN ने व्यक्त केली चिंता, जाणून घ्या कारण\nIraq संसद अध्यक्षांच्या घराजवळ रॉकेट हल्ला, 2 जखमी\nCorruption Perception Index: डेन्मार्क ठरला सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश; पाकिस्तान 140, तर बांगलादेश 147 व्या स्थानावर, जाणून घ्या भारताची स्थिती\nWhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक\nGoogle Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार\nTata Sky बनले Tata Play, 15 वर्षांनंतर या बदलामुळे यूजर्सना मिळणार Netflix सपोर्ट\nVivo Y75 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक\nInstagram वर आवडत्या Creator चा कंटेंट पाहण्यासाठी भरावे लागू शकतात पैसे; लवकरच येणार Subscription फिचर\nOla Electric Car: ओला लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 'अशी' आहे Concept Design, जाणून घ्या सविस्तर\nTata Motors Cars Price Hike: मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सनेही घेतला Passenger Vehicles च्या किमती वाढवण्याचा निर्णय, 19 जानेवारीपासून लागू होणार नवे दर\nइलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत लवकरच 134 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार\n महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली Early Bird Benefits योजनेची मुदत; 'या' Electric Vehicles वर मिळत आहे भरपूर सवलत\nMercedes-Maybach S650 Guard: PM Narendra Modi यांच्या ताफ्यात नव्या कारचा समावेश; गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचाही परिणाम होणार नाही, जाणून घ्या काय आहे खास\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nViral Video: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर केला घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ शेअर\nICC ने झिम्बाब्वेचा फलंदाज Brendan Taylor वर घातली बंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केली मोठी कारवाई\nIND vs WI Series 2022: धाकड वेस्ट इंडिजला लढा देण्यासाठी मोहम्मद सिराजची तयारी सुरु, वेगवान गोलंदाजी पाहून व्हाल थक्क (Watch Video)\nIPL 2022 Venues: महाराष्ट्रात होणार आयपीएल 15 चा रोमांच, स्पर्धेसाठी दोन स्थळे निश्चित; BCCI लवकरच करणार घोषणा\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nChabuk Marathi Movie: कल्पेश भांडारकर दिग्दर्शित ‘चाबुक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे मुख्य भूमिकेत\nShweta Tiwari Official Statement: श्वेता तिवारीला समजली तिची चूक, केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण\nHawahawai Marathi Movie: मल्याळम अभिनेत्री 'निमिषा सजयन'ची मराठीत एन्ट्री, 'हवाहवाई' चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला\nराशीभविष्य 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMartyrs’ Day 2022: महात्मा गांधींचे काही प्रसिद्ध प्रेरणादायी संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत\nHaldi Kunku Invitation Card Format in Marathi: हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी खास Invitation Card\nकोरोनाच्या आणखी एक नव्या वेरियंट NeoCov व्हायरसचा धोका, प्रत्येक 3 पैकी 1 संक्रमिताचा होतोय मृत्यू-रिपोर्ट्स\nराशीभविष्य 28 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nलग्नसोहळ्यादरम्यान नव वधू-वरावर नोटा उडवत असताना पडला व्यक्ती, पुढे काय झाले तुम्हीच पहा (Watch Viral Video)\nDisha Patani in Bikini: समुद्रावर बिकिनीमध्ये दिसली दिशा पटानी; Sexy आणि Hot लूक पाहून चाहते घायाळ (See Photo)\nViral: वयाच्या 56 व्या वर्षात व्यक्तीने सुरु केले Sprem Donation, आता झाला 129 मुलांचा बाबा\nदिल्लीतील Vegetarian Fish Fry ची सोशल मीडीयात चर्चा; पहा खवय्यांच्या प्रतिक्रिया\n66 वर्षीय निवृत्त शिक्षक 'World's Most Prolific' Sperm Donor; 129 बाळांसाठी पिता\nDCGI कडून भारत बायोटेकला Intranasal बूस्टर डोस चाचणीसाठी परवानगी\nMouni Roy & Suraj Nambiar यांच बंगाली परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न, पाहा लग्नाचे फोटो\nमहाराष्ट्रामध्ये वॉक-इन स्टोअर आणि सुपरमार्केटमध्ये वाइनची विक्री करण्यास परवानगी\n भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासाठी SC चे आभार - देवेंद्र फडणवीस\nजस्टिस ब्रेयर निवृत्त झाल्यानंतर प्रथम कृष्णवर्णीय महिला सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश, जो बिडेनने केले घोषित\nOBC Reservation: सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला मोठा झटका; नागरी निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला स्थगिती\nएकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. आतापर्यंत महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळत आहे. असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या धर्तीवर अध्यादेशाद्वारे ओबीसी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता\nमहाराष्ट्र टीम लेटेस्टली| Dec 06, 2021 08:38 PM IST\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ​​महाराष्ट्र सरकारला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Maharashtra Local Body Elections) ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. 23 सप्टेंबर 2021 रोजी, राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी मसुदा अध्यादेशात बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यानंतर राज्य सरकारने अध्यादेशाचा मसुदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. कोश्यारी यांनी अध्यादेशाच्या काही भागावर आक्षेप घेतला होता व त्यानंतर त्यात बदल करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला.\nआता सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश आणण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनिवार्य असलेल्या ट्रिपल टेस्टचे पालन केल्याशिवाय स्वीकारता येणार नाही. अध्यादेशाला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, 27% OBC कोटा हा आयोगाची स्थापना केल्याशिवाय आणि स्थानिक सरकारनुसार प्रतिनिधित्वाच्या अपुऱ्यातेबद्दल डेटा गोळा केल्याशिवाय लागू होऊ शकत नाही. आयोग अभ्यास करून सांगतो की, कोणत्या जातीला किती आरक्षण द्यावे. त्यानंतर हे सुनिश्चित केले जाते की एकूण आरक्षण 50 टक्के मर्यादा ओलांडत नाही.\nसर्वसाधारण प्रवर्गासह इतर राखीव जागांसाठी उर्वरित निवडणूक कार्यक्रम पुढे जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोग पुढील आदेशापर्यंत कोणत्याही मिड टर्म पोल किंवा इतर सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाबाबत अधिसूचना जारी करणार नाही, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहेत. अशा अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी अर्ज दाखल केला होता. (हेही वाचा: नागरी प्रशासन 2022-23 आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या दरात वाढ करणार नाही, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा प्रस्ताव)\nएकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. आतापर्यंत महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळत आहे. असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या धर्तीवर अध्यादेशाद्वारे ओबीसी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र नागरी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या (7 डिसेंबर) ही शेवटची तारीख आहे, त्यापूर्वी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.\nCivic Elections OBC OBC Candidates Obc Reservation Supreme Court ओबीसी आरक्षण ओबीसी उमेदवार नागरी निवडणुक महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालय\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nPune: पुणे महानगरपालिका आगामी नागरी निवडणुकांसाठी निवडणूक पॅनेलच्या भौगोलिक सीमा घोषित करण्याची शक्यता\nDevendra Fadnavis On MVA: सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांचे निलंबन मागे घेतल्यानंतर राज्य सरकारने माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांची मागणी\nRRB-NTPC Protest: खान सर यांच्या विरोधात एफआयआर दाखल, व्हिडिओ जाहीर करत आंदोलन थांबवण्याचे उमेदवारांना केले अपील\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित; अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे\nVaccination of Children: कोरोनाविरोधी लस घेण्यास नक्की कोणती मुले आहे पात्र सरकारने स्पष्ट केली वयाची अट\nअभिनेत्री Shweta Tiwari च्या ‘ब्रा साईज’ च्या वक्तव्यावरून नवा वाद; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश\n लवकरच महाराष्ट्रातील सुपर मार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन मिळण्याची शक्यता\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nCrime: मुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nMumbai Crime: मुंबई पोलिसांना मिळालं मोठं यश, 15 दिवसांत 8 कोटींच्या सोन्याच्या चोरीच्या गुन्ह्याची उकल, 10 जणांना अटक\nCrime: मुंबईतील शेअर मार्केट ब्रोकरला गुंतवणूकदाराचे अपहरण केल्याप्रकरणी अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/this-bank-is-giving-a-benefit-of-20-lakh/", "date_download": "2022-01-28T22:55:48Z", "digest": "sha1:YIQV6DFNIA75IMLJ45NTIJ7KP7DJYUMP", "length": 13048, "nlines": 117, "source_domain": "mhlive24.com", "title": "Bank Account With Benefit : 'ही' बँक देत आहे 20 लाख रुप���ांचा फायदा, 'असे' उघडा खाते | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/Bank account with benefit : ‘ही’ बँक देत आहे 20 लाख रुपयांचा फायदा, ‘असे’ उघडा खाते\nBank account with benefit : ‘ही’ बँक देत आहे 20 लाख रुपयांचा फायदा, ‘असे’ उघडा खाते\nMHLive24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जर तुमचे पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. PNB आपल्या ग्राहकांना 20 लाख रुपयांचा पूर्ण लाभ मोफत देत आहे.(Bank account with benefit)\nतुम्ही नोकरी करत असाल आणि खाते उघडण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही PNB मध्ये खाते उघडून या खास ऑफरचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेत PNB My Salary खाते उघडावे लागेल.\nया सुविधा पीएनबीमध्ये उपलब्ध असतील\nPNB ने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला तुमचा पगार अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करायचा असेल तर ‘PNB MySalary Account’ खाते उघडा. याअंतर्गत एखाद्या व्यक्तीसोबत वैयक्तिक अपघात झाल्यास विम्यासोबत ओव्हरड्राफ्ट आणि स्वीप सुविधेचा लाभही मिळणार आहे.\nअसा मिळेल 20 लाखांचा लाभ \nPNB त्यांच्या सॅलरी खातेधारकांना विमा संरक्षणासह इतर अनेक फायदे देत आहे. शून्य शिल्लक आणि शून्य त्रैमासिक सरासरी शिल्लक सुविधेसह PNB MySalary खाते उघडल्यावर, तुम्हाला 20 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात संरक्षण दिले जात आहे. म्हणजेच हे खाते उघडल्यावर तुमचा फायदा आहे.\nहे खाते 4 श्रेणींचे आहे\n1. ‘सिल्व्हर’ श्रेणी- यामध्ये 10 हजार ते 25 हजारांपर्यंत मासिक वेतन असलेल्यांना ठेवण्यात आले आहे.\n2. ‘गोल्ड’ श्रेणी- या श्रेणीमध्ये 25001 ते 75000 रुपये मासिक वेतन असलेल्यांना ठेवण्यात आले आहे.\n3. ‘प्रीमियम’ श्रेणी- यामध्ये 75001 रुपये ते 150000 रुपये मासिक वेतन असलेल्यांना ठेवण्यात आले आहे.\n4. ‘प्लॅटिनम’ श्रेणी – या श्रेणीमध्ये 150001 रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेल्यांना ठेवण्यात आले आहे.\nजाणून घ्या कोणाला किती फायदा होणार \nबँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते.\nसिल्व्हर कॅटेगरीतल्यांना 50,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल.\nज्यांच्याकडे सोने आहे त्यांना 150000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल.\nप्रीमियम लोकांना 225000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल.\nप्लॅटिनम लोकांना 300000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/subscription/payment-received-by-vinayak-dadasaheb-patil-via-razorpay/", "date_download": "2022-01-28T21:50:12Z", "digest": "sha1:OVGTUIBMQI3VWRVT4WV5JAWLAHMMO2ZQ", "length": 2350, "nlines": 39, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Payment received by Vinayak Dadasaheb Patil – via Razorpay – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2013/02/blog-post_130.html", "date_download": "2022-01-28T22:17:04Z", "digest": "sha1:PXPRBWZYUJEXTEZALVD3A5RLII5FMLND", "length": 39271, "nlines": 177, "source_domain": "www.bhovra.com", "title": "एक अधुरी प्रेमकहाणी - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nचाळीच्या ग़ॅलेरीतुन नेहमी तो दोघांच्या खाणाखुणा बघायचा. त्याच्यासाठी ते सवयीचेच झाले होते. चाळीचे लैलामजनू, राजा-राणी होते ते. दोघांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. ते प्रेमात इतके बुडालेले होते कि आपल्या खाणाखुणा आपल्या दोघांशिवाय इतर कोणाला कळत असतील ह्याचेही भान त्यांना नसायचे. दररोज सकाळी अंघोळ झाली की ती केस सुकवायच्या निमित्ताने किंवा विंचरायच्या निमित्ताने ती गॅलेरीत उभी असायची आणि तो नेहमीप्रमाणे उशिरा उठून आळसावलेल्या चेहऱ्याने दात घासत आपल्या गॅलेरीत उभा असायचा. खाणाखुणांनी दोघांचे संभाषण चालू व्यायचे. दोघेही निरागस भोळे एकमेकांत गुंतलेले, प्रेमात आकंठ बुडालेले. जेवढे दोघे एकमेकांच्या प्रेमात तेवढेच त्यांचे आई बाप एकमेकांच्या विरोधात. आजोबांच्या पिढी पासून चालत आलेली दुष्मनी त्यांच्या आई बापाने चांगलीच निभावून आणली होती. एकमेकांचे प्रेम व्यक्त करायची खोटी की आई बापाने दोघांचे मुडदेच पडले असते.\nतरीही त्यांचे प्रेम बहरत होते, फुलत होते आणि वाढत होते. बालपणीची मैत्री शाळेत दृढ झाली होती, कॉलेजात चांगलीच खुलून आली होती. मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले ते दोघांनाही कळले नव्हते. एकेमकांना कधी प्रपोझ करावाच लागला नाही. वाहत्या पाण्यासारखे त्याचे प्रेम हि वाहत होते. थोडी हिम्मत जवमून ते आता एकांतात भेटायचा प्रयत्न करत होते. चाळीची गच्ची, कॉलेजची क्लासरूम आणि लायब्ररी आता त्यांना सुरक्षित वाटत नव्हती. बाहेर एकांतात भेटावेसे वाटत होते पण कोणी बघण्याच्या भीतीने त्यांना हिम्मत होत नव्हती.\nतरीही राणी भाजी आणायला जायच्या निमित्ताने, राजा इस्त्रीला कपडे टाकायच्या निमित्ताने, राणी गच्चीवर पापड वाळत घालायच्या निमित्ताने त्यांच्या चोरून भेटी होत होत्या. त्याला हे सगळे समजत होते. सगळे त्याच्या डोळ्यासमोर घडत होते. एक दोनदा त्याने दोघांना रंगेहात पकडले ही होते आणि आई बापांची आठवण करून देऊन ह्या सगळ्या गोष्टीं पासून लांब राहण्यासाठी समज ही दिली होती. पण त्या दोघांचे प्रेम काही वेगळेच होते. एक तरल, निस्वार्थी, वासनारहित प्रेमाची अनुभूती त्यांच्या प्रेमात येत होती. भयंकर उकाड्यात थंड वाऱ्याची झुळूक यावी आणि मन प्रसन्न व्हावे तसे त्यांचे प्रेम निरागस होते. पण वाऱ्याची झुळूक जशी तात्पुरती येऊन जाते तसे त्यांच्या प्रेमाच्या बाबतीत न व्हावे असे त्याला मनापासून वाटत होते. त्या दोघांचे प्रेम असेच निरागस आणि मासूम राहावे त्यात त्यांच्या कुटुंबाची जालीम दुष्मनी आड न यावी ह्यासाठी तो नेहमी देवाची प्रार्थना करायचा.\nपण सर्व काही त्याच्या हातामध्ये नव्हते. जे घडते ते बघत राहणे हाच पर्याय होता.\nचाळीत हळूहळू त्यांच्या प्रेमाचा सुगंध पसरायला लागला होता. काही रिकामटेकड्या बायकांच्या नाकात शिरायला लागला होता. पण दोन्ही घरामधली दुष्मनी पाहून कोणी जाहीरपणे बोलत नव्हते. पण कुजबुजणे वाढतच होते आणि एक दिवशी नळावरच्या भांडणात एकमेकांच्या आईचा उद्धार करताना एका शेजारणीने तिच्या आईला पोरीचे चाललेले चाळे दिसत नाही का असा टोमणा मारला. तिच्��ा आईने भांडणात ते कानावर घेतले नाही पण दुसऱ्यादिवशी नेमके दोघांना तिने रंगेहात गच्चीवर गप्पा मारताना पकडले आणि मग तिला नळावरच्या भांडणाचा उल्लेख समजला. अख्खी दुपार तिच्या आईने आपल्या दारातून तिच्या आईला शिव्या देण्यात घालवली. त्या दिवशीच्या संध्याकाळी चाळीमध्ये स्मशान शांतता पसरली होती. आज चाळीत नक्की काहीतरी होणार हे चाळीतल्या शेंबड्या पोरालाही समजले होते. संध्याकाळचे गिरणीचे भोंगे वाजले तशी सगळी चाळ सावध झाली. दोघांचे बाप घरात आले होते. दोन्ही घरातून पहिला आवाज कुठून येतो ह्या कडे सगळ्या चालीचे लक्ष लागून होते. आज भयंकर काहीतरी घडणार आहे ह्याची सगळ्यांनाच खात्री होती. त्या बिचाऱ्या दोन प्रेमी जीवांची सर्वांनाच दया येत होती पण कोणी मध्ये पडणार नव्हते.\nशेवटी एकदाचा त्याच्या घरातून बापाचा ग्लास फुटण्याचा आवाज आला. त्यामागे राजाला पट्ट्याने चोपाण्याचा आवाज आणि त्या मागे 'नको बाबा नको बाबा' म्हणून ओरडण्याचा आवाज आला. त्याच्या बापाने रागाच्या भरात खूप दारू ढोसली होती आणि आता पूर्ण नशेत तो पोराला फोडून काढत होता. मध्ये येणाऱ्या त्याच्या आईला व बहिणीलाही त्याने रागाने मागे ढकलून दिले. मारत मारत त्याला गॅलेरीमध्ये आणले आणि तिच्या घराकडे बघून तिच्या बापाला शिव्या घालयला लागला.\nतिचा बाप पण बहुतेक ह्याचीच वाट बघत होता. कपडे सुकत घालायची काठी हातात घेऊनच तो आय माय काढत बाहेर आला. दोघांच्या शिव्या एकमेकांच्या वरचढ होत होत्या. तुझ्या मुलाने माझ्या मुलीला नादाला लावलेय आणि तुझ्या मुलीनेच माझ्या मुलाला फूस लावलीय ह्या वरून एकमेकांना शिव्या घालणे चालू होते. थोड्यावेळाने त्यांच्या आयांनी ह्यात सहभाग घेतला. तिच्या आईचे म्हणणे होते की माझ्या मुलीचे तसे काहीच नाही पण तुझा मुलगा मागे लागतोय, त्याला आवर नाही तर पोलिसात देऊ. त्याच्या आईने तर सरळ कमिशनर आमचा अमक्याचा अमका लागतो...त्याला सांगून तुम्हा सगळ्यांना खडी फोडायला पाठवू असे धमकावले. राजाच्या बापाचा हात चालूच होता. ते बघून तिच्या बापाला पण स्फुरण चढले तो त्याच्या पोराला मारू शकतो तर मी पण माझ्या पोरीला मारू शकतो. त्याने घरात जाऊन पोरीचा हात धरून तिला बाहेर आणले आणि गॅलेरीत उभे केले. तिला बघून अख्खी चाळ हळहळली. परी सारख्या नाजूक गोऱ्यापान मुलीचा चेहरा एकाबाजूने पूर्ण ��ाळानिळा पडला होता. तिच्या बापाने तिला आधीच खूप मारले होते आणि आता त्याच्या बापाला मारून दाखवण्यासाठी तिला बाहेर आणले होते. हाताततली काठी बाजूला ठेवून त्याने तिच्या आधीच निळ्या पडलेल्या गालावर ठेवून दिली. त्याचा झटका एवढा होता की ती पाठीमागे भिंतीवर तोल जाऊन मटकन खालीच बसली. अख्या चाळीच्या तोंडून उसासे निघाले. राजाने तर तिच्या नावाने जोरात ओरड ठोकली ते बघून त्याच्या बापाला तर अजून चेव आला आणि तोंडाचा पट्टा चालू करत त्याने हातातला पट्टा सुद्धा जोरात चालवायला सुरुवात केली.\nतो आपल्या घराच्या दरवाज्यात उभे राहून हा तमाशा बघत होता. त्याला ते बघवले नाही हे जर थांबवले नाही तर दोघे आपापल्या पोरांचा जीव घेतील. शेवटी हिम्मत करून तो राणीच्या बापाकडे गेला आणि त्याला शांत व्हायला सांगितले. तो पुढे आला बघून अजून चाळीचे जुने वयस्कर माणसे पुढे आली आणि दोघांच्या बापाला समजवायला लागली. कसे बसे करून अर्ध्या तासाने दोघांना आपापल्या घरात पाठवायला चाळीच्या लोकांना यश आले. दोन्ही घराचे दरवाजे बंद झाले पण घरात आवाज येत राहिले. पूर्ण चाळ शांत होती. घरातल्या घरातच काय ते कुजबुजणे चालू होते.\nरात्री अचानक जाग आली तर तो बाहेर आला त्याच्या घरातले तर शांत झालेले वाटत होते पण तिच्या घराची लाईट अजून चालू होती आणि मध्ये मध्ये अस्पष्ट आवाज बाहेर येत होते. त्या निरागस पोरीची काय हालत झाली असेल ह्याची कल्पनाही करवत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही घराची दरवाजे उघडली नव्हती. संध्याकाळ पर्यंत फक्त भाजी आणण्यापुरते आणि नळावर पाणी भरण्यापुरते दोघांचे बाप आळीपाळीने बाहेर पडले होते. दोन्ही घरातून काही हालचाल नव्हती. तिसऱ्या चौथ्या दिवसापासून दोघांचे बाप कामावर जायला लागले होते. राजा पण एक दोनदा सुजलेले गाल घेऊन बाहेर दिसला होता पण राणी काही बाहेर पडली नव्हती. त्याचा जीव तुटत होता. तिचे काय झाले असेल ह्या काळजीने तो वेडा झाला होता. एकदा रविवारी दुपारी आई गाढ झोपली आहे बघून तो त्याला भेटायला आला आणि तिच्या घरी जाऊन तिची काय परिस्थिती आहे ह्याची थोडी फार तरी माहिती काढायला सांगितली. पण तिचा बापाच्या रागापुढे कोणाचा टिकाव लागणार ह्या भीतीने तो गेलाच नाही. एक आठवडा गेला. राजा कॉलेज ला जाऊ लागला पण ती काही घराबाहेर पडत नव्हती. दोन आठवडे झाले तरी तिचा काही पत���ता नाही....तिची काही माहिती नाही....साधे दर्शन ही झाले नव्हते. खुपदा हिम्मत करून तिच्या घरात जावेसे वाटत होते त्याला त्याच्या बापाची भीती नव्हती. तो कितीही मार खायला तयार होता. पण तिच्या बापाने तिला जिवंत ठेवले नसते....अजून मार मार मारले असते म्हणून तो स्वत:ला आवरत होता.\nकाय करावे ते सुचत नव्हते. नेहमी कॉलेजमधून आला की तिला दुपारी भेटायच्या वेळेत तो गच्चीवर जाऊन एकटाच बसायचा, कधीतरी ती येईल ह्या आशेने तिची वाट बघत....आणि एके दिवशी ती सगळ्यांची नजर चुकवून खरचं आली. धावत धावत जीने चढत आल्यामुळे तिला धाप लागला होता. चेहरा रडून सुजला होता. गालावरचा काळानिळा झालेला भाग आता कमी झालेला दिसत होता. त्याचा हात हातात घट्ट पकडून तिने तिच्या बापाने लग्न जमवल्याचे सांगितले. काहीही कर पण मला लग्न तुझ्याशीच करायचे आहे. तू यातून काहीतरी मार्ग काढ. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. काय बोलावे ते सुचत नव्हते. तरीही धीर करून आधी आपले डोके शांत केले.\nत्याने राणीची विचारपूस केली. लग्न कधी ठरवले आहे ते विचारले. तिने पुढच्या महिन्याच्या १५ तारखेला गावाला आहे म्हणून सांगितले. 'मला दुसऱ्या कोणाबरोबर लग्न नाही करायचे आहे रे' असे म्हणत तिने रडत रडतच त्याला मिठी मारली. पहिलीच मिठी होती दोघांची....तिचा सुखद अनुभव ही दोघांना घेता आला नव्हता. तिने त्याच्या छातीवर डोके ठेवून त्याला मागच्या दिवसात काय काय झाले ते सर्व सांगितले. राजानेही तिच्या केसांवरून हात फिरवत शांतपणे सगळे ऐकून घेतले. 'काहीतरी मार्ग काढ रे ह्यातून...मी दिवसा दिवसाला मरत चाललीय रे' असे म्हणत त्याला घट्ट बिलगली आणि हुंदके देऊन रडायला लागली. थोडी शांत झाल्यावर त्याने तिचे दोन्ही खांदे धरून तिला स्वत:पासून बाजूला केले...तिचे डोळे पुसले व म्हणाला मी नक्की काही तरी मार्ग काढतो तू काही काळजी करू नकोस. मी दोन दिवसांनी पुनः इथेच भेटेन असे सांगून ती तशीच घाईघाईत निघाली. जाताना मागे वळून पुनः त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, 'मी तुझ्यावर खरच खूप प्रेमं करते रे' असे म्हणत त्याला घट्ट बिलगली आणि हुंदके देऊन रडायला लागली. थोडी शांत झाल्यावर त्याने तिचे दोन्ही खांदे धरून तिला स्वत:पासून बाजूला केले...तिचे डोळे पुसले व म्हणाला मी नक्की काही तरी मार्ग काढतो तू काही काळजी करू नकोस. मी दोन दिवसांनी पुनः इथेच भेट���न असे सांगून ती तशीच घाईघाईत निघाली. जाताना मागे वळून पुनः त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, 'मी तुझ्यावर खरच खूप प्रेमं करते रे. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची नाही होऊ शकत. त्यापेक्षा मला मरण आवडेल.' त्याने तिच्या होठांवर हात ठेऊन तिला असे वाईट बोलू नको म्हणून समजावले व म्हणाला, 'मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेमं करतो गं....मी तुला कधी अंतर देणार नाही.' पाणावलेल्या डोळ्यांनी ती जीने उतरून निघून गेली.\nतिला वचन तर दिले पण पुढे काय हा प्रश्न त्याला पडला. अख्खा दिवस विचार करण्यात गेला पण मार्ग सुचत नव्हता. पळून जाणे हा एकाच पर्याय होता पण पळून जाणार कुठे राहणार कुठे त्याच्या घरातले तर ऐकणार नव्हते. कॉलेज धड झाले नाही...नोकरी कुठे मिळणार नाही. अजून लग्नाचे वय ही झाले नाही. तिच्या बापाने जर माझ्या अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला अशी पोलीस केस टाकली तर त्याचे काही खरे नाही. तिच्या सारख्या सुंदर मुलीला घेऊन कुठे रस्त्यावर फिरत राहणार. आणि कधी कुठे पकडले गेलो तर दोघांचे काही खरे नाही. काही सुचत नव्हते. एकाच पर्याय समोर होता जो तिनेच सुचवला होता. त्यापेक्षा मरण परवडेल. तिला दुसऱ्या कोणी हात लावलेले त्याला सहन झाले नसते आणि तोही तिच्याशी लग्न करू शकणार नव्हता. मग एकाच पर्याय डोळ्यासमोर होता. ते म्हणजे दोघांनी आपला जीवन संपवायचे.\nदोन दिवस विचार करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली पण राजाला काही सुचतच नव्हते. दोन दिवसांनी राणी गच्चीवर भेटायला आली. 'काय करायचे ठरवले आहे', त्याने सगळ्या शक्यता बोलून दाखवल्या आणि उदास मनाने शेवटचा पर्याय काय तेही सांगितले. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ती म्हणाली, 'अरे', त्याने सगळ्या शक्यता बोलून दाखवल्या आणि उदास मनाने शेवटचा पर्याय काय तेही सांगितले. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ती म्हणाली, 'अरे एवढे का वाईट वाटून घेतो. दुसऱ्या कोणाची होण्यापेक्षा मला तुझ्याबरोबर मरण पत्करलेले आवडेल. ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी आपण एकमेकांचे होऊ. मी तयार आहे तुझ्या बरोबर यायला. कधी निघायचे ते सांग. आता मी पुढच्या वेळेला भेटीन ते तुझ्याबरोबर निघण्यासाठीचं.'\nराजाने त्याला भेटून सर्व हकीकत सांगितली आणि काही पर्याय सुचतो का ते विचारले. पण त्याच्यापुढे सुद्धा काही पर्याय नव्हता. महत्वाची गोष्ट म्हणजे दोघेही वयाने लहान ह���ते आणि दोघांनाही लग्न करता येणार नव्हते. त्यामुळे त्यांना घेऊन कुठेतरी लपवून ठेवणे म्हणजे धोकादायकच होते. पण तरी सुद्धा त्याने त्याला समजावले व घाईत काही विचार करू नको..काहीतरी मार्ग निघेल असे सांगितले.त्यालाही माहिती होते. की मार्ग काही निघणार नव्हता. दोन प्रेमी जीवांची ताटातूट बघावी लागणार होती.\nपुढचे काही दिवस राजा काही दिसला नाही. दिसायचा तेव्हा नेहमी घाईतच असायचा आणि बोलणे ही टाळायचा. मदत नाही केली म्हणून राग आला असेल असेही त्याला वाटले. पण तो खरचं काही करू शकणार नव्हता.\nकाही दिवसांनी तो पहिल्या पाळीसाठी कामावर जात असताना पहाटे साडे पाचच्या सुमारास त्याला राजा राणी दोघेही हातात हात घालून लगबगीने जाताना दिसली. त्याच्या बसस्टॉप समोरच्या रस्त्यावरून ते जात होते. तो आश्चर्यचकित होऊन विचारत पडला तो रस्ता तर शहराच्या मागे असलेल्या नॅशनल पार्क मध्ये जात होता. पुढे राखीव अभयारण्य होते. तिथल्या घनदाट झाडीत दिवसा जायला सुद्धा भीती वाटायची. अशा ठिकाणी दोघे कशाला चालले होते त्याने त्याला हाक मारली. पहिल्यांदा तर राजा दचकलाच पण तो आहे पाहून थोडा जीवात जीव आला. तो रस्ता क्रॉस करून राजाकडे गेला आणि विचारले एवढ्या सकाळी तुम्ही इकडे कुठे चाललात आणि तिला घरातून बाहेर कसे पडायला भेटले. त्यावर दोघे काहीच बोलले नाही फक्त हसले. राजाने त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, 'मित्रा, आम्ही चाळीत भेटू शकत नाही म्हणून इथे भेटायला आलोय....थोड्यावेळाने परत जाऊ. पण तू कोणाला सांगू नकोस. आणि तू आतापर्यंत केलेल्या मदतीबद्दल तुझे मनापासून आभार.'\n तुझी बस जाईल. संध्याकाळी भेटू.'\nत्याने हम्म करून मान डोलावली. दोघांनी त्याच्याकडे बघून कृतज्ञापूर्वक हास्य केले. दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. दोघे नक्कीच काहीतरी ठरवून आले होते. पण त्याला सांगत नव्हते.त्यालाही घाई होती. बस येताना दिसत होती. त्याने दोघांचा निरोप घेऊन बस पकडायला निघून गेला.\nदुपारी ४ च्या दरम्यान तो चाळीत परतला तेव्हा चाळीत काहीतरी वेगळे वातावरण वाटत होते. सगळ्या बायकांची कुजबुज चालू होती. पोरे खेळायचे सोडून कट्ट्यावर बसून काहीतरी कुजबुजत होती. तो पोरांच्या घोळक्यात गेला तेव्हा समजले की राजा आणि राणी दोघेही सकाळपासून गायब आहेत. दोघांच्या घरात भांडणे झाली आहेत. पोलीस ही येऊन गेले ��हेत. दोघेही हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. पण दोघांचा काही पत्ता नाही. ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पिंट्या म्हणाला 'अरे माझ्या बाबांनी त्यांना सकाळी ६ वाजता मार्केट मध्ये फिरताना बघितले होते'... गण्या म्हणाला 'अरे हो माझ्या बाबांनी त्यांना सकाळी ६ वाजता मार्केट मध्ये फिरताना बघितले होते'... गण्या म्हणाला 'अरे हो मग माझ्या बाबांनी १० वाजता रेल्वे स्टेशन वर बघितले होते. बहुतेक ते दोघे पळून लग्न करतील.' आणि त्यांनी एकमेकांच्या हातावर टाळ्या दिल्या.\nखरे काय ते त्यालाच माहित होते. ते मार्केट मध्ये किंवा स्टेशन वर नक्कीच जाणार नव्हते. पण मग ते गेले कुठे सकाळी ते दोघे जंगलात काही बरे वाईट तर करायला गेली असतील. त्यांच्या चेहऱ्यावरचे निर्णय, निघताना त्यांनी केलेले स्मितहास्य, राजाने मानलेले आभार त्याला आता कळू लागले होते. ते दोघे लग्न तर नक्कीच करू शकत नव्हते आणि पळून जाऊन कुठे राहू शकतही नव्हते. जीवन संपवण्यासारखा त्यांच्या कडे दुसरा चांगला उपाय नव्हता. त्या दोघांचे काय झाले असेल ते त्याला नक्कीच कळून चुकले होते. त्याने कोणाचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला नाही. अत्यंत जड पावलाने तो आपल्या घराकडे चालू लागला.\nएक प्रेमकहाणी पूर्ण होता होता अधुरी राहणार होती.\nदादा फारच सुंदर ...वाचता वाचता कधी गुंतून गेलो समजले देखील नाही … फारच छान...\nआवडला तर कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की ज���यचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE.html", "date_download": "2022-01-28T22:59:01Z", "digest": "sha1:XARPJ752OHAEMFWQAK365AWNMF65AWLY", "length": 13313, "nlines": 164, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "ग्राफिक डिझाइनसाठी 3 विनामूल्य कार्यक्रम | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\n3 ग्राफिक डिझाइनसाठी विनामूल्य प्रोग्राम\nजेमा | | तंत्रज्ञान, शिकवण्या\nम्हणून काम सुरू असताना बर्‍याच प्रसंगी स्वतंत्र डिझाइनर आम्हाला असे आढळले आहे की आपल्याकडे “कायदेशीररित्या” काम करावे लागेल असे सर्व प्रोग्राम्स खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाही किंवा ज्या डिझाइन एजन्सीमध्ये खर्च होणार आहेत अशा सर्व संगणकांवर प्रोग्राम स्थापित करण्यात परवाना मिळण्याची संख्या अनेक कामगार\nपरंतु \"परोपकारी\" विकसक आणि त्यांचे समर्थन करणारे आणि अद्यतनित करणारे उत्कृष्ट समुदाय यांचे आभार मोफत प्रोग्राम वेबवर ऑफर केल्यामुळे आम्हाला या समस्यांचे त्वरित निराकरण सापडते.\nसध्या, येथे बरेच कार्यक्रम आहेत ग्राफिक डिझाइन देय असलेल्याइतकेच दर्जेदार आणि पर्याय असलेले पूर्णपणे विनामूल्य, जे सतत अद्ययावत केले जातात आणि सुधारित केले जातात आणि थोड्या संयमाने आम्ही त्यांचा उपयोग आणि आमच्या कंपनीत कोणत्याही किंमतीशिवाय वापरण्यास शिकू शकतो.\nत्यापैकी आम्हाला प्रख्यात व्यक्तींसाठी पर्याय सापडतात:\nग्राफिक डिझाइन आणि फोटो रीचिंगः फोटोशॉप वापरण्याऐवजी आम्ही जीआयएमपी वापरू शकतो\nवेक्टर डिझाइन: इलस्ट्रेटरऐवजी आपण Inkscape वापरू शकतो\n3 डी डिझाइन: 3 डी मॅक्स किंवा मायाऐवजी आपण ब्लेंडर वापरू शकतो\nहे तीन प्रोग्राम्स विनामूल्य आहेत आणि निकालाच्या दृष्टीने ते देय कार्यक्रमांइतकेच चांगले आहेत\nआपण कोणते प्रोग्राम वापरता\nस्त्रोत | डीजे डिझायनर लॅब\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथ��.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » शिकवण्या » 3 ग्राफिक डिझाइनसाठी विनामूल्य प्रोग्राम\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n11 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nखूप वाईट ते मुख्य गोष्ट हायलाइट करीत नाहीत, म्हणजे ते विनामूल्य सॉफ्टवेअर आहेत.\nधन्यवाद एक सर्वोत्तम कार्यक्रम किंवा डिझाइन आहे.\nजॅच 11_81 ला प्रत्युत्तर द्या\nमी त्यांना विनामूल्य डाउनलोड करू शकतो \nमिरियम क्रिमझेडला प्रत्युत्तर द्या\nफ्री 2 डिझाइन म्हणाले\nमाझ्या पृष्ठाकडे एक नजर टाका: free2design-point- वर्डप्रेस-पॉईंट- कॉम\nFree2design ला प्रत्युत्तर द्या\nमी ते डाउनलोड कसे करू\n ते काही कार्यांसाठी उपयुक्त आहेत =)\nसाराको यांना प्रत्युत्तर द्या\nधन्यवाद हे माझ्या कामासाठी मला खूप मदत करते.\nतानिया सीजीला प्रत्युत्तर द्या\nया कामासाठी धन्यवाद ज्याने मला खूप मदत केली\nItselluna85 ला प्रत्युत्तर द्या\nफ्रॅन मारून यांना प्रत्युत्तर द्या\nमी तिन्ही आणि अधिक स्कल्प्ट्रिस, स्क्रिबस, कृता वापरतो. त्यांचा शोध घ्या आणि आपणास विश्वास बसणार नाही की हे आश्चर्य विनामूल्य आहे….\n एक अतिशय रंजक लेख. मी तुम्हाला डेसीगनरशी ओळख करुन देऊ इच्छितो, एक ऑनलाइन डिझाइन साधन म्हणून वापरणे खूप सोपे आहे आणि त्याच वेळी बर्‍याच वैशिष्ट्यांसह ज्या कोणालाही आकर्षक डिझाइन तयार करण्यास परवानगी देतील.\nआपण पाहू इच्छित असल्यास हे वेब आहे: https://desygner.com/\nविनामूल्य डाउनलोड करण्यासाठी जपानी ब्रशेस आणि टायपोग्राफी\n100 पेक्षा जास्त विनामूल्य गुलाब नमुने\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/we-consume-narayan-rane-so-where-are-the-mps", "date_download": "2022-01-28T22:05:58Z", "digest": "sha1:ANCMHSIPNA4I3SZUOKO7S6IRAJCTJ3K3", "length": 7048, "nlines": 81, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "We consume Narayan Rane ... So where are the MPs?", "raw_content": "\nआम्ही नारायण राणेंना खपवतो...तर खासदार कुठे लागतात\nपालकमंत्री गुलाबराव पाटलांचे खा.उन्मेश पाटील यांना आव्हान\nआम्ही नारायण राणेंना (Narayan Rane) खपवतो तर खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) कुठे लागतात खासदारांची गिरणा परिक्रमा (Khāsadārān̄cī giraṇā parikramā) म्हणजे स्टंटबाजी (Stunts) आहे. या शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी सोमवारी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर टीका (Comment) केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.\nपालकमंत्री गुलाबराव पाटील रोज ज्या रस्त्याने ये जा करतात त्याच परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो तो का थांबत नाही, कुंपनच शेत खातयं, या शब्दांत भाजप खासदार उन्मेष पाटलांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले.\nगिरणा परिक्रमा म्हणजे खासदारांची स्टंटबाजी\nखासदार उन्मेश पाटील यांनी कानळदा येथील ज्या कण्व आश्रमातून परिक्रमेला सुरुवात केली. त्याठिकाणी सभागृह हे गुलाबराव पाटलांनी बांधलय, असे म्हणत 27 वर्षांपासून भाजपचा खासदार आहे मात्र मतदारसंघात साधी मुतारीही बांधली नाही. त्या भाजप पक्षाचे खासदार मला काही शिकवतील. गिरणा परिक्रमा करण्यासाठी गिरणा नदीच्या काठावर फिरावे लागते. ही परिक्रमा म्हणजे खासदारांची स्टंटबाजी असल्याचा टोलाही मंत्री पाटील यांनी खासदारांना लगावला.\nखासदारांनी माझ्या नांदी लागू नये\nखासदार उमेश पाटलांनी माझ्या नांदी लागू नये आम्ही नारायण राणेंना खपवतो तर उन्मेष पाटील काय चीज आहे या शब्दांत गुलाबराव पाटलांनी खासदार उन्मेष पाटलांना प्रत्युत्तर दिले असुन आव्हान दिले आहे. खासदारांनी मतदारसंघात किती विकासकामे केली याबाबत परिक्रमा करावी. सात वर्षांपासून डोक्यावर बोलून बंधारे घेऊन हे फिरताहेत, 27 वर्षापासुन यांचा खासदार आहे, कुठलेही कामे नाहीत, आपण खासदार फंड देवु शकत नाही, शेतरस्ते देवु शकत नाही.\nया जिल्ह्यात त्यांना कुणीही हुंगत नाही म्हणून ते गुलाबराव पाटलांची जप करत आहेत मी त्यांना मागेही सांगितले हे गुलाबराव पाटलांच्या नादी लागू नका आम्ही नाराय��� राणेंना खपवतो तर खासदार उन्मेष पाटील चिल्लर बात आहे असे आव्हानही गुलाबराव पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांना दिले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Tamil-director-PS-Vinodraj-storyIO1527228", "date_download": "2022-01-28T23:11:16Z", "digest": "sha1:423UACECLQANT6TWDGPSM5CH4N2OANCJ", "length": 26110, "nlines": 138, "source_domain": "www.kolaj.in", "title": "पीएस विनोदराज: बालमजुरी ते ऑस्करपर्यंतचा प्रवास| Kolaj", "raw_content": "\nपीएस विनोदराज: बालमजुरी ते ऑस्करपर्यंतचा प्रवास\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nतमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे.\nतमिळ सिनेसृष्टी हा दक्षिण भारतातला एक मोठा उद्योग आहे. तमिळ सिनेमांमधलं संगीत, तिथलं कल्चर, जबरदस्त स्टारकास्ट, सिनेमाची उत्कृष्ट मांडणी आणि बिग बजेट असं सगळंच इथल्या सिनेमात पहायला मिळतं. तिथल्या कलाकारांना मिळणारं मानधन हा मीडिया, सोशल मीडियाच्या दृष्टीने कायमच चर्चेचा विषय असतो.\nजगभरात कॉलीवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सिनेसृष्टीनं संगीतकार ईलैराजा, ए. आर. रहमान, दिग्दर्शक मणीरत्नम, सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन, शिवाजी गणेशन, एमजीआर, जोसेफ विजय ही अशी बरीच मोठी नावं भारतीय सिनेसृष्टीला दिली. एमजीआर, करुणानिधी, जयललिता असे तमिळ सिनेमातले चेहरे तमिळनाडूच्या राजकीय पटलावर नेते म्हणून यशस्वी ठरले.\nया सिनेसृष्टीतले कलाकार आपल्या ठाम भूमिकांसाठी कायम चर्चेत असतात. ही भूमिका त्यांच्या सिनेमांमधून दिसत राहते. मारी सेल्वराज, पा. रंजिथ, राजू मुरुगन असे तमिळ दिग्दर्शक ही भूमिका ठामपणे मांडतायत. असंच तमिळ सिनेसृष्टीतले एक नवं नाव म्हणजे दिग्दर्शक पीएस विनोदराज. अवघ्या ३३ वर्षांच्या विनोदराज यांच्या सिनेमाला थेट ऑस्करवारी घडलीय.\nतमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या मेलूरच्या खेड्यात विनोदराज यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती फार बेताची होती. वडलांना दारूचं व्यसन होतं. या व्यसनामुळे त्यांच्या वडलांचं निधन झालं. तेव्हा विनोदराज चौथीत होते. वडलांच्या निधनामुळे वयाच्या ९ व्या वर्षी त्यांच्यावर घरची जबाबदारी आल्याचं त्यांनी 'फिल्म कंपॅनियन' या वेबसाईटच्या मुलाखतीत म्हटलंय.\nवडील गेले आणि त्यांचं शिक्षण बंद झालं. मदुराईमधे त्यांना फुलं विकावी लागली. त्या पैशातून जे काही मिळायचं त्यातून ते कुटुंबाचं पोट भरायचे. या काळात त्यांनी प्रचंड गरिबी आणि भुकेचे चटके अनुभवले. रोजीरोटीसाठी त्यांना नकळत्या वयात शहरच्या शहरं पालथी घालावी लागली. पुढे तिरुपूर भागात त्यांनी आपलं कुटुंब आणलं. इथल्याच एका कापड कारखान्यात त्यांनी बालमजूर म्हणून काम केलं. इथलं सगळं जग त्यांना हादरवून गेलं.\nअगदी लहान वयात त्यांच्या बहिणीचं लग्न झालं होतं. तिच्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. रोज होणारी मारझोड, शारीरिक छळ अशा गोष्टींना कंटाळून ती माहेरी यायची. या सगळ्या गोष्टी विनोदराज यांच्या कानावर पडायच्या. एकदा नवऱ्यानं मारल्यामुळे आपल्या २ वर्षांच्या मुलाला कंबरेवर घेऊन १३ किलोमीटरचं अंतर पायी चालत ती माहेरी आली होती. अशा प्रसंगांमुळे विनोदराज अस्वस्थ व्हायचे.\nहेही वाचा: दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो\nडीवीडीच्या दुकानात सिनेमांशी गट्टी\nपुढे चेन्नईतल्या एका डीवीडीच्या दुकानात सेल्सपर्सन म्हणून त्यांना काम मिळालं. वेळ मिळेल तसं ते सिनेमा पाहू लागले. हळूहळू त्यांची जागतिक सिनेमाशी ओळख झाली. या डीवीडीच्या दुकानात सिनेमातल्या अनेक कलाकारांचा राबता असायचा. विनोदराज त्यांच्याशी संवाद साधायचे. इथंच त्यांची सिनेमा क्षेत्रातल्या अनेकांशी ओळख झाल्याचं त्यांनी 'फिल्म कंपॅनियन'ला म्हटलंय.\nडीवीडीच्या दुकानात त्यांची किशोर नावाच्या मित्राशी खास गट्टी जमली. त्यांना वाचनाची आवडही निर्माण झाली. थोडंफार जमेल तसं शिकलेही. या काळात इराणी सिनेदिग्दर्शक माजिद माजिदी आणि अमेरिकन सिनेदिग्दर्शक स्टॅनले कुब्रिक यांच्या सिनेमांनी त्यांना प्रभावित केलं. त्यांचा सिनेमाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. हळूहळू सिनेमा, शॉर्टफिल्मविषयीचं त्यांचं ज्ञान वाढू लागलं. पुढे किशोर या मित्राला त्यांनी शॉर्टफिल्मसाठी मदत केली.\nयाच काळात अनेक नव्या लेखकांच्या भेटी होऊ लागल्या. त्यांनीही शॉर्टफिल्म बनवायला सुरवात केली. दुसरीकडे विनोदराज यांच्या निर्मात्यांसोबतच्या ओळखीही वाढत होत्या. २०१४ला तमिळ सिनेदिग्दर्शक ए. सर्गुनम यांनी मंजप्पै फिल्मची निर्मिती केली होती. त्यावेळी विनोदराज त्यांच्या संपर्कात आले. त्यांना काम मिळालं.\n४० जणांच्या टीमसोबत सिनेमा\nडीवीडीच्या दुकानात काम करताना वाढलेल्या ओळखींचा त्यांना फायदा होऊ लागला. सिनेमेटोग्राफर होणं हे त्यांचं सुरवातीचं स्वप्न होतं. पुढे ए. सर्गुनम यांच्या सिनेमांमधे त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. सिने निर्माते आणि दिग्दर्शक एन. राघवन यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली. तर मनल मागुडी या नाट्यसंस्थेसोबतही त्यांनी दोन नाटकांमधे काम केलं.\nयाच काळात एका विषयावर स्क्रिप्ट लिहायलाचं काम सुरू झालं. ही स्क्रिप्ट त्यांच्या पुढे येऊ घातलेल्या त्यांच्या पहिल्याच कुळांगल सिनेमाची होती. ती स्क्रिप्ट जगभरात त्यांना ओळख मिळवून देईल असं त्यावेळी त्यांना वाटलंही नसेल. सुप्रसिद्ध तमिळ अभिनेत्री नयनतारा आणि पटकथा, लेखक, दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी कुळांगलच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला.\nविनोदराज यांच्या जन्मगावाच्या जवळ असलेल्या अरिट्टापट्टी गावात सेट उभारला गेला. २०१९ला कडाक्याच्या उन्हात सिनेमाचं चित्रीकरण चालू झालं. प्रचंड उन्हामुळे कॅमेरेही तापायचे पण सिनेमाचं काम चालू राहिलं असं विनोदराज यांनी पीटीआयच्या एका छोटेखानी मुलाखतीत म्हटलंय. या सिनेमासाठी अवघ्या ४० जणांची टीम काम करत होती. सिनेमाला थिएटरमधे शो मिळाले नाहीच तर तो आपण ज्या गावात शुटींग केली. ज्या मातीची ही गोष्ट आहे तिथंच दाखवू हे त्यांनी मनाशी पक्क केलं होतं.\nहेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा\nपीएस विनोदराज यांनी कुळांगल सिनेमाचं स्वतः दिग्दर्शन केलंय. कुळांगलची ऑक्टोबरमधे १४ भारतीय भाषांमधल्या सिनेमांधून थेट ऑस्करवारीसाठी निवड करण्यात आली होती. सरदार उधम सिंग, मंडेला, गोदावरी, कारखानिसांची वारी, शेरशाह अशा बड्या सिनेमांना त्याने मागे टाकलं होतं. या कुळांगलची कथा पीएस विनोदराज यांच्या बहिणीचं आयुष्य चितारते.\nकुळांगलचा अर्थ खडे. यामधे गणपती, त्याचा मुलगा वेलू, बायको शांती अशी मुख्य पात्रं आहेत. गणपती अचानक एकदा काहीतरी शोधत शोधत थेट आपला मुलगा वेलूच्या शाळेत पोचतो. तिथून ते दोघंही शांतीच्या माहेर��� जातात. दोघं पोचेपर्यंत शांती माघारी आपल्या घरी आलेली असते. असं एकदाच नाही तर अनेकदा होत राहतं.\nगणपतीनं व्यसनाधीन असणं हे शांतीच्या माहेरी जाण्याचं खरं कारण. पण त्यामागे शोषणाचा एक पदर आहे. लक्ष्मी काही पहिल्यांदा माहेरी जात नाही. आणि गणपती आणि वेलूही प्रत्येकवेळी हेच करतात. त्या प्रत्येक फेरीला एकेक खडा वेलू तोंडात ठेवून आणतो आणि घरातल्या एका कोपऱ्यात ठेवतो. तोंडात लाळ तयार होण्यासाठी वेलूला खडा वापरावा लागणं आणि खड्यासारखंचं प्रत्येकवेळी तिच्या आईला बाजूला पडावं लागणं यातून कुळांगलचा खरा अर्थ सापडत जातो.\nगणपती, वेलू यांच्या प्रवासा दरम्यान येणाऱ्या छोट्या छोट्या फ्रेम आजूबाजूच्या दुष्काळाची दाहकता दाखवतात. हे सगळं चितारताना कौटुंबिक हिंसाचार, पुरुषप्रधान मानसिकतेतून शांतीचं होणारं शोषण असं सगळं वास्तवही विनोदराज यांनी या सिनेमातून मांडलंय.\nकौतुक संघर्ष आणि आडवळणांचं\nकुळांगल या पहिल्याच सिनेमानं विनोदराज यांना मोठं यश मिळवून दिलं. कथेतल्या खरेपणामुळे हे शक्य झालं. आपला खरा-खुरा संघर्ष मांडायचं सिनेमा हे माध्यम होतं असं विनोदराज यांना वाटतंय. त्यांच्याकडे बिग बजेट नसेलही पण कथेत खरेपणा होता. त्यांचा संघर्ष, आलेले अनुभव या सगळ्याच्या मुळाशी असल्यामुळे त्यांचा सिनेमा मनाला भिडू शकला.\nघरातल्या परिस्थितीमुळे करायला लागलेली बालमजुरी ते ऑस्करवारीपर्यंत पोचलेला दिग्दर्शक हा त्यांचा प्रवास आडवळणांचा राहिला. त्यामुळेच तो साधासोपा नव्हता. त्यात दुःख, वेदना सगळं काही होतं. पण भक्कमपणे पुन्हा उभं राहण्याची इच्छाशक्तीही होती. त्यातही अस्सलपणा होता. तोच त्यांच्या सिनेमाचा विषय बनला. त्यामुळेच विनोदराज यांच्या पहिल्याच सिनेमाची एण्ट्री दणक्यात झाली.\nकुळांगलची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय. ऑस्करसोबत जगभरातल्या अनेक फिल्म फेस्टिवलमधे या सिनेमानं आपल्या आशय, विषय आणि मांडणीने छाप पाडली. रॉटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधे कुळांगलला टायगर अवॉर्ड मिळाला. खरंतर हे यश विनोदराज यांच्या संघर्षाचं आणि आडवळणांच्या प्रवासाचं आहे.\nफक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर\nसिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट\nआर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा\nआमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/p/sitemap.html", "date_download": "2022-01-28T21:31:55Z", "digest": "sha1:YPHIWUQP5ZTSZDMB6IOZFHIOAPZG6TJP", "length": 2770, "nlines": 52, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "Sitemap", "raw_content": "\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखी�� दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/mr/audit-rti/", "date_download": "2022-01-28T22:23:06Z", "digest": "sha1:T6YRKMYOASSS4ZGFOF3EEQ2VUL6RWSVN", "length": 11090, "nlines": 174, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "लेखापरिक्षण विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nपे अँड पार्क विभाग\nई ‍ निविदा विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nलेखापरिक्षण माहिती अधिकार अधिनियम\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सन 2010-11, 2011-12 या वर्षाचे AG Report अहवालाची माहिती देणेबाबत…स्मरणपत्र क्र. 01\nप्रवीण परमार अपील अर्ज\nप्रवीण परमार अपील सुनावणी\nप्रवीण परमार cctv 7\nप्रव��ण परमार cctv 8\nप्रवीण परमार cctv 9\nप्रवीण परमार cctv 2\nप्रवीण परमार cctv 3\nप्रविण परमार माहिती अधिकार\nप्रवीण परमार cctv 4\nमिरा भाईंदर महानगरपालिका येथील अंतर्गत लेखापरिक्षण विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहिती संदर्भात माहित अधिकारी ,सहाय्यक माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती.\nटिप : अधिक माहितीसाठी सोबत जोडण्यात आलेली पीडीएफ डाऊनलोड करा.\nकेंद्र शासन माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसारलेख परीक्षण विभाग कडील जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या रजिस्टर च्या छायांकित प्रति व अद्ययावत ठेवण्यात आलेल्या रजिस्टरची माहितीची मागणी .\nप्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्यलेखापरीक्षक मीरा भाईंदर महानगरपालिका यांचे समोरील माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम १९(१) अन्वये दाखल केलेले पहिले अपील .\nअपील (श्री गजानन म्हात्रे )(भिवंडीकर)\nचंदन ठाकुर माहीती अधीकार\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/rajesh-topes-statement-over-liquor-shop/385193/", "date_download": "2022-01-28T22:32:50Z", "digest": "sha1:KP2LHLBDON43N55PJXC5CT2P6DJZ64TC", "length": 7557, "nlines": 148, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Rajesh Tope's statement over liquor shop", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ गर्दी टाळण्यासाठी आणखी निर्बंध आणणार - राजेश टोपे\nगर्दी टाळण्यासाठी आणखी निर्बंध आणणार – राजेश टोपे\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nराज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं काय राज्य सरकार काय निर्णय घेणार\nगर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस���पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nमागील लेखजिल्हयातील कोरोना बाधितांचा आकडा सहा लाखांवर\nपुढील लेखचौथी ॲशेस कसोटी अनिर्णित; ऑस्ट्रेलियाची व्हाईटवॉशची संधी हुकली\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nपंचगंगा नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर\nमहाराष्ट्राचे लाडके भाऊजी पंढरीच्या वारीत\nयामुळेच तुंबतय परळ हिंदमाता\n चिमुरडीला केली महिलेने मारहाण, व्हिडिओ व्हायरल\nएसटी कर्मचाऱ्यांचा संप,मेस्मा कायद्याचा इशारा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://drbawasakartechnology.com/Protectant.html", "date_download": "2022-01-28T23:41:35Z", "digest": "sha1:BJZ53N3ASIKHTCNJK7FARCUZWXUMYT7M", "length": 10408, "nlines": 74, "source_domain": "drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी", "raw_content": "\n'प्रोटेक्टंट' एक नैसर्गिक वनस्पतीजन्य आयुर्वेदिक प्रभावी औषध\nअति रासायनिक खतांच्या वापराने जमिनी नापिक झाल्या. तसेच विषारी किटक व बुरशीनाशके पिकांवर सतत वापरल्याने कीड व रोग कमी झाले नाहीच. परंतु त्याचे अंश पर्यायाने माणसांचे शरीरात चोर पावलांनी जाऊन मानवाला न बरे होणारे फॅन्सर, हार्ट अॅटॅक, भुक मंदावणे, मेंदु व पोटाचे विकार जडले. पर्यावरणाचा समतोल बिघडला. या गोष्टी परदेशातील तज्ज्ञांच्या लक्षात आल्यावर अशा अनेक संहारक औषधांचे उत्पादन थांबविले. मात्र भारतात अजुनही या औषधांचे उत्पादन चालूच आहे. भोपाळची दुर्घटना ताजी आहे.\nया गंभीर धोक्यांचा विचार करून, निरनिराळ्या उपयुक्त आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून \" प्रोटेक्टं\" नावाचे प्रभावी औषध ज्येष्ठ शेतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. वि.सु. बावसकर यांनी निर्माण केले आहे. या औषधांचा वापर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रिझम व न्युट्राटोन (सप्तामृत) हर्मोनीबरोबर केल्यामुळे अनेक प्रकारचा प्रादुर्भाव कमी होतो, हे सिध्द झाले.\nहे औषध पावडर स्वरूपात असून वापरण्यास अत्यंत सुटसुटीत आहे. त्याची मात्रा कमी लागते. पिकांवर, उत्पादनावर, जमिनीवर, जनावरांवर, पर्यावरणावर तसेच मानवी शरीरावर कोणताही अपायकारक परिणाम न होता असंख्य शेतकरी मित्रांन 'प्रोटेक्टंट' वरदानच ठरले आहे. 'प्रोटेक्टंट' हे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रिझम व न्युट्राटोन, हर्मोनीबरोबर फवारल्यानंतर नुसतेच पिकांवर प्रतिबंधक न ठरता प्रभावी उपाय ठरतो. हे आयुर्वेदिक वनस्पतीजन्य किटक व बुरशीनाशक असल्याने बारीक आळी, मावा, तुडतुडे नियंत्रणात येतात, तसेच फलधारणेसाठी फुलांवर अधिक प्रमाणात मधमाशा व फुलपाखरे आकर्षित होतात. परागीकारणाचे कार्य प्रभावी होते. हा एक मोठा फायदा (बोनसच) होय. त्यामुळे पिकांचे उत्पादन अधिक व दर्जेदार होते.\nएक महिन्याचे पीक असेल तर एक एकराला २५० ग्रॅम 'प्रोटेक्टंट' २ लिटर पाण्यात दोन तास भिजवून तयार केलेल्या कापडी सुती वस्त्रातून गाळून निवळीचा फवारणीसाठी १०० लिटर पाण्यातून उपयोग करावा. ही मात्रा दोन महिन्याच्या पिकांना १०० लिटरला ५०० ग्रॅम आणि ३ महिन्याच्या पिकांना १०० लिटरला १ किलो या प्रमाणात वापरावी. या फवारणीमुळे प्राथमिक अवस्थेतील मावा, तुडतुडे फवारणीनंतर लगेचच नाहिसे होतात. १० ग्रॅम म्हणजेच एका पंपाला एक काडीपेटीचे टोपण निवळी सर्व फुलझाडे, फळझाडे, पालेभाज्या, फळभाज्यांवर फवारण्यास पुरेशी ठरते. पेट्रोल पंपास निवळी करण्याची गरज नाही. प्रमाण 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी' चे कृषी विज्ञान केंद्रावरील तज्ज्ञांकडून समजून घेणे.\nवेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर म्हणजे हमखास यश \nवाळवीपासून नवीन कलमांची देखभाल व मुक्तता\nमला भुईमुगाचे उत्पादन १५ क्विंटल/एकरी, तर शेजारच्यांना ९ क्विंटल/एकरी\nशेवग्याच्या फुलगळवर व सेटिंगसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी त्यामुळे दरही चांगला\nथायलंड चिंचेचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार उत्पन्न व अधिक भाव मिळविण्यासाठी प्रयोग\n'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल \nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर व फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://internationaldonation.mavipa.org/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-28T22:03:41Z", "digest": "sha1:O4UABWQ6A72FKP5HVSU4UNL4AT6EMYQ7", "length": 3511, "nlines": 50, "source_domain": "internationaldonation.mavipa.org", "title": "विज्ञानगंगा – Marathi Vidnyan Parishad", "raw_content": "\nश्री. पराग महाजनी चंद्रयान-२\nप्रा. विनय र.र. प्रकाश आणि अंधार\nडॉ. मानसी राजाध्यक्ष आश्चर्यकारक आवर्तने\nप्रा. सागरिका दामले आनुवंशिक जनुकशास्त्र\nडॉ. राजीव चिटणीस आइन्स्टाइनची सापेक्षता\nडॉ. उज्ज्वला दळवी सव्यापसव्यः मेंदूचं\nश्री. अ.पां.देशपांडे जमिनीखालील तेलवाहिन्या\nडॉ. उर्मिला जोशी जेनेरिक औषधे\nप्रा. अशोक रूपनेर घरगुती टिकाऊ वस्तूतून विज्ञान खेळणी\nप्रा. रा.ना.जगताप प्लास्टिक हे पर्यावरणाला वरदान की शाप\nश्री. मंदार देसाई घनकचऱ्याचे व्यवस्थापन\nडॉ. मंदार देशमुख Nanotechnology\nडॉ. शरद काळे व्हर्टिकल फार्मिंग\nप्रा. सुरेंद्र घासकडबी Genetics\nडॉ. नागेश टेकाळे हल्लीच्या फुलांना वास का येत नाही\nडॉ. सुभाष वाळिंबे आशिया खंडातील मानव मुळात आफ्रिकन आहेत का\nडॉ. मानसी राजाध्यक्ष डावे-उजवेः अणू-रेणूंची संरचना\nप्रा. संजीव धुरंधर गुरुत्वीय लहरी\nश्री. पराग महाजनी चंद्रयान-२\nप्रा. विनय र.र. प्रकाश आणि अंधार\nडॉ. मानसी राजाध्यक्ष आश्चर्यकारक आवर्तने\nप्रा. सागरिका दामले आनुवंशिक जनुकशास्त्र\nडॉ. राजीव चिटणीस आइन्स्टाइनची सापेक्षता\nडॉ. उज्ज्वला दळवी सव्यापसव्यः मेंदूचं\nश्री. अ.पां.देशपांडे जमिनीखालील तेलवाहिन्या\nडॉ. उर्मिला जोशी जेनेरिक औषधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/entertainment/marathi-tv-serial-majhi-tujhi-reshimgath-pari-fame-child-artist-myra-vaikul/index.html", "date_download": "2022-01-28T21:44:52Z", "digest": "sha1:YNFUZAXLUUIFY5O5I7WUNJXU5C3ICYFW", "length": 2294, "nlines": 13, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुमच्या परीची तिच्या फॅन्ससोबत रेशीमगाठ", "raw_content": "तुमच्या परीची तिच्या फॅन्ससोबत रेशीमगाठ\n‘माझी तुझी रेशीमगाठ’मधल्या परीचं नवं रील इन्स्टाग्रामवर जाम गाजतंय.\nअवघ्या चार वर्षांच्या मायराची जबरदस्त फॅन फॉलोईंग पाहायला मिळतात,\nकमालीच्या एक्सप्रेशन्समुळे फॅन्स मायराला ‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणतात.\nमायराच्या मालिकेतल्या परीच्या भूमिकेनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.\n‘परमसुंदरी’ या गाण्यावरचा मायराचा हा व्हिडीओ अतिशय क्यूट आहे.\n‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या 100 भागांनंतर आईनं तिचं औक्षण केलं होतं.\nऑफस्क्रीन मायरा आणि शेफालीची धमाल मस्ती सुरु असते.\nफोटोशूटसाठीचा हा ड्रेस घातल्यावर मायरा खरोखरच्या परीसारखी दिसते आहे.\nमालिकेतील खलनायिका सिम्मीलाही परीसोबत हे रील करण्याचा मोह आवरला नाही.\nमायरा तिच्या आजोबांशी खेळताना दिसत आहे.\nमायरा म्हणजे परी हरवल्याचा मालिकेतील भाग बघून तिचा भाऊ खूपच रडला होता.\nआपल्या निरागस अदांमुळे मायरा प्रेक्षकांच्या ‘दिलांचा तुकडा’ झाली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/everyone-should-get-support-and-strength-to-live-in-the-new-year-says-sanjay-raut/", "date_download": "2022-01-28T23:04:49Z", "digest": "sha1:ZCUNNGGZBBEDDBQHKG5577CG5GKDKZMC", "length": 19992, "nlines": 117, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'नव्या वर्षात कोरोनाची साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ मिळावे'", "raw_content": "\n‘नव्या वर्षात कोरोनाची साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ मिळावे’\nमुंबई: जुन्या वर्षाचा ताळेबंद मांडायचाच तर खूप काही सांगता येईल. अत्यंत यातनादायी आणि वेदनादायक वर्ष म्हणून २०२१ ची नोंद इतिहासात होईल. सरत्या वर्षात कोरोनामुळे जे झाले ते होऊन गेले. पण आता नवीन वर्षाचा अरुणोदय झाला आहे. संघर्ष करत एकमेकांना आधार देत कसे जगायचे, हे मावळत्या वर्षाने शिकवले. मात्र, नव्या वर्षात (New Year, 2022) तरी कोरोनाची ही साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ व ‘साथ’ मिळावी. अशी अपेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत(Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे.\nअंधारलेले, संकटांचे व कटू आठवणींचे २०२१ हे वर्ष सरून नव्या वर्षाचा पहिला सूर्य प्रकाशमान झाला आहे. अस्त आणि उदय हा सृष्टीचा अनादि काळापासून चालत आलेला नियम. जुने लुप्त होते आणि नवे दिमाखात त्याची जागा घेते. कालगणना सुरू झाल्यापासून जुन्या व नव्या वर्षाचे हे जाणे-येणे अव्याहतपणे सुरू आहे. वर्तमानकाळाचे रूपांतर भूतकाळात होणे हे अटळ आणि चिरंतन सत्य असले, तरी प्रत्येकाची धडपड असते ती चालू वर्तमानकाळात जगण्याची.. जुने जाऊ द्या मरणा लागून या कीनुसार उभिवत्या सूर्याला नमस्कार करण्याकडेच सर्वांचा कल असतो आणि सरत्या वर्षांत काय बिघडले यापेक्षा नव्या वर्षात काय चांगले घडणार आहे. याची उत्सुकता अधिक असते. त्यामुळेच मावळत्या वर्षातील कटू आठवणींची उजळणी करण्याचे सोडून नवी स्वप्ने, नव्या योजना, आडाखे आणि आशा-आकांक्षांचे नवे संकल्प करत नव्या वर्षांचे स्वागत केले जाते. मावळत्या वर्षाला प्रेमाने निरोप देऊन न��ीन वर्षाचे उत्साहात आणि दणक्यात स्वागत करण्याची हौस म्हणूनच तर आपण दरवर्षी पुरवत असतो.\nत्यात ३१ डिसेंबरची मध्यरात्र हा तर बोलून चालून आंतरराष्ट्रीय सणच. त्यामुळे जगभरातच आतषबाजी वगैरे करून नवीन वर्षाच्या स्वागताचे ‘सेलिब्रेशन’ केले जाते. सालाबादाप्रमाणे यंदाही जगभरातील जनतेने नवीन वर्षाचे त्याच उल्हासात स्वागत केले. मात्र, नव्या वर्षातील संकल्पसिद्धी आणि आडाख्यांचे नियोजन करतानाच अस्तंगत झालेल्या जुन्या वर्षाचे सिंहावलोकनही करायला हवे. मावळत्या वर्षात जगभरातील समस्त मानव जातीचा सर्वाधिक छळ केला तो कोरोनाच्या विषाणूने. २०२० च्या वर्षात जगावर ओढवलेले हे संकट २०२१ मध्येही कायम राहिले. आणि मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला. ऑक्सिजनची कमतरता, औषधे व इंजेक्शन्सचा तुटवडा यामुळे अनेक रुग्णांना तडफडून प्राण सोडावा लागला. रुग्णालयांतील आक्रोश आणि दुखाला तर पारावारच उरला नाही. देशातील प्रत्येक व्यक्तीचा कोणी ना कोणी निकटवर्तीय कोरोनाने हिरावून नेला.\nमहाराष्ट्रात तर कोरोनाचा प्रकोप अधिकच होता. केंद्र सरकार, देशभरातील राज्य सरकारे, आरोग्य यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र झटत होती. मात्र, याच वर्षात कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आपल्या खंडप्राय देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे आणि गतीने राबविला गेला. कोरोनाने केवळ प्राणहानीच केली नाही तर अर्थव्यवस्थेचीही वाताहत केली. बेरोजगारी वाढली, महागाईनेही उच्चांक गाठला. वर्षभरात कोरोनाबरोबरच चक्रीवादळ, ढगफुटी, आगीच्या घटना आणि अपघातांच्या मालिकांनी देशावर आपत्ती आणली. देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात निधन झाले. जागतिक पातळीवर विचार करता अमेरिकेतील सत्तांतर ही लक्षणीय घडामोड ठरली. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून ज्यो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यापाठोपाठ अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेताच तालिबान्यांनी पुन्हा तिथे आपली राजवट प्रस्थापित केली. पाकिस्तानच्या पाठिंब्यावर अफगाणिस्तानात झालेला हा तख्तापलट भविष्यात हिंदुस्थानसाठी आणि जगासाठीही ड��केदुखी ठरू शकतो. चीनने हिंदुस्थानविरुद्ध उघडलेली आघाडी मावळत्या वर्षातही कायम राहिली. सीमेवरील अनेक भागांत चीनने नवीन गावे वसविण्यास सुरुवात केली. अरुणाचल प्रदेशवर हक्क सांगणाऱ्या चीनच्या सीमेवरील कुरापती या वर्षात अधिकच वाढल्या. राजकीय पातळीवर विचार करता गुजरात, कर्नाटक, आसाम आणि उत्तराखंड या चार राज्यांचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाने बदलले. असेही संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटले आहे.\nमात्र, केंद्रातील सत्तारूढ पक्ष व महाशक्तीशाली सरकारला हादरा बसला तो पश्चिम बंगालमध्ये. ‘खेला होबे’ची घोषणा देत ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभूत करण्याचा मार्ग देशातील तमाम विरोधी पक्षांना दाखविला तो याच वर्षात शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीत उभे केलेले अभूतपूर्व आंदोलन या वर्षाने पाहिले. अखेर दडपशाहीचे सर्व मार्ग फसल्यानंतर मोदी सरकारने सपशेल माघार घेऊन तीनही कृषी कायदे बिनशर्त रद्द केले. मोदी सरकारला वठणीवर आणण्याचे काम सामान्य शेतकऱ्यांनी करून दाखविले तेही याच वर्षात ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा या भालाफेकपटूने मिळवलेले सुवर्णपदक आणि वर्षअखेरीस हिंदुस्थानच्या हरनाझ संधू या तरुणीने मिळविलेला ‘मिस युनिव्हर्सचा किताब ही या वर्षातील जमेची बाजू म्हणावी लागेल. हवामान बदल हा जागतिक चिंतेचा विषय बनला असतानाच स्कॉटलंडमधील जागतिक जलवायू परिषदेत महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप’ अर्थात प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व’ या पुरस्काराने याच वर्षात सन्मानित करण्यात आले. जुन्या वर्षाचा ताळेबंद मांडायचाच तर खूप काही सांगता येईल. अत्यंत यातनादायी आणि वेदनादायक वर्ष म्हणून २००२१ ची नोंद इतिहासात होईल. असे वर्णन २०२१ चे संजय राऊत यांनी केले आहे.\nसरल्या वर्षात कोरोनामुळे जे झाले ते होऊन गेले. पण आता नवीन वर्षाचा अरुणोदय झाला आहे. संघर्ष करत एकमेकांना आधार देत कसे जगायचे, हे मावळत्या वर्षाने शिकवले. मात्र, नव्या वर्षात तरी कोरोनाची ही साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ व ‘साथ’ मिळावी. नवीन वर्षाचे आगमन झाले असतानाच पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट दार ठोठावत आहे. नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांनी कोरोनाचे हे संकट नष्ट व्हावे आणि मराठी व ह���ंदुस्थानीच नव्हे तर जगभरातील जनतेचे जीवन प्रकाशमन व्हावे अशी आशा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.\nनारायण राणेंनी काढली अजित पवारांची अक्कल; म्हणाले…\nमहिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण\nज्याला हात नाही ते एकहाती सत्ता घेतात; नारायण राणेंचा विरोधकांना टोला\nराजन तेलींच्या पराभवावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…\nअर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t2442/", "date_download": "2022-01-28T21:36:45Z", "digest": "sha1:NYDD6L7AAGB5GLB25PLW2GRQKPT3Q3NN", "length": 3999, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-माझे कसे म्हणावे", "raw_content": "\nमाझे कसे म्हणावे …..\nमाझे कसे म्हणावे संबंध मी जगाचे,\nमाझे कुणा म्हणू मी, झाले कुणी कुणाचे\nश्वासात गुंगवूनी आश्वासनेच देती\nप्राणात ना भिनावे ते वास अत्तराचे....\nबेभान होउनीया गातील गोड गाणी\nमाझ्या कथेव्यथेशी नाते नसे स्वराचे....\nशब्दातली खुमारी बांधी ���्रबंध येथे\nमाझे विचार नाही उच्चारलेत वाचे....\nस्पर्शात मार्दवाचा रेशीमभास होतो\nका त्यात जाणवावे व्यर्थत्व बेगडाचे....\nसंबंध मानताना व्यक्ती गुलाम होतो\nका मी हरून जावे स्वातन्त्र्य या मनाचे....\nवेडा म्हणाल किंवा माथेफिरू दिवाणा\nस्वीकार होत नाही नाते मनी कुणाचे....\n- स्वामीजी (१५ एप्रिल २००८)\n(वृत्त आनंदकंद, गण - गागालगा लगागा गागालगा लगागा)\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: माझे कसे म्हणावे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: माझे कसे म्हणावे\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T22:33:00Z", "digest": "sha1:ZT4QPWMQ4EEGW5IHW75GJBIR5KPR23CV", "length": 5989, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मिती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमिती (Dimention) म्हणजे कुठल्याही वस्तूची लांबी, रुंदी, उंची, आकारमान, परिमिती इत्यादी दर्शविण्यासाठी वापरले जाणारे मोजमाप अथवा प्रमाण होय. विज्ञानाच्या दृष्टीने द्विमिती आणि त्रिमिती अस्तित्त्वात आहेत. आइन्स्टाईनने Space काळ ही चौथी मिती असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. अशी चौथी मिती असल्याशिवाय अंतराळातील काळ-काम-वॆगाची गणिते सुटत नाहीत. मात्र या चौथ्या मितीबद्दल सामान्य माणूस फक्त कल्पनाच करू शकतो. [१]\nया चौघांशिवाय अनेक मिती असतील, तथापि त्याचा वापर करण्याचे ज्ञान अद्याप माणसाला झालेले नाही. दृष्टी, आवाज आणि स्पर्श यातून तीन मितींचे ज्ञान होते. मानवी डोळ्यांची दृष्टी त्रिमिती आहे. स्ट्रिंग तत्त्वज्ञानानुसार अशा अनेक (दहा) मिती अस्तित्वात आहेत.\nयुक्लिडियन भूमिती ही सुरुवातीला फक्त द्विमिती भूमिती होती, तिचाच विस्तार होऊन करून पुढे त्रिमिती भूमिती आणि गोलाध्याय भूमिती (Spherical Geometry) विकसित झाली.\nसंख्याशास्त्रातील (Sample Technicsमधील) काही अडचणी सोडवण्यासाठी गणिताची बहुमिती (Multidimentional) भूमिती नावाची शाखा शिकावी लागते.\nमिती म्हणजे तिथीसंपादन करा\nहिंदू पंचांगातील तारीख (तिथी) दाखवण्यासाठी मिती या शब्दाचा वापर होतो. कार्यक्रमाच्या आमंत्र�� पत्रिकेत कार्यक्रम अमुक मितीला आहे असेच लिहिलेले असते. उदा० आज मिती आश्विन कृष्ण नवमी, शालिवाहन शके १९४० विलंब संवत्सरे शुक्रवार २ नोव्हेंबर २०१८ रोजी, विरार येथील जीवदानी देवीची अलंकार पूजा संपन्न झाली. किंवा, ऋणाली आणि सागर यांचा विवाह मिती षष्ठी, माघ कृष्ण पक्षे, शालिवाहन शके १९४१, शुक्रवार दि. १४/०२/२०२० रोजी सकाळी ११ वा. १६ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. या मंगल समयी वधुवरांस शुभआशीर्वाद देण्यासाठी आपली सहकुटुंब सहपरिवार उपस्थित प्रार्थनीय आहे, वगैरे.\nहे ही पहासंपादन करा\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०२० रोजी १३:०१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/scorpio/", "date_download": "2022-01-28T23:28:59Z", "digest": "sha1:UATZ6Z3M7TUVO4QZCVHSIG6E5V5Q6LYW", "length": 11069, "nlines": 88, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "वृश्चिक | जानेवारी 2022", "raw_content": "\nवृश्चिक आणि मकर एकमेकांना आणि त्यांच्या नात्यावर स्पष्ट लक्ष देऊन एक जोडपे अविश्वसनीय सफलता, खोल आणि विश्वासार्ह बनविण्यास सक्षम बनवतात.\nवृश्चिक राशी चिन्ह वृश्चिक राशी\nवृश्चिक राशीचा अर्थ काय आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो याबद्दल जाणून घ्या. वृश्चिक तारखांची सुसंगतता, वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांविषयी संपूर्ण माहिती मिळवा.\nवृश्चिक आणि धनु एकमेकास काय देतील यापेक्षा दोघांनीही आपल्या जोडीदाराकडून काही वेगळे नसावे अशी अपेक्षा केली तर ती चांगली जोडी बनवू शकेल.\nदोन वृश्चिक भागीदार एक आव्हानात्मक जोडपे असू शकतात कारण जेव्हा ते दोघेही डिसमिस करू इच्छित असलेल्या गोष्टींचा सामना करतात. त्यांचे नाते वाढीसाठी त्यांना भावना, प्रेमळपणा आणि एकमेकांना प्रेम देणे आवश्यक आहे.\n11 नोव्हेंबर रोजी जन्मलेले लोक प्रामाणिक, खोलवर केंद्रित असतात आणि कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही किंमतीत त्यांच्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाबद्दल खुले असतात.\nमोठा आवाज घेऊन बदल शोधत, १ 17 नोव्हेंबर रोजी जन्मलेला वृश्चिक अप्रत्याशित, मजेदार आणि चेतनेच्या पुढील स्तरावर जाण्यासाठी तयार आहे.\nदिव्य प्रेमासाठीच उघडणे, 16 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्यांचा मार्ग कदाचित खडबडीत असेल आणि अशा संबंधांनी परिपूर्ण होऊ शकेल ज्यामुळे छाया ���िसू शकेल.\n30 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या स्कॉर्पिओसमध्ये एकच सत्य आहे की त्यांचे जग बदलण्याच्या संभाव्यतेसह सर्व विश्वासांवरुन काहीतरी एकत्र करणे आवश्यक आहे.\n12 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या लोकांची त्यांची सर्वात संवेदनशील भावनिक सत्यता उघड्या, सुरक्षित आणि ते कोण आहेत याबद्दल निश्चितपणे बाहेर काढण्याचे कार्य आहे.\n18 नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या लोकांचे जीवन एक विशेष उत्साही आभासी रंगले आहे ज्यांना त्यांच्या भावनात्मक आवश्यकतांसह शुद्धतेमध्ये जोडले जाणे आवश्यक आहे.\n8 नोव्हेंबर रोजी जन्मलेले लोक आयुष्यात घाई करतात आणि त्यांना विश्रांतीसाठी स्मरणपत्राची आवश्यकता असते आणि त्यांच्या हृदयाला भावनांच्या शुद्ध शहाणपणातील रहस्ये उलगडू देतात.\n24 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या लोकांना नियमित नियमाची आवश्यकता असते आणि त्यांचे जीवन आनंदासाठी एक पाया घालण्यासाठी पुरेसे रचना असते.\nवृश्चिक स्त्रीला बर्‍याचदा समजणे सोपे नसते, परंतु जेव्हा योग्य वागणूक दिली जाते तेव्हा, ती तिच्या नात्यासाठी लढा देईल आणि राशि चक्रात कोणतीही चिन्हे न करता आपल्या प्रियजनांचे रक्षण करील.\n2 नोव्हेंबर रोजी जन्माला आलेल्या लोकांचे स्वरूप देणे त्यांच्यावर ताण येऊ शकेल कारण त्यांना त्यांच्या गरजा भागवून घेण्यास कठीण वेळ मिळाला आहे.\nनोव्हेंबर १ Z राशी\nत्यांचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने योग्य दिशेने त्यांचा शोध घेताना, १ November नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या वृश्चिकांना अस्वस्थ श्रद्धा सोडण्याची आवश्यकता आहे.\nNovember नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या लोकांची अविश्वसनीय मानसिक आकांक्षा त्यांना नाविन्यपूर्ण आणि मजेदार बनवते परंतु त्यांना त्यांच्या सत्यतेची लाज वाटत असल्यास त्यांना ताण द्या.\nवृश्चिक राशीचा इतिहास आणि वृश्चिक दंतकथामागील कथा. त्यांचे कनेक्शन आणि इतिहास स्पष्ट करीत आहे.\nआमची रोजची वृश्चिक राशी वाचण्याचा आपला दिवस सुरू करा आणि आपल्या चिन्हाच्या आसपासच्या वातावरणाला मार्ग दाखवू द्या.\nवृश्चिक माणूस मरेपर्यंत किंवा त्याच्यावर प्रेम करत नाही तोपर्यंत प्रेम करेल. त्याचे जग काळा आणि पांढरे आहे आणि त्याचे नाते प्रखर आणि कधीही सोपे नाही. त्याला स्थिर आणि निष्ठावान एखाद्याची आवश्यकता आहे.\nप्रेम, लैंगिकता आणि वृश्चिक मन समजून घ्या. वृश्चिक आणि राशीच्य�� इतर चिन्हेंसाठी तपशीलवार आणि प्रकट करणारे सुसंगतता अहवाल.\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nमेष आणि मेष एकत्र येतात\nतुला राशीचा अर्थ काय आहे\nवृषभ आणि मिथुन सुसंगत आहेत\nमिथुन पुरुष आणि वृषभ स्त्री\n13 मार्च साठी राशि चिन्ह\nजून 3 राशी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/page/3?fbclid=IwAR07ZUBKT9NbKhR6cZwoOi9_sWityIDOCyfa3PdXCBfFoLxyOWk4CtTQDsk", "date_download": "2022-01-28T22:13:52Z", "digest": "sha1:XMBD6SQUDIWFX6HUINFBESCMENMNDIJX", "length": 4391, "nlines": 55, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "All in marathi - Page 3 of 31 - All information in marathi.", "raw_content": "\nबजाज फायनान्स वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे\nबजाज फायनान्स/ फिनसर्व्ह वैयक्तिक कर्ज माहिती मराठी | Bajaj Finance/ Finserv Personal Loan information In marathi. मित्रांनो, बजाज फायनान्स कडून 25 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे हे तुम्हाला माहिती …\n बिटकॉइनमध्ये कशी गुंतवणूक करता येईल विषयावर आजची पोस्ट आहे.बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे जे पूर्णपणे …\nक्रिप्टोकरन्सी माहिती मराठीत / cryptocurrency information in marathi. आज 2021 मध्ये पाहिले तर bitcoinची किंमत खूप पटीने वाढल्यामुळे सर्व गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सी खरेदीकडे अधिक लक्ष देत आहे. अगदी फार कमी वेळात, …\nlife insurance types | जीवन विमा 8 प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध आहेत, तुमच्या गरजेनुसार योजना घ्या\nजीवन विमा प्रकार माहिती मराठी / Life Insurance Type Information Marathi. जीवन विम्याचे प्रकार: दुर्दैवाने दुर्घटना सांगून होत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या कुटुंबाच्या आणि तुम्ही ज्यांच्यावर अवलंबून आहात त्यांच्या भविष्याची …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=govinda-in-his-second-inningsQE6675223", "date_download": "2022-01-28T23:09:12Z", "digest": "sha1:PY4Y67ALXTP4DPXI6T72G3MFGUML6D27", "length": 26947, "nlines": 140, "source_domain": "www.kolaj.in", "title": "गोविंदाची ‘सेकंड इनिंग’ सुपरहिट ठरेल?| Kolaj", "raw_content": "\nगोविंदाची ‘सेकंड इनिंग’ सुपरहिट ठरेल\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nनव्वदीच्या दशकातला ‘हिरो नंबर वन’ असणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. सध्या अपयशाशी झुंज देणाऱ्या गोविंदाला नवी पिढी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत बघतेय. मागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. आज नव्या पिढीला त्याच्या जुन्या स्टारडमची ओळखही व्हायला हवी.\nगोविंदाच्या आगामी कारकिर्दीबद्द��� विचार करताना महानायक अमिताभ बच्चन यांचं उदाहरण डोळ्यासमोर उभं राहतं. कधीकाळी या महानायकाच्या प्रतिमेला तडा जाईल की काय अशी चिंता बच्चन यांना सतावत होती. त्यांची एबीसीएल ही निर्मितीसंस्था सुरवातीपासूनच तोट्यात होती. ‘देख भाई देख’चा अपवाद वगळता सगळीकडे या संस्थेला नुकसान होत होतं.\n१९९७ साली ‘मेजरसाब’चं चित्रीकरण चालू होतं. तिथं अभिषेक असिस्टंटचं काम करायचा. ‘मेजरसाब’च आता संस्थेला नफा मिळवून देऊ शकतो अशी एकमात्र आशा उरली होती. पण जरी नफा मिळाला तरी अमिताभ बच्चन यांची सुपरस्टार इमेज कितपत सुधारेल हा प्रश्न होताच. कारण सेकंड इनिंगसाठी कुठलाही दिग्दर्शक, निर्माता त्यांला संधी द्यायला धजावत नव्हता. या बॉलीवूडच्या शहेनशहाचं करियर किनाऱ्याला लागतंय की काय अशी चर्चा त्यांच्या तोंडावर बिनधास्तपणे होऊ लागली.\nमेजरसाबने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. एबीसीएल आणि निर्मात्यांना भरमसाठ फायदा झाला. पण बिग बींची मुख्य अडचण ती नव्हती. त्यांच्या सुपरस्टार इमेजला धक्का लागला होता. अक्षय कुमार, सुनिल शेट्टी, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदासहित खानत्रयींनी इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला होता. एकापेक्षा एक सुपरहिट फिल्म येऊ लागल्या. नव्वदीतल्या तरुणाईला बच्चन आऊटडेटेड वाटू लागला. बच्चनला स्वतःचं स्टारडम टिकवणं महत्वाचं होतं.\nहेही वाचा: इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप\nडेविड धवननं एकेदिवशी बच्चनची भेट घेऊन एक जुडवा चोर पोलीस भावांची कथा ऐकवली. मागच्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘जुडवा’पेक्षा या सिनेमाचं कथानक वेगळं असल्यानं बच्चननं होकार दिला. त्या सिनेमाचं नाव बदलून नंतर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ठेवण्यात आलं.\n‘हम’ नंतर गोविंदा पुन्हा एकदा बच्चन सोबत स्क्रिन शेअर करणार होता, ती सुद्धा दुहेरी भूमिकेत डेविडचा जुडवा फॉर्म्युला बॉक्स ऑफिसवर दणक्यात चालला. थेटरात आपल्या एण्ट्रीला टाळ्या-शिट्ट्या वाजताना बघून बच्चन सुखावला. कदाचित अनेक महिन्यांनी त्याला शांत झोप लागली असेल. ‘मेजरसाब’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मुळं बच्चनची गाडी हळूहळू रूळावर यायला लागली.\nएबीसीएल अजूनही कर्जमुक्त झाली नव्हती. रुळावर येणाऱ्या गाडीतून उतरुन दुसऱ्या गाडीने प्रवास करण्याची रिस्क बच्चन घेणार होता. सिनेमांमधे ��ेकंड इनिंग ची संधी उपलब्ध होईल अशी आशा असतानाही आयुष्यातला सर्वात मोठा जुगार खेळण्याचा निर्णय बच्चननं घेतला. ‘Who will be the millionaire’ ह्या विदेशी मालिकेच्या धर्तीवर भारतात सुरु होणाऱ्या सोनीच्या ‘कौन बनेगा करोडपती’अर्थात केबीसीचा सूत्रधार बनण्यासाठी बच्चनने होकार दिला.\n‘बडे मियाँ’नं रचला पाया\nबॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आता संपलाय, बरबाद झालाय अशा चर्चांना उधान आलं. ‘केबीसी’ हा फक्त स्पर्धकांसाठीच नाही तर बच्चनसाठीही जुगारच बनला होता. सुदैवाने बच्चनने हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा जुगार जिंकला. एबीसीएल कर्जमुक्त झाली. निर्मात्यांचे फोन येऊ लागले.\n‘एबीसीएल’च्या स्थापनेपासून ते ‘केबीसी’च्या जुगारापर्यंत ढासळत जाणाऱ्या कारकिर्दीत बच्चनला सुपरस्टार म्हणून जिवंत ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण एखादी घटना घडली असेल तर ती होती ‘बडे मियाँ छोटे मियाँ’. बच्चनच्या सेकंड इनिंगचा आढावा घेताना सगळेच ‘केबीसी’ आणि ‘सूर्यवंशम’नं बच्चनला परत स्टारडम मिळवून दिलं असं नमूद करतात. पण कुणी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा साधा उल्लेखही करत नाही.\nहेही वाचा: भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या\nऐंशी-नव्वदीतल्या डबलरोल फॉर्म्युलावर काम करणं कदाचित बच्चनची कारकिर्द बुडवणारंसुद्धा ठरु शकत होतं. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ अपयशी ठरली असती तरी गोविंदाला विशेष असा काही फरक पडला नसता. फरक पडला असता तो बच्चनला.\nनव्वदीतले टुकार सिनेमे चवीने पाहणाऱ्या प्रेक्षकांना बच्चनची लायकी काढायला वेळ लागला नसता. डेविड धवन बच्चनसोबत फिल्म करतोय म्हटल्यावर लोकांनी डेविडलाच येड्यात काढलं. फिल्म रिलीज होईपर्यंत बच्चनला धाकधूक होती पण बच्चन आणि डेविडपेक्षा जास्त विश्वास गोविंदाला होता.\n'आप सुपरस्टार हो, वही आपकी पहचान है बडे मियाँ और वो पहचान आपसे कोई नही छिन सकता' हे बच्चन ला ठामपणे सांगणारा गोविंदा आज स्वतःच्या सेकंड इनिंगसाठी धडपडतोय.\nबच्चन सावरला, गोविंदाचं काय\nइतिहासाची पुनरावृत्ती म्हणावी की काय पण गोविंदा आता कालबाह्य झालाय याची जाणीव त्याला होतेय. लेथ मशीन चालवणारे जोशी जसं नवीन यंत्रांसोबत जुळवून घेऊ शकत नाहीत तसंच काहीसं. ‘बडे मियाँ’ ज्या लॉबीचे शिकार झाले होते तशाच लॉबीने ‘छोटे मियाँ’ला पण शिकार केलंय.\nप्रत्येक ठि���ाणी त्याची लायकी दाखवून तू आऊटडेटेड झालाय, तू आजच्या तरुणाईसोबत कनेक्ट नाही होऊ शकत हे वेळोवेळी सांगितलं जातंय आणि दुर्दैवाने हे खरंय. ‘पार्टनर’पर्यंत गोविंदाची डेविडसोबत चांगली मैत्री होती. त्यानंतर काही वैयक्तिक कारणांनी त्यांच्यात वाद होत गेले. २०१५ला गोविंदानं डेविडसोबतचे अंतर्गत वाद पहिल्यांदा मुलाखतीत बोलून दाखवले.\nहेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट\nबॉलीवूड लॉबीशी अपयशी झुंज\nगोविंदा सलमानचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे तोही बॉलीवूड लॉबीचा भाग असल्याचं बोलला. मध्यंतरी ‘किल दिल’ आणि ‘हॅपी एंडिंग’मधे गोविंदा सहाय्यक भूमिकेत दिसला. पण त्यानंतर ‘आ गया हिरो’ या त्याने स्वतः निर्मीती केलेल्या सुमार सिनेमातून गोविंदानं त्याच्याविरोधात असलेल्या लॉबीचं म्हणणं अप्रत्यक्षपणे सिद्ध करुन दाखवलं.\nआत्ताच्या तरुणाईशी गोविंदा कनेक्ट होऊच शकत नाही हे या सिनेमाच्या समीक्षेत अनेकांनी अधोरेखित केलं. नव्वदीतलं ‘हिरो एके हिरो’चं सूत्र आता कालबाह्य झालंय हे गोविंदाला बऱ्याच उशिरा लक्षात आलं हे त्याचं दुर्दैव. आपल्या सिनेमाला कमी थिएटर दिल्याचा आरोप त्याने लावला होता. पण त्या सिनेमाचा ट्रेलरवरूनच सिनेमाचा सुमार दर्जा दिसून येतो.\nत्यानंतर ‘फ्राय डे’ आणि ‘रंगिला राजा’मधून गोविंदाला सेकंड इनिंगची संधी मिळणं कठीण होतं. गोविंदाला कालबाह्य केलं गेलं की तो स्वतःच्या हिरोईजमच्या प्रेमातून बाहेर न आल्यानं कालबाह्य झालाय हे महत्त्वाचं नाही. पण तो आता कालबाह्य झालाय हे ठळकपणे दिसून येतं.\nमागच्या पाच-सहा वर्षात त्यानं नाईलाजानं केलेले सिनेमे पाहता सेकंड इनिंगची संधी न मिळाल्यानं तो पडेल ते काम करत सुटलाय. हे कशामुळे झालं त्याला अपेक्षित असलेले चांगले सिनेमे आणि चांगल्या भूमिका कुणी देत नाहीय.\nइंडस्ट्रीने त्याला गृहीत धरलंय. नव्वदीचा ‘हिरो नंबर वन’ ही ओळख रुजलेली असल्याने त्याला एक अभिनेता म्हणून कुणी किंमत द्यायला तयार नाहीय. सिनेमाचं कथानक असेल किंवा भूमिका असेल ती निवड करण्याचं स्वातंत्र्य त्याच्याकडं उरलेलं नाही.\nहेही वाचा: पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे\nगोविंदा फार आधीपासूनच सांगत आलाय की माझे सिनेमे हे कुटुंबवत्सल असतात आणि मी तसेच सिनेमे करणार. कुटुंबातल्या ���्रत्येक व्यक्तीला माझा सिनेमा पाहता आला पाहिजे. फॅमिली एंटरटेनर सिनेमे करत आलेल्या गोविंदाला गुन्हेगारी आणि अश्लीलतेने बरबटलेले सिनेमे आणि वेबसिरीज नको वाटतात. मागच्या पाच वर्षात त्याने अशा अनेक सिनेमांना आणि वेबसिरीजला नकार कळवलाय.\nगोविंदाला जशी चांगली भूमिका असणारे सिनेमे करायचेत ते कुणी निर्माते, दिग्दर्शक बनवायला तयार नाहीत. कारण जागतिक सिनेमा पाहणाऱ्या भारतीय प्रेक्षकांची अभिरुची दरवर्षी बदलत आहे. त्या प्रेक्षकवर्गाला जे अपेक्षित आहे तेच निर्माता, दिग्दर्शकांना दाखवावं लागेल. तरुण प्रेक्षकवर्गाची अभिरुची समजून न घेता जर भोजपुरी पद्धतीचे टुकार सिनेमे प्रेक्षकांवर थोपवले तर त्याचा परिणाम काय असेल हे वेगळं सांगायला नको.\nजसं ‘बडे मियाँ’ला ‘आयडेंटीटी क्रायसिस’चा सामना करावा लागला तशीच वेळ आता छोटे मियाँवर पण आलेली आहे. ‘बडे मियाँ’ची सेकंड इनिंग तर जोमात सुरुय पण ‘छोटे मियाँ’ अजूनही गटांगळ्या खात आहेत. कुणीतरी म्हणलंय, ‘हर कोई अमिताभ बच्चन जैसी सेकंड इनिंग नही खेल सकता\nनांदेडला आमच्या नातेवाईकांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत वीसीआरवर ‘राजाबाबू’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘हिरो नंबर वन’, ‘आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या’, ‘आँखीयोंसे गोली मारे’, ‘दुल्हे राजा’, ‘साजन चले ससुराल’, ‘शोला और शबनम’ असे अनेक सिनेमे बऱ्याच वेळा बघितलेत.\nएकेकाळी थिएटरमधे पब्लिकला नाचायला लावणाऱ्या सुपरस्टार गोविंदाचा आता लेथ जोशी होताना पाहवत नाही. तू लवकरात लवकर कुठल्यातरी छान-छान गोड-गोड कुटुंबवत्सल वेबसिरीजमधून सेकंड इनिंग गाजवायला तयार हो बाबा.\nऐंशी-नव्वदीच्या दशकातले जुने फॉर्म्युले सोड आणि नवीन प्रेक्षकवर्गाला तुझ्याकडून काय अपेक्षित आहे ते शोध. तश्या भूमिका तसे सिनेमे, वेबसिरीज निवड. तू मध्यमवर्गीय माणसांचा सुपरस्टार आहेस गोंद्या. तू कालबाह्य झालेला नाहीस हे तुला स्वतःलाच सिद्ध करावं लागणार आहे.\nऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो\nहिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका\nद सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nपाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्��ा शोधामुळे भारताची चांदी\nविराट कॅप्टन किंग कोहली बनला त्याची गोष्ट\nविराट कॅप्टन किंग कोहली बनला त्याची गोष्ट\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/2021/12/religious-programme-at-jyotiba-devasthan-jambharun-andha-village.html", "date_download": "2022-01-28T21:30:50Z", "digest": "sha1:4AVLFGBEADSXFXXUWL2VKNWOPR3GO5RG", "length": 6607, "nlines": 65, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम", "raw_content": "\nमुख्यपृष्ठJyotiba Devasthanश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nThe Editor डिसेंबर ३०, २०२१\nपुसेगाव- हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळ आणि बंजारा बांधवांच्या वतीने कार्यक्रम होणार आहे. पुसेगाव, जांभरून भागातील श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. त्यामूळे नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी दरवर्षी येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.\nयावर्षी होणार्‍या या कार्यक्र��ाला श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गंगाराम खुडे, उपाध्यक्ष तथा पुजारी चंपती जुंबडे, सचिव नामदेव मोरे, सहसचिव भिवराबाई खुडे, महादू जुंबडे, शामराव खुडे, रामराव खुडे, खंडूजी खुडे, विठ्ठल खुडे, बालाजी खुडे आणि विलास खुडे हे विश्वस्थ प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमात अनेक बंजारा बांधव हे नवस फेडत असतात. तसेच येणारे नविन वर्ष चांगले आणि सुख समृद्धीचे जावो यासाठी ज्योतीबाकडे साकडे घालतात. या कार्यक्रमाला पुसेगाव, जांभरून आंध, हनकदरी, खिल्लार, आडोळ, जांभरून तांडा, वडचूना आदी भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2022-01-28T23:15:37Z", "digest": "sha1:2WVKBTJOFTR4ALBPTLJJUH5GSSZVZEVU", "length": 23500, "nlines": 97, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: जादूटोणाविरोधी विधेयकाला मुहूर्त मिळेल का ?", "raw_content": "\nजादूटोणाविरोधी विधेयकाला मुहूर्त मिळेल का \nदिवेआगरच्या सुवर्ण गणेशाच्या चोरीनंतर संपूर्ण राज्यभर गदारोळ उठला. कुठेही चोरी होणे आणि चोरटे लवकर न सापडणे या बाबी कायदा-सुव्यवस्थेच्यादृष्टिने भूषणावह नसतात, हे खरेच. परंतु ज्यांचे राजकारणच देव-धर्माच्या आधारावर चालते, त्या शिवसेना भाजपच्या नेत्यांनी या चोरीवरून जो काही गहजब केला, तो फक्त त्यांनाच शोभून दिसणारा होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी दिवेआगरला भेट दिली नाही म्हणून शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी टीका केली. मुख्यमंत्री वगैरे मंडळी दिवेआगरला जाऊन काय करणार होती, हा प्रश्न वेगळा. मूर्तीचोरीच्या घटनेनंतर त्याचे राजकारण करण्यासाठी काही तासांत तिथे धडकणाऱ्या उद्धव ठाकरे यांना दुष्काळी भागात जाण्यासाठी मात्र दोन महिने वाट पाहावी लागली, यावरून त्यांचे प्राधान्यक्रम काय आहेत, हे लक्षात येते. त्यांच्या असल्या वृत्तीमुळेच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना एकदा सत्तेवरून खाली उतरल्यानंतर नंतर सत्तेच्या परिघात फिरकू दिलेले नाही.\nदिवेआगरच्या घटनेनंतर तरी शहाण्यासुरत्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की जागृत देवस्थान वगैरे म्हटले जाते, ते सगळे थोतांड असते. देवाच्या नावावर धंदेवाईकपणाकरणाऱ्यांची थेरे असतात सगळी. दिवेआगरच्या आधीही आणि नंतरही अनेक देवालयांमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. परळी वैजनाथला तर देवीच्या अंगावरील दागिने चोरीला गेले आहेत. देव, धर्म या बाबी लोकांच्याशी भावनिकदृष्टय़ा निगडित असतात, त्यामुळे त्याप्रती अनादराची भावना असता कामा नये, परंतु त्याचे भावनिक राजकारण करण्याचेही समर्थन होता कामा नये. (महाराष्ट्रातील गावोगावच्या देवस्थानांमध्ये सातत्याने चोऱ्या होत राहिल्या, तर देवाच्या नावावर केले जाणारे भावनिक राजकारण कमी होईल आणि जागृत म्हणून प्रचार केल्या जाणाऱ्या देवस्थानांचे पितळ उघडे पडेल.)\nया सगळ्या पाश्र्वभूमीवर एका गोष्टीकडे सगळेच सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत, ती म्हणजे जादूटोणा विरोधी विधेयक. मूळचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे विधेयक हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचा अपप्रचार काही संघटनांनी केला आणि लोकप्रतिनिधी त्या अपप्रचाराला बळी पडले. शिवसेना-भारतीय जनता पक्षासारख्या पक्षांनी हे विधेयक अडवले तर समजू शकते, कारण लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, पारंपारिक धारणा हेच ज्यांच्या राजकारणाचे भांडवल आहे. मात्र सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही त्यांच्याच सुरात सूर मिसळून विधेयकाला विरोध केला. त्यामुळे कालांतराने विधेयकाचे नाव बदलून ते, जादूटोणा विरोधी विधेयक असे करण्यात आले. महाराष्ट्रातील संतपरंपरेने अंधश्रद्धांना नेहमीच प्रखर विरोध केला आहे. संतांची परंपरा मानणाऱ्या वारकरी संप्रदायात काही अपप्रवृत्ती शिरल्या असून वारकरी संघटनेचे नाव घेऊन या प्रवृत्ती जादूटोणा विरोधी विधेयकाच्या विरोधात आंदोलने करतात. वारकऱ्यांच्या वेशातले हे वार-करी संतपरंपरेला बदनाम करणारे आंदोलन करीत असताना खरे वारकरीही मूग गिळून गप्प बसलेले दिसतात. वारकरी संप्रदायातील शहाण्या-सुरत्या मंडळींनी याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन संप्रदायाला बदनाम करणाऱ्यांचा समाचार घ्यायला पाहिजे. संतांची भूमिका अंधश्रद्धाविरोधाची होती आणि तीच भूमिका पुढे नेणे ही वारकरी संप्रदायाची जबाबदारी आहे, याचे भान ठेवून जादूटोणाविरोधी विधेयकाच्या समर्थनासाठी उभे राहिले पाहिजे.\nराज्याचे प्रमुखच चमत्कार करणाऱ्या बुवा-बाबांचे भक्त असतील, अशा राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा संमत होणे कठिण होते. मूळचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा कोणत्याही प्रकारे कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हता. या कायद्याची चर्चा सुरू झाल्यापासून देव-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या, त्यावर दुकानदारी चालवणाऱ्या संघटनांनी त्याविरोधात रान उठवायला सुरुवात केली. हा कायदा हिंदू धर्माच्या विरोधात असून सत्यनारायणाची पूजा घालण्यासही त्यामुळे बंदी येणार आहे, असा अपप्रचार करण्यात आला. वस्तुस्थिती कुणीच समजून घेण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. स्वत:च्या सरकारने केलेल्या कायद्याचे विधेयक रोखण्याचा पाप एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी केले. काही गोष्टी अशा असतात, की तिथे नेतृत्वाने खंबीरपणे भूमिका घ्यायची असते आणि आपल्या पक्षाच्या आमदारांना गप्प करून मंजूर करायच्या असतात. परंतु त्यावेळी विलासराव देशमुख यांनी तसा खंबीरपणा दाखवला नाही. किंबहुना सत्यसाईबाबांच्या चमत्कारांचे भक्त असलेल्या विलासरावांनाही आतून हे विधेयक मान्य नसावे आणि आमदारांचा विरोध त्यांना सोयीस्कर वाटला असावा. त्यामुळे त्यांनी कायदा सर्वसंमतीने करण्याची भूमिका घेतली. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या आपल्या विरोधकांना पूरक भूमिका आपण घेतोय, हेही त्यांनी त्यावेळी लक्षात घेतले नाही. कायद्याचा मसुदा धर्मविरोधी नाही, हे विलासरावांना माहीत असूनही त्यांनी पलायनवादी भूमिका घेतली. त्यानंतर कायद्याचे प्रारूप सौम्य करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करण्यात आली. तरीही कायदा संमत करताना विरोधकांनी घालायचा तो गोंधळ घातला आणि कायदा लटकला तो लटकला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर विलासरावांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यांच्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि हा कायदा अडगळीत फेकला गेला. कारण अशोक चव्हाणही सत्य साईबाबांचेच भक्त. महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा मागे नेण्याचे काम त्यांच्या कारकीर्दीत घडले. सत्यसाईबाबांना ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी बोलावून त्यांची पाद्यपूजा करण्याचा पराक्रम त्यांनी केला. विज्ञाननिष्ठ लोकांनी आणि साऱ्या प्रसारमाध्यमांनी हेटाळणी केली तरी त्याची पर्वा केली नाही. उलट सत्यसाईबाबा आपले अध्यात्मिक गुरू असल्याचे समर्थन केले. अशोक चव्हाण यांनी ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार आपले नावही बदलून ‘अशोकराव’ केले आणि निवासस्थान तसेच कार्यालयातल्या नावाच्या पाटय़ा बदलून घेतल्या. नावबदलानंतर काही दिवसांतच आदर्श प्रकरण उद्भवले आणि त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले, हा भाग वेगळा. दरम्यान अशोकपर्व पुरवणीचे रामायण अद्याप सुरू आहेच.\nजादूटोणाविरोधी कायद्याच्या परिशिष्टात अंधश्रद्धा कशाला समजावे, याची स्पष्ट नोंद आहे. त्या बाबींचे आचरण करणे हा सहा महिने ते सात वर्षार्पयतच्या सक्तमजुरीची शिक्षा असलेला गंभीर गुन्हा ठरू शकतो. मनोरुग्णांना साखळदंडाने बांधणे, अंगात भूत संचारले आहे असे समजून भूत उतरवण्यासाठी अघोरी उपाय केले जातात. मनोरुग्णांचा प्रचंड छळ केला जातो. भूत उतरवणारी अशी अनेक कें्रे महाराष्ट्रात आहेत. कायदा अस्तित्वात आल्यानंतर या भूत उतरवणाऱ्यांना आळा बसेल आणि मनोरुग्णांचा छळ थांबेल. परंतु त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छडी हातात घेऊन आपल्या पक्षाच्या आमदारांच्या डोक्यावरचे भूत उतरवायला पाहिजे. सत्ताधारी पक्षाचे हे दोन्ही नेते विज्ञाननिष्ठ आणि कोणत्याही बुवा-बाबाच्या कच्छपी न लागलेले आहेत. म्हणूनच पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा हे विधेयक मंजूर करण्यासाठी गतीने पावले उचलली जातील, असे वाटत होते. दुर्दैवाने तसे घडलेले नाही. अजित पवार यांनी साधारणपणे वर्षभरापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हे विधेयक मंजूर करून घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही. एकूणच या विधेयकाकडे सरकारही गांभीर्याने पाहात नाही, हेच स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या भूत-वर्तमान-भविष्याची चर्चा म्हणजे केवळ भौतिक प्रगतीची आणि पायाभूत सुविधांची चर्चा नव्हे. जादूटोणाविरोधी विधेयकाच्या माध्यमातूनच उद्याच्या विज्ञाननिष्ठ महाराष्ट्राची उभारणी होणार आहे, याचे भान ठेवले नाही तर महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आणि पुरोगामित्वाच्या गप्पांना फारसा अर्थ उरणार नाही.\nव्यंगचित्र आणि संसदेचा शाळकरी गोंधळ\nजादूटोणाविरोधी विधेयकाला मुहूर्त मिळेल का \nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/12/blog-post_14.html", "date_download": "2022-01-28T22:35:51Z", "digest": "sha1:PKRWPSBQNDAV6SNKKUQSSOVB6O2OGC2G", "length": 8175, "nlines": 241, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: 'सोशल' फटका", "raw_content": "\nसोसलं तेवढं करत जा रे, सोशल सोशल करू नको\nसोशल असते सत्यामध्ये, व्हर्चुअली तू झुरू नको\nनेटिंग, सेटिंग, च्याटिंग गडबड करू नको\nउगी रहावे, काम करावे, निष्फळ बडबड करू नको\nफेसबुकावर मित्र हजारो, शेजार्याला विसरू नको,\nसोशल होतील बोल इथे, शब्दांमधुनी घसरू नको.\nमिठी मारुनी, चित्र काढुनी, अल्बम सगळा टाकू नको\nसोशल वरती उघडे केले, आता पिसारा झाकू नको \nझक मारितो झकरबर्गही, नियंत्रण ना असे इथे,\nरस्त्यावरती येते सगळे, घरासारखा पसरू नको \nह्यकर्स असती इथे तिथे, तू त्यांना थारा देऊ नको,\nझापड बांधून डोळ्यावरती, नको तिथे तू जाऊ नको.\nतुझ्याच हाती तुझी सुरक्षा, पासवर्ड तो लिहू नको,\nआठवड्याला बदलत जा रे, जुना-पुराना ठेऊ नको.\nओळख नाही शीतभराची, फ्रेंड रिक्वेस्ट धाडू नको.\nमित्राच्या मित्राचा मित्र म्हणुनी, उगाच नाते जोडू नको\nफाईट करुनी लाईक करतो, उगा स्माईली फेकू नको,\nसत्य असावे ओठावरती, सत्य म्हणुनी ठोकू नको.\nपोरींच्या नावे पोरे भेटती, फोटूस त्यांच्या भाळू नको,\nसल्ला देतो तुला 'रमेशा', 'फटका' म्हणुनी टाळू नको.\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 2:20 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nप्रिया भक्ती सार -2\nप्रिया भक्ती सार - 1\n36 || शेवटचा अभंग ||\n35 || वेड लावी मला ||\nईतकं सुद्धा अवघड नसतं\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/entertainment/", "date_download": "2022-01-28T23:10:41Z", "digest": "sha1:FX5LKUQ7KXADU27UMBAYHLXPMJ25FFGA", "length": 17211, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Marathi News Web stories, मराठी बातम्या, मराठी वेब स्टोरीज, Marathi Cinema news, Politics, Sports - News18 Lokmat Web stories", "raw_content": "\n'श्रीवल्ली'च्या Instagram Reels ची एक झलक, नॅशनल क्रशच्या या अदांवर चाहते फिदा\n'या' अमेरिकन अभिनेत्रीला डेट करतोय सलमान खान\n The Kapil Sharma Show मधील कलाकार एका एपिसोडसाठी घेतात एवढं मानधन\nरश्मिका, करीना ते मलायकापर्यंत.. या अभिनेत्रींचे जिम आउटफिट आहेत फारच TRENDY\nरितेश-जिनिलियाचे हटके रील्स पाहिलेत का रोमॅन्ससह आहे कॉमेडीचा तडका\nपलक तिवारी आणि इब्राहिम खान; हे आहे का B-town चं नवं कपल\nस्वत:च्या लग्नात आईची साडी अन् दागिन्यांनी नटल्या या अभिनेत्री\nमौनी रॉय-सूरज नाम्बियार Wedding Photos\n‘या’ सेलेब्रिटीजचे Instagram DP आहेत फारच स्टनिंग, तुम्ही पाहिलेत का\nहे सेलेब्स आहेत खऱ्या जीवनात खास मित्र\nबॉलीवुड डेब्यू च्या आधी या कलाकारांनी केलंय इंजीनियरिंग\nमॉडर्न मराठी अभिनेत्री जोपासतात पारंपरिक वेशभूषेचीही आवड\n'या' अभिनेत्रींनी सहन केल्या आहेत गर्भपाताच्या वेदना आणि दुःख\nक्रिकेटर डेविड वॉर्नरलाही 'श्रीवल्ली' गाण्यानं लावलं वेड\n शहनाझच्या Yellow Lehenga Look वरुन हटणार नाही नजर\nPriyanka-Nick आधी सरोगसीद्वारे आई-बाबा बनले आहेत हे सेलेब्स\nतेरी झलक अशर्फी.. श्रीवल्ली पाहातच राहाल Rashmika चे हे स्टनिंग लुक्स\nया टॉप डिझायनर्सचीच आहे बॉलिवूडमध्ये हवा, कलाकारांची असतात पहिली पसंत\nBirthday Special: वाढदिवशी पाहाच सुशांतचे हे खास चित्रपट, अभिनेत्याने केल्यात दमदार भूमिका\nमायलेकींची जोडी सोशल मीडियावर हिट, सनाया-सोनाली खरेचे Reels Viral\n'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील अभिनेत्री रियल लाइफमध्ये आहे भलतीच हॉट\nकेवळ ऐश्वर्या-धनुष नाही तर 2021-22मध्ये 'हे' सेलिब्रिटी कपल्स झाले विभक्त\nकाळी साडी, हलव्याचे दागिने मराठी सेलिब्रिटींचा पहिल्या संक्रातीचा थाट\n‘झोंबिवली’च्या ट्रेलरनंतर ललितच्या भूमिकेची चर्चा, पुन्हा एकदा अभिनेत्याचा वेगळ्या धाटणीचा सिनेमा\nPushpa ची श्रीवल्ली ठरतेय इंटरनेट सेन्सेशन, Rashmika Mandanna चे ट्रेंडी लुक्स\n'फ्लॉवर' नाही तर 'फायर' असणाऱ्या Pushpa ची जबरदस्त बॉडी, काय आहे फिटनेसचं सिक्रेट\nवेस्टर्न आउटफिट्समध्ये शरवारी वाघचे ग्लॅमरस फोटो\nगायक रोहित राऊत जुईली जोगळेकरसोबत आहे रिलेशनशिपमध्ये, लवकरच बांधणार लग्नगाठ\n'जीव माझा गुंतला' फेम अंतराच्या अदांनी चाहते घायाळ, अभिनेत्रीचा हा लुक पाहिलात का\n'अजूनही बरसात आहे' फेम अभिनेत्री मुक्ता बर्वेला लागलंय इन्स्टा रील्सचं वेड, पाहा,VIDEO\nलगीनघाईतही मौनी रॉय शेअर करतेय Bikini Look, अभिनेत्रीचे Bold Photos व्हायरल\nया Photos मधून दिसतंय सागरिका-झहीरमधलं प्रेम, पाहा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे ��्षण\n'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा मकर संक्रांती लूक; दाखवल्या नखरेल अदा\n'फुलाला सुगंध..' मालिकेत साडीत वावरणारी कीर्ती कशी आहे खऱ्या आयुष्यात अभिनेत्रीचे Bold लुक्स चर्चेत\nतुझ्या रूपांचं चांदनं फेम अभिनेत्री तन्वी शेवाळे खऱ्या आयुष्यात आहे खुपच ग्लॅमरस\nमकर संक्रांतीसाठी सजली गोड 'परी' मायरा\nनथीला मिळालं मंजिरीचं नाव, फॅशनच्या बाततीत अभिनेत्रींनाही टक्कर देतेय प्रसाद ओकची बायको\nचित्रपटांसाठी अभिनेत्रींचं थक्क करणारं Transformation\nअभिनय, सौंदर्य आणि फिटनेस Toned Abs बाबतीत Queens आहेत या बॉलिवूड अभिनेत्री\nमालदीवमध्ये व्हेकेशन एंजॉय करतेय Sunny Leone, पाहा अभिनेत्रीचे Stunning Photos\nपतीच्या मृत्यूनंतर कसं आयुष्य जगते आहे मंदिरा बेदी\nवेबसीरिजमध्ये या अभिनेत्रींनी दिले Bold Scenes\nदिपू-इंद्राच्या 'उडू-उडू'नंतर आता 'बुरुम-बुरुम'ची धूम\nकेवळ Vickat नाही तर या सेलिब्रिटींनी कोरोना काळात बांधली लग्नगाठ\n'अप्सरा' सोनाली कुलकर्णीने शेअर केले Throwback Photos, पाहा अभिनेत्रीचे लक्षवेधी लुक\nशिवानी-विराजस देतायंत Couple Goals, मराठी इंडस्ट्रीतील हे फेव्हरिट कपल Engaged\nअभिनेत्री सई ताम्हणकरने पुन्हा एकदा केलं 'बेस्ट फ्रेंड'चं कौतुक\nबिग बॉस मराठी 3 फेम जय दुधाणेच्या घरी ग्रँड सेलिब्रेशन\nमिलिंद सोमणचे लक्षवेधी फॅशनेबल लूक्स\nB'day Special: दीपिकाचं चाहत्यांना खास गिफ्ट, Viral होतोय 'लिप टू लिप' किसचा Photo\nB'day Special: प्रार्थना बेहेरेसाठी खास दिवस, 'नेहा' साजरा करतेय वाढदिवस 39वा Birthday\nअवघ्या चार वर्षांच्या मायराची जबरदस्त फॅन फॉलोईंग, पाहा तिचे भन्नाट रील्स\n श्रद्धा कपूरचे हे लुक्स देतायंत Saree Goals, पाहा Photos\nअभिनेता संजय खान यांची संघर्षमय वाटचाल\n‘देवों के देव महादेव’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पाहा PHOTO\nबेस्ट फ्रेंड ते सहकलाकार सई-प्रियाची गोड मैत्री; Priya ने मैत्रिणीसाठी केली खास पोस्ट\nमालिकेत भांडण, पण सेटवर एकत्र साजरा केला वाढदिवस; संजना-अरुंधतीचे हे फोटो पाहाच\nवर्षाच्या अखेरीस जान्हवी कपूर हिचा वाळवंटात हॉट अंदाज\nये है मोहब्बतें’ची चिमुकली रूही आता दिसते अशी, पाहा PHOTO\nजगभर फिरते सचिनची लाडकी लेक, पाहा साराचे Gorgeous Photos\n'संजना' अर्थात रुपाली भोसलेचं साडी प्रेम सर्वच लुक आहेत ग्रेसफुल\nसई ताम्हणकरच्या ग्लॅमरस लूकची पुन्हा चर्चा\nyear ender 2021: मराठी सिनेसृष्टीतील 'या' कलाकरांच्या घरी झाले नव्या पाहुण्याचे आगमन\nYear Ender 2021: यंदा���्या वर्षी 'या' सेलिब्रेटींना घेतला घटस्फोट\nनुसरत जहाँ यश दासगुप्ताला म्हणतीय, 'मुझे आपसे प्यार हुआ...\nyear ender 2021: यावर्षी 'या' मराठी कलाकारांनी बांधली लग्नगाठ\nगोल्डन शिमर ड्रेस परिधान करत उर्वशीने चाहत्यांना केले घायाळ\nजेव्हा सुपरस्टार राजेश खन्नाला लोक रक्ताने पत्र लिहायचे...\nअखेर पैज हरल्यानंतर अक्षयसोबत ट्विंकलने केले लग्न\n'प्रेम आणि फक्त प्रेम...'भावी पतीला ह्रता दुर्गुळेने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवाढदिवसाच्या पार्टीत सलमानसह जेनेलियाचा धमाकेदार डान्स\nया मराठी अभिनेत्रीने पुन्हा उचलली खंडेरायांची 42 किलोची तलवार\nविशाल निकमचा मराठी मालिका ते बिग बॉसच्या घऱापर्यंतचा प्रवास\nसलमान खानसाठी 2022 खास, भाईजानचे हे चित्रपट आहेत रांगेत\nअप्सरेच्या नऊवारी लूकवर चाहते घायाळ\nअमृता खानविलकरच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ\nचाहत्यांच्या मागणीनंतर कपिल शर्माने शेअर केला मुलांसोबतचा फोटो\nभूमी पेडणेकरची बहिण आहे तिची झेरॉक्स कॉपी\nबी टाउनमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची बहिण खूशी कपूर यांना स्टाइल क्वीन म्हणून ओळखतात.\nआश्चर्यचकित करणारे रणवीर सिंहचे 'भन्नाट' अवतार, अभिनेता सर्वच भूमिकांमध्ये बसतो फिट\nहरनाझने भारताला 21 वर्षांनी हा सन्मान मिळवून दिला\nमिस युनिव्हर्सचा किताब पटकवणारी हरनाज कौर संधू कोण आहे\nHappy Birthday Umesh Kamat:अशी होती प्रिया-उमेशची लव्हस्टोरी\nअभिनेता स्वप्नील जोशीने नवी कार घेताच भावनिक पोस्ट शेअर केली आहे.\nबॉलीवूडच्या 'या' अभिनेत्री ज्यांनी केवळ वय एक आकडा असल्याचे सिद्ध केले आहे.\nसोशल मीडियावर उर्फी जावेदचा जलवा, VIRAL होतायंत BOLD PHOTOS\nगायिका शाल्मली फरहानसोबत अडकली विवाहबंधनात, कोण आहे फरहान\nआई कुठे काय करते’ मालिका फेम संजनाबाद्द्ल…\nहृता दुर्गुळेचा प्रियकर कोण आहे माहितीये\nही जागा मिस करतेय अभिनेत्री प्रिया बापट\nमराठी अभिनेता सुयश टिळक अडकला लग्नबंधनात\nसायली संजीवचा साडी मधील हॉट लूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/country-cows/", "date_download": "2022-01-28T23:39:46Z", "digest": "sha1:5H6QMKCQBXM6YOEFLQRQQBXDMQWS7GPN", "length": 3656, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "country cows Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय\nपाठदुखी आकारणेणि मानदुखी हल्ली या आजाराचे प्रमाण खू�� वाढले आहे. बदलती जीवनशैली हे यामागचे मूळ कारण आहे. आजचे जीवन खूप ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/why-spend-12-lakh-when-mahindra-scorpio/", "date_download": "2022-01-28T21:47:00Z", "digest": "sha1:WJRSB57JDQF4BHNASQSTXKIGXSAPXOZV", "length": 14034, "nlines": 107, "source_domain": "mhlive24.com", "title": "Offers On Mahindra Scorpio : महिंद्रा स्कॉर्पिओ अवघ्या 3.8 लाखांमध्ये उपलब्ध असताना 12 लाख का खर्च करायचे? जाणून घ्या ऑफर डिटेल्स | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/Offers on mahindra scorpio : महिंद्रा स्कॉर्पिओ अवघ्या 3.8 लाखांमध्ये उपलब्ध असताना 12 लाख का खर्च करायचे जाणून घ्या ऑफर डिटेल्स\nOffers on mahindra scorpio : महिंद्रा स्कॉर्पिओ अवघ्या 3.8 लाखांमध्ये उपलब्ध असताना 12 लाख का खर्च करायचे जाणून घ्या ऑफर डिटेल्स\nMHLive24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- देशातील कार क्षेत्रात एसयूव्ही सेगमेंटची मागणी खूप जास्त आहे, त्यामुळे सर्व ऑटोमेकर्सनी या सेगमेंटमध्ये त्यांच्या कार लॉन्च केल्या आहेत. ज्यामध्ये आज आपण या सेगमेंटमधील एका लोकप्रिय कारबद्दल पाहणार आहोत.(Offers on mahindra scorpio)\nमहिंद्रा स्कॉर्पिओ, जी तिच्या कंपनीसह या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणली जाते. जर तुम्ही शोरूममधून महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला 12.77 लाख ते 17.61 लाख रुपये खर्च करावे लागतील.\nजर तुम्हाला देखील महिंद्रा स्कॉर्पिओ आवडत असेल परंतु त्याच्या किंमतीमुळे ती खरेदी करू शकत नसाल तर या ऑफरबद्दल जाणून घ्या ज्यामध्ये तुम्हाला ही SUV अतिशय माफक बजेटमध्ये मिळणार आहे.\nमहिंद्रा स्कॉर्पिओवरील आजची ऑफर कार क्षेत्रातील माहिती देणारी वेबसाइट CARDEKHO द्वारे देण्यात आली आहे. यामध्ये ही कार यूज्ड कार सेक्शन मध्ये सूचीबद्ध आहे आणि क���ंमत 3.8 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.\nवेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडेल 2014 चे आहे आणि ती आतापर्यंत 83,400 किमी धावली आहे . जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर तुम्ही वेबसाइटवर जाऊन मालकाशी बोलून ती खरेदी करू शकता, महिंद्रा स्कॉर्पिओवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेतल्यानंतर, आता या SUV ची फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती जाणून घ्या.\nया SUV च्या इंजिन बद्दल बोलायचे झाले तर यात 2179 cc चे इंजिन देण्यात आले आहे जे 120 bhp पॉवर आणि 290 Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सह दिले आहे.\nमहिंद्र स्कॉर्पिओच्या फिचर्सबद्दल सांगायचे तर, त्यात एअर कंडिशन, हीटर, अॅडजस्टेबल स्टीयरिंग, रीअर वॉश वायपर, पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडोज, रिमोट फ्युएल लीड ओपनर, लो फ्युएल वॉर्निंग लाइट, व्हॅनिटी मिरर, रिअर एसी व्हेंट, पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.\nसुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या एसयूव्हीमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर लॉक, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, कीलेस एंट्री, इमोबिलाइझ यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-amravati-division-paisewari-1289-villages-less-48064?page=1", "date_download": "2022-01-28T22:36:19Z", "digest": "sha1:XGF6PMP4KBRQK5QB7I42IW6DGLC6KTLS", "length": 16534, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Amravati division Paisewari of 1289 villages is less | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब कर���\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी कमी\nअमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी कमी\nगुरुवार, 11 नोव्हेंबर 2021\nसुधारित पैसेवारीत अमरावती विभागातील १,२८९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने त्यांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार आहे. तर ५,९१८ गावांची पैसेवारी त्यापेक्षा अधिक आहे.\nअमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागाची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून, ती ५३ पैसे आहे. सुधारित पैसेवारीत विभागातील १,२८९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने त्यांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार आहे. तर ५,९१८ गावांची पैसेवारी त्यापेक्षा अधिक आल्याने दुष्काळाच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.\nअमरावती विभागात खरीप हंगामात ३१ लाख ४२ हजार १९६ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्षात पेरणी झाली होती. एकूण पेरणी क्षेत्राच्या सरासरी ९७ टक्के क्षेत्र पेरणीखाली आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पिकांना अतिवृष्टी व संततधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. महसूल व कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानंतर नुकसानाचे क्षेत्र जाहीर केले आहे. यामध्ये ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नव्या निकषांप्रमाणे मदतनिधी जाहीर करण्यात आला आहे.\nअमरावती विभागात ५ लाख ११ हजार ३७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा संयुक्त अहवाल आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार ७६, अकोल्यातील ३८०५, यवतमाळ १ लाख ७७ हजार ४४७, बुलडाणा १ लाख ३३ हजार ९७२ व वाशीम जिल्ह्यातील ४५ हजार ४८५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. विभागातील ५ लाख ४६ हजार ५६६ शेतकऱ्यांना या अतिवृष्टी व संततधार पावसाचा फटका बसला आहे.\nमहसूल विभागाने जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीत अमरावती विभागातील ५२ तालुक्यांतील ७ हजार २०७ गावांपैकी १२८९ गावांतच दुष्काळी स्थिती असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उर्वरित ५ हजार ९१८ गावांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. खरिपातील एकूण स्थिती व नुकसान बघता शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या; मात्र त्यावर पाणी फेरले गेले आहे.\nजिल्हानिहाय ५० पैशांपेक्षा कमी-अधिक असलेली गावांची संख्या...\nजिल्हा ५० पैशांपेक्षा कमी ५० पैशांपेक्षा अधिक\nअमरावती खरीप विभाग sections पैसेवारी paisewari कृषी विभाग agriculture department यवतमाळ yavatmal वाशीम महसूल विभाग revenue department\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nगरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...\nपंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणारसांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...\nऔरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...\nयुवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...\nपदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...\n‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...\nनाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...\nपाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...\nजळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...\nनांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...\nरब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...\nउसाच्या थक���त रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...\nपरभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nकोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...\nपीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा व इतर पिकांचा...\nरयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...\nसांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...\nमकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...\nपुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-yevlas-paithani-became-more-expensive-due-increase-production-cost-48843", "date_download": "2022-01-28T23:21:16Z", "digest": "sha1:NTCRSZO3AUMWQZNB3D62UO35SNSXQVWD", "length": 16364, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Yevla's paithani became more expensive due to increase in production cost | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी महागली\nउत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी महागली\nबुधवार, 8 डिसेंबर 2021\nकर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे रेशमाचे उत्पादन घटले असून, महत्त्वाचा कच्चामाल असलेल्या रेशमाच्या दरात सुमारे २ हजार रुपयांची वाढ झाल्याने पैठणीचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, दरात वाढ करण्याची वेळ विणकरांवर आली आहे.\nयेवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची दिमाखदार पैठणी परिधान करणारी स्त्री शंभर जणींत नक्कीच उठून दिसते. इतकं तिचं देखणेपण म्हणूनच की काय फॅशनच्या ग्लोबल जमान्यातही ती महिलांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण याच राजवस्त्राला आता महागा��च्या झळा बसत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे रेशमाचे उत्पादन घटले असून, महत्त्वाचा कच्चामाल असलेल्या रेशमाच्या दरात सुमारे २ हजार रुपयांची वाढ झाल्याने पैठणीचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, दरात वाढ करण्याची वेळ विणकरांवर आली आहे.\nजर, रेशीम, हातमाग आणि विणकाम करणारा कारागीर यांच्या एकत्रीकरणातून साकारते ती येवल्याची देखणी, नजाकतभरी पैठणी. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रकोपात पैठणी उत्पादकांचे आर्थिक कंबरडे मोडले असतानाच आता पुन्हा अवकाळीनेही मोठा झटका या व्यवसायाला दिला आहे. जगप्रसिद्ध पैठणीसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल रेशीम महागल्याने याचा फटका पैठणी विणकर कारागिरांना बसला आहे. गेल्या ५०-५५ दिवसांत कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू भागात अतिवृष्टीने तुती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.\nया भागात तुतीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मात्र अतिवृष्टीने तुतीच्या शेतीचे वाटोळे केले आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलच्या दरातही भरमसाट वाढ झाल्याने वाहतूक खर्च देखील वाढला असून या सर्वांचा परिणाम म्हणजे रेशमाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.पैठणी तयार करण्याकरिता लागणारे रेशीम ३५०० रुपये किलो दराने खरेदी केला जात होते. मात्र दिवाळीपासून हेच रेशीम ५५०० रुपये किलो दराने खरेदी करण्याची वेळ असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. जराचे दर २४०० ते ४ हजार रुपये प्रतिकिलो प्रमाणे स्थिर असले तरी यातही मागेच वाढ झालेली आहे.\nविणकरांना एक किलो रेशीम रंगणी करून घ्यावी लागते. तत्पूर्वी यातील सुमारे २५० ग्रॅम रेशीम बाजूला निघते, तर ७५० ग्रॅमच रेशीम उपयोगात येते. एका पैठणीला सुमारे अर्धा किलो रेशीम लागते. रंगणीनंतर एक किलोतून ७५० ग्रॅममच रेशीम उपयोगात येत असल्याने एका पैठणीसाठी सुमारे चार ते साडेचार हजार रुपयांचे रेशीम लागते. याशिवाय जर व इतर खर्च वेगळाच येतो. त्यामुळे पैठणीच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने दरातही वाढ झाली आहे. महिन्यांपूर्वी ७ हजार रुपयांना मिळणारी पैठणी ९ हजार ५०० रुपयांना मिळू लागली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्याची वेळ विणकर विक्रेत्यांवर आली आहे.\nदिवाळीसह लग्नाचा हंगाम असल्याने ग्राहकांच्या खरेदीकडे कल वाढला असतानाच रेश्माच्या दरात मोठी वाढ झाल्या��े पैठणीच्या दरात वाढ झाली आहे. रेशमासह वाहतूक खर्च तसेच जीएसटी वाढल्याचाही फटका या व्यवसायाला बसला आहे.\nपैठण ग्लोबल महिला women कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू अतिवृष्टी कोरोना corona व्यवसाय profession शेती farming दिवाळी लग्न\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nलोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...\nसोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...\nWeather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...\nभारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...\nTop 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...\nज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...\nमध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\n��काळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/pm-narendra-modi-appeal-to-visit-this-website/", "date_download": "2022-01-28T22:12:11Z", "digest": "sha1:JMHP2G5YPZLKVTITZTR75N6ZXCUAA3XA", "length": 16764, "nlines": 212, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "पंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nपंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या\nOther राजकारण राष्ट्रीय समाजकारण\nपंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या\nनवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल युद्धातील जवानांची आठवण ठेवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर gallantryawards.gov.in या सरकारी वेबसाईटला वीर जवानांच्या शौर्याबद्दल अधिक माहितीसाठी भेट देण्याचे आवाहनही केले.\nमोदी मन की बात मधून म्हणाले, gallantryawards.gov.in या वेबसाईटला तुम्ही जरुर भेट द्या, असा मी तुम्हाला आग्रह करतो. तुम्हाला आपल्या वीर पराक्रमी योद्ध्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची अधिकाधिक माहिती या वेबसाईटवर मिळू शकेल.\nचीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग\nनेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक\nपाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी\nया माहितीवर तुम्ही आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करा. त्यामुळे त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थानही बनेल. या वेबसाईटला आपण जरुर भेट द्या मी तर म्हणेन वारंवार भेट द्या.\nतत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिल युद्धादरम्यान लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाची यावेळी मोदींनी आठवण करुन दिली.\nते म्हणाले, कारगिल युद्धावेळी लाल किल्ल्यावरुन अटलजींनी जे म्हटले होते, ते आजही आपल्या सर्वांसाठी प्रासंगिक आहे. त्यावेळी देशाला गांधीजींच्या एका मंत्राची अटलजींनी आठवण करुन दिली होती.\nमहात्मा गांधींचा मंत्र होता की, जर कोणाला कधी आपण काय करावे किंवा करु नये हे समजत नसेल तर त्याने भारतातील सर्वात गरीब आणि असहाय्य व्यक्तीबाबत विचार करायला हवा. आपल्या कृतीमुळे या गरीब व्यक्तीचे भले होईल की नाही याचा त्यान��� विचार करायला हवा.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\nलवकरच १०० सरकारी कंपन्या विकण्याची मोदी सरकार ची तयारी\nकरोना काळात तंत्रज्ञानाची मोठी मदत, 5G वर लक्ष देण्याची गरज\nMann ki Baat 77 : देश 100 वर्षातील मोठ्या महामारीशी लढतोय\nCentral Vista Project चा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने केला मोकळा\nYoutube hacking चा फटका कॅरी मिनाटी ला\nजॉन सीना ने शेअर केला ऐश्वर्याचा फोटो, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया\nनवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nजितेंद्र शिर्के भारतीय मराठा कल्याण संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी\nगॅंगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर येणार वेब सिरीज - Web News Wala August 12, 2020 at 12:57 pm\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\nजैतापूर मिनी बस डेपो साठी निधी ची तरतूद करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी - Web News Wala August 16, 2020 at 3:49 pm\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\nमहिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundation ची USAID सोबत भागिदारी समाजकारण Web News Wala - August 18, 2020 at 2:41 pm\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\nअपघात होऊ नयेत म्हणून त्या मॅनहोलजवळ ७ तास उभ्या - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:16 am\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\nमॉरिशस संकट वाढलं; तेलगळती होणारं जहाज तुटण्याची शक्यता - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:43 pm\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\nकोरोना काळात राज्यांमध्ये गर्भपाताच्या औषधांचा तुटवडा - Team WebNewsWala October 7, 2020 at 2:05 pm\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\nवडिलांची वर्षभराची कमाई फक्त अमेरिका प्रवासावर खर्च सुंदर पिचाई - Team WebNewsWala October 11, 2020 at 2:13 pm\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\nमराठा आंदोलन बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी - Team WebNewsWala October 13, 2020 at 4:49 pm\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\n[…] मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट … […]\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नि���मांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/09/blog-post_556.html", "date_download": "2022-01-28T22:47:25Z", "digest": "sha1:5E45YVZMTHCYT7HPNID3TZQV2JBQJYMW", "length": 9575, "nlines": 286, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: . .", "raw_content": "\nदिनांक - (तू वाचशील तेंव्हाचा .... \nप्राणप्रिये - प्राणेश्वरी, (सदैव)\nदिलात माझ्या तुझी छबी,\nया इथे खालून-वरी, डावीकडे.\n(अजून तरी तिकडेच राहतेस म्हणून)\nअजून तरी नसेल प्राणनाथ .....\nपण म्हणूनच आशा आहे ...\nखुळा म्हनशील, वेडा म्हनशील\n(मला तर म्हणालीस .... माझ्या विश्वासालाही...)\nतुझी नजर तुला कशी समजणार .....\nज्याला लागते ... त्याला कळते ...\nम्हणून ... पुन्हा तुझ्या अजाणतेपनावर माझा जीव जडतो.\nमाझ्या नजरेच काय घेऊन बसलीस ....\nअसेल निलाजरी ..... भामटी ...\nपण तुला कधीच लागणार नाही ती ....\nउपमा देऊन दिलात शिरायला मी काय कवी आहे \nआणि पोहायच म्हणलीस तर ....\nतू सोबत असशील तर ...\nआठवा समुद्रही शोधील मी.\nपण तुझ्या गालावरच्या खळीत मात्र मी डूबलेलाच बरा.\nतुझ्या बटांचा फास होतो ....\nअगं खरच आहे ते ...\nपण तक्रार थोडीच आहे ती ... \nमी जवळ येता .....\nतुझं घाबरणं असतंच तसं नजाकतीच...\nमी तरी त्याला मोहरनच म्हणेल ...\n'रोज डार्लिंग' ... अग तूच निघून गेल्यावर\nकसले आलेत गुलाब ...\nआणि असले तरी त्यांना पाहणार कोण .... \nपण तू तुझे दूर कर ....\nतुझे शब्द हळवेच आहेत\nम्हणूनच मला हे लिहायला भाग पाडतेस ... \nतू आता लिहू नकोस म्हणालीस ...\nआणि मी लिहित सुटलो ....\nकारण तुझे शब्दच होते तसे ..\nबघ ना काय म्हणाली होतीस ...\n'आता मात्र यावर काही लिहू नकोस\nनाहीतर बसशील लगेच लिहायला'\nआता हे तू वाचणार आणि ...\nम्हणूनच लिहिलं न ...\n(तू लिहिशील ते वाचायला अतुर असलेला ...)\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 9:20 PM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nदादागिरी ते गांधीगिरी (व्हाया सेंट्रल जेल)\n|| लेकीच्या ओव्या ||\n~ अजून बाकी ~\n२५ सप्टेंबर रविवार ..............\n~ फाळणी (तरही) ~\nमी लाडाची पाडाची बिजली\nआता मला ती मशाल द्या रे\nपाऊस मला भेटला .....\n28 || भेटली भेटली ||\n२७. || भेदिले कुंपण ||\nनाम उनका 'पाक' है \n२६ || भेटी लागी जीवा ||\n२५ || अडणार नाही ||\n४) || प्रियेचे श्लोक ||\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-propaganda-breaks-out-demanding-pm-security-says-nana-patole-update/", "date_download": "2022-01-28T23:24:23Z", "digest": "sha1:2EYDP6V2OBR4BRD77KDGS5CIIHFQV5A3", "length": 10542, "nlines": 116, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला- नाना पटोले", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला- नाना पटोले\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावेळी त्यांचा ताफा निदर्शकांनी तब्बल १५ ते २० मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. यावरूनच भाजपने पंजाबमधील काँग्रेस सरकारवर घातपात करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. तसेच मोदींच्या सुरक्षेमधील त्रुटीमुळे भाजपने कॉंग्रेसला चांगलेच धारेवर आहे. मात्र असे असतानाच आता कॉंग्रेसने अधिकृत ट्वीटर पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करत भाजपने केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनीही हा व्हिडिओ रीपोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.\n‘पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला. मोदी��च्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.’ असे ट्वीट नाना पटोले यांनी केले आहे.\nप्रधानमंत्र्याच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला.\nमोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. pic.twitter.com/9wUXKS9bi3\nदरम्यान पंतप्रधान मोदींचा निदर्शकांमुके ताफा १५ ते २० मिनीटे अडकला. आणि ज्या ठिकाणी हा ताफा अडकला तिथून पाकिस्तान फक्त २० किमी अंतरावर होते. त्यामुळे कॉंग्रेसने मोदींच्या घातपाताचा डाव आखल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र कॉंग्रेसने या ठिकाणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात निदर्शक नाही तर भाजप समर्थकांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. यावरूनच कॉंग्रेसने भाजपचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. भाजप समर्थक भाजपचे झेंडे घेऊन मोदींच्या नावाचा जयघोष करतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे भाजपने पंजाबच्या जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र पंजाब माफ करणार नाही. असा इशाराही काँग्रेसने भाजपला दिला आहे.\n‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’\nनिवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय\n‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’\n“भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले\n“पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभा���ी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/what-exactly-has-modi-improved-in-the-last-seven-years-ncp-questioned/", "date_download": "2022-01-28T23:07:48Z", "digest": "sha1:V4R3STNIIJ5OTXSWFJJQQKKUYPZI234E", "length": 10229, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मागील सात वर्षांत मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली?", "raw_content": "\nमागील सात वर्षांत मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हल्द्वानी येथील सभेत जुन्या गोष्टी सुधारण्यात माझी सात वर्षे गेली असल्याचे वक्तव्य केले. पण सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्वीटरवर मोदींना सवाल केले गेले आहेत.\nमागील सात वर्षांत मोदींनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले व आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करून पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम मोदींनी आखून ठेवला.भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. भाजप विरोधात असताना त्यांनी आधार कार्डला विरोध केला. पुढे सत्तेत आल्यावर मागील सरकारने आखलेल्या रस्त्यावरच पावलं टाकत, आधारकार्डचा राजमार्ग स्वीकारून लोकांना आधारकार्ड बनवण्याची सक्ती केली. इतकेच नव्हे तर आधी जीएसटी प्रस्तावाला विरोध करून सत्तेत आल्यावर जीएसटी धोरण आणले. असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहेत.\nया काळात एकतर त्यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले वा आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करून पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम त्यांनी आखून ठेवलाय. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत.#ModiDisasterForIndia\nएवढेच नाही तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आधुनिकतेची ओळख पटवून दिली. याच विचाराचा अवलंब करून डिजीटलायझेशनचा नारा मोदींनी दिला. अशा एक ना अनेक मागील सरकारच्या गोष्टीच पुढे नेत मोदी काम करत असताना कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या असा प्रश्न देशवासियांना पडला आहे. असे ट्वीट करत राष्ट्रवादीने मोदींवर निशाणा साधला आहे.\nओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र; दिल्या ‘या’ सूचना\nभीमा नदीच्या तीरावर उभारलेला क्रांतीस्तंभ हा केवळ स्तंभ नाही तर…- जितेंद्र आव्हाड\nनववर्षाच्या पहिल्या दिवशी १० कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान देणार पीएम किसानचा हप्ता\n‘अनेक संकटं येऊन गेली पण समाधान याचे की…’,फडणवीसांकडून नवंवर्षाच्या शुभेच्छा\n…म्हणून बैलगाडा शर्यत हणून पाडली; आढळराव पाटलांचा प्रशासनावर आरोप\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3125/", "date_download": "2022-01-28T21:28:26Z", "digest": "sha1:MT5V5WCC7EZRY6FITP4SDR2FPYBBRKGA", "length": 3931, "nlines": 82, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुझ्या आठवणीसाठी .......", "raw_content": "\nमंदार @@ मैत्रीच्या सहवासात\nअंगणभर विख���रलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द\nपाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही\nपहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना\nतुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत\nदूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या\nछातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.\nएकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी\nसाडी नेसून गच्चीवर मी तुझ्यासमोर आले\nतेव्हा एकटक न्याहाळत कवितेतल्यासारखं तू\n\"आता मी कोणता संधीप्रकाश पहायचा \nहे सारे उद्याही तसेच असेल.......\nऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील\nसंधीप्रकाशाचा सोनेरी लावण्यात अवघा आसमंत\nआणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा\nकण न् कण पुळकीत होउन नाचू लागेल\nहे सारे तसेच असेल...\nफक्त तू नसशील.........तू नसशील\nमात्र गुलमोहोराच्या ओसडंत्या पाकळ्यांतून वेदनेची\nलालजर्द आसवं तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील.\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2022-01-28T22:07:59Z", "digest": "sha1:Q5LBXT7A6E4QMN7LL5L2OVFBFJ2YYZIL", "length": 16712, "nlines": 233, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोन ऑफ आर्क - विकिपीडिया", "raw_content": "\nजोन ऑफ आर्क ही इंग्लंड-फ्रान्समधील युद्धाच्या वेळी फ्रेंच लोकांची एकजूट करून इंग्रजांविरुद्ध यशस्वी लढा देणारी एक थोर नायिका होती.\n४ बंदिवास,धर्मिक खटला व शेवट\n५ जोन ऑफ आर्कवरील मराठी पुस्तके\nजोन चा जन्म उत्तर फ्रान्समधिल डोम्रेमी या खेड्यात १४१२ साली एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. तिच्या जन्माच्या वेळी फ्रान्स आणि इंग्लंडदरम्यान इतिहासात प्रसिद्ध असलेले १०० वर्षांचे युद्ध सुरू होते. सातत्याने चालत असलेल्या युद्धाने फ्रान्सची जनता त्रस्त झाली होती. इंग्लंडचा राजा पाचवा हेन्ऱी याने फ्रेंचांचा अगीनकोर्ट येथे १४१५ मध्ये जबरदस्त पराभव केला. यानंतर त्याने त्याच्या मुलास फ्रान्सचा राजा घोषित केले. फ्रेंच राजा चार्ल्स सातवा व राजपुत्र डो-फॅन लोरें नदीच्या पलीकडे पळून गेले.\nसाधारणपणे वयाच्या तेराव्या वर्षी जोन ला आकाशवाणी ऐकू येण्याचे भास होऊ लागले. तिचे असे म्हणणे होते की काही महान संतांनी तिला सांगितले आहे की, ती फ्रेंचांना इंग्लंडपासून वाचवणार आहे. जसे तिचे वय वाढत गेले तसे तिचे भास अजून वाढत गेले व सरतेशेवटी १७ व्या वर्षी तिने स्थानिक किल्लेदाराला भेटून डो-फॅन ला भेटायची पर���ानगी मागितली. सुरुवातीला तिची मागणी धुडकावून लावण्यात आली. पण तिने सातत्याने आपल्या मागणीचा पाठपुरावा चालू ठेवला. सरतेशेवटी तिची मागणी मान्य झाली. रोबर्ट डे बॉड्रिकोर्ट याने तिला एक घोडा व काही घोडेस्वार दिले. रातोरात ती इंग्लिश शिपायांची पर्वा न करता लोरें नदीच्या काठच्या चिनॉ येथे डो-फॅन पाशी पोहोचली.\nडो-फॅनच्या दरबारात तिचे स्वागत अपेक्षितरीत्या काय हा वेडेपणा, कसं शक्य आहे या सुरातच झाले. एक शेतकरी, ती पण षोडश वर्षाची मुलगी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य देणार ही गोष्टच कुणाला पटली नाही. पण तिने सांगितलेल्या गोष्टीची खात्री म्हणून डो-फॅनने कर्ल्गींना (धर्मगुरुंचे पॅनेल) विचारले. त्यांनी मात्र ती जे काही सांगत आहे ते भास नसून देवाज्ञा आहे असे प्रमाणपत्र दिले. व सर्वांचा हळूहळू तिच्यावर विश्वास बसू लागला.\nयाच वेळेस फ्रान्सवरचे मोठे संकट म्हणजे ओर्लिन्स वर असलेला इंग्रजांचा वेढा. जर ओर्लिन्स पडले तर पुढील लढा अजून बिकट झाला असता. डो-फॅनने जोनला ४००० सैन्याची फौज मदतीला दिली. १७२९ एप्रिल मध्ये जोन ओर्लिन्सला फौजेसकट पोहोचली. अत्यंत बिकट परिस्थितीत तिने आपल्या बचावासाठी लढणाऱ्या फ्रेंच सैनिकांना आक्रमणासाठी प्रेरित केले. या जोरदार आक्रमणामुळे पाहता पाहता इंग्रजांना वेढा उठवणे भाग पाडले. एवढ्यावरच संतुष्ट न होता तिने त्यांचा पाठलाग केला व इंग्रजांची पळता भुई थोडी केली. आपल्या आक्रमणाचा भाग म्हणून तिने इंग्रजांच्या ताब्यातील फ्रेंच हद्दीवर हल्ले चालू केले व अनेक दशके इंग्रजांच्या ताब्यातील भाग मुक्त करण्यास सुरुवात केली. फ्रेंच घोडदळाच्या मदतीने पटाय येथे इंग्रजांचा मोठा पराभव केला. हा इंग्रजांचा कित्येक दशकांतील सर्वांत मोठा पराभव होता.\nया विजयानंतर रेह्म्स कॅथेड्रल येथे तिने १७ जुलै १४२९ रोजी चार्ल्सला राज्याभिषेक केला. व त्याला पुन्हा फ्रेंच राज्यकर्ता म्हणून घोषित केले. हा क्षण जोनच्या कारकिर्दितील अत्युच्च क्षण मानता येईल. पुढील तीन महिन्यात जोनने अनेक लढायांमध्ये लक्षणीय कामगिरी बजावली. व फ्रेंच राज्यपरिवार वॉलोय्स ची मक्तेदारी कायम राहील याची काळजी घेतली.\nबंदिवास,धर्मिक खटला व शेवट[संपादन]\nजोनची वाढती लोकप्रियता व फ्रेंचांचे प्रतिआक्रमण यामुळे जोन इंग्रजांसाठी डोकेदुखी ठरली होत���. तसेच व्हालवा राजघराण्याची मक्तेदारी नको असलेले व इंग्रजांशी हितसंबध जुळवलेले अनेक सरंजामदार जोनचे शत्रू बनले होते. त्यापैकी बरगंडीच्या सैनिकांनी जोनला २३ मे, १४३०ला पकडले व पैशाच्या मोबदल्यात तिला इंग्रजांच्या ताब्यात दिले. तिला उत्तर फ्रान्समधील रुआ येथे डांबून ठेवले. इंग्रजांनी तिच्यावर धार्मिक खटला चालवला. यात जर जोन दोषी आढळली तर फ्रेंच जनतेवरील तिचा प्रभाव कमी होईल हा बेत त्यात होता. तिच्यावर अनेक खोटे-नाटे आरोप ठेवण्यात आले. पण देवावर आपार श्रद्धा असलेली जोन त्या आरोपांना सहज सामोरी गेली. तिने ते आरोप मान्य करावेत म्हणून तिचा खूप छळ करण्यात आला. पण इंग्रजांना तिला काहीही करून दोषी सिद्ध करायचे होतेच, सरतेशेवटी तिला युद्धाच्यावेळेस पुरुषी वेष धारण केला म्हणून व तिने कोणतीही संतांची आकाशवाणी ऐकलेली नाही, उलट सैतानाची दूत म्हणून तिला दोषी सिद्ध करून तिला जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठाविण्यात आली. ३० मे १४३१ रोजी तिला जाळ्ण्यात आले. एका देशभक्त, देवावर आपार श्रद्धा असलेल्या महान नायिकेचा अशा प्रकारे चेटकीण, सैतानाची दूत म्हणून शेवट झाला.\n१४५६ मध्ये न्यायालयीन कार्यवाहीत असे लक्षात आले की जोन वरील आरोप पूर्णपणे पूर्वग्रहदूषित होते व तिच्या वर चुकीच्या पद्धतीने खटला चालवण्यात आला होता.\n१९२० मध्ये जोनला संत पद बहाल केले गेले.\nजोन ऑफ आर्कवरील मराठी पुस्तके[संपादन]\nसंत योद्धा : जोन ऑफ आर्क (मदन पाटील)\nइ.स. १४१२ मधील जन्म\nइ.स. १४३१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ एप्रिल २०२० रोजी २२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AC%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%83-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%95/", "date_download": "2022-01-28T22:11:13Z", "digest": "sha1:QRELTED7XZ3QWYHC2BTSXVM53QI6FT26", "length": 10934, "nlines": 158, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "बासुदेब बउलः बंगालच्या मातीतल्या गाण्यांचे साधक", "raw_content": "\nबासुदेब बउलः बंगालच्या मातीतल्या गाण्यांचे साधक\nबाउल संगीत संस्कृती आगळी वेगळी आहे. तिच्यात जगण्याचं समन्वयी तत्त्वज्ञान आहे. पुढच्या चित्रफितीत बिरभूम जिल्ह्यातल्या बोलपूरचे बाउल गायक आणि शिक्षक बासुदेब बाउल जगण्याबद्दल आणि या कलेबद्दल सांगतायत.\nबाउल हा शब्द संस्कृतातल्या वातुल या शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ वेडा, असंतुलित किंवा भान हरपलेला असा होतो. बाउल म्हणजेच, बंगालच्या मातीत तयार झालेलं संगीत.\nबाउल समुदाय हा बहुतकरून भटका समाज आहे. बाउल लोकांची शिकवण इस्लाम, हिंदू आणि बौद्ध धर्माच्या समन्वयावर आधारित आहे, हे लोक वेगवेगळ्या समुदायांबरोबर मिळून राहत आले आहेत. समाजाचे पारंपरिक नियम नाकारत सगळ्यांना एकत्र आणणारं तत्त्व म्हणून ते संगीताचा विचार करतात. त्यांच्या गाण्यांमध्ये जीवनाचं स्पष्ट तत्त्वज्ञान सापडतं. बाउल या समाजात जन्माला येत नाहीत, तर ते जगण्याचा हा मार्ग निवडतात आणि या समाजामध्ये एक गुरू त्यांना दीक्षा देतो.\nबाउल – स्त्रिया आणि पुरुष – लगेच ओळखू येतात. न कापलेले कुरळे केस, भगवी वस्त्रं, रुद्राक्षांच्या माळा आणि हातात एकतारा. पिढ्या न् पिढ्या केवळ ऐकून शिकलेली गाणी आणि त्यासाठी लोकांनी दिलेलं दान हेच त्यांचं जगण्याचं साधन. त्यांच्या लोकप्रियतेप्रमाणे त्यांच्या कमाईत फरक पडतो, साधारणपणे ते एका कलाविष्कारासाठी २०० ते १००० रु. कमाई करतात.\nजीवनाचं तत्त्व सांगणारी आपली गाणी गाताना बाउल गायक अनेक वाद्यं वापरतात, त्यातील दोतारा आणि खमक ही दोन.\nबाउल गाण्यांमध्ये अनेक वाद्यांचा वापर होतो. बासरी, ढोलकी, खमक, कोरताल, दोतारा, तबला, घुंगरू, डुपकी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतारा. बाउल गाण्यांमध्ये प्रामुख्याने दोन विषय येतातः देह साधना (शरीराचं गाणं) आणि मन साधना (मनाचं गाणं).\nजिल्ह्यात बाउल संगीताचे दोन महोत्सव आयोजित केले जातात – जयदेव-केंडुली गावातला जानेवारीच्या मध्यावर भरणारा केंडुली मेळा आणि डिसेंबरच्या शेवटी बोलपूरच्या शांतीनिकेतन परिसरात भरणारा पौष मेळा. या महोत्सवांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून बाउल गायक हजेरी लावतात. याशिवाय इतरही अनेक छोट्या-मोठ्या उत्सवांमध्ये बाउल गायक आपली कला सादर करतात.\nआपण बाउल जीवनपद्धतीत कसे आलो हे बोलपूरच्या आपल्या घरी बासुदेब बाउल सांगतायत\nपंचेचाळीस वर्षांचे बासुदेब दास बाउल पश्चिम बंगालच्या बोलपूर गावचे. ते गायक आहेत आणि अनेकांसाठी संगीताचे शिक्षक. कुणाहीसाठी त्यांच्या घराची दारं कायम उघडी असतात, इतकंच नाही त्यांच्या घरी गेलेला माणूस त्यांच्या कुटुंबाचा भागच बनून जातो. बाउल जीवनपद्धती काय आहे ते विद्यार्थी त्यांच्या घरी राहूनच शिकतात.\nया चित्रफीतीत त्यांनी दोन गाणी गायली आहेत. पहिलं गाणं त्या सर्वोच्च शक्तीच्या शोधाबद्दलचं आहे. त्यात असं म्हटलंय, देव माझ्या आसपास आहे पण मला तो दिसत नाहीये. आयुष्यभर मी देवाचा शोध घेतला आहे, पण आता त्याची भेट व्हावी यासाठी हे सर्वशक्तिमाना, तूच मला दिशा दाखव.\nदुसरं गाणं गुरूबद्दल आहे. या गाण्यात गुरू/शिक्षकाला वंदन केलं आहे. त्यात म्हटलंय, तुम्हाला जो शिकवतो, त्याची आराधना करा. कोणतीच वस्तू कायम तुमच्यासोबत राहणार नाहीये. मात्र गुरूने दिलेलं ज्ञान कायम तुमच्या जवळ राहणार आहे. त्यामुळे गुरूबद्दल कृतज्ञतेची भावना बाळगा आणि ती व्यक्त करा. हे घर, जमीन सगळं मागेच राहणार आहे, तुम्ही काही ते घेऊन वर जाणार नाही... खरं तर या प्रचंड विश्वात तुमचं स्थान ते काय, तुम्ही नगण्य आहात, तुम्ही कोण आहात हे तुम्हीही जाणत नाही, त्यामुळे गुरुने दाखवलेल्या वाटेवर चालत रहा.\nहा लेख आणि व्हिडिओ सिंचिता माजी हिने २०१५-१६ साली पारी फेलोशिपमार्फत तयार केला आहे\nखड्यांच्या साड्या – आमटातला कलाविष्कार\nकलेच्या प्रेमात, रोज नवनव्या सोंगात\nखड्यांच्या साड्या – आमटातला कलाविष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/carelessness-marathi-kids-who-went-for-recruitment-in-assam-poor-health-due-to-poor-diet-vsh97", "date_download": "2022-01-28T22:00:34Z", "digest": "sha1:XJKDVIVOZNWRHZX5AIPHRWEDYHFAJVQD", "length": 12379, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "भरतीसाठी गेलेली 200 मुले आसाममध्ये अडकून; निकृष्ट जेवण आणि अक्षम्य हेळसांड | Sakal", "raw_content": "\nभरतीसाठी गेलेली 200 मुले आसाममध्ये अडकून; निकृष्ट जेवण आणि अक्षम्य हेळसांड\nपुणे : \"आसाम रायफल्स'च्या भरतीसाठी महाराष्ट्रातुन आसाममध्ये गेलेले तरुण कोरोनाबाधीत आढळल्याने त्यांना तेथील दिपू वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठेवण्यात आले. सुरुवातीला तीन दिवस जेवण, पाणीह��� मिळाले नाही, आता निकृष्ट जेवणामुळे, थंड पाण्यामुळे तरुण आजारी पडलेत, काही जण पळून गेल्याने ते सुटले, परंतु अजुनही 200 पेक्षा जास्त तरुण तेथे अडकून पडले आहे. \"आम्हाला चांगले जेवण, गरम पाणी आणि परीक्षेला बसू देण्याची व्यवस्था करावी' इतकी माफक अपेक्षा उपाशीपोटी राहीलेल्या उमेदवारांकडून केली जात आहे.\nहेही वाचा: 150 कोटी लसीकरणाचा टप्पा पार; PM मोदी म्हणतात, 'अशक्यही शक्य...'\nआसाम राज्यामधील \"आसाम रायफल' या निमलष्करी दलातील हवालदार पदासाठीची भरती प्रक्रिया 7 व 8 जानेवारी दरम्यान होणार होती. त्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध जिल्ह्यांमधून तरुण आसामध्ये दाखल झाले होते. महाराष्ट्रातील 200 ते 250 हून अधिक उमेदवार 3 जानेवारीला आसाम राज्यातील करबी अँगलॉंग या जिल्ह्यातील दिपू या छोट्याशा शहरामध्ये दाखल झाले होते. तेथेच त्यांची भरती प्रक्रिया होणार होती. दरम्यान, भरतीपुर्वीच उमेदवारांची कोरोनाची रॅपीड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 ते 70 जण कोरोना संसर्गाने बाधित झाले. त्यांच्यासह 200 हून अधिक तरुणांना दिपू वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.\nहेही वाचा: कालीचरणला जामीन मंजूर; भडकाऊ वक्तव्याप्रकरणी होता अटकेत\nरुग्णालयात दाखल केल्यापासून सुरवातीची दोन ते तीन दिवस तरुणांना जेवण, पुरेसे पाणी देण्यात आले नाही. तीन दिवसानंतर तरुणांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. दिपू हे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. तरुणांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे सौम्य आहेत, मात्र बदललेले वातावरण, निकृष्ट जेवण, पुरेसे पाणी नसल्यामुळे तरुणांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊन त्यांची तब्येत बिघडू लागली आहे. याबाबत तरुणांनी स्थानिक प्रशासन, महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष, नेते, सरकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र अजूनही त्यांना मदत मिळाली नसल्याने तरुण अडकून पडलेले आहेत. त्यामध्ये पुणे, नगर, सांगली, नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे असे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे. भितीपोटी 20 ते 25 मुले तेथून पळून गेली आहेत, उर्वरीत तरुण मदतीसाठी आस लावून बसले आहेत. महाराष्ट्रातुन भरतीसाठी गेलेले तरुण 4 ते 5 वर्षांपासून कठिण परिस्थितीवर मात करीत संबंधित पदासाठीची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे त्यांना परिक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने तरुण आणखीनच हवालदिल झाले आहेत.\nआमची येथून सुटका करा \n\"महाराष्ट्रातुन आम्ही 200-250 तरुण 3 जानेवारीला \"आसाम राफल्स'च्या भरती आलो होतो. भरतीपुर्वी आमची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यामध्ये महाराष्ट्रातील आम्ही 60-70 जण कोरोनाबाधीत झालो. त्यामुळे आम्हाला दिपु वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. परंतु, इथे दोन-तीन दिवस आम्हाला जेवण, पुरेसे पाणी दिले नाही. आता निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्यामुळे आमची तब्येत बिघडली आहे. आम्हाला केवळ चांगले जेवण, पाणी आणि परीक्षेला बसण्याची संधी द्यावी. आम्ही गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुले आहोत. 4-5 वर्षांपासून तयारी करीत आहोत. या प्रकारामुळे आमची संधी हिरावुन घेऊ नका. आमची येथून सुटका करा'' किरण आव्हाड (पारवा, परभणी)\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/smartphone-great-feature-on-a-low-budget-battery-camera-smart-deal-nad86", "date_download": "2022-01-28T23:01:38Z", "digest": "sha1:S3UUKTLEGMV7VIAG3SM73CNK46TGUQ5Z", "length": 10388, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "७,५०० च्या आत मिळतील ५ स्मार्टफोन; कमी बजेटमध्ये उत्तम फीचर| Smartphone | Sakal", "raw_content": "\n७,५०० च्या आत मिळतील ५ स्मार्टफोन; कमी बजेटमध्ये उत्तम फीचर\nस्मार्टफोन (Smartphone) ही काळाची गरज झाली आहे. अनेक काम मोबाईलवरून सहज होत असल्याने स्मार्टफोनकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. यामुळेच स्मार्टफोन कंपन्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी कमी बजेटमध्ये मस्त फीचर्स (Great feature on a low budget) असलेले अनेक हँडसेट देत आहेत. कमी बजेटमध्ये उत्तम फीचर असलेला हँडसेट घ्यायचा असेल तर पर्यायांची कमतरता नाही. बाजारात ७,५०० रुपयांखाली स्मार्टफोन उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊया या मोबाईल विषयी...\nटेक्नो स्पार्क गो २०२२\nटेक्नो स्पार्क गो २०२२ या स्मार्टफोनची किंमत ७,४९९ रुपये आहे. या फोनमध्ये २ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज आ��े. फोनमध्ये १२०Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह ६.५२ इंचचा HD+ डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनी १३ मेगापिक्सलचा AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे.\nहेही वाचा: पुलवामा हल्ला; पोलिस करणार मृत दहशतवाद्याची डीएनए चाचणी\n२ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ७,४९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये (Smartphone) SC9863A चिपसेट मिळेल. ५०००mAh बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ८ मेगापिक्सेल रियर आणि ६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये तुम्ही २५६ जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड देखील ठेवू शकता.\nहा लावा फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. यामध्ये कंपनी ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये MediaTek Helio A20 चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. लावाच्या या एंट्री लेव्हल स्मार्टफोनची किंमत ७,२९९ रुपये आहे.\nहेही वाचा: ATM मधून पैसे काढताय जास्त व्यवहारांसाठी द्यावं लागणार इतके शुल्क\n२ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत ७,४९९ रुपये आहे. फोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल. ऑक्टा-कोर प्रक्रियेवर काम करताना या फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा मागील आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन ५०००mAh बॅटरीसह येतो.\nइनफीनिक्स स्मार्टफोन ७,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ६०००mAh बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ६.८२ इंच HD+ डिस्प्ले आहे. हा फोन MediaTek Helio G25 प्रोसेसरवर काम करतो. फोनच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/the-person-who-lost-his-voice-5-years-ago-started-talking-after-taking-corona-vaccine/386367/", "date_download": "2022-01-28T22:42:19Z", "digest": "sha1:UIY62S4VRN7RL3FZBYAASIMM2FAOF63Z", "length": 11277, "nlines": 143, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The person who lost his voice 5 years ago started talking after taking Corona Vaccine", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी काय सांगता …अन् ‘Corona Vaccine’ घेताच 5 वर्षांपूर्वी आवाज गमावलेल्या व्यक्तीची बोलायला...\n …अन् ‘Corona Vaccine’ घेताच 5 वर्षांपूर्वी आवाज गमावलेल्या व्यक्तीची बोलायला सुरुवात\nलसीकरणामुळे सर्वांना थक्क करणारी गोष्ट समोर आली आहे. कोरोना लसीचा डोस घेताच 5 वर्षापूर्वी एका अपघातात आवाज गमावलेल्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली आहे. एका वर्षीपासून संपूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीचा आवाज कोरोना लसीकरणामुळे परत आल्याने सर्वचजण थक्क झाले आहेत. ही घटना झारखंडमध्ये घडली असून, सर्वांनाच अचंबित करणारी आहे.\n ...अन् 'Corona Vaccine' घेताच 5 वर्षांपूर्वी आवाज गमावलेल्या व्यक्तीची बोलायला सुरुवात\nगेल्या दोन वर्षांपासून जगभरात सुरु असणाऱ्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, या लसीकरणाबाबतची शंका अनेक नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय लसीकरणामुळे होणाऱ्या परिणामांवरील अनेक किस्से आजपर्यंत चर्चेत आले आहेत. कोरोनाच्या लसीबद्दल शंका असताना अनेकजण लसीचा एकही डोस न घेता लसीकरणापासून पळ काढत आहेत. दरम्यान, लसीकरणामुळे सर्वांना थक्क करणारी एक गोष्ट समोर आली आहे. कोरोना लसीचा डोस घेताच 5 वर्षापूर्वी एका अपघातात आवाज गमावलेल्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली आहे. एका वर्षीपासून संपूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीचा आवाज कोरोना लसीकरणामुळे परत आल्याने सर्वचजण थक्क झाले आहेत. ही घटना झारखंडमध्ये घडली असून, सर्वांनाच अचंबित करणारी आहे.\nया घटनेनंतर डॉक्टरही हैराण झाले आहेत. एका वृत्तानुसार, झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील सलगाडीह गावातील 55 वर्षीय दुलारचंद मुंडा अपघातानंतर पाच वर्षे आजाराशी झुंज देत होता. दुलारचंद मुंडा हा पाच वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. काही कालावधीनंतर हा व्यक्ती बरा झाला मात्र त्याच्या शरीराचे काही अवयवांचे काम करणेच बंद पडले होते. याशिवाय त्याने आवाजही गमावला होता.\nकुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दुलारचंद गेल्या काही वर्षांपासून अंथरूणाला खिळला होता. तो 5 वर्षानंतर झालेल्या अपघातानंतर व्याधीग्रस्त झाला.मात्र,आता कोरोनाच्या नव्या संकटापासून वाचण्यासाठी त्याला कोविशिल्ड ही लस देण्यात आली. ही लस घेतल्यानंतर त्याचा गमावलेला आवाज पुन्हा आला असून, अनेक अवयव काम करु लागले आहेत. पंचायत प्रमुख सुमित्रा देवी यांच्यासह अनेकांनी हा लसीचा परिणाम असल्याचा दावा केला आहे.\nहेही वाचा – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक, Elon Musk असा नावात केला बदल\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nCorona in India: देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; गेल्या २४ तासात...\nमहापालिका निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार \nCorona Live Update: मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद\nगुजरातच्या भाजप कार्यालयामध्ये रेमडेसिवीरचा मोठा साठा – नवाब मलिक\nGajakesari Yoga : आज आहे गजकेसरी योग, ‘या’ राशींसाठी ठरणार ​शुभ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE.html", "date_download": "2022-01-28T23:51:01Z", "digest": "sha1:FW2JDP6E3RE7C7WV5H7CIN7CCKDNBQV7", "length": 11167, "nlines": 114, "source_domain": "zeenews.india.com", "title": "वेदना News in Marathi, Latest वेदना news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nहिंगणघाट | आरोपीला ही त्याच वेदना द्याव्या - पीडितेचे वडील\nहिंगणघाट | आरोपीला ही त्याच वेदना द्याव्या - पीडितेचे वडील\nChhapaak trailer : ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या कंगनाच्या बहिणीकडून दीपिकाची प्रशंसा\nकंगनाच्या बहिणीलाही या वेदनांचा सामना करावा लागला होता\nChhapaak trailer : 'छपाक'ची झलक पाहून दीपिकाला अश्रू अनावर\nया क्षणांचा मी विचारही केला नव्हता....\nChhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच\nएकिकडे महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच\nभूतकाळातील वेदना महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात\n'वेदना कशाप्रकारे लक्षात ठेवल्या जातात हे जर आपण हे समजू शकलो तर आपण पीडित व्यक्तींची नक्कीच मदत करण्यात यशस्वी होऊ'\nअन् सोनालीने वेदनांना वाट मोकळी करुन दिली\nसाईड इफेक्ट्सशिवाय दुखणं पळवतात 'हे' नॅचरल पेनकिलर्स\nअंगदुखी, दातदुखी, डोकेदुखी अशा समस्या लहान सहान वाटत असल्या तरीही त्या कधीही जाणवतात. अशावेळेस त्यांच्यावर मात करण्यासाठी अनेकजण वेदनाशामक गोळ्यांचा वापर करतात. बाजरात सहज उपलब्ध असणार्‍या अशा पेनकिलर्समुळे वेदना झटकन कमी होत असल्या तरीही अनेकांना त्याच्या दुष्परिणांमानाही सामोरे जावे लागते.\nमनगटाचं दुखणं पेनकिलर्सने नव्हे तर या '3' घरगुती उपायांंनी दूर करा\nघाईगडबडीत एखादी जड वस्तू पटकन उचलल्यानंतर एखादी नकळत इजा होते. बर्‍याचदा हे तेव्हा जाणवत नाही. कालांतर हे दुखणं ठणकत राहतं. सूज येते.\nपुन्हा एकदा विधानसभेत एकनाथ खडसेंनी मांडल्या वेदना\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत आपल्या वेदना मांडल्या.\nसंधिवात वेदनांपासून लांब राहण्यासाठी नैसर्गिक उपचार\nसंधीवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघे दुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून तुम्हाला सुटका करुन घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.\nझी हेल्पलाइन शहीद कूुटुंबांच्या घराच्या वेदना\nविमानात प्रसुती वेदना होतात तेव्हा...\nनायजेरियाहून लंडन जाणाऱ्या एका विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली, कारण विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने मुलाला जन्म दिला.\nसंगीतात वेदना शमवण्याची ताकद\n तर ऐका संगीत... छोट्यातल्या छोट्या वेदनेपासून आराम देण्याचं सामर्थ्य संगीतात असल्याचं नुकत्याच एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. संगीत ऐकल्यामुळे दहापैकी किमान चार लोकांना दीर्घकालीन वेदनेपासून आराम मिळत असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.\nसाखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता...मुंबई रक्ताने न्हावून निघाली होती...हे का घडलं कोणी घडवून आणलं असा प्रश्न त्यावेळी मुंबईकरांना प़डला होता..पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या भीषण बॉम्बस्फोटा मागच्या सूत्रधाराचा चेहरा समोर आला...\n१९९३ साखळी बॉम्बस्फोट: वेदनेची २० वर्षे\n१२ मार्च १९९३ साली मुंबईतील १२ ठिकाणी एका पाठोपाठ एक असे बारा बॉम्बफोट झाले होते. या घटनेला आज २० वर्ष पुर्ण झाले आहेत.\n'why i killed gandhi' चित्रपटाच्या अडचणीत वाढ, वाद न्यायालयात\nमोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का\nक्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा\n असे होते न्यूड डान्सचे तीन प्रकार, हातावर शिक्कामारुन दिली जात होती एन्ट्री\nतीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या\n भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण\nसुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून नव्या वादाची कीक\nTRAI कडून टेलीकॉम कंपन्यांना दणका, ग्राहकांची चांदी अखेर लोकांच्या मागणीला यश\nतर तोच निर्णय विधानपरिषदेच्या १२ आमदारांसाठी का नाही अनिल परब यांचा सवाल\nTaarak Mehta मधील अंजली भाभीला पैशासाठी बालपणापासूनच करावं लागलं 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC", "date_download": "2022-01-28T21:54:20Z", "digest": "sha1:HXAXZIZQ4SXCEI7ZDMJE3UDYAXWC4NAX", "length": 5528, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. २००६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे\nवर्षे: २००३ - २००४ - २००५ - २००६ - २००७ - २००८ - २००९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी १६ - एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. सर्वात प्रथम आफ्रिकन महिला राष्ट्राध्यक्ष.\nफेब्रुवारी १० - इटलीत तोरिनोयेथे विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.\nमार्च १ - तार्या हेलोनेन फिनलंडच्या अध्यक्षपदी.\nमार्च २ - पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.\nमे ९ - तास्मानियात खाणीतील अपघातानंतर १४ दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका.\nजून ८ - इराकमधील अल कायदाचा म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी विमानहल्ल्यात ठार.\nजून ९ - १८वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू.\nजुलै ३ - २००४ एक्स.पी.१४ हा लघु���्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अतरावरून) गेला.\nजुलै ६ - भारत व तिबेटमधील नथु ला खिंड व्यापारास खुली.\nजुलै ११ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.\nजुलै १३ - इस्रायेलने बैरुत विमानतळावर हल्ला चढवला.\nजुलै १७ - इंडोनेशिया जवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. या नंतरच्या त्सुनामीत ३०० व्यक्ती मृत्युमुखी.\nऑगस्ट १० - युनायटेड किंग्डमची गुप्त पोलिस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळुन लावला.\nजानेवारी ४ - मक्तूम बिन रशीद अल् मक्तूम (दुबईचे शेख आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान)\nजानेवारी ३१ - कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.\nमे ३ - प्रमोद महाजन, भारतीय राजकारणी.\nऑगस्ट २१ - उस्ताद बिस्मिल्ला खॉं, ख्यातनाम भारतीय सनईवादक.\nडिसेंबर २८ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०४:११ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2022-01-28T23:25:44Z", "digest": "sha1:R7HIKI52GY4IQ53UGTD4MAJXH4G7R7TM", "length": 7950, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "समभाग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजनतेच्या (मर्यादित) भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) कंपनीच्या एकूण भांडवलाची रक्कम ज्या अनेक एककांमध्ये विभागलेली असते, अशा एककांना समभाग (फ्रेंच: Actions, स्पॅनिश: Acciones, पोर्तुगीज: Ações, जर्मन: Aktien, इंग्लिश: Shares / Stocks , शेअर्स / स्टॉक) किंवा शेअर असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची दर्शनी किंमत[श १] म्हणतात. समभागाच्या मालकाला भागधारक [श २] म्हणतात. समभाग विकत घेतल्यामुळे भागधारक एका अर्थी कंपनीच्या मालकीतील वाटेकरी बनतो. भारतातील कंपन्यांच्या एका समभागाची किंमत बहुधा १० रुपये असते. मात्र, काही कंपन्यांच्या समभागाची दर्शनी किंमत, १रु, २रु, ५रु किंवा १०० रुपयेदेखील आहे.\n\"बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी लिमिटेड\" अर्थात \"बेस्ट\" या मुंबईतील कंपनीचे समभाग प्रमाणपत्र\nसमभागांचे दोन मुख्य प्रकार आहेत. साधारण समभाग [श ३] आणि अधिमान्य समभाग [श ४]. सामान्य जनतेला अधिमान्य समभाग उपलब्ध नसतात.\nहे समभाग एखाद्या अधिकृत दलालाकरवी वित्तीय बाजारातून विकत घेता येतात किंवा विकता येतात. अशा समभागाची किंमत दर्शनी किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. ही किंमत कंपनीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून त्या विशिष्ट समभागाच्या मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर दलालांनी ठरवलेली असते. एका दिवसाच्या अवधीत समभागाच्या किमतीत अनेक चढ‍उतार होतात.\nपुनर्गुंतवणूक न करण्यात आलेला नफ्याचा मोठा हिस्सा हा लाभांश [श ५] म्हणून भागधारकांना दिला जातो. दर समभागामागे किती लाभांश देऊ केला आहे, हे भागधारकाला कंपनीच्या वार्षिक अहवालावरून समजते. कंपनीला पुरेसा नफा झाला नाही तरी अधिमान्य समभागधारकांना लाभांश देणे कंपनीचे कर्तव्य असते. त्या वेळी साधारण भागधारकांना लाभांश मिळत नाही.\nवित्तीय बाजारांमधील समभाग म्हणजे साधारण समभाग [श ३] किंवा अधिमान्य समभागांसारख्या [श ४] विविध वित्तीय साधनांसाठी[श ६], तसेच मर्यादित भागीदारी[श ७] व स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळातील[श ८] गुंतवणुकीसाठी हिशेबाचे एकक[श ९] असतो.\n^ दर्शनी किंमत (इंग्लिश: Face value, फेस व्हॅल्यू)\n^ भागधारक (इंग्लिश: ShareHolder, शेअरहोल्डर)\n^ a b साधारण समभाग (इंग्लिश: Ordinary stock / Ordinary share, ऑर्डिनरी स्टॉक / ऑर्डिनरी शेअर)\n^ a b अधिमान्य समभाग (इंग्लिश: Preferential stock / Preferential share, प्रेफरेन्शियल स्टॉक / प्रेफरेन्शियल शेअर)\n^ लाभांश (इंग्लिश: Dividend, डिव्हिडंड)\n^ वित्तीय साधन (इंग्लिश: Financial instrument, फायनॅन्शियल इन्स्ट्रुमेंट)\n^ मर्यादित भागीदारी (इंग्लिश: Limited partnerships, लिमिटेड पार्टनरशिप्स)\n^ स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्तमंडळ (इंग्लिश: Real estate investment trusts, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स)\n^ हिशेबाचे एकक (इंग्लिश: Unit of account, युनिट ऑफ अकाउंट)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:११ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/06/18/tenth-eleventh-marks-are-also-important-in-the-result-of-12th-how-will-the-result-be-find-out/", "date_download": "2022-01-28T21:46:20Z", "digest": "sha1:5ZAAJEJ6YYA7OHEWYCFAHSPHR62KRV3P", "length": 10138, "nlines": 98, "source_domain": "spreaditnews.com", "title": "बारावीच्या निकालात दहावी, अकरावीचे गुणही महत्वाचे, कसा लागणार निकाल? जाणून घ्या.. – Spreadit", "raw_content": "\nबारावीच्या निकालात दहावी, अकरावीचे गुणही महत्वाचे, कसा लागणार निकाल\nबारावीच्या निकालात दहावी, अकरावीचे गुणही महत्वाचे, कसा लागणार निकाल\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दहावीतील गुण, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर बोर्डाकडून आता विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणारा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. सीआयएससी’ईनेही केंद्रीय मंडळाप्रमाणेच निकालाचे सूत्र असल्याचे सांगितले.\nमंडळाने निकालाचे सूत्र गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की..\nबोर्डाने ठरवलेल्या क्रायटेरियानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे.\nयावर्षी 12वी चा निकाल 30:30:40 च्या फॉर्मूल्यावर (30:30:40 Formula) ठरवला जाणार आहे. यात दहावीच्या परीक्षेचे 30 टक्के गुण, अकरावीमधील 30 टक्के गुण आणि बारावीतील 40 टक्के गुणांचा समावेश असणार आहे.\nदहावी आणि अकरावी या दोन इयत्तेत वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्या तीन विषयांत सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्याच्या आधारे अंतिम गुण दिले जातील. बारावीच्या वर्षातील युनिट टेस्ट (Unit Test), टर्म (Term) आणि प्रात्यक्षिक (Practical) परीक्षांमध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील.\n31 जुलैपर्यंत निकाल लागण्याची शक्यता\nसुनावणीदरम्यान बोर्डाने सांगितलं की, ठरवलेल्या क्रायटेरियाच्या आधारे जारी निकालाने असंतुष्ट विद्यार्थ्यांना जर परीक्षा द्यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी नंतर वेगळी व्यवस्था केली जाईल. बोर्डाने हे देखील म्हटले आहे की, जर सर्व काही योग्य राहिले तर 31 जुलैपर्यंत रिझल्ट जारी केले जातील.\nHSC बोर्ड काय निर्णय घेणार\nकेंद्र सरकारने सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर शिक्षण विभागानेही एचएससी बोर्डाची परीक्षा (HSC Board Examination) रद्द ��रण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे दिला. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एचएससी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने एचएससी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार याबाबत मात्र कोणताही फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही.\nराज्यातील एचएससी बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, “सीबीएसईची मूल्यांकन पद्धती ही एचएससी (HSC) बोर्डापेक्षा वेगळी असते. प्रत्येक बोर्ड स्वायत्त असते. एचएससीच्या विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. चर्चा सुरू आहे.”\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews\nआजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nसेकंदाला 32 लाखांचे नुकसान, गौतम अदानी जगातील ‘टॉप-15’ श्रीमंतांच्या यादीतून बाहेर..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/subscription/payment-received-by-sanika-mulik-via-razorpay/", "date_download": "2022-01-28T23:20:03Z", "digest": "sha1:GCUQQN4IBNT5NDH7MZCUZ2RG2DUCFI4S", "length": 2330, "nlines": 39, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Payment received by Sanika Mulik – via Razorpay – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतो���. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/dispute-over-boyfriend-among-young-girls-on-mumbai-highway-video-goes-viral-mhmg-591674.html", "date_download": "2022-01-28T21:34:05Z", "digest": "sha1:TP5UBCCFJEZ32WT5UDQGW3AWZCJJM3IR", "length": 9863, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : 'माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस?' मुंबई हायवेवर तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, लाथाबुक्क्यांनी मारहाण – News18 लोकमत", "raw_content": "\nVIDEO : 'माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस' मुंबई हायवेवर तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, लाथाबुक्क्यांनी मारहाण\nVIDEO : 'माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस' मुंबई हायवेवर तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, लाथाबुक्क्यांनी मारहाण\nत्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींना या घटनेचा व्हिडीओ शूट केला. हा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.\n'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning\n'मुलगी काही संपत्ती नाही'; तांत्रिकाला 'कन्यादान' केल्यानंतर न्यायालयाने फटकारलं\nVIDEO - 3 चोरांची फजिती इतकी धडपड केली तरी तिघं मिळून पळवू शकले नाहीत एक टीव्ही\nIND vs WI : आधी टीम इंडिया मग मुंबई इंडियन्स, रोहितचा फेवरेट खेळाडू अचानक गायब\nमुंबई, 13 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि झारखंड येथील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत होते. या व्हिडीओमध्ये दोघात तिसऱा आल्यानंतर जो काही गोंधळ होतो ते पाहायला मिळालं होतं. आता मुंबईतील (Mumbai) विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Video) काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये एका महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या तरुणीसोबत रंगेहाथ पकडलं होतं. नवऱ्याला दुसऱ्या तरुणीसोबत पाहताच महिला धावत त्याच्याकडे गेली व तरुणीच्या केस ओढून तिला मारहाण करू लागली. अशीच काहीशी घटना मुंबई विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावर घडली. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी एका तरुणीला चोप देताना दिसत आहे. ही घटना 11 ऑगस्ट रोजी घडली होती. यावेळी काही प्���त्यक्षदर्शींनी याचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.\nमुंबईतील विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर बॉयफ्रेंडवरुन तरुणींमध्ये मारहाण. माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस, अशी विचारणा करीत बेदम चोप pic.twitter.com/6BzO4mOWad\nबेदम मारहाण... विक्रोळीच्या सर्व्हिस रोडवर नेहमी सायंकाळी प्रेमी युगूल फिरताना दिसतात. अशात एक तरुणी आपल्या मैत्रिणींना घेऊन आली व तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला गाठलं. आणि तिच्यावर शिव्यांचा मारा केला. याशिवाय माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस अशी विचारणा करीत झिंज्या उपटून मारहाण केली. यावेळी दोन तरुणी एका तरुणीला मारहाण करीत आहे. या तरुणीने लाथा-बुक्क्यांनी तरुणीला मारहाण केली. हे ही वाचा-VIDEO: एक प्रियकर आणि 2 प्रेयसी; प्रेमासाठी पहिलीने दुसरीला भरबाजारात लोळवलं अशीच एक घटना झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्ह्यात घडली आहे. येथे बुधवारी हा सर्व प्रकार घडला. यामध्ये दोन प्रेयसी एका प्रियकरासाठी भांडण सोडा तर हाणामारी करताना दिसली. एका प्रेयसी आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरुणीसोबत चंडिल बाजारात फिरत असल्याचं कळताच तिथे पोहोचली. जेव्हा पहिली प्रेयसी तेथे पोहोचली तेव्हा आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरुणीसोबत पाहून तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ती त्याच्या दुसऱ्या प्रेयसीसोबत भररस्त्यात वाद घालू लागली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nVIDEO : 'माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस' मुंबई हायवेवर तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, लाथाबुक्क्यांनी मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/umar-riaz-salary-in-bigg-boss-15/", "date_download": "2022-01-28T23:50:56Z", "digest": "sha1:KJ7O4PKGWQKUN7BFUAMXWPWZ7DWZEGLU", "length": 3744, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "umar riaz salary in bigg boss 15 Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\n‘बिग बॉस १५’ चा खेळाडू उमर रियाझवर गुन्हा दाखल ; फॅशन डिझायनरने केली तक्रार\nमुंबई : छोटयापडद्यावरील ‘बिग बॉस १५’ ('Bigg Boss 15') मधील खेळाडू उमर रियाज (Umar Riaz) याच्यावर फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्र���ानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/dealing-with-trauma", "date_download": "2022-01-28T21:41:49Z", "digest": "sha1:VNZYR75L3LLFNVKLRKY7XKHREYVYJSZP", "length": 22685, "nlines": 57, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "आघात हाताळणे | ज्योतिष- zodiac-signs.com - चिन्ह निवडा", "raw_content": "\nआघात, वैयक्तिक किंवा पिढीजात, द्वारे शासित आहे युरेनस . या ग्रहाच्या वर्तमान घसरणीसह वृषभ आणि त्यासह सर्व चौरस शनी तो जात आहे, आपण स्वतःला विचारले पाहिजे की कोणता धडा शिकला पाहिजे आणि हे आपल्या प्रत्येकास वैयक्तिक मैदानात कसे प्रतिबिंबित करेल. हे स्पष्ट आहे की आपल्यावर सामूहिक आघात होण्याची वेळ आली आहे आणि शनी मजबूत असल्याने, त्या सर्व अंतरांनी अधिक चांगले, स्पष्ट सीमा आणि वैयक्तिक जागेचा पाया असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, युरेनस पडले आहे, जे आपल्या भावनिक जगावर तणावाचे खोल परिणाम सांगत आहे शुक्र (तिचा वर्तमान शासक) जेव्हा तो राशीतून प्रवास करतो आणि आपल्या वैयक्तिक बिंदूंना, घरातील कूप आणि ग्रहांना स्पर्श करतो. तुमचे धडे समजून घेण्यासाठी, अगदी सुरुवातीपासून शुक्राचे संक्रमण, शून्य पदवीचे निरीक्षण करून प्रारंभ करा मेष , त्याच्या पुढील रंगीबेरंगी वर्षात, सर्व भावनांसह ते आपल्या प्लेटमध्ये आणेल.\nट्रॉमा हा शब्द प्रथम शारीरिक जखमेसाठी वापरला गेला परंतु तो कोणत्याही प्रकारचा निर्विवाद जखम बनला. हे अस्पष्ट ज्योतिष प्रतिमा देते कारण ते पाहिले जाऊ शकते मार्च आणि शनी , चिरॉन आणि युरेनस, तसेच प्लूटो एक बिंदू म्हणून ज्यामध्ये आपलं आयुष्य तुटतं आणि पुन्हा एकदा ते आयुष्य आपल्याला कधीच माहीत नव्हतं. तरीही, त्याचे सार युरेनस आणि चिन्हाद्वारे पाहिले जाते कुंभ जोपर्यंत आपण उत्क्रांत होण्यास तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या घटकासह. नुकसान आणि जखम खोलवर जातात आणि ती तीव्र किंवा जुनाट वेदनादायक परिस्थितींपासून दूर ठेवतात जी मंगळ आणि शनीच्या प्राथमिक भूमिकांद्वारे दिसतील. जरी ते निश्चितपणे गुंतलेले असले तरी, तो युरेनस आहे जो टोन सेट करतो आणि तो मोठा ब्रेकिंग पॉईंट दाखवतो जिथे आपण फाटलो, ओळख हरवली ( सूर्य कुंभ मध्ये हरवले आहे), एक टोन सेट करा ज्यावर मात करता येत नाही, जो आपल्या जीवनाला अश्रू घालतो, तो तुकडे करतो आणि तुकडे करतो आणि आपल्याला सामना करण्यास असमर्थ राहतो.\nआपण शनीला सामोरे जाऊ शकतो, जितके ते स्वीकारणे कठीण आहे, कारण तो एक दृश्यमान ग्रह आहे, जो घराच्या अगदी जवळ आहे आणि जरी आपण बऱ्याचदा ते समजून घेण्यात अयशस्वी झालो तरीसुद्धा, आम्ही विश्रांती, ध्यानधारणा, भावना जागृत करून त्याच्या समस्यांवर मात करतो. आध्यात्मिक वाढीच्या दीर्घ मार्गावर शारीरिक शांतता. दुसरीकडे, मंगळ, जितका सहज आणि बेशुद्ध आहे तितकाच तो त्वरित आणि ट्रॉमाचा ट्रिगर असू शकतो, परंतु त्याला गडद आणि न स्वीकारणारी बाजू असणार नाही. मंगळ अवरोधित झालेल्या ऊर्जेबद्दल बोलेल आणि क्लेशकारक अनुभवानंतर आपले आयुष्य चालू ठेवण्याच्या आमच्या क्षमतेसाठी उभे राहील. दुर्बल झालेल्या मंगळाला पुढे जाणे, पुढे ढकलणे आणि आक्रमकतेचे तुकडे आणि तुकडे वापरून संपूर्णपणे नवीन जीवन निर्माण करणे कठीण जाईल. जेव्हा हा लाल मास्टर त्याच्या चिन्ह, स्वभाव आणि घरामध्ये आकस्मिक सन्मानाने स्थिर असतो, तेव्हा एखादी व्यक्ती सक्रिय राहते आणि नवीन भविष्य घडवण्यासाठी ग्राउंडिंगसाठी पाठलाग करते, मग ती कितीही प्रतिकूल परिस्थिती आणि भावनांमध्ये असली तरी.\nस्वीकृती, अरुंद आणि रुंद\nवृषभ राशी ही युरेनसची गडद बाजू आहे जी त्याच्या पडण्याच्या चिन्हासारखी आहे आणि ती कशी उंचावेल हे समजणे कठीण आहे. चंद्र आणि शुक्राचे चिन्ह गडद बाजूचे कोणतेही रूप असू शकते, मंगळ जेव्हा निष्क्रिय असेल आणि स्त्री वृषभांच्या पीडित बाजूंसमोर हार मानेल तेव्हा तो कसा आजारी पडू शकतो हे विचारात घेण्यासारखे आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन, वृषभ राशीचे चिन्ह हे आघात सार आहे. या चिन्हाला स्वीकारण्यात काय अडचण आहे (त्याचे आठवे घर) यात आढळते धनु , निर्माण झालेल्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी विश्वास आणि प्रत्यक्ष दृष्टीकोनाची रुंदी आवश्यक आहे.\nआम्ही वैयक्तिक पातळीवर त्सुनामी ���्हणून काम करणाऱ्या इव्हेंटबद्दल बोलत आहोत. हे एक वादळ आहे जे त्याच्या मार्गातील सर्व काही काढून घेते, केवळ तेच जे दृश्यमान नसते. उदाहरणार्थ, मुलाचे नुकसान हे भावनिक प्रक्रियेत एक अशक्य नुकसान आहे, परंतु ज्या गोष्टी आणखी कठीण बनवतात ते म्हणजे ते त्याच्याबरोबर कमी होते. हा कार्यक्रम पालक म्हणून ओळख काढून घेतो, दिनचर्या, भविष्य नष्ट करतो, कधीकधी विवाह, भागीदारी, आमची नोकरी, विषारी वातावरण, स्थिर वातावरण नष्ट करतो, तुम्ही त्याला नाव द्या. एखाद्याच्या आयुष्यात काहीही प्रभावित होत नाही. ट्रॉमाला कोणतेही संकुचित लक्ष्य नसते, हे असे ठिकाण आहे जिथे जीवन थांबते, जरी आपण मृत्यूबद्दल बोलत नाही. हे प्रभावाची रुंदी आहे जी सर्व अधोरेखित भावनिक परिणामांसह समजणे अशक्य वाटते. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक लाटा स्वतःच तणावपूर्ण असतात, परंतु आघातच्या पंखाखाली यापुढे खरोखर इतकी मोठी गोष्ट म्हणून पाहिले जात नाही - ते आहे. त्यांचे मुल नुकतेच मरण पावले तेव्हा नोकरीची काळजी कोण घेते परंतु आघात न करता, नोकरी सोडणे ही मोठी गोष्ट आहे का परंतु आघात न करता, नोकरी सोडणे ही मोठी गोष्ट आहे का दृष्टीकोनात हे बदल ( गुरू ) पचवणे अशक्य आहे. असंख्य लहान भावनिक प्रभाव घेताना सर्व काही लहान वाटते ज्यावर आपण मानव देखील प्रतिक्रिया देण्यासाठी तयार केले गेले आहेत.\nक्लेशकारक परिस्थितीचा मुख्य मुद्दा असा आहे की एखादी व्यक्ती त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर काम करेल, परंतु आश्चर्यचकित, त्रासांचे लपलेले तुकडे त्या सर्व गोष्टींशी जोडलेले आहेत जे त्यासह खाली पडले आहेत. गंभीर जखमा झालेले आघात बहुतेकदा केवळ आपल्या विश्वासाचे सार काढून टाकत नाहीत आणि आपल्याला विश्वाचे नुकसान, मृत्यू आणि दृढनिश्चय यांना सामोरे जातील, परंतु यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर परिणाम होईल जे ऊर्जा खंडित झालेल्या प्रवाहावर अवलंबून होते. क्षण जरी चांदीचे अस्तर अशा गोष्टींची मोठी स्वच्छता आहे ज्यांना आघात टिकवून ठेवण्यासाठी खोल मूल्य नाही, हे खरोखर मदत करणार नाही जेव्हा आमचे आधारस्तंभ ढासळले गेले असतील आणि आम्हाला आपल्या जीवनाचे काही भाग कसे पुनर्बांधणी करायचे याची कल्पना नाही. कार्यक्रमाशी काहीही संबंध नव्हता. आपला मंगळ आणि शनी वापरून आम्ही स्थिरता आणि संरक्षण निर्माण करण्यासाठी कठोर ��रिश्रम केले आणि डोळ्यांच्या झटक्यात सुरक्षेची ही प्रतिमा सहजपणे नाहीशी होऊ शकते.\nयुरेनस पडलेल्या कुंभातील शनीचा सध्याचा वर्ग वैयक्तिक नसून पिढ्यान्पिढ्या झालेल्या आघातची प्रतिमा आहे, परंतु ती आपल्याला वैयक्तिक समस्यांद्वारे त्याच्या सर्व खोलीची आठवण करून देईल. सामूहिक जबाबदारी वैयक्तिक मार्गांपासून विभक्त करण्यासाठी, आम्ही ज्योतिषशास्त्रीय संदर्भ पाहू शकतो जेथे चिन्हे पिढ्यान्पिढ्या आणि सामूहिक काय आहेत (ज्या सामूहिक जबाबदारी आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत) आणि घरे मुक्त होण्यासाठी आपण ज्या वैयक्तिक समस्यांवर मात करायची आहे त्याबद्दल बोलू.\nविश्वाच्या सर्व उत्तम प्रकारे संतुलित मार्गांनी आपण किती लहान आहोत हे स्वीकारणे हे एक आव्हान आहे. गोष्टी जितक्या गडद होतील तितक्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची एक मोठी प्रतिमा आहे. जर आपण स्वत: ला लहान, फक्त मनुष्य असण्याची परवानगी दिली तर आपल्याकडे प्रत्यक्षात बरे होण्यासाठी जागा आहे, त्याऐवजी त्यावर मात करण्यासाठी किंवा काहीही झाले नाही म्हणून पुढे जाण्याऐवजी. आपण फक्त अशा बिंदूपासून पुढे जाऊ शकत नाही जिथे काहीही अर्थ नाही, आणि त्यातून अर्थ काढण्यासाठी आपण आपल्या लहान मानवी जीवनांपेक्षा बरीच मोठी शक्ती स्वीकारली पाहिजे. या समजाने ज्ञान प्राप्त होते, परंतु आध्यात्मिकरित्या जागृत होताना आपण जितके विचार करू शकतो तितके आपल्यापैकी कोणी त्याच्या जवळ आहेत का ही शांततेची भावना आहे, परिस्थितीचा स्वीकार आहे जे आपल्याला सांगते की आपण आत्ता कुठे आहोत, भावनांचा अभाव नाही.\nवृषभ मध्ये युरेनस सह खरी अडचण आहे हे पाहणे हे खरे आहे. वृषभ मध्ये पहिले चिन्ह आहे पृथ्वीचा घटक , पहिला बिंदू जिथे ग्राउंडिंग आणि आपले मृतदेह सापडतात. भावनिक आघात हा प्रत्येक कौटुंबिक वृक्षाचा, प्रत्येक वैयक्तिक जीवनात एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे, जरी तो तोलामोलाचा वाटू शकतो किंवा सामाजिक संपर्क जे काही सामान्य नियम आणि अत्यावश्यकता ज्यावर भावना स्वीकारार्ह आहेत असे वाटते. आपल्या सर्वांच्या चार्ट आणि आपल्या आयुष्यात आपल्या सर्वांमध्ये कुंभ आणि त्याचे राज्यकर्ते आहेत आणि जरी आपण सध्या संबंधित कोणतीही मोठी घटना नसली तरी, कुटुंबातील ओळीचे सामान नेहमीच खोलवर असते आणि ते बरे आणि मिठीत ��ेतले जाते. दुसर्याबद्दल करुणा, प्रेम आणि क्षमा यांचा गौरव करणे जितके सोपे असेल तितके सोपे, आपण प्रथम आपल्याला जे दिले गेले त्याचा सामना केला पाहिजे आणि आपल्या समस्या वास्तविक आणि जितक्या विस्तृत असतील तितक्या पाहिल्या पाहिजेत. आपण आपल्या भावनांची वास्तविकता आणि आपले शरीर एकमेकांशी जोडलेले आणि परिपूर्ण संतुलनात काम केले पाहिजे. हे आपल्याला केवळ प्रेम देण्यासच नव्हे तर ते घेण्यास आणि शुद्ध भावनिक संपर्काद्वारे बरे करण्यास देखील अनुमती देते.\nमध्ये श्रेष्ठ वृश्चिक , युरेनस एक फिनिक्स आहे, पुनर्जन्म. ही आघाताने बरे झालेली प्रतिमा आहे पाण्याचे घटक , जिथे सखोल भावना आणि लैंगिकता साठवली जाते. उपचार सुरू करणे म्हणजे स्वतःला दुर्बल आणि जीवनाच्या मूल्यासाठी गंभीरपणे घायाळ झालेल्या भावनांच्या स्वातंत्र्यात सोडणे.\nप्रतीक निवडा मी वाचतो साइन इन करा मिथुन पौंड\nमिथुन राशि राशीची साइन राशी\nमकर राशीची राशी मकर राशीची राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nमेष आणि मीन सुसंगत आहेत\nकोणते चिन्ह मत्स्यालयाशी सुसंगत आहे\nकर्करोग आणि कुंभ सुसंगत आहेत\n1 फेब्रुवारी कोणत्या राशीचे चिन्ह आहे\nकर्करोग कोणाशी सुसंगत आहे\nसिंह स्त्री आणि धनु पुरुष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/subscription/mobile-app-payment-received-by-madhavi-narote-via-razorpay/", "date_download": "2022-01-28T22:48:37Z", "digest": "sha1:QRBZWPDVIUP36LMTOQSZ76C23ROJTWNM", "length": 2356, "nlines": 39, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Mobile App Payment received by Madhavi Narote – via Razorpay – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2019/08/rakhi-purnima-marathi-nibandh-mahiti.html", "date_download": "2022-01-28T22:58:00Z", "digest": "sha1:5ONOWYIAYJOBTBRFSBPLOAASROTYVXD6", "length": 9767, "nlines": 106, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "राखी पौर्णिमा मराठी माहिती निबंध - Rakhi Purnima Marathi Nibandh Mahiti - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nश्रावण महिन्यातील अनेक सणांपैकी राखीपौर्णिमा हा एक प्रमुख सण आहे. या सणाला नारळीपौर्णिमा असेही म्हणतात. राजस्थानी लोकांमध्ये हा सण फारच मोठा मानला जातो. घरोघरी राखीपौर्णिमेसाठी रंगीबेरंगी सुंदर - सुंदर निरनिराळ्या आकारांच्या राख्या तयार करतात. बहीण स्वत: आपल्या भावासाठी कलाकुसर करुन राखी तयार करते.\nRead also : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध\nया दिवशी आई घरामध्ये नारळाची वडी, नारळीभात वगैरे पदार्थ करते. ताई मला ओवाळते व माझ्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे बहीणभावंडांमधील स्नेह वाढविणारा असा सण आहे. बहिणीने भावाला राखी बांधावयाची व भावाने तिच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची, तिला मदत करावयाची हा संदेश या सणामधून मिळतो.\nRead also : माझा आवडता छंद मराठी निबंध\nनारळीपौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांचा तर अत्यंत आवडता सण आहे. कोळी बांधव मोठ्या थाटामाटात सागराची मनोभावे पूजा करतात. सागराला नारळ अर्पण करतात. उधाणलेल्या सागराला शांत रहाण्याची प्रार्थना करतात व आजपासून मासेमारीसाठी समुद्रात.\nमाझी आवडती कपिला गाय\nजागतिक पर्यावरण दिवस निबंध\nनिसर्ग माझा गुरु मराठी निबंध\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक्टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध\nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध Essay on Republic Day in Sanskrit अस्माकं देशः १९४७ तमस्य वर्षस्य 'अगस्त'-मासस्य पञ्चदशे दि...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-mfk%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2022-01-28T22:31:06Z", "digest": "sha1:UMPEVABDZHVGDB6ESEX2TQKCYFE4QD7V", "length": 6293, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "शिवानी सुर्वेला MFKमध्ये दोन नामांकनं 'पॉप्युलर फेस' आणि 'महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री' - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>शिवानी सुर्वेला MFKमध्ये दोन नामांकनं ‘पॉप्युलर फेस’ आणि ‘महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री’\nशिवानी सुर्वेला MFKमध्ये दोन नामांकनं ‘पॉप्युलर फेस’ आणि ‘महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री’\nबिग बॉस मराठीचे दुसरे पर्व ख-या अर्थाने गाजवले ते अभिनेत्री शिवानी सुर्वेने. बिग बॉसची फायनलिस्ट शिवानीची प्रचंड फॅनफॉलोविंग आहे. आणि त्यामुळेच तर महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री म्हणून शिवानीला नामांकन मिळाले आहे. ह्याशिवाय शिवानीला MFK (महाराष्टाची फेवरेट कोण) अवॉर्ड्समध्ये ‘ट्रिपल सीट‘ सिनेमातल्या अभिनयासाठीही नामांकन मिळाले आहे.\nसुत्रांच्यानुसार, शिवानीला पहिल्यांदाच एमएफकेमध्ये नामांकन मिळत आहे. आणि एक नाही तर दोन-दोन विभागात हे नामांकन आहे. ही निश्चितच तिच्यासाठी महत्वाची बाब म्हणायला हवी. पण शिवानीची सध्या महाराष्ट्रात असलेली फॅनफॉलोविंग पाहता, तिला ही नामांकन मिळणं सहाजिक आहे.\n‘पॉप्युलर फेस’ आणि ‘महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री’ ह्या विभागात नामांकन मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना अभिनेत्री शिवानी सुर्वे म्हणली, ” मी यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्या सोहळ्याला जाईन. आजवर ह्या सोहळ्याबद्दल ऐकलं होतं, आता पहिल्यांदाच हा दिमाखदार सोहळा पाहताही येईल. दोन-दोन नामांकन मिळण्याचीही माझी ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मी सध्या खूप उत्साहित आहे. आणि मला माझ्या चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. त्यांच्याच प्रेमामूळे मला नामांकनं मिळाली आहेत.”\nPrevious संजय जाधव ह्यांच्या ‘खारी बिस्कीट’ ला MFK मध्ये सर्वाधिक नामांकनं\nNext सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-on-paper-money-rbi-digital-payment-avoid-cash-payment-up-mhpl-441770.html", "date_download": "2022-01-28T22:46:23Z", "digest": "sha1:UGXA74ZZQGSXN6MMIKCMRTIZRFZ6BPYZ", "length": 10474, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सावधान ! नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’; कॅश नव्हे डिजिटल पेमेंट करा, RBI चा सल्ला coronavirus on paper money rbi digital payment avoid cash payment mhpl – News18 लोकमत", "raw_content": "\n नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’; कॅश नव्हे डिजिटल पेमेंट करा, RBI चा सल्ला\n नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’; कॅश नव्हे डिजिटल पेमेंट करा, RBI चा सल्ला\nआपण वापरत असलेल्या नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत हा व्हायरस पसरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे.\nबेशुद्धावस्थेतच 6 महिने कोरोनाशी झुंज, मृत्यूवर मात; डॉक्टर म्हणाले, हा चमत्कार\nSBI खातेधारकांसाठी अलर्ट; 1 फेब्रुवारीपासून 'या' नियमात बदल होणार\nAdani Wilmar IPO 1.05 पट सबस्क्राईब, तज्ज्ञांचं मत काय\nयेत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार\nमुंबई, 16 मार्च : आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी तुम्ही पुरेपूर काळजी घेत आहात. मात्र तरीही तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे. तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही (Paper money) कोरोनाव्हायरस असू शकतो. आपण वापरत असलेल्या नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत तो पसरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे. त्यामुळे कॅश नव्हे, तर डिजिटल पेमेंट (digital payment) करा, असा सल्ला रिझर्व्ह बँकेने (RBI) दिला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बँकांनी जास्तीत जास्त डिजिटल पेमेंटवर भर द्यावा, असा सल्ला दिला आहे.\nया पत्रकार परिषदेत शक्तिकांत दास म्हणाले, \"कोरोनाव्हायरस जास्त पसरू नये, यासाठी सरकार आणि आरोग्य विभाग प्रयत्न करतं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, जास्त कुणाशी संपर्क ठेवू नये, अशा सूचना सरकारने दिल्यात. अशावेळी बँकांनाही डिजिटल पेमेंटवर भर द्यावा. जेणेकरून ग्राहक बँकेत जास्त येणार नाही आणि त्यांचा कुणाशी जास्त संपर्क होणार नाही. डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा गर्दीशी संपर्क येणार नाही\" हे वाचा - तुम्हीही होऊ शकता Coronavirus चे शिकार, असा करा स्वत:चा बचाव दरम्यान भारतात कॉन्टॅक्टलेस ट्रान्झक्शेनवर भर द्यावा, अशी सूचना याआधी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) केंद्र सरकारकडे केली होती. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनी (CAIT) केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं होतं. कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा धोका पाहता करन्सी नोट्सऐवजी कॉन्टॅक्टलेस ट्रान्झेक्शन, डिजीटल ट्रान्झेक्शन वाढवण्यावर जोर देण्याचं आवाहन केलं. शिवाय प्लास्टिक नोट्सबाबतही विचार करण्यास सांगितलं आहे. CAIT ने अर्थमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये कोरोनाव्हायरसबाबतचे स्टडीज आणि मीडिया रिपोर्टचा हवाला दिला आहे. नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत हा व्हायरस पसरू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं होतं. करन्सी नोट्सवर मायक्रो-ऑर्गेनिज्म असतात, ज्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. नोटांमार्फत कित्येक प्रकारचे संसर्ग पसरतात, याबाबत तज्ज्ञांनीही सावध केलं आहे. यामुळे युरिनरी, श्वसनाच्या समस्या, स्किन इन्फेक्शन यासारखे आजार पसरण्याचा धोका वाढतो. यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या देशांनी पॉलिमर नोटांचा वापर सुरू केला आहे, जेणेकरून व्हायरसचं संक्रमण जास्त होणार नाही. भारतानंही अशाच पॉलिमर नोटांसारखा पर्याय शोधावा, असंही CAIT ने केंद्र सरकारला सुचवलं होतं. हे वाचा - 'आयसोलेशन वॉर्ड की लक्झरी हॉटेल', रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णाचे डोळेच चमकले\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’; कॅश नव्हे डिजिटल पेमेंट करा, RBI चा सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-new-zealand-tour-to-pakistan-confirmed-for-2-wtc-tests-and-3-icc-super-league-odis-in-2022-od-646155.html", "date_download": "2022-01-28T22:42:39Z", "digest": "sha1:A4RAQFDONO2273BB4CD2UZQMKBI2DKED", "length": 9312, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket new zealand tour to pakistan confirmed for 2 wtc tests and 3 icc super league odis in 2022 od - आणखी एका क्रिकेट टीमचा पाकिस्तान दौरा निश्चित, काही महिन्यांपूर्वी ऐनवेळी घेतली होती माघार – News18 लोकमत", "raw_content": "\nआणखी एका क्रिकेट टीमचा पाकिस्तान दौरा निश्चित, काही महिन्यांपूर्वी ऐनवेळी घेतली होती माघार\nआणखी एका क्रिकेट टीमचा पाकिस्तान दौरा निश्चित, काही महिन्यांपूर्वी ऐनवेळी घेतली होती माघार\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) आणखी एका देशाची क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार असल्याचं जाहीर केलं आहे. या देशानं यापूर्वी माघार घेतल्यानं मोठा वाद झाला होता.\nतसं झालं तर भारतीय क्रिकेट... रवी शास्त्रींचा गांगुलीला थेट इशारा\nमोदींचं प्रजासत्ताक दिनी पीटरसनला पत्र, हिंदीमधून आलं मन जिंकणारं उत्तर\nहॅकर्सपासून सुरक्षित ठेवा तुमचं WhatsApp Account, या सोप्या पद्धतीने करा Secure\n सेमी फायनलमध्ये जाताच अफगाणिस्तानचे सेलिब्रेशन, VIDEO\nमुंबई, 20 डिसेंबर : वेस्ट इंडिज क्रिकेट टीमनं नुकताच पाकिस्तानचा दौरा (West Indies tour of Pakistan) केला. या दौऱ्यात वेस्ट इंडिजच्या टीममध्ये कोरोना ब्लास्ट झाल्यानं त्यांना वन-डे सीरिज न खेळता परत जावं लागलं. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) आणखी एका देशाची क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार असल्याचं जाहीर केलं आहे. डिसेंबर 2022 मध्ये या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडची टीम पाकिस्तानचा दौरा करणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित (New Zealand tour to Pakistan confirmed) झाले आहे. या वेळापत्रकानुसार दोन वेळा न्यूझीलंडची टीम पाकिस्तानचा दौरा करणार आहे. सुरूवातीला डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 या कालावधीत हा दौरा असेल. या दौऱ्यात 2 टेस्ट आणि 3 वन-डे सामन्यांची मालिका होईल. यापैकी टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( ICC World Test Championship) स्पर्धेचा भाग आहे. तर त्यानंतर पुन्हा एकदा एप्रिल 2023 मध्ये न्यूझीलंडची टीम 5 वन-डे आणि 5 टी20 सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे.\nपाकिस्तान आणि न्यूझीलंड देशांच्या क्रिकेट बोर्डानं अजून या दौऱ्याच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मार्च 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत 8 टेस्ट, 11 वन-डे आणि 13 टी20 सामन्यांचं यजमानपद भूषवणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांचा दौरा या काळात नियोजित आहे. आयसीसीनं 2025 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपदही पीसीबीला दिले आहे. भुवनेश्वर कुमारनं शेअर केला मुलीचा पहिला Photo, बाबांच्या कुशीत दिसली छोटी परी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडनं पहिली वन-डे सुरू होण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असतानाच पाकिस्तानचा दौरा रद्द (New Zealand abandoned Pakistan Tour) केला. पाकिस्तानमध्ये टीमच्या सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत न्यूझीलंड टीमनं हा दौरा रद्द केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या बोर्डांमधील संबंध ताणले गेले होते.\nमरा��ी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nआणखी एका क्रिकेट टीमचा पाकिस्तान दौरा निश्चित, काही महिन्यांपूर्वी ऐनवेळी घेतली होती माघार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/this-is-a-great-smart-tv-for-only-1500/", "date_download": "2022-01-28T22:20:32Z", "digest": "sha1:JJA3TIE3SI4UP6W7ZRLANRPYQ7XRGCZB", "length": 12927, "nlines": 111, "source_domain": "mhlive24.com", "title": "Discount Offers On TV : काय सांगता ! 22 हजारांचा 'हा' शानदार स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त 1500 रुपयांत | Mhlive24.com", "raw_content": "\n 22 हजारांचा ‘हा’ शानदार स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त 1500 रुपयांत\n 22 हजारांचा ‘हा’ शानदार स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त 1500 रुपयांत\nMHLive24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता का आणि जर तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग फार फायद्यात पडेल.(Discount offers on TV)\nकारण फ्लिपकार्टवर सध्या बिग बचत धमाल सेल 2021 सुरू आहे, जो 4 ते 6 डिसेंबरपर्यंत चालेल. म्हणजेच आज सेलचा शेवटचा दिवस आहे.\nसेल दरम्यान, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर उत्तम ऑफर आहेत. महाग उत्पादने अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे.\nRealme चा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. सेल दरम्यान, स्मार्ट टीव्ही फक्त 1500 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. चला जाणून घेऊया या ऑफरबद्दल…\nRealme NEO 32-इंच एलईडी स्मार्ट टीव्ही ऑफर\nRealme NEO 32-इंच एलईडी स्मार्ट टीव्हीची लॉन्च किंमत 21,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवरील बिग बचत धमाल सेलमध्ये, Realme च्या 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर 36% ची सूट दिली जात आहे. यानंतरही अनेक ऑफर्स आहेत, ज्यामुळे टीव्ही अतिशय स्वस्तात खरेदी करता येतो.\nया स्मार्ट टीव्हीवर बँक ऑफर\nतुम्ही Realme NEO 32-इंच एलईडी स्मार्ट टीव्हीसाठी फेडरल बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला रु. 1500 ची सूट मिळेल. म्हणजेच टीव्हीची किंमत 12,499 रुपये असेल. यानंतर टीव्हीवर एक्सचेंज ऑफर देखील आहे.\nया स्मार्ट टीव्हीवर एक्सचेंज ऑफर\nRealme NEO 32-इंच एलईडी स्मार्ट टीव्हीवर 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. तुमचा टीव्ही चांगल्या स्थितीत असेल आण�� मॉडेल नवीनतम असेल तरच तुम्हाला 11,000 रुपयांची सूट मिळेल.\nतुम्ही ही पूर्ण ऑफर मिळवण्यात मॅनेज झाल्यास तुम्ही Realme NEO 32-इंच LED स्मार्ट टीव्ही फक्त 1,499 रुपयांत खरेदी करू शकाल.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमत��\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/pan-card-holders-can-save-one-thousand/", "date_download": "2022-01-28T22:21:32Z", "digest": "sha1:5VLRU2NDX34VRJBFKWXVDJ4JBPUU362Z", "length": 12518, "nlines": 105, "source_domain": "mhlive24.com", "title": "News For PAN Card Holders: पॅनकार्डधारकांना एक हजार रुपये वाचवण्याची संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती ! | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/News for PAN card holders: पॅनकार्डधारकांना एक हजार रुपये वाचवण्याची संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती \nNews for PAN card holders: पॅनकार्डधारकांना एक हजार रुपये वाचवण्याची संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती \nMHLive24 टीम, 09 जानेवारी 2022 :- पॅनकार्ड धारकांना 31 मार्च 2021 पर्यंत त्यांचा कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाशी लिंक करण्यास सांगितले जात आहे. या आधार पॅन लिंकची शेवटची तारीख पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास आता 1,000 रुपये विलंब शुल्क आकारले जाईल.(News for PAN card holders)\nआयकर कायद्याच्या नुकत्याच समाविष्ट केलेल्या कलम 234H नुसार, जर एखाद्या पॅनकार्ड धारकाने दिलेल्या मुदतीपूर्वी किंवा त्यापूर्वी त्याचा पॅन आधार कार्ड क्रमांकाशी लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास, त्याला 1,000 रुपयांपर्यंत विलंब शुल्क भरावे लागेल.\nहे देखील नुकसान होईल\nपॅन आधार लिंक करण्यासाठी रु. 1,000 फी व्यतिरिक्त, पॅनकार्ड धारक चुकवू शकत नाही अशा अनेक आर्थिक अडचणी आहेत. आधार पॅन लिंकिंगची अंतिम मुदत पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास, एखाद्याचे पॅन कार्ड अवैध होईल, याचा अर्थ म्युच्युअल फंड, शेअर्स, बँक खाती उघडणे इत्यादींमध्ये गुंतवणूक करणे शक्य होणार नाही, जेथे एखाद्याचे पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे.\nआयकर कायद्याच्या कलम 272B अंतर्गत, एखाद्या व्यक्तीने अवैध पॅन कार्ड तयार केल्यास, मूल्यांकन अधिकारी अशा व्यक्तीला दंड म्हणून ₹10,000 भरावे असे निर्देश देऊ शकतात.\nतसेच, अवैध पॅन कार्ड धारक आयकर रिटर्न (ITR) भरण्यास सक्षम असणार नाही. म्हणून, पॅन कार्ड धारकाने आपला पॅन आधार कार्ड क्रमांकाशी लिंक करणे आणि पॅन आधार लिंकिंगची अंतिम मुदत पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यानंतर कोणताही दंड टाळणे महत्त्वाचे आहे.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकड���न नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/justice-tarot-card", "date_download": "2022-01-28T21:50:44Z", "digest": "sha1:LQZOVXQLPV23LUEI3R2Q72ICZ6UKMEQM", "length": 21363, "nlines": 66, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "न्या. टॅरो कार्ड - चिन्ह निवडा", "raw_content": "\nटॅरो कार्ड अर्थ, प्रेम, उलट आणि बरेच काही x टॅरो कार्ड: न्याय\nकीवर्डः निष्पक्षता, समीकरण, कायदा, अंतिम सत्य, शिल्लक\nपुष्टीकरण: सर्व काही न्याय्य आहे.\nयाचा अर्थ: सामान्य - प्रेम - करिअर - आरोग्य\nवेळ रेखा: मागील - उपस्थित - भविष्य\nतूळात शनीच्या उदात्तीकरणाचे सार, न्यायाचे कार्ड परिपूर्ण ऑर्डर तसेच परिपूर्ण संबंध आणि आपल्या स्वतःच्या संतुलनाचे प्रतिनिधित्व करते. हे संघटित होण्याची, गोष्टी जागोजागी ठेवण्याची आणि आपल्या जगाच्या अभावाने आपल्या जगाची भरण���याची आपली आवश्यकता दर्शविते जेणेकरून आपण आपल्यावर दबाव आणू लागलेल्या गोष्टींवर चर्चा करु. हे समजूतदार आणि संरचित निर्णयाची गुरुकिल्ली आहे, आमचे वास्तविकतेचे दृष्टीकोन जे प्रगतीस अनुमती देते आणि हे दर्शविते की आपल्या प्रयत्नांना यश मिळविण्यासाठी अनुशासन आणि संरचना आवश्यक आहे. हे विश्रांती आणि चिंतनाचे देखील एक कार्ड आहे, जिथे आपल्या संबंधांमधून अर्थ काढण्यासाठी एकांत आवश्यक आहे आणि निरोगी सीमा ज्यावर अवलंबून असणे आवश्यक आहे. वाचनावर आणि प्रश्नावर अवलंबून असलेल्या विषयावर अवलंबून आम्ही ते काय करू शकतो हे म्हणून वाचू शकतो कारण हे आपल्याला आठवण करून देते की कामावर बरीच शक्ती आहेत जी नियंत्रित केली जाऊ शकत नाहीत आणि केवळ एक गोष्ट म्हणजे आपण संपूर्ण जबाबदारी घेणे आपली स्वतःची कामे आणि परिस्थिती आम्ही तयार करतो. येथे व्यावहारिक सादरीकरणे चाचणी, कायदा, जूरी आणि राज्य पातळीवरील आणि त्याच्या न्याय प्रणालीवर दिसून येणार्‍या क्रमाद्वारे येते, परंतु आम्ही यावर अवलंबून असतो की आपण स्वतंत्रपणे अवलंबून न होईपर्यंत मर्यादित मानव म्हणून स्वीकारले पाहिजे. अंतर्गत शिल्लक\nजस्टिस जेव्हा प्रेम वाचनात दिसून येतो तेव्हा ते भागीदारांनी केलेल्या कर्तव्याचे किंवा त्यांच्या भागातील भागीदारीत भाग न घेतलेल्या जबाबदारीची पातळी दर्शवते. जर एखाद्या नात्यात आंबटपणा आला तर ते आपल्याला बनवलेल्या निरोगी सीमांची आठवण करून देते आणि नवीन प्रेम निर्माण झाल्यामुळे ते आपल्याला अशक्त तडजोडीच्या भावनेने कलंकित होण्याऐवजी आपल्या स्वतःच्या गरजांचा आदर करत असताना उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे आठवते. . हे एखाद्या संरक्षणाचे कार्ड तसेच दुसर्‍या व्यक्तीशी लग्न आणि महत्त्वाचे संबंध आणण्याचे एक कार्ड आहे आणि ज्याला निरोगी जिव्हाळ्याचा संबंध ठेवण्यासाठी ज्याला अधिक वैयक्तिक संरचनेची आवश्यकता असते त्यांना अर्थ लावताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.\nन्यायालयीन कार्ड आपल्या प्रयत्नांमध्ये परिपूर्णतेची आवश्यकता दर्शवितो, जिथे आम्ही वाजवी आणि खडतर योजनेच्या अनुषंगाने यश आपल्याला कमी करू शकत नाही. कठोर परिश्रमाचे प्रतिफळ दिले जाईल आणि अंतिम ध्येयाप्रमाणे आपले समर्पण आपल्याला मार्ग दाखवेल, परंतु आपल्याला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळ���ला पाहिजे ज्यामुळे आपल्या काळजी, लक्ष आणि मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या दीर्घकालीन प्रयत्नांचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. हे अस्पष्ट प्रकरणांकरिता शिक्षेचे एक कार्ड असू शकते आणि आपल्या सभोवतालच्या सिस्टमच्या अनुरुप संरचनेच्या वाढीचे प्रतिनिधित्व करते आणि आमच्या संमतीने किंवा आमच्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारे शक्य तितक्या मोठ्या योजनांमध्ये आमच्या व्यावसायिक निवडींचा समावेश करते.\nसर्वसाधारणपणे, आरोग्य समस्या आमच्या स्वतःच्या नसलेल्या जबाबदारीबद्दल बोलतात, स्वतःची जबाबदारी घेण्यास कमी जागा सोडतात. जेव्हा न्याय आरोग्य वाचनात दिसून येतो तेव्हा त्याचे स्पष्टीकरण क्लायंटच्या सद्य स्थितीवर अवलंबून असते आणि असे दर्शवते की उद्भवू शकणार्‍या कोणत्याही त्रास बाह्य जगाकडे अस्पष्ट सीमांचा परिणाम आहेत. केलेल्या चुका नंतर अपराधीपणाने आणि स्वत: ची निवाडा केली जातात, ज्यामुळे आपण आजारपण बरे करू शकतो आणि आपल्याला बरे करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते आणि विश्रांतीसाठी फार कमी वेळ न मिळाल्यास आम्ही आपले अंतर्गत मार्गदर्शन ऐकण्यास कमी न केल्यास नवीन समस्या आणि समस्या उद्भवू शकतात. कार्ड आमच्या त्वचेशी आणि आपल्या हाडांशी, स्वत: च्या आतील आणि बाह्य सीमेशी संबंधित आहे. हे प्रगती दर्शविते जे आम्हाला मागील समस्यांपासून मुक्त करते आणि आपले शरीर आपले स्वतःचे आहे याची आठवण करून देते, जरी आमच्या समस्या कदाचित कठीण असतील. त्यात मनःस्थितीत घालवलेला वेळ आणि देव आणि विश्वाचा संबंध यासाठी कॉल आहे जेणेकरून आम्ही बरे होण्यास जागा तयार करू. कोणत्याही आजारपणामुळे आपण जाणवत असलेल्या अपराधीपणासाठी बेशुद्ध आत्म-शिक्षेचे एक प्रकार असू शकतात आणि या मुद्दय़ाकडे जाण्यासाठी, आपण हे पाहिले पाहिजे की दोषी आणि जबाबदारी वेगळी असावी आणि आपल्याला जे काही शक्य नाही त्याबद्दल स्वतःला क्षमा करावी. पूर्वी माहित आहे.\nत्याच्या वरच्या स्थितीत, न्यायचे कार्ड समजून घेणे आणि अनुसरण करण्यासाठी एक अवघड प्रतीक आहे कारण अन्याय हा एक मोठा मुद्दा आहे ज्यामुळे आपल्याला मोठे चित्र आणि ज्या गोष्टी आपण साध्य करू इच्छित आहोत त्याचा वास्तविक हेतू पाहू देत नाही. हे खूप जास्त जबाबदारीचे वजन आणि अगदी कमी विश्रांतीचे वजन आहे आणि अशा सर्व परिस्थितींना आपल्या नियंत्रणाबाहेरचे निर्देशित करते जे आपल्या उद्दीष्टांपासून आपले लक्ष विचलित करू शकते किंवा आपल्याला एकाकीपणा आणि एकाकीपणामध्ये ढकलेल. ही प्रतिमा दर्शविते की आमची उद्दीष्टे स्पष्टपणे पाहण्याची आणि कोणत्या पायर्‍या दगडी काळजीपूर्वक वाढीसाठी वापरल्या जाऊ शकतात आणि कोणत्या परिस्थितीचा फरक पडत नाही हे पाळण्यासाठी आमची नाही हे समजून घेण्याची वेळ आली आहे. किंवा वचन देऊ शकते.\nमागील - न्यायाधीशांना भूतकाळातील सहयोगी म्हणून ठेवणे चांगले आहे कारण ते अशा भक्कम पायाविषयी बोलते जे इतर कोणत्याही प्रकारे बांधले जाऊ शकत नाही. जुन्या कायदेशीर लढायांविषयी आणि त्यांच्या ऊर्जावान अवस्थेत आपला परिणाम घडविणा of्या प्रक्रियेबद्दल बोलताना, हे आम्ही कालांतराने केलेली प्रगती आणि वेगवेगळ्या जबाबदा with्यांसह आपले जॉगिंग कसे कार्यक्षम आणि आज आपल्याकडे घेऊन जाण्यात यशस्वी होते हे दर्शविते. आमच्या छोट्या व्यक्तिमत्त्वांपेक्षा आणि मानवी दृष्टिकोनापेक्षा त्या क्षणाची आणि उच्च शक्तीची आवश्यकता असलेल्या गोष्टी योग्य रीतीने केल्या गेल्या. हे कार्ड दर्शविते की भूतकाळ जसा आहे तसा स्वीकारण्याची वेळ आली आहे, कारण त्यातील प्रत्येक गोष्ट घडण्याचे एक कारण आहे.\n17 नोव्हेंबर हे कोणते चिन्ह आहे\nउपस्थित - इतरांसमवेत अंतर्गत संतुलन आणि संतुलनाची स्थिती असणे आवश्यक आहे, हे वैयक्तिक जागेचे कार्ड आहे आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सीमा आहेत. हे असे टर्निंग पॉईंट आहे जिथे गोष्टी मोजल्या जातात आणि प्रश्न विचारल्या जातात आणि त्वरित कारवाईस अनुमती देत ​​नाही, जोपर्यंत सर्व वजन जसे आहेत तसे दर्शविले जात नाही आणि हा उपाय असलेल्या सोल्यूशनसह आपला आत्मा प्रकाश देतो. हे आपल्याला चुकीचे किंवा घाईघाईने निवडण्यापासून रोखू शकते आणि स्पष्टपणे हे दर्शवते की परिस्थिती उद्भवणा circumstances्या परिस्थितीसह आणि त्याच वेळी आपल्या निवडींचे प्रतिनिधित्व करीत असताना आपल्या सर्व गोष्टी ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यापासून देव आपले संरक्षण करतो.\nभविष्य - मोठे निर्णय आणि संभाव्य बदलांची घोषणा करून, न्यायाधीश भविष्यातील वाचनात आधीच्या इतर सर्व कार्डांचा तार्किक परिणाम म्हणून दिसून येतो. वाक्याच्या अखेरीस बिंदू म्हणून, तो केवळ एकच निकाल देतो ज्याला टाळता येणार नाही, जोपर्यंत आपल्या कृती बदलल्या जात नाहीत आणि आम्ही त्या दिशेने जाण्यासाठी वेगळी दिशा निवडत नाही. जरी हे थोडेसे कठोर दिसत असले तरी प्रत्यक्षात ते आपल्याला जागा देते आमच्या पर्यायांचा काळजीपूर्वक तोल करा आणि काळानुसार नवीन आणि मुक्त करणारे निवडी करा.\nमुख्य अर्कानाचा भाग म्हणून सुरुवातीच्या टॅरोपासून न्याय दिसतो, सहसा रथ क्रमांक आठवा कार्ड म्हणून जातो. शास्त्रीय युरोपियन तत्त्वज्ञान आणि कॅथलिक धर्मातील चार गुणांमध्ये याचा अर्थाचा मूळ भाग मानला जातो, तो निस्वार्थ आणि स्वार्थ यांच्यात संतुलन दर्शवितो. तापमान आणि सामर्थ्य कार्ड या कार्डसह इतर दोन पुण्य म्हणून आहेत. विशेष म्हणजे, एका क्षणी त्याची स्थिती इलेव्हनच्या पहिल्या क्रमांकावर बदलली गेली जिथे सामर्थ्य परंपरागतपणे आढळले होते, सामर्थ्याने आठवा क्रमांक दिलेला आहे. अंक ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून हे लक्षात घेण्यासारखे आहे की मंगळाच्या नियमाच्या (आठव्या क्रमांकावर) सामर्थ्य मिळवून देण्यासाठी संतुलन साध्य केले असावे आणि न्यायमूर्ती जिथे जिथे दोन सूर्य (एक आणि अकरा मधील एक) एकत्र जोडले गेले आहेत. आत्म्यांचा संपर्क - चंद्र (क्रमांक दोन).\nकर्करोग प्रतीक निवडा वृषभ मी वाचतो मकर\nमिथुन राशि राशीची साइन राशी\nमकर राशीची राशी मकर राशीची राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nडिसेंबर राशिचक्र काय आहे\nसिंह आणि मिथुन यांची साथ मिळेल\nमेष आणि मिथुन किती सुसंगत आहेत\nजून 1 साठी राशि चिन्ह\nएप्रिल साठी राशि चिन्ह काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/features/acche-din-to-jaggery-tea", "date_download": "2022-01-28T22:38:46Z", "digest": "sha1:VB2LLQULOM6NCO66Z6EOGXY37SKZP55M", "length": 6297, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गुळाच्या चहाला ‘अच्छे दिन’! | 'Acche Din' to jaggery tea!", "raw_content": "\nगुळाच्या चहाला ‘अच्छे दिन’\n सुनील गायकवाड | Yeola\nभारतीयांना चहाची (tea) इतकी सवय लागली की चहा जीवनातील अविभाज्य पेय (Integral drink) झाले. आणि आता साखरेच्या (Sugar) चहाचे महत्व कमी होऊन गुळाच्या (Jaggery) चहाने वेड लावले आहे. येवल्यातही (yeola) गुळ चहा (Jaggery tea) चांगलाच रुजला आहे. तालुक्यातील भारम येथील सेवानिवृत्त जवान नारायण धोकळे याने गुळाच्या चहाचे दालन सुरू करून चहा प्रेमींना आकर्षून घेतले आ���े.\nगेल्या 35 - 40 वषार्र्पूर्वी घरातील मंंडळींना गुळाचा तर पाहुण्यांना साखरेचा चहा दिला जायचा. त्यातही निम्मा गुळ तर निम्मी साखर असायची. साखरेचा चहा पिणे श्रीमंंतीचे लक्षण मानले जायचे. पण आता अनेक संशोधनाने साखरेचे दुष्परिणाम (Side effects of sugar) अधोरेखित केल्याने साखरेच्या चहाला लोक नाक मुरडत आहेत, तर गुळाच्या चहाला महत्व प्राप्त झाल्याने प्रत्येक शहरात व परिसरात गुळाच्या चहाची दुकाने चांगला उभी राहत आहे.\nचहा पिण्यासाठी कप-बशी याचा वापर पूर्वी होत होता. दरम्यान काळात कप व बशी अडगळीला पडली होती. मात्र आजही अनेकजण कप-बशीचा वापर करतात. सध्या राज्यातील शहरात नंबर वन, येवले, गुळाचा चहा, प्रेमाचा चहा अशा विविध प्रकारचा चहा मिळण्याचे हॉटेल ठिक-ठिकाणी थाटण्यात आले असून चहाची स्पर्धा सुरू झाली आहे.\nचहा पिणार्‍यांची संख्या वाढली, त्यामुळे चहा विक्रेत्यांनी स्वतः हॉटेलचे (hotel) नाव ग्राहकांच्या लक्षात राहावे म्हणून चिनी मातीच्या कपावर स्वतः च्या हॉटेलचे नाव प्रसिध्द केले. या हॉटेलमध्ये चिनी मातीच्या कपाला भाव आल्यामुळे या कपाचा वापर आता हातगाड्यावर विक्री होत असलेल्या चहा विक्रेत्यांनी चिनी मातीच्या कपाचा वापर सुरू केल्याचे दिसून येत आहे.\nगुळाच्या चहाने शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारते. घशाला आराम - घसा खवखवत असल्यास किंवा घसा बसल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरत, अशी प्रतिक्रिया अंगणगाव येथील चहा विके्रते नारायण ढोकळे यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/akluj-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:35:28Z", "digest": "sha1:XSCZ2CWZLAEFHS4FF4F5FPBELK72RDKG", "length": 14561, "nlines": 114, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "अकलूज किल्ला माहिती मराठी, Akluj Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अकलूज किल्ला मराठी माहिती निबंध (Akluj fort information in Marathi). अकलूज किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी अकलूज किल्ला मराठी माहिती निबंध (Akluj fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयां���र मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nअकलूज किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nअकोला किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nअकलूज किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nअकलूज किल्ला हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सोलापूरपासून ११५ किमी अंतरावर असलेला किल्ला आहे.\nअकलूज किल्ला हा एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला होता. किल्ल्याचा जीर्णोद्धार श्री दिनकरराव थोपटे आणि अविनाश थोपटे यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने केला आहे. किल्ल्याला आता शिवसृष्टी असेही म्हणतात. मोहिते पाटील परिवाराने गडाच्या जीर्णोद्धारासाठी व शिवसृष्टीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.\nकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाजा आणि तटबंदी कृत्रिमरित्या तयार केली आहे. त्याभोवती सैनिकांचे पुतळे आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक ऐतिहासिक बुरुजही आहे.\nअकलूज शहर हे मराठ्यांच्या इतिहासाचा एक महत्वाचा हिस्सा आहे. संभाजी महाराजांसह इतर २६ जणांना मुकर्रब खानने संगमेश्वर येथून पकडून या किल्ल्यावर आणले.\nमुघल काळात काही काळ अकलूज हे शहर असदनगर म्हणून ओळखले जात होते. औरंगजेबाच्या दक्षिणेतील सुभेदार बहाद्दूरखान याने १६७३ मध्ये शेख अलीची अकलूज किल्ल्याचा मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आणि १६७५ मध्ये रणमस्तखानची मुख्य ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.\n१६७९ मध्ये दिलरखान आणि छत्रपती संभाजी महाराज अकलूजच्या किल्ल्यात ४ महिने राहिले, असे पुरावे देखील आहेत. १८०२ मध्ये इंग्रजांनी पेशवाईतून बडतर्फ केल्यावर दुसरे बाजीराव पेशवा देखील या किल्ल्यात तीन महिने राहिले होते. १६८९ मध्ये महाराजा संभाजी मुघलांच्या जाळ्यात आले तेव्हा मुघल सरदारांनी अकलूजमधून प्रवास केला होता.\nअकलूज किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nअकलूज किल्ल्याच्या जीर्णोद्धार केल्यामुळे किल्ला आता चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार हे कठीण सिंथेटिक फायबरपासून बनवलेले हत्ती आणि घोडे, सशस्त्र सैनिक असे बनवले गेले आहे. अनेक वाद्य वाद्यांचे पुतळेही येथे आहेत. किल्ल्याच्या तटबंदीच्या डावीकडे चालत गेल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचे जीवन रेखाटणारी भित्तिचित्रे दिसतात.\nपहिली तीन भित्तिचित्रे शिवाजी महाराजांच्या जन्माशी ��ंबंधित आहेत. पुढे शिवनेरी किल्ल्यावर जन्मस्थान असलेल्या राजवाद्यांची प्रतिकृती आहे. पुढे गेल्यावर इतर घटनाही चित्रांच्या रूपात स्पष्ट केल्या आहेत. अखेरीस राज्याभिषेक सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने प्रदर्शित करण्यात आला आहे.\nकिल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या उपळ्या नावाच्या बुरुजावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या बुरुजाचा उपयोग निरीक्षणासाठी केला गेला असावा. येथून किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर पाहता येतो.\nकिल्ल्याच्या भिंतीवर विविध पंथ आणि धर्मातील मराठा सैनिकांची भित्तिचित्रे उभारलेली आहेत. त्यात तोफ, मशाल, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इत्यादींचा समावेश आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने संग्रहालय आहे. येथे हत्ती आणि त्याचा स्वार यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या संग्रहालयात अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती या फायबरपासून बनवले गेले आहेत, ते म्हणजे राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी किल्ले.\nभरपूर हिरवळ, फुलझाडे आणि कारंजे असलेल्या या किल्ल्याची देखभाल चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याच्या बाहेर नदीच्या काठावर आणि बुरुजाच्या बाजूने वाटेवर गेल्यावर आपल्याला वीरगळ आणि इतर प्राचीन अवशेष दिसतात.\nअकोला किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nसोलापूर जिल्ह्यातील अकलूज हे शहर रस्त्याने मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.\nपुणे ते अकलूज हे अंतर १६६ किलोमीटर आहे.\nपुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या इंदापूर येथे अकलूजसाठी वळण आहे. सोलापूर-पंढरपूर महामार्गावर अकलूज सोलापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे.\nअकलूज किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nअकलूज किल्ल्या भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ हि हिवाळा आहे. ऑक्टोबर ते मार्च या काळात हवामान खूप थंड असते आणि या काळात किल्ल्याला भेट देताना तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा जाऊ शकता.\nया किल्ल्याला भेट देण्यासाठी शुल्क आकारले जाते. प्रौढांसाठी २० रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी १५ रुपये अशी तिकिटांची किंमत आहे. किल्ल्याला भेट देण्याची वेळ सकाळी १० ते १.३० आणि दुपारी २.३० ते ६.३० अशी आहे.\nतर हा होता अकलूज किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास अकलूज किल्ला हा निबंध माहिती लेख (Akluj fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसर�� नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/health/best-acidity-remedies-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:45:39Z", "digest": "sha1:6PKSXIIAYFESE7FN23DJ6TKFRYQEJBFP", "length": 11961, "nlines": 46, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "पित्त्ताचा त्रास कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय! - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nपित्त्ताचा त्रास कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय\n भल्याभल्यांची झोप उडवणारा हा आजार… पोटातल्या गॅस्ट्रिक ग्रंथी मधून अधिक प्रमाणात ऍसिड उत्सर्जन होते तेव्हा ऍसिडिटी होते. यामुळे गॅस निर्माण होणे, श्वासाचा दुर्गंध येणे, पोट दुखणे आणि इतरही काही समस्या येऊ शकतात. ही ऍसिडिटी होण्याची कारणे काय तर दोन जेवणामध्ये जास्त अंतर असणे, बराच वेळ पोट रिकामे राहणे, जास्त प्रमाणात चहा कॉफीचे सेवन आणि सिगारेट दारूचे व्यसन यामुळे हा आजार होऊ शकतो. एकदा का ऍसिडिटीने आपल्या शरीराचा ताबा घेतला की नंतर त्यावर औषध घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण आम्ही तुम्हाला आज यावर असे उपाय सांगणार आहोत जे पूर्णतः नैसर्गिक आणि घरगुती आहेत. सहज उपलब्ध असणारे हे पर्याय वापरून तुम्ही ऍसिडिटीला दूर ठेऊ शकता. मग वाचा आपले सहज सोपे उपचार…\nतुळस प्रत्येकाच्या घरात असते. ही खूपच औषधी वनस्पती आहे. तुळशीची पाने चावून खाल्ल्यास ऍसिडिटी पटकन कमी होते. याशिवाय तुळशीच्या पानांचा काढाही करता येतो. कपभर पाण्यात चार-पाच पाने टाकून काही मिनिटे उकळून ते पाणी थोड्या थोड्या अंतराने पित गेल्यास ऍसिडिटी पळून जाते.\nजेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी बडीशोप खावी असे सर्वच आहार तज्ज्ञांचे मत आहे. पण यामुळे फक्त मुखशुद्धीच होते असे नाही तर अन्नाचे पचनही चांगले होते. तसेच बडीशोपमुळे ऍसिडिटी होण्यास आळा बसतो. नुसती सोप चावून खाणे किंवा सोपचा चहा बनवून तो पिणे या दोन्ही प्रकारे ऍसिडिटी दूर ठेवता येते.\nभारतीय मसाल्यांचा हा महत्वाचा घटक आहे. प्रत्येक घरात दालचिनी असतेच. दालचिनीमध्ये पोषक तत्वांचा मोठा साठा असतो तसेच शरीराला आवश्यक असणारे घटकही यात मोठ्या प्रमाणात आढळतात. दालचिनीचा चहा करून पिल्यास आतड्यात असणारे इन्फेक्शन नष्ट होते व ऍसिडिटीला आळा बसतो.\nआयुर्व��दात ताकाला सात्विक आहार असे संबोधले गेले आहे. जर अति तेलकट आणि उग्र अन्न खाण्यात आले तर वरून ताक प्यावे असे म्हणतात. तेलकट तिखट पदार्थांमुळे होणारी पोटाची जळजळ ताक थांबवू शकते. ताकात थोडी काळी मिरी पावडर किंवा कोथिंबिरीची काही पाने टाकून पिल्यास आणखी छान फायदा होतो.\nआपले पूर्वज नेहमी जेवण झाल्यावर गुळाचा खडा खात असत कारण गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. हे मॅग्नेशियम आतड्यांना मजबूत बनवते. गूळ सेवन केल्यास पचनशक्ती वाढते. शरीराचे तापमान योग्य प्रमाणात राखण्यासाठी आणि पोट थंड ठेवण्यासाठी गुळाचा वापर होतो. उन्हाळ्यात गुळाचे सरबत करून पिल्यास ऍसिडिटी त्वरित थांबते.\nभारतीय आयुर्वेदात आणि चायनीज औषधशास्त्रात लवंगेला पूर्वापार काळापासून खूप महत्व दिले गेले आहे. आतड्यात होणारा गॅस लवंग खाल्ल्यास कमी होतो. डाळ शिजवताना त्यात चार लवंगा टाकल्यास चव येते आणि ऍसिडिटी कमी होण्यासही मदत होते. समप्रमाणात लवंग आणि इलायची कुटून त्याची पावडर रोज सेवन केल्याने श्वासाचा दुर्गंध थांबतो.\nजिरे हे ऍसिडिटी थांबवण्यासाठी अत्यंत परिणामकारक औषध आहे. जिरे पाचक असून पचनशक्ती सुधारते. पोटदुखीवर जिऱ्याचा उपयोग केल्यास पोट दुखणे थांबते. थोडे जिरे तव्यावर भाजून किंचित चुरडुन ग्लासभर पाण्यात मिसळून ते पाणी पिता येते किंवा कपभर पाण्यात एक चमचा जिरे टाकून ते पाणी उकळून जेवण झाल्यानंतर पिल्यास चांगला फायदा होतो.\nआले किंवा अद्रक हे अनेक व्याधींवर परिणामकारक औषध आहे. आल्यामध्ये प्रचंड औषधी गुणधर्म असल्याने त्याचा शरीराला मोठा फायदा होतो. जेवण झाल्यानंतर आल्याचा छोटा तुकडा चघळावा. त्याने पोटात अति प्रमाणात स्त्रावले जाणारे ऍसिडचे प्रमाण कमी होते. शिवाय रोज दोन चमचे आल्याचा रस पिणे किंवा आल्याचा तुकडा थोडा कुटून कपभर पाण्यात उकळून ते पाणी पिणे हे चांगले पर्याय ठरू शकतात.\nदुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. हे कॅल्शिअम ऍसिडिटी रोखते. एक ग्लास थंड दूध रोज पिल्यास ऍसिडिटी होत नाही असा सल्ला डॉक्टर देतात. परंतु ज्यांना दुधाची ऍलर्जी आहे किंवा दूध पचत नाही त्यांनी हा उपाय करू नये.\nनारळ पाणी ऍसिडिटीवर फारच उत्तम उपाय आहे. नारळ पाणी पिल्यास शरीरातील ऍसिड कमी होऊन पीएच लेव्हल योग्य प्रमाणात राखली जाते. त्याचसोबत आतड्यातील अन्न योग��य प्रकारे पचवले जाऊ शकते. नारळ पाणी हे फायबरने समृद्ध असल्याने पचनशक्ती तर वाढवतेच, पण नेहमी होणारी ऍसिडिटी सुद्धा थांबवते.\nतर मग आता ऍसिडिटीपासून होणाऱ्या त्रासातून वाचण्यासाठी हे सहज सोपे घरगुती उपाय करायला हरकत नाही. पण हे बघ भाऊ, जर जास्त त्रास होत असेल तर सरळ डॉक्टरांना दाखवलेले केव्हाही उत्तम असते.\nलेख कसा वाटला ते कमेंटबॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेअर करायला विसरू नका भाऊ. तुमचा एक शेअर अनेकांची तब्येत सांभाळू शकतो.\nअलिबागच्या किनाऱ्यावरील करोडोचे बंगले बेकायदेशीर असून सुद्धा का पाडले जात नाहीत\nया IPL Players वर नव्याने बोली लावण्यास हे नक्कीच सगळ्यात महागडे खेळाडू ठरतील\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/mr/health-rti/", "date_download": "2022-01-28T23:47:32Z", "digest": "sha1:II3PDQ2VW2PFHZ5QCMII6VDF76DF36HV", "length": 8865, "nlines": 157, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "वैद्यकीय आरोग्य विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nपे अँड पार्क विभाग\nई ‍ निविदा विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nवैद्यकीय विभाग माहिती अधिकार अधिनियम\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती (सन 2017-18, 2018-19, 2019-20 आणि 2020-21)\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१५-१६\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nअपिलीय अधिकारी तथा उपायुक्त यांचे समोरील माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम १९ अन्वये दाखल केलेले अपील .\nखाजगी रुग्णालयात आरक्षण बेड माहिती बाबत\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती मिळवण्याच्या अर्जाचा नमुना\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/corona-virus-found-in-dragon-fruit-2/384811/", "date_download": "2022-01-28T23:07:26Z", "digest": "sha1:5WEJ2CIS3NTUV4FQYW7DMAL75422L7F3", "length": 7378, "nlines": 148, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Corona Virus Found In dragon fruit", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ फळामार्फत पसरतोय कोरोना, चीनमधील सर्व सुपरमार्केट बंद\nफळामार्फत पसरतोय कोरोना, चीनमधील सर्व सुपरमार्केट बंद\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nराज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं काय राज्य सरकार काय निर्णय घेणार\nकोरोनाचे संकट दिवसागणीक वाढू लागले आहे. कोरोनाचा फैलाव चीनमधील वुहान शहरतून झाला होता. आता चीनमधील ड्रॅगनफ्रुटमध्ये कोरोना आढळला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे चीन सरकारने सुपरमार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमागील लेखविद्या चव्हाणांनी अमृता फडणवीस विरोधात केलं वादग्रस्त विधान\nपुढील लेखIND vs SA: पराभवानंतर केएल राहुलच्या कॅप्टन्सीवर प्रश्न, रहाणेला संधी देण्याची माजी खेळाडूची मागणी\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने ���ावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nमालेगावमधील डॉक्टरचे निवासस्थानी जंगी स्वागत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले रुसा प्रकल्पांचे डिजीटल लाँचिग\nमौनी रॉय चा नवरा नक्की कोण आहे \nमुंबईतील उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत राहणार...\nओबीसी जनगणनेवर अखेर सभापतींनीच दिले आदेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sara-ali-khan-exercise-video-viral-on-social-media-mhgm-574010.html", "date_download": "2022-01-28T22:05:55Z", "digest": "sha1:MGPGXK77ZYHIXIWQK3PIWID6SNOFEQAD", "length": 8152, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "96 किलोची सारा अली खानं कशी झाली Fit and fine? पाहा हा व्हिडीओ – News18 लोकमत", "raw_content": "\n96 किलोची सारा अली खानं कशी झाली Fit and fine\n96 किलोची सारा अली खानं कशी झाली Fit and fine\nसारानं आपलं 96 किलो वजनाचं शरीर कमी केलं. (Sara Ali Khan exercise video) अन् हे वजन कमी करण्यासाठी केलेले व्यायाम आता ती आपल्या चाहत्यांसोबत देखील शेअर करताना दिसत आहे.\nआता foreplay नाही तर Afterplay चा ट्रेंड तुमच्यासोबत असं होतं का\nअंथरूणात पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर काहीतरी बिघडलंय; तात्काळ करा हे उपाय\n'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning\nVIDEO - 3 चोरांची फजिती इतकी धडपड केली तरी तिघं मिळून पळवू शकले नाहीत एक टीव्ही\nमुंबई 3 जुलै: सारा अली खान (Sara Ali Khan) आज बॉलिवूडमधील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील तिच्या मादक शरीराची तोंड भरून स्तुती करतात. परंतु एका काळ असाही होता जेव्हा साराला तिच्या वजनदार शरीरामुळं ट्रोल केलं जायचं. (Sara Ali Khan movies) लोक तिची खिल्ली उडवायचे त्यामुळे ती काही वर्ष नैराश्येत देखील होती. परंतु योग्य आहार आणि तंत्रशुद्ध व्यायाम करुन सारानं आपलं 96 किलो वजनाचं शरीर कमी केलं. (Sara Ali Khan exercise video) अन् हे वजन कमी करण्यासाठी केलेले व्यायाम आता ती आपल्या चाहत्यांसोबत देखील शेअर करताना दिसत आहे. 'निगेटिव्ह पब्लिसिटी नको असेल तर 25 लाख द्या'; KRK चा तो ऑडियो झाला लीक सारानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने विविध प्रकारचे व्यायाम दाखवले आहेत. यातील अनेक प्रकार तुम्ही घरच्या घरी देखील करु शकता. हे व्यायाम करुन तुमचं वजन नक्कीच नियंत्रणात येईल असा विश्वास सारा अली खाननं व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील तिने अनेक वेळा मुलाखतींद्वारे वजन कमी करण्याचे विविध उपाय आपल्या चाहत्यांना सांगितले आहेत. दरम्यान तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओसाठी तिचे आभार मानले आहेत. फ्लॉप डिनो मोरिया कसा झाला करोडपती 9 वर्ष का होता बॉलिवूडपासून दूर\nसारा आता जरी अत्यंत सुंदर आणि फिट दिसत असली तरी बॉलिवूड पदार्पणापूर्वी तिला अनेकदा स्थूलपणामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. कारण साराचं वजन 96 किलो इतकं होतं. अभिनयाचं वेड तिला लहानपणापासूनच होतं. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात तिने स्थूलपणावर काम करण्याच निर्धार केला. व्यायाम, डाएट असं सर्व गोष्टी करत तिने वजन घटवलं आणि 2018 मध्ये तिला पहिला ब्रेक मिळाला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n96 किलोची सारा अली खानं कशी झाली Fit and fine\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/06/05/freestyle-fights-between-women-at-the-brides-face-show/", "date_download": "2022-01-28T21:34:36Z", "digest": "sha1:O4JD4MZEYU4TX2Y5SWNXX47Y2V6GHNIL", "length": 8645, "nlines": 93, "source_domain": "spreaditnews.com", "title": "नवरीच्या मुखदर्शनाच्या कार्यक्रमात ठिणगी, महिलांमध्ये ‘फ्री स्टाईल’ हाणामारी, पाहा पुढं काय घडलं..? – Spreadit", "raw_content": "\nनवरीच्या मुखदर्शनाच्या कार्यक्रमात ठिणगी, महिलांमध्ये ‘फ्री स्टाईल’ हाणामारी, पाहा पुढं काय घडलं..\nनवरीच्या मुखदर्शनाच्या कार्यक्रमात ठिणगी, महिलांमध्ये ‘फ्री स्टाईल’ हाणामारी, पाहा पुढं काय घडलं..\nलग्न समारंभ म्हणजे आनंदाचा सोहळा. दोन जिवांबरोबरच दोन कुटूंबे यानिमित्ताने एकत्र येतात. लग्न सोहळा म्हटलं म्हणजे विधी, चालीरीती, प्रथा-परंपरा आल्याच.\nकाही ठिकाणी लग्नानंतर शेजाऱ्यांना नवी नवरी दाखविण्याची प्रथा आहे. मात्र, अशाच एका कार्यक्रमात किरकोळ वादातून महिलांमध्ये थेट ‘फ्री-स्टाईल’ (Free style) हाणामारी झाली. अखेर हा वाद पोलिस ठाण्यात गेला.\nमध्य प्रदेशमधील (Madhya pradesh) भिंडच्या कछपुरा गावात हा प्रकार घडला. कछपुरा गावात नव्या नवरीचा चेहरा दाखविण्याचा कार्यक्रम होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं. नवरी पाहण्याचा कार्यक्र��� झाल्यानंतर नाच-गाणी सुरू झाली. सगळे काही आनंदात सुरू होतं. सारे हास्य-विनोदात रमले होते.\nअचानक एका महिलेने नवरीच्या रंगावरून कमेंट केली. ‘नवरी तर काळीय बाई..’ नि झाले, वादाची पहिली ठिणगी पडली.\nगावातील दुसऱ्या एका महिलेनं शेजारी उभ्या असलेल्या 17 वर्षीय तरुणीकडं पाहत, ‘गोऱ्या मुली तर पळून जातात.. गोऱ्या रंगाच्या मुलींचे अनेक मुलांसोबत चक्कर चालू असते, त्या कधी त्यांच्या ‘बॉयफ्रेंड’सोबत पळून जातील, याचा काही नेम नाही..,’ असा टोमणा मारला.\nगोऱ्या रंगाच्या मुलीने त्यास आक्षेप घेतला. या प्रकारामुळे ती चांगलीच संतापली. रागाच्या भरात घरी निघून गेली. सगळा प्रकार तिने आईला, घरच्यांना सांगितला. नंतर आईच्या सांगण्यावरून बहिणीला घेऊन ही तरुणी संबंधित महिलेच्या घरी गेली, तिच्या सासूकडे तिची तक्रार केली.\nसासूकडे तक्रार केल्याने संतापलेल्या महिलेने या तरुणीला बेदम मारहाण केली. तिच्या पोटाला चावा घेतला. त्यामुळे या दोघी बहिणींनी मिळून त्या महिलेलाही बेदम मारहाण केली. एकमेकींचे केस उपटले. मारामारीनंतर दोन्ही बाजूंनी पोलिस ठाण्यामध्ये एकमेकीविरोधात तक्रारी देण्यात आल्या.\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews\nराज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरु, तुमचा जिल्हा कधी ‘अनलॉक’ होणार पाहा..\n‘बीएमडब्ल्यू’ची ‘बाईक’ येतेय.. किंमत पाहून तोंडात बोटे घालाल..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/repeated-booster-doses-are-not-a-good-strategy-who-warning/", "date_download": "2022-01-28T23:09:41Z", "digest": "sha1:YF4NUQGVGWU5RPVYOVBO5OMDT2EC46QE", "length": 8884, "nlines": 112, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुन्हा-पुन्हा बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही; WHO चा इशारा", "raw_content": "\nपुन्हा-पुन्हा बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही; WHO चा इशारा\nनेदरलँड : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) या विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) व औषधी नियामक संस्थेच्या (EU) विशेषज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, यानंतर संपूर्ण जगाला कोरोना विषाणूशी संघर्ष करत जगावे लागणार आहे. युरोपातील औषधी नियंत्रण आयोगाने मंगळवारी स्पष्ट केले की, कोरोना महामारी यानंतरही अशीच रहाणार आहे. मानवाला या विषाणूशी संघर्ष करत जगावे लागणार आहे. तसेच चौथ्या डोसाबाबत संभ्रम व्यक्त केला आहे. पुन्हा पुन्हा बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही, असे WHO ने स्पष्ट केले आहे.\nयुरोपीयन मेडिसिन एजन्सी (EMA) चे लसीकरण प्रमुख मार्को केवलेरी म्हणाले, ‘हे कोणालाच माहित नाही की, कोविड रुपी या बोगद्याच्या अंतिम टोकाला आपण कधी पोहचू. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. आपण हे विसरता कामा नये, की आपण या महामारीत जगत आहोत. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता की, यानंतरच्या दोन महिन्यात यूरोप खंडातील अध्याहून अधिक व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटीव्ह होण्याचा अंदाज आहे. तसेच वारंवार बुस्टर डोस देणे हे चांगले धोरण नाही.\n“…तर तुमचा मेंदू कुठे आहे तेवढा तपासून पाहा”, पवारांवर केलेल्या टीकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर\nरेल्वे सुरक्षा दलात भरतीची ‘ती’ प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस; रेल्वे प्रशासनाने दिली माहिती\nयुपीत भाजपला मोठा धक्का; ‘या’ मंत्र्याने केला सपामध्ये प्रवेश\n‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका\n“पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही”, पडळकरांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घ��टन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/vasant-dada/", "date_download": "2022-01-28T23:55:22Z", "digest": "sha1:YLYQWMNI3FRBSNG2SBZZWLZDQY3E2ZX6", "length": 3837, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "vasant dada Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nवसंतदादा साखर कारखान्यासमोर गुरूवारपासून ठिय्या; सेवानिवृत्त कर्मचा-यांचा इशारा\nटीम महाराष्ट्र देशा -: वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील सेवानिवृत्त कर्मचा-यांची देणी तातडीने देण्यात यावीत, या मागणीसाठी गुरूवार ९ नोव्हेंबरपासून ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/the-quarantine-period-will-last-only-seven-days-everywhere-in-maharashtra-rajesh-tope-vsh97", "date_download": "2022-01-28T23:43:34Z", "digest": "sha1:FEDDTKSUM6RERQGJQIN53TORLH4NPHDP", "length": 9543, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "क्वारंटाईन कालावाधी सगळीकडे सातच दिवसांचा राहिल: राजेश टोपे | Sakal", "raw_content": "\nक्वारंटाईन कालावाधी सगळीकडे सातच दिवसांचा राहिल: राजेश टोपे\nमुंबई: राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांच्याबरोबर आता साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत जवळजवळ दोन तास पाच राज्यांचा आढावा घेणारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर राज्याची परिस्थिती काय आहे, याची त्यांनी माहिती दिली आहे. शाळा बंद करण्याच्या निर्णय असो वा हे लादलेले निर्णय असोत, हे विचारपूर्वकच घेतले आहेत, लादलेले निर्बंध चांगल्या स्पिरीटने घ्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी क्वारंटाईन कालावाधीबाबत देखील स्पष्टीकरण दिलंय.\nराज्यात क्वारंटाईन कालावधीबाबत संभ्रम होता. नेमका किती दिवस हा कालावधी असणार यामधील संभ्रम आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दूर केला आहे. त्यांनी म्हटलंय की, संपूर्ण राज्यातील क्वारंटाईनचा कालावधी हा सारखाच असणार आहे. तो सगळीकडेच सात दिवसांचा राहिल. यामध्ये कुठेही कुणालाही सूट नसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.\nराज्यात किती गंभीर रुग्ण\nराजेश टोपे यांनी राज्याच्या कोरोना परिस्थितीची माहिती देताना म्हटलंय की, सध्या महाराष्ट्रातील ऍक्टीव्ह केसेस आजच्या एक लाख 73 हजार आहेत. यामधील आयसीयूमध्ये 1711 रुग्ण आहेत. हे एकूण पॉजिटीव्ह रुग्णसंख्येच्या एक टक्काच आहेत. थोडक्यात, आयसीयू बेडवरचे एक आणि ऑक्सिजन बेडवरचे 2 टक्के असे तीन टक्के रुग्णच गंभीर अवस्थेत आहेत. राज्यातील 13 टक्के रुग्ण माईल्ड स्थितीमधले आहेत. राज्यात कुठेही मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची परिस्थिती नाही. हे सांगण्यामागचं कारण असं की, राज्यात 38850 आयसीयू बेड्स आहेत. यापैकी 1710 सध्या ऍडमिट आहेत. त्यामुळे बेड्सची एकूण उपलब्धता आणि त्यातुलनेत सध्याचे रुग्ण कमी आहेत. व्हेंटीलेटरच्या 16 हजारच्या बेड्सपैकी 3 ते 4 टक्केच रुग्ण सध्या आहेत. राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीयेत. राज्यातील 89 टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे तर 60 टक्के लोकांचा दूसरा डोसही पूर्ण झाला आहे. लसीकरण जास्त झालेल्या जिल्ह्यामध्ये ��ॉस्पिटलायझेशन अत्यंत कमी आहे, त्यामुळे लसीकरणावरच अधिक भर देण्यात येणार आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/67th-national-convention-of-akhil-bharatiya-vidyarthi-parishad-rjs00", "date_download": "2022-01-28T22:23:25Z", "digest": "sha1:2INRXCZFH5IM2S2SENFWDYC5R4ANXI6R", "length": 10106, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६७ वे राष्ट्रीय अधिवेशन | Sakal", "raw_content": "\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६७ वे राष्ट्रीय अधिवेशन\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६७ वे राष्ट्रीय अधिवेशन\nपुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) ६७ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच जबलपूर येथे झाले. या अधिवेशनात एकूण ६६५ जणांनी प्रत्यक्ष, तर आभासी पद्धतीने ७० हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. त्यात बांगलादेशमधील प्रतिनिधींचा समावेश होता. या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात १९६५ च्या युद्धात हुतात्मा झालेले कॅप्टन रमण बक्षी यांच्या नावाने अधिवेशनस्थळी प्रदर्शन कक्षाची उभारणी केली, अशी माहिती अभाविपचे पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल आणि प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)\nहेही वाचा: पुणे : महापालिका सेवकांना 'घरभाड्यात' दिलासा\nनुकत्याच झालेल्या अधिवेशनाची सांगता म्हणून अभाविपतर्फे मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी बाचल यांनी अधिवेशनातील झालेल्या चर्चा आणि मांडलेल्या प्रस्तावांची माहिती दिली. अधिवेशनातील घडामोडींबाबत बोलताना बाचल म्हणाले, की या अधिवेशनाचे उद्घाटन व प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार वितरण कैलास सत्यार्थी यांच्या उपस्थितीत झाले. दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी तमिळनाडूच्या कार्तिकेयन गणेशन यांना प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रीय अधिवेशनात शिक्षणाचे पावित्र्य जपण्यासाठी शिक्षण समुदाय पुढे ��ला पाहिजे, सध्याच्या परिस्थितीत खेळांना प्राधान्य दिले गेले पाहिजे आणि कॅम्पस उपक्रम हे तीन प्रस्तावाचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले. सुरक्षेसह महाविद्यालये लवकर सुरू करणे, व्हर्च्युअल माध्यमातून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासातील अडथळे दूर करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.(Pune News)\nहेही वाचा: पुणे : १९ मे नंतर प्रथमच ओलांडला एक हजार रुग्णांचा टप्पा\nबाचल म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभाविप संपूर्ण देशात ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणार आहे. येत्या काळात अभाविप पुणे महानगर १०० महाविद्यालय शाखा व १०० उपनगर समिती घोषित करू. अभाविप संघटनात्मक विस्तारासाठी देशभरात एक हजार ५०० विस्तारक स्थापन करण्याची योजना आखली आहे. संपर्क वाढवण्यासोबतच अभाविपने वर्षभरात एक लाख गावांपर्यंत कामाचा विस्तार करणे, ५० हजार महाविद्यालयांशी संपर्क साधणे आणि एक कोटी सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.’’\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/advayabodh/loksatta-advayabodh-article-on-vastuprabha-abn-97-2379851/", "date_download": "2022-01-28T22:16:20Z", "digest": "sha1:A6FAFWMZZDS7UZUTJE34M65NKFTWWLDS", "length": 18769, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta Advayabodh article on Vastuprabha abn 97 | वस्तुप्रभा", "raw_content": "शनिवार, २९ जानेवारी, २०२२\nओहोटी असेल तर मंद व हलक्या आणि भरती असेल तर चढय़ा व आक्रमक लाटांच्या माळांची क्रीडा निरंतर वेल्हावत राहते\nWritten by लोकसत्ता टीम\nसमुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहिले की तासन्तास कसे आणि केव्हा निघून जातात ते कळतदेखील नाही. समुद्र शांत असो वा उधाणलेला, त्याच्या लाटांचा आपसांतील खेळ अखंड चालूच असतो. ओहोटी असेल तर मंद व हलक्या आणि भरती असेल तर चढय़ा व आक्रमक लाटांच्या माळांची क्रीडा निरंतर वेल्हावत राहते. वस्तुत: प्रत्येक लाट स्वतंत्र. एक दुसरीसारखी नाही. प्रत्येकीचे अंगप्रत्यंग वेगवेगळे. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करताना मनाला होणारा आनंदही नित्यनूतन असाच. मनाचा अवघा क्षुद्रपणा सागराच्या त्या विशाल दर्शनाने पार धुऊन जातो. औदासीन्याचे मळभ आले असेल मनावर, तर तेही निवारले जाते. हा परिणाम नित्यनूतनत्वाच्या अनुभूतीचा. समुद्राच्या पृष्ठभागावर उमटणारी प्रत्येक लाट ज्याप्रमाणे तिचे ताजे सौंदर्य उधळत येते, त्याच न्यायाने, अद्वयाच्या अधिष्ठानावर स्थिर होऊन भवतालच्या पसाऱ्याकडे बघितले, की ठायीठायी साक्षात्कार घडू लागतो तो स्वरूपत:च अ-नित्य असणाऱ्या सृष्टीद्वारे प्रतिक्षणी प्रगटणाऱ्या विश्वात्मक शिवाच्या नित्यनूतन दर्शनाचा. तो आनंद अवर्णनीयच. ‘‘अवघी आनंदाची सृष्टी जाली’’ असे तुकोबांचे कृतार्थ उद्गार साक्ष पुरवितात ती त्याच आनंदानुभूतीची. पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अनुभवायला येणारे जग, या जगाचे अधिष्ठान असणारे परतत्त्व आणि या विश्वाचा घटक असणारे तुम्ही-आम्ही सगळे यांच्या परस्परनात्याचा उलगडा करण्यासाठी ज्ञानदेवांनी त्यांच्या अक्षरसंचितामध्ये सर्वत्र अधिककरून पाणी आणि पाण्याच्या लाटेचेच दृष्टान्त योजलेले दिसतात ते काही उगीच नाही. ‘‘पाणी कल्लोळाचेनि मिसे आपणपे वेल्हावे जैसे वस्तु वस्तुत्वे खेळो ये तैसे सुखे लाहे’’ हे ज्ञानदेवांचे ‘अमृतानुभवा’च्या सातव्या प्रकरणातील कथन यासंदर्भात मननीय ठरते. निखळ क्रीडेचे सुख मिळावे म्हणून पाणीच लाटेच्या रूपाने नटते आणि स्वत:च स्वत:शी खेळत बसते. अगदी त्याच न्यायाने, विश्वाचे मूलद्रव्य असणारी ती अनादी/ अनंत वस्तू- म्हणजेच शक्तिमान शिव अथवा शिवमय शक्ती- स्वत:च नानाविध रूपांनी नटते, हा या दर्शनाचा गाभासिद्धान्त. हा बोध चित्तामध्ये स्थिर झाला की वैविध्याने नटलेल्या जगात औषधालाही भेद सापडत नाही. ‘‘परी भेदाचा नव्हे विखो तेचि म्हणोनि’’ असे ज्ञानदेव नि:शंकपणे सांगतात. एकमात्र असणारी ती शिववस्तूच विश्वरूपाने विलसते आहे, हे सारतत्त्व बुद्धीला एकदा का अवगाहन झाले, की जगात कोठेही कसलाही भेद अनुभवायला येण्याचा विषयच निकालात निघतो. तीच दृष्टी हस्तगत झालेले तुकोबा, जगाच्या या विराट खेळाचे वर्णन मग- ‘‘जीवाशिवाचे भातुके केले क्रीडाया कौतुके’’ अशा प्रत्ययकारी शब्दांत करतात. आदिकारण शिवाचे विश्वोत्तीर्ण रूप आणि विश्वात्मक रूप ���ांचा सहसंबंध आणखी एका प्रकारे ज्ञानदेव हिरा आणि त्याच्यामधून परावर्तित होणारे त्याचे तेज यांच्या माध्यमातून सांगतात. तेज:पुंज हिऱ्यामधून चहूंकडे फाकणारी त्याची प्रभा ज्याप्रमाणे त्या हिऱ्याचे सौंदर्य शतगुणी बनविते, त्याच न्यायाने शिवाचे विश्वात्मक रूप त्याच्या विश्वोत्तीर्ण रूपाचे देखणे दर्शन उधळत राहते, हे ज्ञानदेव- ‘‘यालागीं वस्तुप्रभा वस्तुचि पावे शोभा’’ अशा शब्दांत स्पष्ट करतात. दृश्य जगात ‘शिव’नामक एकमात्र वस्तूच ठासून भरलेली आहे, हाच या साऱ्याचा इत्यर्थ\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.\nअद्वयबोध : दूण अभेदासी..\nराज्यात करोनास्थिती पूर्ण नियंत्रणात\n‘अग्निशमन’कडून ‘ना हरकत’ घेतल्याची खातरजमा करण्याची ग्वाही\nबारा आठवड्यांची अंतिम मुदत ३ फेब्रुवारीला समाप्त\nआमदारांचे निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, महाविकास आघाडीला धक्का\nआठ हजार शिक्षक बोगस; योग्यता नसताना लाच देऊन उमेदवार पात्र\nदेशमुखांविरोधातील ‘ईडी’च्या आरोपपत्राची न्यायालयाकडून दखल\nलोकप्रतिनिधींकडून मुत्सद्देगिरी अपेक्षित, दिवाळखोरी नव्हे ; आमदारांच्या वर्तनावर सर्वोच्च न्यायालयाचे परखड निरीक्षण\nकरोनाकाळात घराचे नूतनीकरण करताना..\n‘लगीनघाई’मधून कुटुंबातील ज्येष्ठ फसवणुकीच्या चक्रात\nविश्वस्त संस्थेवर ‘हमीद-मुक्ता गटा’चा ताबा; ‘महाअंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप\n‘सरकारच्या वित्तीय तुटीत यंदा वाढ नसणे हा शुभसंकेतच’; ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून अर्थसंकल्पातील संभाव्य तरतुदींचा वेध\nवयाच्या ९व्या वर्षी ‘हा’ मुलगा फिरतोय प्रायव्हेट जेटमधून; आहे जगातील सर्वात कमी वयाचा अरबपती\nPhotos: आदिवासी पाड्यातील व्हायरल फोटोची दखल घेत आदित्य ठाकरे थेट नाशिकमध्ये पोहचतात तेव्हा…\nबॅंकर असलेल्या मौनी रॉयच्या पतीच्या संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क\n“मुख्यमंत्री, तुम्ही गप्प का काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर…”; राजू शेट्टींचा इशारा\nशिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी\nभाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे\n“३ लाख से मेरा क्या होगा…”, आयुष शर्मावर आली लोन घेण्याची वेळ\nआयफोनच्या रिंगटोनची नक्कल करणारा हा ‘टॅलेंटेड पोपट’ होतोय VIRAL, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण\nआरटीईअंतर्गत प्रवेश आता ३० सप्टेंबरपर्यंतच\nवाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ\nऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : नदाल, मेदवेदेव अंतिम फेरीत\nसाखळी सामन्यांसाठी दोन पर्याय उपलब्ध; मुंबई, धरमशाला, पुद्दुचेरीत रणजी करंडकाचे सामने होण्याची शक्यता\nआशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतीय महिलांना कांस्यपदक\nआजचं राशीभविष्य, शनिवार, २९ जानेवारी २०२२", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-kanhopatra-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:57:16Z", "digest": "sha1:25KW3V36UB22TSGB4O3FKSDBTSY2W5KS", "length": 23141, "nlines": 115, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत कान्होपात्रा माहिती Sant Kanhopatra Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत कान्होपात्रा मराठी माहिती निबंध (Sant Kanhopatra information in Marathi). संत कान्होपात्रा हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत कान्होपात्रा मराठी माहिती निबंध (Sant Kanhopatra information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत कान्होपात्रा यांचे जीवन\nमहाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभली आहे. भागवत संप्रदायाची परंपरा पुढे नेणारे आणि लोकांना ज्ञान देऊन जुन्या विचारांपासून मुक्त करणारे अनेक संत होऊन गेले. अशाच एका संतांपैकी महान संत होऊन गेल्या त्या म्हणजे कवयित्री कान्होपात्रा. कवयित्री कान्होपात्रा या १५ व्या शतकातील मराठी संत-कवी होत्या.\nसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आणि विठ्ठल भक्तीसाठी अभंग बोलणाऱ्या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या. कान्होपात्रा या एक नृत्य करणाऱ्या स्त्रीची मुलगी होती.\nसंत कान्होपात्रा यांचे जीवन\nपंढरपूरपासून चौदा मैलांवर असलेल्या मंगळवेढा गावात श्यामा नावाची एक दासी होती. श्यामाला एक मुलगी होती ती म्हणजे कान्होपात्रा. ती इतकी सुंदर होती की तिच्या सौंदर्याची या जगात कोणतीच बरोबरी नाही. लहान असतानाच तिने गाणे आणि नृत्याची कला आत्मसात केली. श्यामाने आपल्या मुलीला राजाला भेटायला तिच्यासोबत येण्यास सांगितले जेणेकरून तो तिला काही पैसे आणि दागिने देईल. तेव्हा कान्होपात्रा म्हणाली की ती राज दरबारात येणार नाही. तिच्यापेक्षा सुंदर असलेल्या व्यक्तीशीच ती लग्न करणार असल्याचेही तिने सांगितले.\nएके दिवशी पंढरीला जाणार्‍या यात्रेकरूंचा समूह देवाचे नमन करीत जात होता. जेव्हा कान्होपात्रा यांनी त्यांना पाहिले तेव्हा तिने त्यांना नमस्कार केला आणि त्यांना विचारले की ते कोठे जात आहेत. तेव्हा यात्रेकरूंनी तिला उत्तर दिले की आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला जात आहोत.\nत्यानंतर तिने त्यांना त्याच्या महिमाचे वर्णन करण्यास सांगितले ज्यावर त्यांनी सांगितले की भगवान ब्रह्मा आणि इतर लोक देखील त्याच्या महिमाचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत आणि त्यांचे सौंदर्य लक्ष्मीपेक्षा अब्जावधी पटीने जास्त आहे. तेव्हा कान्होपात्रा यांनी त्यांना विचारले की ती देवाला विनंती करणारी म्हणून गेली तर ते तिला स्वीकारतील का तेव्हा संतांनी तिला सांगितले की तो तिला नक्कीच स्वीकारेल आणि तिने घरी जाऊन आईला सांगितले की ती पंढरीला जात आहे आणि हातात विणा घेऊन त्यांच्यासोबत निघून गेली.\nभगवंताचे गुणगान गात ती यात्रेकरूंमध्ये सामील झाली आणि पंढरीला पोहोचली. तिने विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि पंढरीत येण्याचे ठरवले. ती नेहमी मंदिराच्या मोठ्या दारात राहून देवाचे नमन करत असे.\nबेदरहून आलेल्या एका माणसाने तिला पाहिले आणि जाऊन राजाला तिच्या सौंदर्याबद्दल सांगितले. हे ऐकून मोहम्मद राजाने पंढरपूरच्या मंदिरातून कान्होपात्रा आणण्यासाठी आपल्या रक्षकांना पाठवले. पहारेकरी मंदिराच्या दारात आले आणि त्यांनी कान्होपात्रा यांना राजाचे आदेश सांगितले आणि जर तिने त्यांचे ऐकले नाही तर त्यांना तिला जबरदस्तीने घेऊन जावे लागेल.\nत्यानंतर तिने त्यांना सांगितले की ती विठ्ठलाची शेवटची भेट घेईल आणि त्यांच्याबरोबर राजाकडे परत येईल. तिने आत जाऊन विठ्ठलाची प्रार्थना केली आणि त्याला सांगितले की जर त्याने तिला आता सोडले तर सर्व जग त्याला दोष देईल. तिने विठ्ठलाची याचना करताच त्याने तिचा आत्मा काढून आपल्याशी एकरूप केला. त्याने कान्होपात्रा हिला आपल्या मांडीवर घेतली आणि ती त्याच्या मांडीवरच आपला प्राण सोडला.\nत्यानंतर विठ्ठलाने पुजाऱ्याला तिचे प्रेत मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजावर पुरण्यास सांगितले. त्यांनी तिला दफन करताच त्या जागी एक तरातीचं झाड उगवलं आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरात हे झाड आजपर्यंत पाहायला मिळते. इतक्यात मंदिराच्या मुख्य गेटवर बसलेल्या राजाच्या रक्षकांनी पुजाऱ्याला कान्होपात्राचे काय झाले असे विचारले.\nत्यांनी त्यांना सांगितले की ती आता विठ्ठलाशी एकरूप झाली आहे आणि आता नाही. मग पहारेकऱ्यांनी त्यांना तिचे प्रेत दाखवण्यास सांगितले ज्यावर पुजाऱ्याने त्यांना सांगितले की ते एका झाडात बदलले आहे. रक्षकांनी त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही आणि पुजाऱ्याला अटक केली आणि त्याला राजाकडे नेले. त्यानंतर पुजाऱ्याने मंदिरातील नारळ आणि बुक्का राजाला प्रसाद म्हणून दिला आणि घडलेला प्रकार सांगितला.\nराजाने नारळ घेतला तेव्हा त्याला नारळात एक केस दिसला आणि देवाला अर्पण केलेल्या नारळात हे कसे आले पुजारी घाबरला आणि गोंधळला की तो कसा आला. तेव्हा त्याने हे विठ्ठलाचे केस असल्याचे राजाला सांगायचे ठरवले. राजाने यावर विश्वास ठेवला नाही आणि ते खरे आहे का असे विचारले. त्यानंतर पुजार्‍याने पंढरीला येऊन स्वतः पाहण्यास सांगितले व तसे लेखीही दिले.\nराजाने मग पंढरपूरला येऊन देवाचे दर्शन घेण्याचे ठरवले आणि त्यांनी आपल्याबद्दल जे वर्णन केले ते खरे आहे की नाही हे तपासण्यासाठी. त्याने मंदिरात प्रवेश केला आणि देवाला नमस्कार केला आणि देवाच्या शयनगृहात जाऊन देवाकडे पाहिले. तेव्हा त्याला देवाचा तेजस्वी मुकुट, सुंदर कुरळे केस, त्याचे कमळाचे डोळे, त्याच्या मगरीच्या कानातले आणि त्याच्या गळ्यातील कौस्तुभ दिसले. ज्या क्षणी राजाने हे पाहिले त्या क्षणी त्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने याजकाला सांगितले की त्यांनी जसे त्याचे वर्णन केले होते तसे त्याने प्रभुला पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी देवाला साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांच्या चरणांना मिठी मारली आणि सांगितले की विठ्ठलाशी एकरूप होण्यात कान्होपात्राचे भाग्य सर्वश्रेष्ठ आहे.\nकान्होपात्रा यांनी मराठी ओवी आणि अभंग कविता लिहून विठोबावरची तिची भक्ती आणि तिची धार्मिकता याबद्दल सांगितले आहे. तिच्या कवितेत, ती विठोबाला तिचा तारणहार होण्यासाठी आणि तिला तिच्या व्यवसायाच्या तावडीतून सोडवण्याची विनंती करते. तिचे सुमारे तीस अभंग आहेत आणि आजही गायले जात आहेत.\nतिच्या कवितांच्या तेवीस श्लोकांचा समावेश वारकरी संतांच्या काव्यसंग्रहात केला आहे ज्याला सकाळ संत-गाथा म्हणतात. यातील बहुतेक श्लोक आत्मचरित्रात्मक आहेत. तिच्या शैलीचे वर्णन काव्यात्मक उपकरणांनी न केलेले, समजण्यास सोपे आणि अभिव्यक्तीच्या साधेपणासह केले आहे. कान्होपात्रा यांच्या कवितेतून वारकरी परंपरेने लागू केलेल्या स्त्री-पुरुष समानतेच्या भावनेतून प्रज्वलित झालेल्या दलितांचे प्रबोधन आणि स्त्री सर्जनशील अभिव्यक्तीचा उदय दिसून येतो.\nअसे बोलले जाते कि विठ्ठलाची शेवटची भेट घेताना तिने आत जाऊन विठ्ठलाची प्रार्थना केली आणि त्याला सांगितले की जर त्याने तिला आता सोडले तर सर्व जग त्याला दोष देईल. तिने विठ्ठलाची प्रार्थना करताच त्याने तिचा आत्मा काढून आपल्याशी एकरूप केला. कान्होपात्रा हिने विठ्ठलाच्या मांडीवरच आपला प्राण सोडला होता.\nकान्होपात्रा यांचे पार्थिव विठोबाच्या पायाजवळ ठेवण्यात आले आणि नंतर मंदिराच्या दक्षिणेकडील भागाजवळ त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार पुरण्यात आले, असे बहुतेक लेख सांगतात. काही लेखात असे सांगण्यात आले कि जवळच्या भीमा नदीला पूर आला, मंदिरात पाणी शिरले आणि कान्होपात्राचा शोध घेणाऱ्या सैन्याला मारले. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह खडकाजवळ सापडला.\nआख्यायिकेच्या काही माहितीनुसार, कान्होपात्रा ज्या ठिकाणी पुरण्यात आली होती त्या ठिकाणी ताराटीचे झाड लावले गेले. ज्याची पूजा यात्रेकरूंकडून तिच्या स्मरणार्थ पूजा केली जाते. कान्होपात्रा या एकमेव संत होत्या जिची समाधी विठोबा मंदिराच्या परिसरात आहे.\nसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आणि विठ्ठल भक्तिपर अभंगरचना करणार्‍या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या. महाराष्ट्र राज्���ातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते.\nकान्होपात्रा यांचे अभंग अजूनही मैफिलीत आणि रेडिओवर आणि पंढरपूरच्या वार्षिक यात्रेत वारकऱ्यांकडून गायले जातात. पंढरपूर मंदिरात तिच्या समाधीच्या ठिकाणी उगवलेला वृक्ष आजही भक्तांद्वारे तिची समाधी म्हणून पूजला जातो. तिच्या गावी मंगळवेढे येथे एक छोटेसे मंदिर देखील तिला समर्पित आहे.\nतर हा होता संत कान्होपात्रा मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत कान्होपात्रा खामेळा हा निबंध माहिती लेख (Sant Kanhopatra information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/this-is-rule-if-corona-positive-is-found-in-office-64269", "date_download": "2022-01-28T23:17:17Z", "digest": "sha1:DI4N5QWI2NQMKD47GJYKSSFFXWHY6JMB", "length": 9861, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "This is rule if corona positive is found in office | कार्यालयात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास काय आहे नियम, जाणून घ्या", "raw_content": "\nकार्यालयात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास काय आहे नियम, जाणून घ्या\nकार्यालयात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यास काय आहे नियम, जाणून घ्या\nमॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्र काही नियमांसह सुरू राहील असं, सरकारनं आदेशात म्हटलं आहे. मात्र, त्यासाठी अनेक नियम लागू केले आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम व्यवसाय\nकोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अनेक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्व खाजगी कार्यालयं बंद केली आहेत. मात्र, सहकारी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी बँका, बीएसई आणि एनएसई, वीजपुरवठ्याशी संबंधित कंपन्या, टेलिकॉम सर्व्हिस पुरवठादार, विमान आणि मेडिक्लेम कंपन्या, उत्पादन आणि वितरण व्यवस्थपानासाठी फार्मास्युटिकल कंपनीचे ऑफिस वगळता खासगी कार्यालयं बंद राहतील, असं महाराष्ट्र सरकारनं स्पष्ट केले आहे.\nतसंच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्र काही नियमांसह सुरू राहील असं, सरकारनं आदेशात म्हट���ं आहे. मात्र, त्यासाठी अनेक नियम लागू केले आहेत.\n- एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला वैद्यकीय रजा द्यावी. गैरहजर असल्या कारणाने त्याला नोकरीतून कमी करता येणार नाही. संबंधित कर्मचाऱ्याला आजारी रजा द्यावी लागेल. तसंच त्यादरम्यान त्याला पूर्ण पगार देणं बंधनकारक आहे.\n- एखादा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास संबंधित यूनिट पूर्णपणे सॅनिटाईज होत नाही तोपर्यंत बंद करावं.\n- कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना भरपगारी क्वारंटाईन करावं.\n- फॅक्टरी आणि मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये कुठल्याही कामगाराला प्रवेश देण्याआधी त्याच्या शरीराचं तापमान मोजावं.\n- सर्व कर्मचाऱ्यांचं सरकारच्या निकषांनुसार लसीकरण करावं.\n- ज्या फॅक्टरींमध्ये ५०० हून अधिक कर्मचारी आहेत, त्यांनी स्वत:ची क्वारंटाईन सुविधा तयार करावी.\n- लंच आणि ब्रेक यांच्या वेळांमध्ये विभाजन करावं, जेणेकरून गर्दी होणार नाही.\n- कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असं महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केलं आहे.\nलाॅकडाऊनमध्ये खासगी कार्यालये बंद, 'ही' कार्यालयं असतील सुरू\n घरी बसून 'हे' काम करा, चांगली कमाई होईल\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nSBIच्या ऑनलाईन सेवा उद्या बंद, वाचा सविस्तर\nपेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकते, कारण...\nपीओपींच्या मूर्तीबाबत सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची महापालिकेसोबत बैठक\nपालिकेकडून विवाह नोंदणी सेवांना स्थगिती\nआठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य\nपालिकेनं सुरू केला व्हॉट्सअॅप नंबर, 'अशी' मिळवा सर्व सुविधांची माहिती\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/territorial-army-recruitment-2021.html", "date_download": "2022-01-28T21:51:35Z", "digest": "sha1:GUAKFUTBVVT6OC7N4YTXBPY4N7TPHJ42", "length": 8461, "nlines": 84, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Territorial Army Recruitment 2021 | भारतीय प्रादेशिक सेनेत पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nTerritorial Army Recruitment 2021 | भारतीय प्रादेशिक सेनेत पदभरती\nभारतीय प्रादेशिक सेनेमध्ये (Territorial Army Recruitment) प्रादेशिक सेना अधिकारी पदांच्या अनेक (पदसंख्या निश्चित नाही) जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - पदसंख्या नमूद नाही.\n1 प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers) नमूद नाही कोणत्याही शाखेचे पदवीधर (Any Graduate)\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 42 वर्ष\nपरीक्षा शुल्क Exam Fees : 200 रु.\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2021 (11:59 PM)\nलेखी परीक्षा: 26 सप्टेंबर 2021\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/examinations-companies", "date_download": "2022-01-28T23:22:39Z", "digest": "sha1:KZACSGQRRU75LESBSOUK2XS3TPONJ2HD", "length": 12857, "nlines": 237, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपरीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु , रोहित पवारांतचा हल्लाबोल\nएकाच दिवशी दोन परीक्षा आल्यानं परीक्षार्थींना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने संबंधित कंपनीला आदेश देऊन परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळ्या परीक्षा ...\n‘परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु’, रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर\nएकाच दिवशी दोन परीक्षा आल्यानं परीक्षार्थींना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने संबंधित कंपनीला आदेश देऊन परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ...\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nपुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन\nसंपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आण�� स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी12 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी12 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी12 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी13 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी14 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nHot water : दररोज 3 ग्लास गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे, रिझल्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nफोटो गॅलरी17 hours ago\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/rajesh-tope-on-omicron-patient-found-in-but-no-lockdown-again-in-maharashtra-mhss-639174.html", "date_download": "2022-01-28T22:52:34Z", "digest": "sha1:JHYIE6HHLUCKKIETA4BHXEJOSUJ35VR6", "length": 11124, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rajesh Tope on Omicron patient found in but no lockdown again in maharashtra mhss - राज्यात omicron चा शिरकाव, पुन्हा लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट उत्तर – News18 लोकमत", "raw_content": "\nराज्यात omicron चा शिरकाव, पुन्हा लॉकडाऊन लागणार का राजेश टोपेंनी दिले स्पष्ट उत्तर\nराज्यात omicron चा शिरकाव, पुन्हा लॉकडाऊन लागणार का राजेश टोपेंनी दिले स्पष्ट उत्तर\n'आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे'\n'आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे'\nआजपासून शाळांची घंटा वाजणार.. पुन्हा किलबिलाट, पहिली ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरू\nपंतप्रधानांच्या बैठकीत बोलण्याची संधीच मिळाली नाही, राजेश टोपेंचा मोठा खुलासा\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शेवट कधी राजेश टोपेंनी दिली दिलासादायक माहिती\nमुंबई लोकल बंद होणार जिल्हाबंदी होणार की lockdown जिल्हाबंदी होणार की lockdown\nजालना, 04 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवा घातक व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) महाराष्ट्रात (maharashtra) एंट्री केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण, लॉकडाऊन लावणे हे परवडणारे नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. जालना, 04 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवा घातक व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) महाराष्ट्रात (maharashtra) एंट्री केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण, लॉकडाऊन लावणे हे परवडणारे नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. डोंबिवलीमध्ये राहणारा 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. यावर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. लस न घेताच दक्षिण आफ्रिका, दुबई व्हाया डोंबिवली omicron positive रुग्णाचा प्रताप आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे पण सध्या निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, तसं केल्यास लोकांना त्रास होईल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 'दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉन संसर्ग पसरण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. पॉझिटिव्ह रुग्णाला आयसीयू, ऑक्सिजन ���ागत असल्याचे कोणतेही प्रकरण समोर आले नाही. अजून WHO कडून अभ्यास सुरू आहे. त्याकडून अधिक माहिती मिळेल, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तोपर्यंत महाराष्ट्रातील जनतेनं घाबरून जाऊ नये. मात्र आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, मास्क काढू नये असं आवाहन टोपे यांनी केलं. 'डोंबिवलीमध्ये आढळलेल्या रुग्णाची प्रकृती उत्तम' 'केपटाऊन, दुबई आणि दिल्ली असा प्रवास करून डोंबिवलीमध्ये आला. त्याला सौम्य स्वरुपाचा त्रास आहे. खोकला आहे. नेहमीची जी लक्षण आढळतात तशी आढळली होती. या तरुणाची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी घेण्यात आली असता त्यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णावर कोविड केअर सेंटरमध्ये सुरू आहे. या तरुणाची प्रकृती उत्तम आहे. कोणताही अडचण नाही. या तरुणाने कोरोनाची कोणतीही लस घेतली नव्हती' असं टोपे यांनी सांगितलं. Bank Jobs: राज्यातील 'या' अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी Vacancy त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १२ हाय रिस्क व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहे. तर २३ जण हे लो रिस्क आहे जे या रुग्णाच्या संपर्कात आले आहे, त्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहे, असंही टोपे यांनी सांगितलं. तसंच, 'दिल्ली ते मुंबई प्रवासादरम्यान या तरुणाच्या २५ जण संपर्कात आले होते. त्या सर्वांची चाचणी ही कोविड निगेटिव्ह आढळून आली आहे. आता राज्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहनही टोपे यांनी केलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nराज्यात omicron चा शिरकाव, पुन्हा लॉकडाऊन लागणार का राजेश टोपेंनी दिले स्पष्ट उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-01-28T23:12:15Z", "digest": "sha1:LIQ2B2WEEDJRMLVWO7F7JTTB2GB7EZTC", "length": 1573, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७१९ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १७१९ मधील जन्म\n\"इ.स. १७१९ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया ��र्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on ४ ऑक्टोबर २०२०, at ०८:५३\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०२० रोजी ०८:५३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/28/07/2021/non-performing-loan-figures-fell-sharply/", "date_download": "2022-01-28T22:33:54Z", "digest": "sha1:AV6JAICKUP2MUKTCBF4YZLOMV7XY5G4U", "length": 14563, "nlines": 179, "source_domain": "newsposts.in", "title": "अनुत्पादक कर्जाची आकडेवारी बरीच घटली | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi अनुत्पादक कर्जाची आकडेवारी बरीच घटली\nअनुत्पादक कर्जाची आकडेवारी बरीच घटली\nभागवत कराड यांची लोकसभेत माहिती\nचंद्रपूर : सरकारने गेल्या सहा वर्षांपासून केलेल्या प्रयत्नांमुळे आणि रिझर्व्ह बँकेने उचललेल्या ठाम पावलांमुळे आणि कडक धोरणांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची अनुत्पादक कर्जाची आकडेवारी बरीच घटली आहे, असे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत स्पष्ट केले.\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (पीएसबी) नाॅन परफाॅर्मिंग ऍसेट्स, एनपीए मध्ये 2014 पासून वाढ झाली आहे काय असा प्रश्न बाळू धानोरकर यांनी लोकसभेमध्ये विचारला होता त्याला लेखी उत्तर देताना कराड यांनी ही माहिती सांगितली.\nसरकारी क्षेत्रातील बॅंकांचा एकूण अग्रिम, ऍडव्हान्स 31 मार्च 2014 रोजी 5,11,5 920 कोटी होता. 2015 मध्ये अस्ति गुणवत्ता समीक्षा, म्हणजेच ‘ऍसेट क्वालिटी रिव्ह्यू’ मध्ये ‘एनपीए’च्या अत्याधिक वाढीची माहिती सरकारला मिळाली.\n‘एनपीए’ मध्ये 31 मार्च 2018 पर्यंत सर्वोच्च स्तरावर वाढ होऊन ती 8,95, 601 कोटी पर्यंत गेली. अशा अनुत्पादित कर्जांची माहिती करून घेणे, त्यांची परतफेड आणि पूनरपूंजीकरण म्हणजे रिकॅपिटलायझेशन आणि सुधारणेच्या सरकारच्या कार्यनितीमुळे 31 मार्च 19 पासून अनुत्पादित कर्जांचा फुगलेला आकडा कमी होत गेला. तो या तारखेला 6,16,616 कोटी पर्यंत आला. ‘एनपीए’ नियंत्रित करणे, वसुली करणे यासाठी व्यापक पावले उचलण्यात आली. त्यामुळे गेल्या सहा आर्थिक वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे 5,01,479 कोटी रुपये वसूल करण्यात आले, अशी माहिती कराड यांनी नमूद केली.\nPrevious articleपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा : करोना काळात खासगी शाळांचे १५ टक्के शुल्क कमी करण्याचा निर्णय\nNext articleस्थानिक चालक – मालका तर्फे काँग्रेस नेत्यांचा सत्कार\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या ��ातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriclture-news-marathisolapur-shut-down-siddheshwar-four-days-48668?tid=124", "date_download": "2022-01-28T21:36:57Z", "digest": "sha1:QQZ5DL7O6BWCRGZ6UYOPPX2SVUWQOEXB", "length": 14772, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriclture news in marathi,Solapur: Shut down Siddheshwar in four days | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर ः ‘सिद्धेश्‍वर’चे गाळप चार दिवसांत बंद करा\nसोलापूर ः ‘सिद्धेश्‍वर’चे गाळप चार दिवसांत बंद करा\nगुरुवार, 2 डिसेंबर 2021\nसोलापूर ः सहवीजप्रकल्प, गाळपक्षमता वाढवणे, बॉयलर उभारणे यासाठी पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता गाळप सुरू केल्याने कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे उत्पादन येत्या चार दिवसांमध्ये बंद करण्याचे आदेश विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी दिले आहेत.\nसोलापूर ः सहवीजप्रकल्प, गाळपक्षमता वाढवणे, बॉयलर उभारणे यासाठी पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता गाळप सुरू केल्याने कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे उत्पादन येत्या चार दिवसांमध्ये बंद करण्याचे आदेश ���िभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी दिले आहेत. त्याशिवाय वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.\nगेल्या काही दिवसांपासून सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या सहवीजप्रकल्पाच्या चिमणीमुळे विमानसेवेत अडथळा येत असल्याबाबत वाद सुरू आहे. स्थानिक प्रशासन ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. पण हा वाद काही केल्या शमत नाही. अलीकडेच नगरविकास खात्याने ही चिमणी पाडण्याबाबत अभिप्राय दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या निर्णयाला महत्त्व आले आहे. तसेच कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत महापालिकेतर्फे पत्रव्यवहार सुरू आहे. त्यातच आता कारखान्याने गाळप क्षमता वाढवण्यासह, बॉयलर उभारणी, को-जनरेशनसाठी पर्यावरण विभागाची मंजुरी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी कारखान्यास नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करण्याबाबत वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले.\nप्रदूषण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले होते. कारखान्याने गाळपक्षमता अडीच हजार मेट्रिक टनांपेक्षाही जास्त केली. तसेच १० मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला, उत्पादनक्षमतेच्या संमतीचे उल्लंघन केले. याबाबतच्या नियमिती करण्याबाबत यापूर्वी सातत्याने सूचना देऊनही कारखान्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.\nसोलापूर पूर floods वीज पर्यावरण environment विभाग sections साखर प्रदूषण पाणी water प्रशासन administrations उच्च न्यायालय high court सर्वोच्च न्यायालय\nआकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nसाखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...\nएक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...\nकोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...\nमृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/a-security-guard-was-stabbed-to-death-in-the-stomach-of-a-laborer-at-the-site-of-rungtha-group/385897/", "date_download": "2022-01-28T21:31:18Z", "digest": "sha1:ZQK5UDUYSTOFRFZJJCIOBIJQNDXLEVXO", "length": 13862, "nlines": 138, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "A security guard was stabbed to death in the stomach of a laborer at the site of Rungtha Group", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक सुरक्षेचे तीन तेरा; रुंग्ठा ग्रुपच्या साईटवर मजुराच्या पोटात गज\nसुरक्षेचे तीन तेरा; रुंग्ठा ग्रुपच्या साईटवर मजुराच्या पोटात गज\nमजुराचा दुर्देवी मृत्यू; जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल\nनाशिक : कॅनॉल रोडजवळील श्री तिरूमला ओमकार या रुंग्ठा ग्रुपच्या बहुमजली इमारतीचे काम करताना बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा कोणताही व्यवस्था न केल्याने एका मजुराच्या मृत्यू झाल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपासी अधिकारी नितीन पवार यांनी तपास पूर्ण केला असून, दोषारोपपत्रामध्ये रुंग्ठा ग्रुपने मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्षकडे केल्याप्रकरणी पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.\nगंगापूर रोडवरील कॅनॉल रोडजवळील श्री तिरूमला ओमकार या बहुमजली इमारतीचे बांधकाम रुंगठा ग्रुप नाशिकमार्फत सुरु होते. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.१५ वाजता बांधकामाच्या पाठीमागील बाजूस स्लॅबच्या कामासाठी जमिनीवर असलेले लोखंडी गज दोरखंडास बांधून बिल्डींगच्या सातव्या मजल्यावर चढविण्याचे काम सुरु होते. त्यावेळी मोहम्मद हसरूल आलाम (वय २३) हे काम करत होते. दरम्यान, वरच्या मजल्यावर काम करणार्‍या मजूराच्या हातातील लोखंडी गज निसटल्याने तो तळमजल्यावर काम करणार्‍या मोहम्मदच्या शरीरात घुसला.\nया घटनेत त्याचा मृत्यू झाला. गज पोहचविणेसाठी लागणारी लिफ्ट अथवा संरक्षित जाळी किंवा अन्य यंत्रसामग्री आणि मजूरांच्या सुरक्षेकरीता असलेले साहित्य वरील संशयितांनी मजूरांना वापरायला दिले नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे मजूराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुरुषोत्तम कांतीलाल मावानी, सुपरवायझर नयन छाब्रिया व इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शंकर तानाजी झाडे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांवर गुन्हे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांनी केला.\nपवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. तसेच, साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या. त्यात रुंग्ठा ग्रुपचा हालगर्जीपणा दिसून आला. या ग्रुपतर्फे मंजुरासाठी कोणतीही सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यातर्फे ३ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात रुंग्ठा ग्रुपच्या संबंधित व्यक्तींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणी व निकालाकडे मंजुरांसह नाशिककरांचे लक्ष लागले आहे.\nरुंग्ठा ग्रुपच्या श्री तिरूमला ओमकार या बहुमजली इमारतीचे काम करताना बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा विचार न करता त्यांना काम करण्यास भाग पाडल्याचे तपासात समोर आले. काम करताना एका मजूराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. -रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे\nइमारतींना मोठमोठ्या सुविधा देण्याच्या बढाया मारणार्‍या या ग्रुपच्या लेखी मोल-मजुरांच्या जीवाला काहीही किंमत नाही का असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. हा केवळ अपघात होता, असे सांगत आता सारवासारव केली जात असली तरी ग्रुपमधील प्रमुख अधिकारी स्वत:च्या बाबतीत असा निष्काळजीपणा करतील का, असाही प्रश्न निर्माण होतो. या ग्रुपच्या एकूणच कार्यपद्धतीविषयी विविध तक्रारी ‘आपलं महानगर’ला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करुन लवकचर या संदर्भात वृत्त मालिका प्रसिद्ध करण्यात येईल.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nसेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट शाळेविरोधात पालकांचे आंदोलन\nतरुणाने मुलीशी केली मैत्री, काटा काढण्यासाठी दोघांनी केले भयंकर कृत्य\nनाशिकरोडला दुर्घटना, ड्रेनेजमध्ये दबले कर्मचारी\n जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर पिकांची नासाडी\nतिसरी लाट तीव्र मात्र, सौम्य लक्षणांमुळे नियंत्रणात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2010/11/blog-post_18.html", "date_download": "2022-01-28T22:54:33Z", "digest": "sha1:75BMVSG6OHUMZSDTWLS5GQ3GRPC5HJN5", "length": 23948, "nlines": 98, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: सर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा", "raw_content": "\nसर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा\nअशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीय, मराठी चित्रपट सृष्टीतील मोजके कलावंत आणि सत्तेचे लाभार्थी वगळता फारसे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नव्हते. अशोकरावांनी गेल्या वर्षभरात जो काही कारभार केला तो पाहता आघाडी सरकारच्या हितचिंतकांचीही ‘बरे झाले राज्य बुडाले’ अशीच प्रतिक्रिया उमटली. दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कोणतेही दिवे लावलेले नव्हते, उलट महाराष्ट्रात अंधाराचे साम्राज्य वाढवले होते. अनेक आघाडय़ांवर नामुष्कीजनक स्थिती होती. तरीसुद्धा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे जातीयवादी विचारांचे सरकार सत्तेवर येऊ नये, असे वाटणाऱ्या लोकांना पुन्हा आघाडीचे सरकार यावे, असे वाटत होते. नाकर्त्यां सरकारच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आणि युती सत्तेपासून दूर राहिली. आघाडी सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळालेल्या अशोक चव्हाण यांनी ज्या संवेदनशून्य रितीने कारभार सुरू केला, त्यामुळे साऱ्यांचाच भ्रमनिरास झाला होता. तो होणारच होता. परंतु इतक्या लवकर होईल असे वाटत नव्हते. अशोकराव जाऊन पृथ्वीराज चव्हाण आले आणि नेहमीचे झिलकरी गोळा होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवे स्वच्छता अभियान सुरू झाल्याचे हाकारे घालू लागले. पन्नास वर्षे महाराष्ट्रात भ्रष्टाचारी राजवटी होत्या आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने नवा मसीहा आला आहे, असाच सगळ्यांचा अविर्भाव होता किंबहुना अजूनही तो आहे. सत्तेवर असताना भ्रष्टाचाराच्या बाबतीत खोऱ्यांनी ओढण्याची नवी परिभाषा निर्माण करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीच्या शिलेदारांनीही भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारल्याचा पवित्रा घेतला. एक मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार झाल्यामुळे त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायला जोर चढणे स्वाभाविक असले तरी त्यांच्या ओरड करण्याला नैतिक अधिष्ठान नाही.\nपृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. भ्रष्टाचारापासून मुक्���ी आणि स्वच्छ प्रशासन या गोष्टी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यापुरत्याच ठीक आहेत, याची त्यांना असायला हरकत नाही. भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्याच्या औषधाचा अजूनतरी कुणाला शोध लागलेला नाही. त्यामुळे स्वच्छ कारभार स्वच्छ कारभार असा गवगवा केला तर काही महिन्यांतच त्याचा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्याचे प्राधान्यक्रम ठरवणे हे काम पहिल्यांदा नव्या कारभाऱ्यांना करावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी काही कालावधी लागेल. अन्य कुणाच्या नेतृत्वाखाली काम करताना एखाद्या खात्यापुरती जबाबदारी पार पाडणे आणि नेतृत्व करताना सगळ्यांना बरोबर घेऊन कारभार करणे यात मोठे अंतर असते. आणि नव्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपुढे हेच आव्हान असेल. दोघांचाही मार्ग काटय़ाकुटय़ांनी भरलेला आहे, परंतु त्यातून वाट काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.\nपृथ्वीराज चव्हाण हे थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विश्वासातील असल्यामुळे त्यांच्याविरोधात दिल्लीत जाऊन कागाळ्या करण्याचा मार्ग काही काळापुरता तरी बंद होणार आहे. असे काही करण्याचा प्रयत्न करणारेच अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीत. मग ते दिल्लीत असलेले विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे असोत किंवा मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे दुखावलेले अशोकराव चव्हाण असोत. त्याअर्थाने महाराष्ट्रात जम बसवण्याासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. ते स्वत: पाटण तालुक्यातील असल्यामुळे दुर्गम भागाच्या समस्या काय असू शकतात, याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. दिल्लीत असले तरी गेल्या काही वर्षात त्यांनी सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यातील स्थानिक पातळीवरील राजकारण जवळून पाहिलेले आहे. नेत्याचे मूल्यमापन करताना त्याच्या जिल्ह्यापासून सुरुवात केली जाते, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कमकुवत काँग्रेस हा मुद्दा सतत चर्चेत येत राहील. त्यामुळे सर्वाना सोबत घेऊन साताऱ्यातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांना वगळून काँग्रेस मजबूत होणार नाही, हेही त्यांना ठाऊक असेल. विलासराव देशमुख यांची कारकीर्द खांदे उडवण्यात आणि अशोक चव्हाण यांची घोळ घालण्यात निघून गेली. त्या पाश्र्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे प्रगल्भ म्हणता येईल असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर कराडच्या यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला सर्वागीण विकासाची दिशा दिली. राज्य सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठय़ावर असताना कराडच्याच पृथ्वीराज चव्हाणांकडे राज्याचे नेतृत्व आले आहे. जागतिक पातळीवरील आव्हानांचा विचार करून राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याची चर्चाही खूप झाली. कोणताही ठपका नसताना छगन भुजबळ यांचे उपमुख्यमंत्रिपद काढून घेतल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त झाले. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे छगन भुजबळांना मिळालेले उपमुख्यमंत्रिपद हे शरद पवार यांच्या कृपेमुळे मिळाले होते. भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी परस्परांना खूप काही दिले असले तरी भविष्यकालीन वाटचालीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कुणाकडे हे एकदा निश्चित करण्याची आवश्यकता होती. ती यापूर्वीच होण्याची आवश्यकता होती मात्र शरद पवार यांच्या डोक्यातील सामाजिक समतोलाच्या समीकरणांमुळे भुजबळांना संधी मिळाली होती. अशोक चव्हाण यांच्या पायउतार होण्यामुळे राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन अजित पवार यांच्याकडे नेतृत्व आले. पक्षात दुसऱ्या फळीतील अनेक नेते असल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर आपणच अशा तोऱ्यात किमान डझनभर नेते तरी वावरत होते. मात्र वेळोवेळी प्रत्येकाच्या मर्यादा उघड होत होत्या. अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात आपल्या कार्यशैलीमुळे पक्षात आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. काका-पुतण्यांच्यातील मतभेदाच्या अनेक वावडय़ा प्रसारमाध्यमांनी उडवल्या. अजित पवार यांनी काकांशी असलेले काही मुद्दय़ांवरील आपले मतभेद लपवले नाहीत (पुण्यातील कलमाडी यांचा प्रचार करण्याचा मुद्दा) आणि कधी लक्ष्मणरेषाही ओलांडली नाही. शरद पवार यांचा पुतण्या यापलीकडे जाऊन त्यांनी आपले नेतृत्व उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आजचे आणि उद्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता महा���ाष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही होईल त्याची जबाबदारी त्यांची असेल. पक्ष वाढला तर त्याचे श्रेय घ्यायला अनेकजण पुढे येतील. परंतु नुकसान झाले तर त्याची जबाबदारी अजितदादांनाच घ्यावी लागेल. त्याअर्थानेही त्यांच्यापुढचे आव्हान कठिण आहे.\nमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही मराठा समाजाचे असल्यामुळे सामाजिक समतोल बिघडल्याची चर्चा केली जात आहे. आपल्याकडे नेत्यांच्या जातीवरून सत्तेच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते, तेच मुळात चुकीच्या पायावर असते. नेता कुठल्या जातीचा आहे, यापेक्षा राज्यकर्ते म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय समाजातील उपेक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यास सहाय्यभूत ठरणारे आहेत का, हे महत्त्वाचे असते. यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळताना तळागाळातल्या घटकांचा विचार केला, तेवढी समज अन्य कुठल्या नेत्याकडे अभावानेच दिसली. त्यामुळेच त्यांना राज्याचे आणि सर्व समाजघटकांचे नेते म्हणून मान्यता मिळाली. मराठा आरक्षणासारखे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अनेक प्रश्न त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणार आहेत. अशा काळात सर्व समाजघटकांना विश्वास आणि आधार वाटेल, असा कारभार असायला हवा.\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nसर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा\nबेघर शंकरराव आणि अशोकरावांची आदर्श ‘सासुरवाडी’\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यां��्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t2737/", "date_download": "2022-01-28T23:09:44Z", "digest": "sha1:TECB6QK4ZWBAWRZYXHHP2QD4B425SIRO", "length": 4844, "nlines": 147, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-गजरा", "raw_content": "\nआणि नेमकं तेंव्हाच वा-यचं\nतुझ्या केसावर प्रेम जडावं\nतुझ्या ओल्या केसात वहावं\nआणि माझ्या जवळच्या गज-यानी मात्र\nतुझ्या केसातल्या रातराणी गंधानी\nआणि त्या कस्तुरीच्या गंधापुढे\nमाझ्या भोळ्या गज-यानी हरावं\nआणि तो पडलेला गजरा उचलायला\nमग मान हलवुन नेहेमीसारखं\nते तुझं गजरा माळणं\nआणि भान हरपुन नेहेमीसारखं\nत्या भरुन आलेल्या ढगांनी\nआणि तुझ्या केसावर वा-याआधि\nमाझ्या गज-याचम प्रेम असावं...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nते तुझं जगरा माळणं\nतुझ्या केसातल्या रातराणी गंधानी\nआणि त्या कस्तुरीच्या गंधापुढे\nमाझ्या भोळ्या गज-यानी हराव......\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/will-nifty-cross-18500-take-these-shares/", "date_download": "2022-01-28T22:18:14Z", "digest": "sha1:5MA2FOVRQWRRGOOWSAS5I2YGSYIIPOLA", "length": 14479, "nlines": 117, "source_domain": "mhlive24.com", "title": "Share Market : निफ्टी १८५०० पार होणार ? आजच घेवून ठेवा हे शेअर्स... | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/Share Market : निफ्टी १८५०० पार होणार आजच घेवून ठेवा हे श���अर्स…\nShare Market : निफ्टी १८५०० पार होणार आजच घेवून ठेवा हे शेअर्स…\nMHLive24 टीम, 10 जानेवारी 2022 :- मागील आठवडा शेअर मार्केटसाठी तेजीचा आठवडा होता. मागील आठवडाभर भारतीय शेअर मार्केटमध्ये पहिल्या दिवसापासून जोरदार तेजी होती. गेल्या संपूर्ण आठवड्यापासून निफ्टी तेजीत आहे आणि तो पुन्हा एकदा 18,000 च्या अगदी जवळ आला आहे.(Share Market)\nसुरुवातीच्या घसरणीनंतर या आठवड्यात NSE निफ्टी पुन्हा एकदा 18000 च्या जवळ आला आहे. लघु-मध्यम शेअर्स मध्येही चांगली खरेदी होताना दिसत आहे. बाजार तज्ञांचे म्हणणे आहे की या आठवड्यात निफ्टी 18,000 -18,050 च्या पातळीला स्पर्श करू शकतो.\nआज बाजारासाठी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असावी यावर आपले मत देताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी म्हणाले की, निफ्टीचा शॉर्ट टर्म ट्रेंड मजबूत दिसत आहे. तथापि, बाजारात प्रचंड अस्थिरता असू शकते. तेजीचे संकेत मजबूत राहतील.\nआम्‍हाला सध्‍याच्‍या स्‍तरांवरून बाजारात कोणतीही मोठी घसरण अपेक्षित नाही. येथून बाजारातील कोणतीही पडझड चांगली खरेदीची संधी असेल. यासाठी 17,600 वर महत्त्वाचा आधार आहे. निफ्टी खालच्या स्तरावरून आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. निफ्टीला 17900 वर रेझिस्टन्स दिसत आहे.\n5paisa.com चे रुचित जैन म्हणतात की, बँकिंग शेअर्सनी मजबूत ताकद दाखवली आहे. या आठवड्यात निफ्टी 18,000 -18,050 च्या पातळीवर पोहोचू शकतो, यामध्ये भविष्यातही ही गती कायम राहू शकते. याचे कारण म्हणजे या क्षेत्राने प्रदीर्घ दबावानंतर तेजी दाखवण्यास सुरुवात केली असून, ही तेजी कायम राहील, असा अंदाज आहे.\nया आठवड्यापासून येणाऱ्या आयटी क्षेत्रातील घडामोडी अल्पावधीत बाजाराची दिशा ठरवतील. तथापि, निकाल लागण्यापूर्वीच आयटीमध्ये बरीच गती आली आहे, त्यामुळे आयटी शेअर्समध्ये नफा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. IT मध्ये जरी घसरण झाली तरी त्याचा निफ्टीवर फारसा परिणाम होणार नाही. कारण बँक निफ्टी ही घसरण संतुलित करेल.\nआजचा इंट्राडे कॉल ज्यामध्ये तुम्ही आज प्रचंड पैसे कमवू शकता\nचॉईस ब्रोकिंगच्या सुमित बगडियाचा इंट्राडे कॉल\nACC: सध्याच्या किंमतीवर खरेदी करा, टार्गेट – रु 2375-2400, स्टॉप लॉस – रु. 2225\nइंडियाबुल्स रिअल इस्टेट: सध्याच्या किमतीत खरेदी करा, टार्गेट रु- 175-180, स्टॉप लॉस रु-158\nप्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे अविनाश गोरक्षकर यांचा इंट्राडे कॉल\nनॅशनल अॅल्युमिनियम कंपनी: ��रेदी करा – रु. 110, टार्गेट – रु. 119, स्टॉप लॉस रु. -106.50\nग्रासिम इंडस्ट्रीज: खरेदी-1800, टार्गेट- रु.1850, स्टॉप लॉस- रु.1775\nSMC ग्लोबल सिक्युरिटीजचे मुदित गोयल यांचा इंट्राडे कॉल\nकोल इंडिया लिमिटेड: सध्याच्या किमतीवर खरेदी करा, स्टॉप लॉस रु.-154 रु, टार्गेट -163 रू\nकमिन्स इंडिया: खरेदी करा वर्तमान किंमत, टार्गेट रु.958, स्टॉप लॉस- रु.934\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, ��ाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/04/22/job-updates-jumbo-recruitment-for-2500-posts-in-indian-navy-apply-early/", "date_download": "2022-01-28T21:29:20Z", "digest": "sha1:4RXLSBTYRHZJWAA42ONTGSBGIINW26XD", "length": 5517, "nlines": 99, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🛄 जॉब अपडेट्स: भारतीय नौदलात 2500 जागांसाठी जम्बो भरती, लवकर करा अर्ज.. – Spreadit", "raw_content": "\n🛄 जॉब अपडेट्स: भारतीय नौदलात 2500 जागांसाठी जम्बो भरती, लवकर करा अर्ज..\n🛄 जॉब अपडेट्स: भारतीय नौदलात 2500 जागांसाठी जम्बो भरती, लवकर करा अर्ज..\n▪️ पद क्र.1 : सेलर (500 जागा)\n▪️ पद क्र.2: सेलर (2000 जागा)\n📚 शैक्षणिक पात्रता –\n▪️ पद क्र.1: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.\n▪️ पद क्र.2: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण\n🔔 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: 👉 https://bit.ly/3gwaXrR\n📝 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021\n👤 वयोमर्यादा- जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान\n📍 नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs\nलॉकडाऊनमुळे घरात वाद, घटस्फोटासाठी ‘या’ कोर्टात 2 महिन्यांत तब्बल 91 अर्ज\nदेशात छापली होती शून्य रुपयाची नोट कोणी, कशासाठी केला तिचा वापर\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा प���ढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/economic-development-due-to-nationalized-banks-pendbhaje", "date_download": "2022-01-28T22:58:44Z", "digest": "sha1:AZXYJMYPA25TTV2ASIE76GWEXWT7S7LJ", "length": 7585, "nlines": 84, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राष्ट्रीयकृत बँकांमुळे आर्थिक विकास : पेंडभाजे | Economic development due to nationalized banks: Pendbhaje", "raw_content": "\nराष्ट्रीयकृत बँकांमुळे आर्थिक विकास : पेंडभाजे\nकरंजाळी (Karanjali) महात्मा गांधी विद्यामंदिर (Mahatma Gandhi Vidyamandir) संचलित सुरगाणा (surgana) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील (College of Arts, Science and Commerce) अर्थशास्त्र विभागातर्फे (Department of Economics) विद्यार्थ्यांची (students) शैक्षणिक भेट बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) सुरगाणा शाखा येथे संपन्न झाली.\nशाखा प्रबंधक सचिन पेंडभाजे यांनी विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाविषयी विस्तृत माहिती दिली. राष्ट्रीयीकृत बँक (Nationalized Bank) कशा पद्धतीने कामकाज करतात या विषय सविस्तर सांगितले. आरबीआयच्या (RBI) नियमाप्रमाणे कशा पद्धतीने बँकांना कामकाज करावे लागते. त्यामध्ये रेपो रेट (Repo rate), रिव्हर्स रेपो रेट (Reverse repo rate), बँक दर (Bank rate), वैधानिक रोखता प्रमाण हे कशा पद्धतीने पाळले जातात याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.\nबँकांची प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, कर्ज आणि बिले वटविणे कर्जरोख्यांची खरेदी -विक्री या कार्याविषयी माहिती दिली. सचिन पेंडभाजे यांनी सांगितले की, राष्ट्रीयीकृत बँकांमुळे देशाचा आर्थिक विकास (Economic development) झपाट्याने होत गेला. देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी प्राथमिकता प्राप्त क्षेत्रासाठी विविध कर्ज योजना बँकांनी सुरू केल्या व बँकेचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले गेले.\nग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. खेड्यापाड्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बँकिंग सुविधा राष्ट्रीयीकृत बँकांमुळे शक्य झालेले आहे. शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी शेती व तसंम सर्व व्यवसायांना कर्जपुरवठा करण्याचे बँकांना निर्देश देण्यात आले आहे.\nत्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांना शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यासाठी बँकेला ग्राहकांसाठी किसान मिळावे सुद्धा भरवावे लागतात. बँकांच्या राष्ट्रीयीकरनानंतर ग्रामीण भागातील लोकांच्या बचतीला प्राधान्य देण्यात आले .बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात बँकांचा फार मोठा सहभाग आहे.\nराष्ट्रीयीकृत बँकांना इतर खासगी बँकाबरोबर स्पर्धा करावी लागते. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजात अलीकडे सुधारणा झालेल्या आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील घुगे यांनी केले. आभार प्रा. कविता भोये यांनी मानले. यावेळी प्रा. एम. झेड.चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/india-vs-england-t20-series", "date_download": "2022-01-28T22:39:20Z", "digest": "sha1:NTW7SAGFRESI3XSX6LXCQLUGOXFO2LU2", "length": 16930, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nIndia vs England 2021, 5th T20I | शार्दुल-भुवनेश्वरचा भेदक मारा, विराट-रोहितची फटकेबाजी, टीम इंडियाची इंग्लंडवर 36 धावांनी मात, 3-2 ने मालिका खिशात\nटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामना लाईव्ह (india vs england 5th t20 live score) ...\nIndia vs England 5th T20i Preview | टीम इंडिया की इंग्लंड, मालिका कोण जिंकणार\nटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (india vs england 5th t 20i match preview) सामना आज (20 मार्च) खेळवण्यात येणार ...\nIndia vs England 5th T20i Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, सामना कधी कुठे आणि केव्हा\nटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (20 मार्च) टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (india vs england 5th t20i 2021) सामना खेळवण्यात येणार आहे. ...\nIndia vs England 2021, 4th T20 | अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची इंग्लंडवर 8 धावांनी मात, मालिकेत 2-2 ने बरोबरी\nटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20 सामना लाईव्ह (india vs england 4th t20 live score) ...\nIndia vs England 2021, 3rd T20 | जोस बटलरची शानदार खेळी, इंग्लंडची टीम इंडियावर 8 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी\nजॉस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जोस बटलरने 52 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 83 धावा केल्या. (india vs england 3rd t20 ...\nIndia vs England 3rd T20I | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, विराटसेनेला मालिकेत आघाडी घेण्याची संधी\nटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा टी 20 सामना 16 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. ...\nIndia vs England 2nd T 20I | विराट फॉर्ममध्ये परतला, पण त्यासाठी कुणाचा कानमंत्र कामी आला ऐका खुद्द चॅम्पियन काय म्हणतोय\nइंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) नाबाद 72 धावांची खेळी केली. त्याने या खेळीचं श्रेय एबी डी व्हीलियर्सला (ab de ...\nIshan Kishan | किशनच्या खेळीने ‘गब्बरचं’ टेन्शन वाढलं, संघातील स्थान कायम राखण्यासाठी शिखरसमोर इशानचं आव्हान\nइंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात पदार्पणवीर इशान किशनने (Ishan Kishan) 56 धावांची अफलातून खेळी केली. इशानला या सामन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागी ...\nIndia vs England 2021, 2nd T20 | विराटचा दणका, इशानचा झंझावात, इंग्लंडवर 7 विकेट्सने मात, मालिकेत 1-1 ने बरोबरी\nटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20 सामना लाईव्ह (india vs england 2nd t20 live score) ...\nIND vs ENG 2nd T20 Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरी टी 20 मॅच लाईव्ह स्ट्रीमिंग, कधी आणि कुठे\nटीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england t 20 series) दुसरा टी 20 सामना आज (14 मार्च) खेळवण्यात येणार आहे. ...\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nपुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन\nसंपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दी��िका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी11 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी12 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी12 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी12 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी13 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nHot water : दररोज 3 ग्लास गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे, रिझल्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nफोटो गॅलरी16 hours ago\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2010/10/blog-post_16.html", "date_download": "2022-01-28T23:03:07Z", "digest": "sha1:53W7FBWQMDDCYWC3SGY5KAYV4COLMHCM", "length": 16194, "nlines": 103, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: मलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने", "raw_content": "\nमलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने\nदिवसेंदिवस महागाई वाढत चाललीय. गरीब माणसाचं जगणं अवघड बनत चाललंय. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळं आपल्यासारख्या सामान्यातल्या सामान्य माणसाची दोन वेळा हाता-तोंडाची गाठ पडतेय. सामान्य माणसाला विकासाच्या महामार्गावर नेऊन उभं केलं पाहिजे, असं मोठमोठे विचारवंत म्हणतात, ते खरंच आहे. मुंबईतल्या अशा सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला महामार्गावर उभं करायला पाहिजे. म्हणजे ते पुण्याकडं पुढा करून. पण त्यासाठी वाशीच्या पुढं नेऊन उभं करायला पाहिजे. नाहीतर मुंबईतल्या मुंबईतच रस्ते आणि फ्लायओव्हरच्या चक्रव्यूहात फिरत राहतील. त्यांनी महामार्गावरून सरळ चालत जायला हवं.\nराष्ट्रकूलमध्ये आपले खेळाडू प्रमाणापेक्षा जास्तच पदकं मिळवायला लागलेत. पदकं हे मिळवतात आणि त्याचा त्रास सरकारला होतो. ते तिकडं बंगाल, हरियाणावाले पदक मिळवणाऱ्याला मोठमोठी बक्षिसं देतात. लाजेकाजेस्तव आम्हालाही काही द्यावं लागतं. खेळाडूंनी सरकारच्या परिस्थितीचा विचार करून कामगिरी करावी, असं आवाहन करायला हवं. बक्षिसं द्या. त्यांना नोकऱ्या द्या. त्याही चांगल्या द्या. ते सगळं ठीक आहे, वर त्यांना आपल्या कोटय़ातून घरं द्या. बाकी सगळं ठीक आहे, पण घरं म्हणजे त्रासच आहे. महाराष्ट्र ही कलावंतांची खाण आहे. कितीतरी नृत्यांगणा छोटय़ा छोटय़ा घरात राहून कलेची सेवा करीत आहेत. अजून त्यांनाच सगळ्यांना घरं देता आलेली नाहीत, आता हे पदकवाले येतील घरांसाठी त्यांना कुठून घरं द्यायची\nऑफिसला जायच्या गडबडीत असतानाच शाळेत गेलेली मुलगी रडत रडतच घरी आली. फीमाफीचा अर्ज शाळेनं अमान्य करून फी भरण्याची सूचना केली होती. नुसती सूचना केली असती तरी काही वाटलं नसतं. नंतर काहीबाही करून अर्ज पात्र करून घेतला असता. परंतु मुलीच्या कोवळ्या मनाला यातना होतील, असं अद्वातद्वा बोलल्या म्हणे टीचर. दानत नसताना आमच्या शाळेत कशाला शिकायला पाठवलं, असं म्हणाल्याचं मुलीनं सांगितलं. तेव्हा टीचरच्या बोलण्याचा किंवा मुलीच्या ऐकण्याचा मराठीचा प्रॉब्लेम असावा याची मला खात्रीच पटली. सगळीकडंच मराठीची इतकी बोंबाबोंब झाली आहे की, नेमका कशासाठी कोणता शब्द वापरतात, हेच समजत नाही लोकांना. न्यूज चॅनलवाल्यांना कळत नाही. राजकीय नेत्यांना कळत नाही. शाळेतल्या टीचर मंडळींनाही कळत नाही. म्हणून मुलीची समजूत काढली, की शिक्षक दानत नव्हे तर ऐपत म्हणाले असावेत. आणि तसं म्हटले असतील तर त्यात फारसं चुकीचं काही नाही. फी भरण्याची ऐपत नाही म्हणूनच आपण फी माफीसाठी अर्ज केला होता. ते पटवून देण्यासाठी गेल्याच महिन्यात आपल्या शेतातली वीज तोडल्याच्या बातमीचं कात्रण मुलीला दाखवलं. खिशातून पेपरमिंटची गोळी काढून दिली तेव्हा मुलगी रडायची थांबली. मुलं फारच हट्टी झाली आहेत आजकालची. पालकांच्या परिस्थितीचा विचारच करीत नाहीत. गोळी नाहीतर बिस्किट दिल्याशिवाय गप्पच होत नाहीत. आमच्यावेळी पालकांनी डोळे वटारले तरी चड्डी ओली व्हायची. जास्त शहाणपणा केला तर कानाखाली आवाज निघायचा. कशाला हट्ट करतोय पण हल्ली तसं वागता येत नाही मुलांशी. कोवळ्या मनावर परिणाम होतो त्यांच्या असं बालमानसशास्त्रज्ञ सांगतात. आमच्यावेळी असं काही बालमानसशास्त्र अस्तित्वात नसावं कदाचित.\nपरिस्थितीपुढं किती शरण जायचं परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे. शाळेत असल्यापासून मास्तर हेच शिकवत होते. त्यातूनच वाट काढीत इथवर आलोय. गरिबांची सेवा करून करून आपणच गरीब होत चाललोय. गरिबांची सेवा करून पुण्य मिळतं, असं सांगितलं जायचं. पण बकवास आहे सगळं. सेवा करायची तर बिल्डरांची केली पाहिजे. बिझनेसमन लोकांना सेवा दिली पाहिजे. मोठय़ा लोकांची सेवा केल्याशिवाय ऐपतदार बनता येणार नाही. आणि ऐपतदार बनल्याशिवाय दानत येणार नाही. अशी ही साखळीच आहे. रात्री हाप चार्ज असताना एसटीडीवरून पुट्टपार्थीच्या गुरुजींना फोन लावला. ऐपतदार बनायचं तर सुरुवात कुठून करायची म्हणून विचारलं. तर म्हणाले, कुठून सुरुवात करायची म्हणून काय विचारता परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे. शाळेत असल्यापासून मास्तर हेच शिकवत होते. त्यातूनच वाट काढीत इथवर आलोय. गरिबांची सेवा करून करून आपणच गरीब होत चाललोय. गरिबांची सेवा करून पुण्य मिळतं, असं सांगितलं जायचं. पण बकवास आहे सगळं. सेवा करायची तर बिल्डरांची केली पाहिजे. बिझनेसमन लोकांना सेवा दिली पाहिजे. मोठय़ा लोकांची सेवा केल्याशिवाय ऐपतदार बनता येणार नाही. आणि ऐपतदार बनल्याशिवाय दानत येणार नाही. अशी ही साखळीच आहे. रात्री हाप चार्ज असताना एसटीडीवरून पुट्टपार्थीच्या गुरुजींना फोन लावला. ऐपतदार बनायचं तर सुरुवात कुठून करायची म्हणून विचारलं. तर म्हणाले, कुठून सुरुवात करायची म्हणून काय विचारता स्वत:पासून सुरुवात करा. स्वत:च्या नावापासून सुरुवात करा. रात्रभर खूप विचार केला.\nसकाळी पेंटरला फोन लावला. म्हटलं दरवाजावरची नावाची पाटी बदलून घ्यायची आहे.\n(मलबार हिल परिसरात रस्त्याच्या कडेला चुरगळलेल्या अवस्थेत सापडलेल्या डायरीची पाने नेमकी कुणाच्या डायरीची आहेत, हे हस्ताक्षरावरून समजू शकले नाही.)\nगृहमंत्र्यांना भीती गुन्हेगारांच्या सावलीची\nडॉ. संजय राडकर..आपल्यापरीनं स्वच्छ..\nसाहित्य संमेलन आणि शिवसेनेचे ऱ्हासपर्व\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने\nआबा, आता मांडी मोठी करा \nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळ�� शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com", "date_download": "2022-01-28T23:43:52Z", "digest": "sha1:SWFDJTLQGZZBONVGOS2DZ3HXUID6UHUM", "length": 9505, "nlines": 217, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre", "raw_content": "\n~ जसा अवखळपणा वाऱ्यामध्ये आहे ~\nजसा अवखळपणा वाऱ्यामध्ये आहे तसे मूल तान्हे माझ्यामध्ये आहे आह कुणाची ही इथवर पोचत नाही मैफल तर उरली शिट्यामध्ये आहे काटा फुलाहून वरचढ वाटत आहे समजेना कुठल्या तोऱ्यामध्ये आहे मी कोणाच्याही पुढ्यात वाकत नाही माझे भविष्य माझ्या हातामध्ये आहे झोपीमध्ये मी सताड जागा असतो स्वप्न एक उघड्या डोळ्यामध्ये आहे डोके खरेच माझे जड झाले माझे विचार एक वेगळा डोक्यामध्ये आहे फिरून ही दुनिया पुन्हा इथेच येतो वर्तुळ तर माझ्या पायामध्ये आहे - रमेश ठोंबरे\n~ पाय जेंव्हा ढेकळानी सोलली ~\nपाय जेंव्हा ढेकळानी सोलली खूण तेंव्हा ओळखीची पोचली गाव माझें ज्या दिशेला यायचे एक खिडकी त्या दिशेला ठेवली याद आली की निघावे लागते गाव असते वाट पाहत आपली जायचे नव्हतेच नुसते कोरडे आठवण मग सोबतीला घेतली गाईच्या डोळ्यात जेंव्हा पाहिले गाय सुद्धा ओळखीचे बोलली ओल असते गाव अन शेतातही कोरडी नसतात नाती येथली - रमेश ठोंबरे\nप्रेम खरे तर माझे, इतकेही बालिश नव्हते ते वय असावे जे, माझ्याशी बांधील नव्हते ती बसून बाकावर, फळ्यास न्याहाळत होती मज फळा पाहण्याचे, कुठलेही कारण नव्हते शाळा भरत असावी, ती केवळ तिच्याचसाठी या शिवाय शाळेचे, मम लेखी महत्व नव्हते ती वर्गामध्ये नव्हती, तेंव्हाही दिसली होती तिच्या दर्शनासाठी, मज कसले बंधन नव्हते अभ्यास मी तर केला, बस तिला जाणण्यासाठी पण तिला जाणण्याचे, तेंव्हाही पुस्तक नव्हते ती पुढील बाकावर, मी मधल्या बाकावरती वर्गात आठवणींच्या, आणखी कुणीच नव्हते तिला प्रदर्शित केले, मी वर्गाच्या भिंतीवरती ती हृदयामधली असते, हे तेंव्हा समजत नव्हते चिट्ठी मधून आहे, ती मनात माझ्या अजुनी चिट्ठी मना जवळची, मन तिला पाठवत नव्हते - रमेश ठोंबरे\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n~ जसा अवखळपणा वाऱ्यामध्ये आहे ~\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2022-01-28T21:40:42Z", "digest": "sha1:HSD2GUHMKK4KNXGHJKP2ADNNRAN2WK6G", "length": 4634, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nइ.स. ८३८ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ८३८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ८३० चे दशक\nइ.स.चे ९ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-five-times-increase-container-rent-48537?page=1&tid=124", "date_download": "2022-01-28T23:37:35Z", "digest": "sha1:PI4U74I3BY5D6A54NXFSYP54RMOL7TQ5", "length": 17100, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi Five times increase in container rent | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकंटेनर भाड्यात पाच पट वाढ\nकंटेनर भाड्यात पाच पट वाढ\nशनिवार, 27 नोव्हेंबर 2021\nटाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात कंटेनर अडकून पडले आहे. लाखो कंटेनर एकाच बंदरावर पडल्याने विदर्भातील तांदूळ उत्पादकांनी आता विशाखापट्टणम् मार्गे निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.\nनागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात कंटेनर अडकून पडले आहे. लाखो कंटेनर एकाच बंदरावर पडल्याने विदर्भातील तांदूळ उत्पादकांनी आता विशाखापट्टणम् मार्गे निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाड्यात वाढ झाली असून, त्यांचा दर दोन लाख रुपयांवरून दहा ते १२ लाख रुपयांपर्यंत पोचल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी निर्यात आणि आयातही घटली आहे.\nदेशातून निर्यात व्यवसाय तेजीत आला असताना निर्यातीच्या पद्धतीत बदल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. सरकारही या बाबत थांबा आणि पहाच्या भूमिकेत आहे. मात्र, याचा फटका व्यापाऱ्यांसह उद्योजकांना बसत आहे. सध्या काही प्रमाणात भाडे कमी होत आहे, परंतु हे अत्यंत कमी आहे. २० टीयूई कंटेनर सामान्य दिवसात १,६०० डॉलरमध्ये पाठविल्या जात होते, परंतु आज यासाठी १०,००० ते १२,००० डॉलर द्यावे लागत आहेत.\n२० फूट टीयूई कंटेनर दुबई पाठविण्याकरिता सर्वसामन्याप्रसंगी १०० ते १४० डॉलर रुपये भाडे मोजावे लागत होते. आत ८५० डॉलर मोजावे लागत आहे. १२०० ते १३०० डॉलरमध्ये दक्षिण आफ्रिकेत एक कंटेनर पाठविल्या जात होते. त्यासाठी आज पाच ते सहा हजार डॉलरचा मोजावे लागत आहे.\nटाळेबंदीमुळे अमेरिकेत लाखो कंटेनर एका-एका बंदरावर अडकले आहेत. टाळेबंदीच्या काळात अमेरिकेला चीनने भरपूर वस्तूंची निर्यात केली. चीनने कंटेनर पाठविले परंतु अमेरिकेने ते परतच केले नाहीत. त्यामुळे जगभरात कंटेनरची टंचाई जाणवू लागली आहे. आजही अमेरिकेत टाळेबंदी असल्याने अनेक बंदरे बंद आहेत. एवढेच नाही तर मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे जहाज खाली करण्यासाठीही वेळ लागत आहे. पूर्वी जे जहाज ४० ते ४८ तासांत रिकामे केले जात होते.\nआता त्यासाठी ९५ ते १०० तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे जहाजांना येण्या-जाण्यासाठीसुद्धा बराच वेळ लागत आहे.\nविदर्भातील तांदूळ उत्पादक पूर्वी जो माल जेएनपीटीवरून पाठवत होते, ते आता विशाखापट्टणम् मार्गाचा उपयोग करीत आहे. काही लोक काकीनाडा बंदरावरून माल पाठवीत आहे. बहुतांश तांदूळ रशिया आणि दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये पाठविला जात आहे. तसेच साखर आणि कापूस ‘ब्रेक बल्क’च्या रूपात जयगड आणि गंगावरम मार्गे निर्यात करायला लागले आहेत.\nकंटेनरची उपलब्धता वाढली आहे. मात्र, जहाजांमध्ये जागा नाही अथवा जहाज ���हान असल्याने माल पाठविणे कठीण झाले आहे. ही स्थिती गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून आहे. या अडचणीमुळे मालाची आयात निर्यात ४० टक्क्यांनी कमी झालेली आहे.\n-सुधीर अग्रवाल, संचालक, रिलायन्स लॉजिस्टीक\nअमेरिका विदर्भ vidarbha नागपूर nagpur व्यवसाय profession रशिया साखर कापूस गंगा ganga river रिलायन्स\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...\nएक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...\nकोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...\nमृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...\nसोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...\nसरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव...नागपूर : भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर १० हजार...\nकेसर आंबा निर��यातीस मोठी संधी ः डॉ....औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली...\nवाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण...वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी,...\n‘जालना पाटबंधारे’कडून भूसंपादनाची...औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे...\nकृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवरनगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...\nआंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम...पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार...\nकनेरगावात ६५ एकरांवर मॉडर्न मार्केट...हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय...\nवीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूरमुंबई : राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/audit-rti/", "date_download": "2022-01-28T21:55:37Z", "digest": "sha1:BTGNRXW52TNQCOO4QCZSRTYCA2IIPJRP", "length": 7678, "nlines": 174, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "लेखापरिक्षण विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nलेखापरिक्षण माहिती अधिकार अधिनियम\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सन 2010-11, 2011-12 या वर्षाचे AG Report अहवालाची माहिती देणेबाबत…स्मरणपत्र क्र. 01\nप्रवीण परमार अपील अर्ज\nप्रवीण परमार अपील सुनावणी\nप्रवीण परमार cctv 7\nप्रवीण परमार cctv 8\nप्रवीण परमार cctv 9\nप्रवीण परमार cctv 2\nप्रवीण परमार cctv 3\nप्रविण परमार माहिती अधिकार\nप्रवीण परमार cctv 4\nमिरा भाईंदर महानगरपालिका येथील अंतर्गत लेखापरिक्षण विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहिती संदर्भात माहित अधिकारी ,सहाय्यक माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती.\nटिप : अधिक माहितीसाठी सोबत जोडण्यात आलेली पीडीएफ डाऊनलोड करा.\nकेंद्र शासन माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसारलेख परीक्षण विभाग कडील जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या रजिस्टर च्या छायांकित प्रति व अद्ययावत ठेवण्यात आलेल्या रजिस्टरची माहितीची मागणी .\nप्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्यलेखापरीक्षक मीरा भाईंदर महानगरपालिका यांचे समोरील माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम १९(१) अन्वये दाखल केलेले पहिले अपील .\nअपील (श्री गजानन म्हात्रे )(भिवंडीकर)\nचंदन ठाकुर माहीती अधीकार\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/america-new-york-apartment-fire-at-least-19-killed-in-apartment-block-blaze/385336/", "date_download": "2022-01-28T22:01:57Z", "digest": "sha1:QI64LJ4KEB3EAPLYZUKXIMWOOGST4SE7", "length": 12965, "nlines": 163, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "America new york apartment fire at least 19 killed in apartment block blaze", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये सर्वात भीषण आगीची घटना; 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू,...\nन्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये सर्वात भीषण आगीची घटना; 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू, 63 जखमी\nन्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या पश्चिमेला असलेल्या 19 मजली अपार्टमेंटला ही आग लागली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून ही आग पसरू लागली होती. या आगीची न्यूयॉर्कमधील सर्वात भीषण अपघातांमध्ये गणना केली जाईल, असे महापौरांनी सांगितले.\nन्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये सर्वात भीषण आगीची घटना; 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू, 63 जखमी\nअमेरिकेच्या न्यूयॉर्कमधून एक अत्यंत भीषण आगाची घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये रविवारी ब्रॉन्क्समधील एका रहिवासी अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास 19 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 9 मुलांचाही समावेश आहे. तर 63 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. न्यूयॉर्कमधील आतापर्यंतच्या सर्वात भीषण आगीच्या घटनांपैकी ही घटना असल्य़ाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान जखमी नागरिकांना शहारातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय.\nसीएनएनच्या रिपोर्टनुसार, घटनास्थळी पोहोचलेले न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स म्हणाले की, न्यूयॉर्क शहरासाठी हा अत्यंत भयानक आणि दुःखाचा क्षण आहे. आगीची ही घटना या शहराला त्रास देत राहणार आहे. आगीत मोठ्या प्रमाणात लोक होरपळून मृत्यूमुखी पडल्याचेही त्यांनी सांगितले. तर जखमींपैकी 32 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nदरम्यान या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय.\nन्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या पश्चिमेला असलेल्या 19 मजली अपार्टमेंटला ही आग लागली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून ही आग पसरू लागली होती. या आगीची न्यूयॉर्कमधील सर्वात भीषण अपघातांमध्ये गणना केली जाईल, असे महापौरांनी सांगितले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 200 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी इमारतीमध्ये अडकले अनेक नागरिक आपली सुटका करुन घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र सुटकेसाठी दुसरा कोणता मार्ग नसल्य़ाने अनेकांनी खिडकीतून आवाज देत, हात हलवत मदतीसाठी याचना केली.\nइमारतीजवळ राहणाऱ्या जॉर्ज किंगने यांनी सांगितले की, या घटनेमुळे लोकांचा एकाचं गोंधळ उडाला होता. ते पुढे सांगतात की, ‘मी येथे 15 वर्षांपासून राहत आहे मात्र अशी घटना मी पहिल्यांदाच पाहिली आहे. मला इमारतीतून धूर निघताना दिसला. मोठ्या संख्येने लोक मदतीसाठी हाक देत होते. लोक खिडक्यांमधून हात हलवत होते.\nMumbai Byculla Fire : भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास���कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nबँकेत खाते उघडायला गेला आणि नीरव मोदी फसला\nरेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक\nश्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून शिक्षक आणि मुख्याध्यापकाची गोळ्या झाडून हत्या\nजागा वाटपात सन्मान मिळाला नसल्याने राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार – प्रफुल...\nराहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2010/10/blog-post_26.html", "date_download": "2022-01-28T23:02:01Z", "digest": "sha1:PQIQUKLP2XR5GMFM3HDH56MHTCL5KO7H", "length": 52148, "nlines": 153, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: डॉ. संजय राडकर..आपल्यापरीनं स्वच्छ..!", "raw_content": "\nडॉ. संजय राडकर..आपल्यापरीनं स्वच्छ..\nसरकारी कामं सुलभतेनं व्हावीत म्हणून निर्माण केलेली एक खिडकी योजना ही अलीकडच्या काही वर्षातील आहे. परंतु महसूल खात्यात आलेल्या एका नवख्या अधिकाऱ्यानं सुमारे 22 वर्षापूर्वी ती सुरू करून एक नवा पायंडा सुरू केला होता. संजय राडकर असं त्या अधिकाऱ्याचं नाव. उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्यानंतर पहिलीच प्रशिक्षणार्थी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तहसीलदार कार्यालयाइतकी सामान्य माणसांची नाडणूक अन्यत्र कुठे क्वचित होत असेल. शाहूवाडी सारख्या दुर्गम तालुक्यात सरकारी कामकाज म्हणजे लोकांना शिक्षाच होती. कारण तालुक्याच्या ठिकाणी कुठूनही यायचं तर आधी बरंचसं अंतर चालत यायचं आणि मग मिळेल त्या वाहनानं पोहोचायचं. म्हणजे एक पूर्ण दिवस मोडल्याशिवाय तहसीलदार कार्यालयात येणंच होत नाही. तिथं आल्यावर तिथल्या कारकून मंडळींकडून होणारी अडवणूक बोलायलाच नको. कुठल्याही दाखल्यासाठी महिनो न महिने चकरा माराव्या लागत. मोठय़ा साहेबाकडं जाऊन तक्रार करण्याचंही धारिष्टय़ नसायचं. महसूल खात्यातली पहिलीच नोकरी होती. दाखल्यासाठी लोकांची होणारी अडवणूक राडकरांना जाणवल्यावाचून राहिली नाह��. त्यांनी त्यावर असा काही उपाय शोधून काढला, की एका फटक्यात लोकांची दाखले मिळण्याची समस्या दूर झाली.\nतहसीलदार कार्यालयाकडून जे दाखले दिले जातात, त्यांची एक यादी केली. प्रत्येक दाखल्यासाठी कुठली कुठली कागदपत्रं लागतात, त्याची यादी लिहिली. कोणता अर्ज कोणत्या दिवशी कोणत्या खिडकीत द्यायचा याची सूचना लिहिली. आणि तो दाखला कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत, कोणत्या खिडकीत मिळेल अशा साऱ्या सूचना लिहिल्या. आणि लोकांचा कारकूनांशी थेट संपर्क तोडून टाकला. ठराविक दिवशी ठराविक खिडकीत अर्ज द्या आणि ठराविक दिवशी दाखला घेऊन जा, एवढी साधी सिस्टिम घालून दिली.\nगोष्ट अगदी छोटीशीच होती, परंतु कारकूनी पातळीवरचा मोठा भ्रष्टाचारच संपवून टाकला.\nत्यानंतर कोल्हापूर चित्रनगरीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून आले. मोरेवाडीच्या माळावर भूतबंगल्याप्रमाणे भकासपणे चित्रनगरी उभी होती. चित्रीकरणाची सामुग्री होती, ती भाडय़ानं दिली जात होती. बाकी एकराच्या माळावर काहीच होत नव्हतं. त्या माळावर काहीतरी हालचाली सुरू व्हाव्यात यासाठी राडकरांनी प्रयत्न सुरू केले. पाण्याची योजना तयार केली. चित्रीकरणासाठी स्टुडिओची उभारणी सुरू केली. उद्यान, पोलिस ठाणे अशा मराठी चित्रपटांसाठी लागणाऱ्या गोष्टी प्राधान्याने तयार करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मेलेल्या चित्रनगरीत जीव भरण्याची चिन्हे दिसत असतानाच राडकरांची बदली झाली आणि पुन्हा चित्रनगरीला मरणकळा आली. कारण सरकारनं तिथं कायमस्वरुपी अधिकारी कधीच नेमला नाही. कोल्हापूर शहरातील कुठल्या तरी उपजिल्हाधिकाऱ्याकडं त्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवायचं धोरण ठेवलं. तो अधिकारी पगारपत्रकावर सह्या करण्यापुरता येत असे. चित्रनगरीत प्राण फुंकण्याचं राडकरांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.\nसांगली जिल्ह्यातील विटय़ाला ते प्रांताधिकारी होते. तिथं असताना त्यांनी रॉकेलच्या काळाबाजाराला चाप लावला. त्यांच्या अधिकारपदाच्या काळातच विटय़ातील अतिक्रमण निर्मूलनाचा विषय आला. त्यांनी सारी अतिक्रमणं हटवण्याचा निर्धार केला. त्यासंदर्भातील सारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. नोटिसा दिल्या आणि अतिक्रमण निर्मूलनाची तारीखही ठरवली. ज्यांनी अतिक्रमणं केली होती, ते लोक कोर्टातून स्टे मिळवणार हे गृहित होतं. आणि त्यामुळं मोहीम थांबवाव��� लागू नये याची तयारी राडकरांनी केली होती. त्यादिवशी त्यांनी कोर्टात आपला एक माणूस बसवला. कोर्टात जे जे म्हणून काही प्रकरण येईल, त्याला कॅव्हेट दाखल करायला सुरुवात केली. कुठलंही प्रकरण असूदे. चुकून एखाद्यानं अतिक्रमण निर्मूलनाला स्टे मिळवू नये, हा त्यामागचा उद्देश. त्यांची ही मोहीम यशस्वी झाली. आणि कुठलाही स्टे येण्याआधी त्यांनी अतिक्रमणं हटवून टाकली. इच्छाशक्ती असेल तर अधिकारी काय करू शकतो, याचं उदाहरण म्हणून याकडं पाहता येतं.\nकोल्हापूर जिल्ह्यात करवीर विभागाचे प्रांताधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रांताधिकाऱ्याला तलाठय़ांशी खूप जमवून घेऊन काम करावं लागतं. तलाठय़ांना हाताळण्याइतकं कठीण दुसरं काही नसतं. महसूल खात्यातील सर्वसाधारण पद्धत अशी की, वांड तलाठय़ांना वठणीवर आणायच्या भानगडीत कुठला अधिकारी पडत नाही. उलट त्यांना हाताशी धरून सारे व्यवहार केले जातात. असे तलाठी अधिकाऱ्यांच्या खास गोटातले असतात. त्यांच्याशिवाय त्या कार्यालयातलं कुठलंही पान हलत नसतं. राडकरांनी चार्ज घेतल्यानंतर तलाठय़ांचा अभ्यास सुरू केला. काही तलाठी वर्षानुवर्षे एकाच गावात होते. त्याना कुणी हलवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि जेव्हा जेव्हा हलवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी थेट मंत्रालयातून आपली जागा कायम राखली होती. पहिल्या टप्प्यात त्यांनी धोरण म्हणून पाच वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या तलाठय़ांच्या बदल्या केल्या. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एका सज्जावर मांड ठोकून बसलेले तलाठी हादरले. पहिल्यांदाच त्यांच्या सत्तेला कुणीतरी आव्हान दिलं होतं. अनेकांनी मध्यस्थ घालून, ओळखी-पाळखी काढून, वशिला लावून असे हरतऱ्हेने प्रयत्न केले. पण राडकर कुणालाच बधले नाहीत. बदलीमुळे आपले संस्थान खालसा झाले असे वाटणाऱ्या एका तलाठय़ाने थेट उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली. त्यावेळी छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. संबंधित तलाठय़ाची बदली रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. राडकरांनी ते प्रकरण अतिशय कौशल्यानं हाताळलं. फोन करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की, पाच वर्षाहून अधिक काळ एका जागी असल्यामुळं त्यांची बदली केलीय. तेव्हा वरून विचारलं की, पाच वर्षे एका जागी असलेल्या सगळ्यांच्याच बदल्या केल्यात का त्यावर त्यांनी होय म्हणून सांगितलं. भुजबळांच्या कार्यालयातून फोन ठेवून देण्यात आला. राडकरांनी संबंधित तलाठय़ाला तातडीने बोलावून घेतलं आणि आजच्या आज हदलीच्या ठिकाणी हजर होण्याची ऑर्डर दिली. आणि संध्याकाळर्पयत तिथं हजर झाला नाही, तर राजकीय दबाव आणला म्हणून सस्पेंड करेन अशी धमकी दिली. त्यादिवशी सकाळर्पयत गुर्मीत वावरणाऱ्या त्या तलाठय़ाचं म्यांव मांजर झालं आणि तो चरफडत बदलीच्या ठिकाणी हजर झाला. त्याच्याबरोबरच आणखी जे काही लटपटी खटपटी करण्याच्या प्रयत्नात होते, त्यांनी आपापली बदलीची ठिकाणं गाठली.\nराडकर याच कार्यालयात नुकतेच आले असतानाची एक घटना आहे.\nकोल्हापुरात त्यादिवशी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या ‘वैदिक धर्म’ या पुस्तकाचं प्रकाशन होतं. दसरा चौकातलं राजर्षी शाहू स्मारक भवनाचं सभागृह खचाखच भरलं होतं. यावेळी डॉ. साळुंखे यांनी सुमारे सव्वा तास केलेलं भाषण म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेचा दस्तावेज ठरावा. ‘सकाळ’ मध्ये त्या भाषणाचा सुमारे पाऊण पान वृत्तांत मी छापला होता. हा समारंभ संपल्यानंतर हॉलबाहेर आल्यावर राडकर भेटले. त्यांच्याशी गप्पा मारत उभा असतानाच माझ्याशी निकटवर्ती असलेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकांनी पाहिलं. ते जवळ आल्यावर त्यांची ओळख करून दिली.\nत्यानंतर त्या साहित्यिकांचा फोन आला. म्हणाले, राडकरसाहेब तुमचे मित्र आहेत का तर म्हणालो होय. म्हणाले आमचं एक काम आहे, बराच काळ पेंडिंग आहे. खूप त्रास झालाय त्याचा मला. मी आशा सोडून दिलीय. पण तुम्ही शब्द टाकलात तर काहीतरी होईल. म्हटलं, काम रीतसर असेल तर ते मी करून घेईन. पण काही बेकायदा करायचं असेल तर जमणार नाही. मी त्यांना ते सांगणार नाही. आणि मी सांगितलं तरी ते करणार नाहीत.\nत्यावर संबंधित साहित्यिकांनी स्टोरी सांगितली.\nकोल्हापूरजवळ कष्टकरी लोकांची एक गृहनिर्माण वसाहत उभारायची होती. सारे गरीब लोक होते. घरांचं स्वप्न उराशी बाळगून होते. परंतु प्रांत कार्यालयाच्या पातळीवर त्याला मंजुरी मिळत नव्हती. तिथं वळवी का काहीतरी अशा नावाचे एक प्रांत होते. त्यांनी ते काम करायला चार लाख रुपयांची मागणी केली होती. यांनी सगळ्यांनी जमवून जमवून दोन लाखांर्पयत रक्कम जमा केली होती. तेवढी द्यायची तयारी होती. परंतु साहेब चार लाखांच्या खाली यायला तयार नव्हते. यांची ऐपत दोन लाखांपेक्षा जास्त नव्हती आणि ते चार लाखाच्या खाली येत नव्हते. त्यामुळं अनेक महिने निर्णयाशिवाय प्रकरण पडून होतं. साहित्यिकांनी अनेक मध्यस्थ, ओळखीचे लोक घातले, पण साहेब बधले नाहीत. चार लाखाच्या खाली एक रुपया घेणार नाही म्हणत होते. प्रकरण पडून असतानाच त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी राडकर आले.\nसाहित्यिकांनी सांगितल्यानुसार राडकरांच्या कानावर प्रकरण घातलं. सारं रीतसर आणि कायदेशीर आहे म्हणून सांगितलं. करुन टाकू म्हणाले. त्यांना फाईल घेऊन भेटायला सांगा.\nत्यानुसार साहित्यिक त्यांना भेटले. त्या संपूर्ण प्रकरणात यूएलसी डिपार्टमेंटकडून एका दाखल्याची कमतरता होती. तेवढी पूर्तता करा म्हणजे लगेच करुन टाकू असं राडकरांनी सांगितलं. आणि ते साहित्यिक गेल्यावर त्यांनी मलाही फोन करून तसं सांगितलं.\nदरम्यान मधे बराच काळ गेला. साहित्यिक एकदा भेटल्यावर त्यांना विचारलं तर म्हणाले, अहो तो यूएलसीचा दाखला मिळणं खूप त्रासदायक आहे. त्यावर त्यांना म्हटलं की, तो मिळाल्याशिवाय काम होणार नाही हे लक्षात घ्या. त्यासाठी काहीही करा. मधे मी राडकरांना कधीही त्याची आठवण केली नाही. एकदा ते ऑफिसला जात असताना रस्त्यातच भेटले. गाडी थांबवून खाली उतरले आणि म्हणाले, सरांचं ते काम होईल. फक्त यूएलसीमधून तो दाखला द्यायला सांगा. बाकी काहीच अडचण नाही.\nदरम्यान साहित्यिकांनी तो दाखला मिळवला. तो मिळवायला त्यांना सतरा हजार रुपये खर्च आला. तो दाखला त्यांनी सादर केला आणि अवघ्या आठ दिवसांत त्यांना प्रकरण मंजूरीची कागदपत्रं रजिस्टर्ड टपलानं घरी पोहोचली. त्यांचा तर विश्वासच बसत नव्हता. ज्या कामासाठी आधीचा अधिकारी चार लाखाच्या खाली येत नव्हता, ते काम या अधिकाऱ्यानं साधा चहासुद्धा न घेता उलट दोन वेळा आपलाच चहा पाजून घरी पाठवलं. हे कुठल्या युगात काम करताहेत \nहे एकच प्रकरण नाही. राडकरांनी आपल्या कार्यालयातून मंजूर प्रकरणांची कागदपत्रं संबंधितांना रजिस्टर्ड टपालानं पाठवण्याची नवी पद्धत रूढ केली.\nमहसूल खात्यात असं काही घडू शकतं, यावर आजही कुणाचा विश्वास बसू शकणार नाही.\nराडकर चांगलं वाचन करायचे. चित्रपट पाहायचे. सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित असायचे. अनेक क्षेत्रात त्यांनी अनेक मित्र जोडले. शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात शिकवायलाही जात होते. शिकणं आणि शिकवणं या त्��ांच्या आवडीच्या गोष्टी असाव्यात. अगदी अलीकडच्या अनेक नव्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. मधल्या काळात ते एका स्कॉलरशीपवर मनिलाला गेले. फिलिपीन्स विद्यापीठाची पीएच. डी. मिळवली. नावापुढं ‘डॉ.’ लागलं.\nशिवाजी विद्यापीठात प्रा. द. ना. धनागरे यांच्या कुलगुरूपदाच्या काळात चार वर्षे सतत त्यांच्याविरोधात आंदोलनं होत होती. तत्कालीन कुलसचिवांनी राजीनामा दिल्यानंतर कुलसचिवपदाची जाहिरात निघाली. राडकरांना वाटलं, थोडी वाट वाकडी करून पाचेक वर्षे विद्यापीठाचा अनुभव घ्यावा. त्यांनी कुलसचिवपदासाठी अर्ज केला. पदासाठी पात्र ठरत असले तरी वय आणि अनुभव तुलनेने कमी होता. परंतु त्यांना अधिक संधी होती. मात्र त्याच सुमारास धनागरेविरोधी आंदोलन टिपेला पोहोचलं होतं. आंदोलकांनी कुलसचिवपदाच्या मुलाखती हाणून पाडण्याचा निर्धार केला. त्यादिवशी मोठा मोर्चा काढायचा निर्णय घेतला. परिणामी मुलाखती स्थगित करण्यात आल्या.\nकाही महिन्यांनी धनागरे यांची कुलगुरूपदाची मुदत संपली. डॉ. मुरलीधर ताकवले यांची नियुक्ती झाली. हे डॉ. राम ताकवले यांचे धाकडे भाऊ. त्यांनी काही काळाने कुलसचिवपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. राडकरही एक उमेदवार होते. मुलाखती झाल्या. परंतु मुलाखती सुरू असतानाच मुख्यमंत्री कार्यालयातून कुलगुरूंना फोन आला आणि एका विशिष्ट उमेदवाराची शिफारस करण्यात आली. स्वाभाविकपणे मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्याचीच निवड झाली. कुलसचिवपद हे विद्यापीठाच्या विद्यमान रचनेत फार महत्त्वाचे आहे, असे नाही. परंतु राडकरांच्यासारखा तरुण अधिकारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी आला असता, तर आंदोलनकाळात निर्नायकी स्थिती निर्माण झालेल्या तिथल्या प्रशासनाला नक्कीच त्यांनी शिस्त लावली असती. परंतु ते घडायचे नव्हते. विद्यापीठाला लायकीप्रमाणेच कुलसचिव मिळाले. या कुलसचिवांनी नोकर भरतीत पैसे खाल्ले म्हणूुन नंतर आलेल्या कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी निलंबित केले. प्रकरण कोर्टात गेले. ते निर्दोष सुटलेही. परंतु नोकरभरतीत पैसे गोळा करायला कुलसचिवांनी एका शिपायाची नियुक्ती केली होती आणि पैसे गोळा केले होते, हे खरेच होते. ते कोर्टात सिद्ध होऊ शकले नाही एवढेच.\nअधिकाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीत चांगल्या अधिकाऱ्याला काम करणं अवघड जात असतं. परंतु राडकरांनी आपल्या अंगभूत कौशल्यानं अशा गोष्टींचा कधी जाच करून घेतला नाही. स्वत: कधीही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. पण आपली व्यवस्था सुधारण्याच्या फालतू भानगडीत पडले नाहीत. आपण जिथं काम करतोय, त्या जागेवरून लोकांसाठी काय करता येईल, याचा विचार मात्र ते सतत करायचे. सरकारी यंत्रणा कशीही असली तरी सरकारी यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास वाढायला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. व्यवस्था कितीही भ्रष्ट असली तरी तिथंही चांगल्या अधिकाऱ्यांचा शोध सतत सुरू असतो आणि शोध घेणारे त्यांच्यार्पयत येत असतात.\nसध्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण महसूलमंत्री होते, तेव्हा त्यांनी राडकरांना आपल्याकडं विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून घेतलं. महसूल खात्याची प्रत्येक फाईल त्यांच्या नजरेखालून जात होती. याठिकाणी असतानाचा एक किस्सा आहे.\nनाणीजचे नरें्र महाराज हे आज मोठे प्रस्थ आहे. त्यावेळी ते नुकतेच नावारुपाला येत होते. बुवांच्या नादी लागणं हा शंकरराव चव्हाण यांच्यापासूनचा वारसा. अशोकराव उच्चशिक्षित असले तरी बुवांचे नादिष्ट. नरें्र महाराज त्यांच्या घरी आले. त्यांनी सपत्नीक त्यांच्या पायावर डोके ठेवले. आशीर्वादपर मार्गदर्शन केल्यानंतर महाराजांनी आपल्या एका जमिनीच्या भानगडीची फाईल अशोकरावांकडं दिली. अशोकरावांनी राडकरांना बोलावून घेऊन त्यांच्याकडं ते प्रकरण सुपूर्द केलं.\nराडकरांनी फाईल पाहिली आणि त्यात बरीच अनियमितता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या साऱ्या गोष्टी नियमित केल्याशिवाय काही करता येणार नाही, असं त्यांचं मत बनलं आणि त्यांनी ते नरें्र महाराजांना सांगितलं. महसूलमंत्र्यांना आशीर्वाद देणाऱ्या महाराजांना हे अनपेक्षित होतं. आपण इथून हे प्रकरण मंजूर करून घेऊन जायचं या इराद्यानं आलेल्या महाराजांचा भ्रमनिरास झाला. कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे आणि ती कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकेल याचं मार्गदर्शन राडकरांनी नरें्र महाराजांना केलं. महाराज निघून गेले. महिनाभरात साऱ्या गोष्टींची पूर्तता केली. आधीच्या फाईलमध्ये ज्या अनियमितता होत्या, त्या दूर केल्या. त्यानंतर ती फाईल राडकरांच्याकडं आली. राडकरांनी ती पुन्हा तपासून ओके केली आणि त्यांनी ओके केल्यानंतरच अशोकरावांनी त्यावर अंतिम मंजुरीची मोहोर उमटवली.\nमहाराजांनी आपल्या शिष्याला म्हणाले, त्या साहेबानं आधी आपलं प्रकरण अडवलं, पण त्यांनीच ते मार्गी लावून दिलं. चांगला माणूस आहे तो.\nलोकप्रतिनिधींना चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असतेच असते. पंतप्रधान कार्यालयातले उपमंत्री बनलेले पृथ्वीराज चव्हाण स्वत:साठी चांगल्या अधिकाऱ्याच्या शोधात असताना त्यांचा शोध डॉ. संजय राडकर या अधिकाऱ्याजवळ येऊन थांबला आणि राडकर थेट पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले.\nया सगळ्या घडामोडी घडत असताना राडकरांना आयएएस केडरही मिळालं नव्हतं. ते उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं प्रमोशन व्हायचं होतं किंवा नुकतंच झालं होतं.\nवर्षभरात पंतप्रधान कार्यालयाला रामराम ठोकून शासकीय सेवेतून पाच वर्षाची सुट्टी घेऊन राडकरांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स सेझच्या भूसंपादन विभागात नोकरी पटकावली. लाख-सव्वा लाख रुपये पगारावर.\n म्हणून विचारलं तर म्हणाले, पाचेक वर्षे बाहेर काढावीत. बऱ्यापैकी पैसे हातात येतील. काही बॅलन्स टाकता येईल. पाच वर्षानी परत येईर्पयत आयएएस केडर मिळेल. कलेक्टर म्हणून काम करता येईल. काहीतरी काम करण्याची संधी मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे खात्यावर थोडा बँक बॅलन्स असल्यामुळं जरा ताठ कण्यानं नोकरी करता येईल.\nखरंतर प्रांताधिकाऱ्यानं फारशी खावखाव न करताही सहजपणे महिन्याला लाख-दीडलाख मिळू शकतात. प्रयत्न केले तर पाच-दहा लाखांना मरण नाही. असं असतानाही पैसे कमवायचे म्हणून सरकारी नोकरीतून विश्रांती घेऊन राडकरांनी सव्वा लाखांच्या पगाराची रिलायन्स सेझमध्ये नोकरी पत्करली. यावरूनच महसूल खात्यातला हा अधिकारी किती स्वच्छ आणि पारदर्शी होता याचं प्रत्यंतर येतं. पण असं असूनही राडकरांनी हे कधी त्याची जाहिरात केली नाही किंवा मी असा आहे आणि बाकीचे असे आहेत, असं कधी बोलले नाहीत. व्यवस्थेत राहूनही खूपशा चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात याच्यावर त्यांचा विश्वास होता आणि अगदी छोटय़ा छोटय़ा ठिकाणी काम करतानाही ते त्यांनी दाखवून दिलं होतं.\nअलीकडं त्यांचा कधीतरी फोन व्हायचा. फोन केला की, बोला चोरमारे साहेब..असं म्हणून खळखळून हसायचे. आम्ही मित्र असलो तरी ते चोरमारे साहेब असंच म्हणायचे. या एकदा ऑफिसला. स्टेशनवर उतरल्यावर फोन करा. गाडी पाठवून देतो. शक्यतो लंचलाच या..असं तीन-���ारवेळा बोलणं झालं. पण जाणं काही शक्य झालं नाही.\n19 ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास स्टार माझा मधून मेघराज पाटलांचा फोन आला. संजय राडकर तुमच्या माहितीचे आहेत का, ते कोल्हापूरला वगैरे होते. म्हटलं होय, मित्र आहेत ते माझे अगदी खास. त्यांनी काही संदर्भ दिलाय का त्यावर ते म्हणाले, पाम बीच रोडवर अक्सिडेंटमध्ये ते ठार झालेत.\nसारं शरीर थंड पडल्यासारखं वाटलं. पण मेघराज पाटीलच म्हणाले, पण ते तेच आहेत का, कन्फर्म करायचं होतं.\nदरम्यानच्या काळात आमच्या नवी मुंबईच्या वार्ताहरानं बातमी पाठवली होती. त्यात रहाडकर असा उल्लेख होता. थोडा धीर आला. कुणीही गेलं असलं तरी ते वाईटच. पण गेलेत ते संजय राडकर नसतील तर बरं आणि नसावेत. मनातल्या मनात देवाचा धावा. काही सुचत नाही तेव्हा तोच शेवटचा आधार असतो.\nसाम मराठीत मिलिंद औताडेला फोन करून खात्री करून घेतली. त्यानंही तेच ते म्हणून सांगितलं. पण विश्वास बसत नव्हताच.\nरात्री घरी निघालो. सव्वा अकराच्या सुमारास ऑफिसमधून असिफ बागवानचा फोन आला. त्यानं राडकरांची माहिती विचारून घेतली. एकदा कुठल्याशा मुलाखतीच्या निमित्तानं त्यांचा फोटो मागवून घेतला होता, तो माझ्या फोल्डरला सेव्ह होता. तो कुठल्या फोल्डरमध्ये आहे, ते सांगितलं.\nसुचत काहीच नव्हतं. मी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होतो.\nअकरा पंचवीसला ठाणे स्टेशनवर उतरल्यावर आणखी एक गोष्ट मनात आली. आपण राडकरांची सगळी माहिती सांगितली. पण गेलेत ते आपलेच संजय राडकर आहेत याची निश्चित खात्री करून घेतलेली नाही. आमचे जे दोन-चार कॉमन मित्र होते, त्यांना मीच खबर दिली होती. त्यांना कुणालाच याची कल्पना नव्हती. किंवा त्यांच्या कुणा संबंधितांकडून किंवा आमच्या कॉमन मित्राकडून मला फोन आला नव्हता. त्यांचा फोटो छापला आणि ते ते नसलेच तर मनात पुन्हा विचार आला, तसं असेल तर सोन्याहून पिवळं. खुलासा करून टाकू. राडकरांची समजूत काढणं अवघड नव्हतं. तेही आपल्या मृत्युची बातमी मस्त एंजॉय करतील. पण जो गेला आहे तो आपला मित्र नाही, यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते\nतरीही मन शांत होत नव्हतं.\nप्लॅटफॉर्मवर उतरल्यावर सारा धीर गोळा करून मोबाईल काढला आणि त्यांच्या नंबरवर फोन लावला. अपेक्षित होतं की स्वीच्ड ऑफ असावा. पण रिंग व्हायला लागली. पलीकडून आवाज आला, ‘बोला, चोरमारेसाहेब, काय म्हणताय\n���हो, तुमच्या निधनाची बातमी आम्ही छापलीय उद्याच्या अंकात, काय घोळ आहे\nतिकडून राडकरांचं खळाळणारं हास्य..\nडोकं सुन्न झालं. मोबाईलची रिंग थांबली होती. तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत असलेला क्रमांक प्रतिसाद देत नाही, अशी काहीशी टेप ऐकू आली.\nखरं काय आणि भास कोणता\nरिडायल केलं. पुन्हा रिंग आणि तीच रेकॉर्ड..\nआता मात्र खरोखर पायातलं बळ गेलं आणि तिथंच मटकन खाली बसलो दुपारपासून साचून राहिलेला बांध असा मध्यरात्री फुटला\nइतक्या जवळचं कुणी गेलं की खूप असुरक्षित वाटायला लागतं, तसंच वाटायला लागलं.\nगृहमंत्र्यांना भीती गुन्हेगारांच्या सावलीची\nडॉ. संजय राडकर..आपल्यापरीनं स्वच्छ..\nसाहित्य संमेलन आणि शिवसेनेचे ऱ्हासपर्व\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने\nआबा, आता मांडी मोठी करा \nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/writing-type-articles/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2022-01-28T21:53:52Z", "digest": "sha1:3BZ7FHZU2WIYRYAK2SMSPW5SOD3VJE34", "length": 6254, "nlines": 140, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nविवेक सावंत\t11 Aug 2019\nडॉ. ऐश्वर्या रेवडकर\t09 Aug 2019\nदेर आयद.. नादुरुस्त आयद\nलुई फिशरच्या पुस्तकावरील पाच मान्यवरांच्या प्रतिक्रिया\nविविध लेखक\t10 Aug 2019\nमाझी संस्था : भाषा\nस्वाती राजे\t09 Aug 2019\nनिर्वासितांच्या छावणीत जन्मलेले अफगाण क्रिकेट\nसंकल्प गुर्जर\t09 Aug 2019\nअ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनातील आग - एक दृष्टीक्षेप\nटीम कर्तव्य\t24 Aug 2019\nगांधीजींचे संपूर्ण जीवन सलगपणे मांडणारे एकमेव चरित्र\nनरेंद्र चपळगावकर\t27 Aug 2019\nकोल्हापूरचा पूर आणि ह्युस्टनचं हरिकेन\nमुग्धा दीक्षित\t29 Aug 2019\nलोकसाहित्याच्या अभ्यासक- डॉ.सरोजिनी बाबर\nप्रा.डॉ.भारती रेवडकर\t31 Aug 2019\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-modern-techniques-food-processing-extrusion-47602", "date_download": "2022-01-28T23:22:13Z", "digest": "sha1:SFIYV3WBLVYRELHXSAEU3CCCFK5ANIX2", "length": 21880, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi Modern techniques of food processing: Extrusion | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : एक्स्ट्रूजन\nअन्न प्रक्रियेचे आधुनिक तंत्र : एक्स्ट्रूजन\nडॉ. निखिल सोळंके, डॉ. प्रदीप थोरात\nगुरुवार, 21 ऑक्टोबर 2021\nगेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरीत, फुगलेले, चटकदार मसाले लावलेले खाद्यपदार्थ छोट्या छोट्या पॅकेटमध्ये उपलब्ध होत आहेत. असे पदार्थ तयार करण्याच्या तंत्राला ‘एक्स्ट्रूजन’ म्हणतात. या तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळी यंत्रेही बाजारात उपलब्ध झाली आहेत.\nगेल्या काही वर्षांमध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरीत, फुगलेले, चटकदार मसाले लावलेले खाद्यपदार्थ छोट्या छोट्या पॅकेटमध्ये उपलब्ध होत आहेत. असे पदार्थ तयार करण्याच्या तंत्राला ‘एक्स्ट्रूजन’ म्हणतात. या तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळी यंत्रेही बाजारात उपलब्ध झाली आहेत.\nएक्स्ट्रूजन तंत्रज्ञानामध्ये उच्च दाबाने लहान छिद्रातून (ज्याला डाय म्हणतात) मिश्रित पदार्थ बाहेर ढकलून अपेक्षित अशा योग्य आकारात आणले जातात. या तंत्रज्ञानामुळे आधुनिक अन्न उद्योगात उत्पादनाची गुणवत्ता, बहू-कार्यक्षमता आले आहे. उच्च उत्पादकतेसोबतच ऊर्जा आणि पर्यावरणास अनुकूल मानले जाते. एक्स्ट्रूजन प्रक्रियेत उष्णता आणि दाब यांच्या साह्याने स्टार्च व प्रथिनयुक्त ओलसर अन्नघटकांवर सामान्यतः उच्च तापमान, अत्यंत कमी वेळेसाठी (HTST) वापरून प्रक्रिया केली जाते.\nया पद्धतीचा वापर खाण्यासाठी तयार (रेडी-टू-इट) उत्पादने निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अशी उत्पादने पोषक घटक, तंतुमय पदार्थ, सुधारित स्टार्च घटक यापासून बनवली जात असल्यामुळे पो���ण मूल्य अधिक असते. पोषणमूल्यासोबतच वेगळे पोत, आकर्षक आकार, रंग आणि चटकदार, कुरकुरीत अशी चव पदार्थांना मिळते. त्यामुळे मानवी आहार किंवा पशू आहारातील विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी या तंत्राला अलीकडे प्राधान्य मिळू लागले आहे.\nएक्स्ट्रूजन पाककला प्रक्रियेत विविध घटकांच्या संयोजन महत्त्वाचे असते. उदा. तृणधान्ये, तेलबिया, शेंगा, कंद यापासून उपलब्ध केलेली पिठे किंवा भरड (अपेक्षित पोत व गरजेनुसार) यातून विविध पोषक घटक एकत्रित केले जातात. एक्स्ट्रूजन प्रक्रियेमध्ये बहुतेक कच्चा माल घन स्वरूपात असतो. न्याहारीसाठीचे पदार्थ, जाता जाता खाण्यायोग्य स्नॅक्स, बिस्किटे इ. उत्पादने स्टार्चपासून तयार करतात.\nएक्स्ट्रूजन पद्धतीने एखादे उत्पादन तयार करत असताना\nयात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटक पदार्थांच्या कणांचा आकार (पिठी, चोथ्यासह पीठ, भरड, त्यापेक्षा मोठे इ.) निश्‍चित केला जातो. त्यानुसार दळण्याच्या विविध प्रक्रिया वापरून पदार्थ अपेक्षित आकारात बारीक करून घेतले जातात. त्यात पोषकता, पोत या दृष्टीने अन्य घटक मिसळले जातात. प्री-कंडिशनिंग केलेला कच्चा माल एक्स्ट्रूडर यंत्राद्वारे अत्यंत लहान आकाराच्या छिद्रातून दाबाने पुढे सोडला जातो. ब्लेडच्या साह्याने योग्य त्या आकारामध्ये कापले जाते. एक्स्ट्रूजन पद्धतीमध्ये उत्पादनात १० ते १२ बार इतका दाब तयार होतो. या दाबामुळे पदार्थात स्वतःची उष्णता आणि घर्षण निर्माण होते. या दाब आणि उष्णतेमुळे पदार्थ तयार होतो.\nप्रामुख्याने कार्यपद्धती आणि अंतर्गत बांधणीनुसार एक्स्ट्रूडरचे वर्गीकरण केले जाते.\nहॉट एक्स्ट्रूडर ः यात पदार्थाला आकार दिला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने उष्णता देऊन शिजवले जाते. (उदा. सोयाबीन, तृणधान्यांवर आधारित कुरकुरीत स्नॅक्स किंवा साखरेचा वापर केलेली मिठाई इ.)\nकोल्ड एक्स्ट्रूडर ः यात केवळ आकार देण्याचे काम केले जाते. (उदा. पास्ता, बिस्कीट कणीक इ.)\nसिंगल स्क्रू एक्स्ट्रूजन ः यात बॅरलच्या आत सतत फिरणारा स्क्रू असतो. एक्स्ट्रूडरच्या आकारानुसार स्क्रूचा आकार वेगवेगळा असतो. स्क्रूच्या एका बाजूने कच्चा माल आतमध्ये खेचून पुढे पुढे ढकलला जातो.\nट्विन स्क्रू एक्स्ट्रूजन ः यात बॅरलमध्ये समान लांबीचे दोन फिरणारे समांतर स्क्रू असतात. त्यामुळे पदार्थांचा एकसमान प्र���ाह मिळतो. पदार्थ निर्मितीवर चांगले नियंत्रण ठेवता येते.\nएक्स्ट्रूडेड अन्न उत्पादनांचे काही प्रकार\nसह-एक्सट्रूडेड : जेलीयुक्त अन्न, फळे आधारित अन्न पदार्थ\nथेट एक्सट्रूडेड : मका पोहे, न्याहारीसाठी कडधान्ये\nसुधारित : चरबीजन्य घटकांची नक्कल असलेले पदार्थ, स्टार्च\nअर्ध प्रक्रियायुक्त उत्पादने ः बटाट्याच्या गोळ्या\nअष्टपैलुत्व : विस्तृत श्रेणी घटकाचा वापर करून उपयुक्त एक्स्ट्रुडर पदार्थ निर्मिती करणे.\nखर्च : अन्य उत्पादन पद्धतीच्या तुलनेमध्ये एक्स्ट्रूजन तंत्रज्ञानामुळे प्रक्रियेचा खर्च कमी होतो.\nउत्पादकता : एक्स्ट्रूजन ही सलग आणि उच्च उत्पादन तयार करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे या तंत्राची उत्पादनक्षमताही जास्त आहे.\nगुणवत्ता : या प्रक्रियेमध्ये उच्च तापमानावर कमी वेळेत उत्पादन तयार केले जाते. यामुळे पदार्थातील अनेक उष्णता संवेदनशील घटक व त्यांची चव, स्वाद टिकून राहण्यास मदत होते. पदार्थातील पोषक घटक, तंतुमय पदार्थ (फायबर) जपले जातात. चरबीचे (लिपिड) ऑक्सिडेशन कमी होते. हानिकारक सूक्ष्मजीव कमी होण्यास मदत होते.\nनवीन पदार्थांचे उत्पादन : एक्स्ट्रूजन तंत्रामध्ये स्टार्च, प्रथिने आणि इतर अन्नसामग्री यांच्या मिश्रणाचे प्रमाण, आकार, पोत आणि प्रक्रियेचा काळ यात आवश्यकतेनुसार बदल करून नवे पदार्थही बनवता येतात. या तंत्रात अनेक पारंपरिक पदार्थ बनविण्याचीही क्षमता आहे.\n- डॉ. निखिल सोळंके, ९४०३२२२९८८\n- डॉ. प्रदीप थोरात, ९५११२५७४३५\n(सहायक प्राध्यापक, शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ)\nवर्षा varsha यंत्र machine पर्यावरण environment साहित्य literature तृणधान्य cereals सोयाबीन मिठाई यवतमाळ yavatmal\nमध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...\nविविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...\nपेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात रोपे पुनर्लागवड यंत्र २...\nपूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या...शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची...\nछोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची...उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या...\nहायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्राद्वारे १२...गेल्या काही वर्षामध्ये प्लॅस्टिक हे जीवनाचे...\nपेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...\nशास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...\nगहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...\nअवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...\nसांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...\nकेंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....\nचावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...\nयांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...\nगावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...\nआता स्वतःच करा माती परीक्षण कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...\nट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...\nनव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...\nएकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...\nनव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/distribution-of-financial-assistance-checks-for-self-employment", "date_download": "2022-01-28T23:18:33Z", "digest": "sha1:656BMXD43NMGIF3IZ5HTVQXEYPRK3ZDI", "length": 4360, "nlines": 81, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स्वयंरोजगारांसाठी अर्थसहाय्य धनादेश वितरण | Distribution of financial assistance checks for self-employment", "raw_content": "\nस्वयंरोजगारांसाठी अर्थसहाय्य धनादेश वितरण\nत्र्यंंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar taluka) आदिवासी (Tribal area) भागातील गरजू लाभार्थ्यांना शबरी आदिवासी वित्त व विकास विभागामार्फत (Shabari Tribal Finance and Development Department) स्वयंरोजगारासाठी कर्ज पुरवठा करण्यात आला.\nआमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar), संपतराव सकाळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश प्रदान (Provide checks) करण्यात आले, अशी माहिती शाखा व्यवस्थापक मोनाली शिंदे यांनी दिली.\nयावेळी पहिल्या टप्प्यात महेंद्र पवार गॅरेज (Garage) सुरू करण्यासाठी, तुकाराम भोये यांना किराणा दुकानासाठी तर सुभाष अमृता बुधार यांना राईस मिल व्यवसाय (Rice mill business) करण्यासाठी धनादेश प्रदान करण्यात आले.\nशबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत पुरस्कृत मुदत कर्ज योजने (Loan scheme) अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार (Educated unemployed) लाभार्थ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. महिला सबलीकरण योजना (Women Empowerment Scheme) अंतर्गत योजनांची माहिती शिंदे यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/india-has-now-fully-vaccinated-over-50-percent-its-eligible-population-says-mansukh-mandaviya-a584/", "date_download": "2022-01-28T21:43:20Z", "digest": "sha1:2TUDUZNWKUT5YK2V6Z26FPJSVEC3RH3E", "length": 18006, "nlines": 141, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी - Marathi News | India has now fully vaccinated over 50 percent of its eligible population says Mansukh Mandaviya | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार १९ जानेवारी २०२२\nविराट कोहलीकोरोना वायरस बातम्याकिरण मानेउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाओमायक्रॉनउद्धव ठाकरेमहेश मांजरेकर नरेंद्र मोदीपंजाब विधानसभा निवडणूक २०२२\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nCoronaVirus News: देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळले; चार राज्यांत रुग्णांची नोंद\nCoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी\nनवी दिल्ली: ओमायक्रॉनचा धोका दिवसागणिक वाढत आहे. आफ्रिकेत सर्वप्रथम आढळून आलेल्या ओमायक्रॉननं आतापर्यंत तीन डझनहून अधिक देशांमध्ये शिरकाव केला आहे. गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. आजपर्यंत हा आकडा पाचवर पोहोचला आहे. कर्नाटकात २, तर महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत प्रत्येकी एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. ओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.\nभारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती मंडा���िया यांनी दिली. हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. 'लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. हा अभिमानाचा क्षण आहे,' असं मंडाविया म्हणाले. गेल्या २४ तासांत १ कोटी ४ लाख १८ हजार ७०७ डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत १२७.६१ कोटी डोस दिले गेले आहेत.\nशनिवारी देशात १ कोटीहून अधिक डोस देण्यात आले. 'हर घर दस्तक अभियान संपूर्ण वेगात सुरू आहे. जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली नवी उंची गाठत आहे,' असं केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण अभियान सुरू झालं. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर साठी ओलांडलेल्यांच्या लसीकरणास सुरवात झाली. यानंतर ४५ वर्षे पूर्ण केलेल्या लोकांचं लसीकरण सुरू झालं.\nदेशात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण\nगुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन दोन रुग्ण आढळून आले. त्यानंतर शनिवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. तर आज सकाळी दिल्लीत एका रुग्णाची नोंद झाली. हा व्यक्ती टांझानियाहून आला आहे.\nटॅग्स :corona virusCorona vaccineOmicron Variantकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसओमायक्रॉन\nराष्ट्रीय :Omicron चा धोका जानेवारीत तिसरी लाट; दिवसाला दीड लाख संक्रमित जानेवारीत तिसरी लाट; दिवसाला दीड लाख संक्रमित\nCoronavirus: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं अनेक देशांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत ३८ देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. ...\nराष्ट्रीय :देशात दिवसभरात ८ हजार ८९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय\nअकोला :ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी\nकोरोना विषाणू संसर्गाची नवीन प्रजाती (व्हेरिएंट) ‘ओमायक्रॉन’ आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ...\nमुंबई :परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर रूमचा ‘वॉच’; होमक्वारंटाइन नियम मोडल्यास...\nदक्षिण आफ्रिका, युरोप आदी ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून दररोज काही प्रवासी मुंबई विमानतळावर उतरत आहेत. मागील महिनाभरात सुमारे तीन हजार प्रवासी मुंबईत आले आहेत. ...\n महाराष्ट्रात धडकला ओमायक्रॉन; लोकांनी घाबरु नये, सरक��रचं आवाहन\nडोंबिवलीतील ३३ वर्षीय तरुणाला संसर्ग; गुजरातच्या जामनगर येथे एका ७२ वर्षीय पुरुषाला हा संसर्ग झाला. ओमायक्राॅनचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता देशात चार झाली आहे. ...\n ओमायक्रॉनच्या दहशतीनं डॉक्टर बनला खूनी; स्वत:च्या कुटुंबालच संपवलं\nओमायक्रॉन विषाणूची दहशत घेतल्याचा डायरीत केला उल्लेख, नैराश्यातील डॉक्टरने पत्नी, मुलगा, मुलीची केली हत्या ...\n शेतकऱ्यावर ७ लाखांचं कर्ज अन् ४६ लाखात झाला जमिनीचा लिलाव\nजमीन जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही शेतकरी कुटुंबाकडे बँकेत जमा करण्यासाठी पैसे नाहीत. ...\nराष्ट्रीय :चीनचं नापाक षडयंत्र, सॅटेलाइट इमेजनं मोठा खुलासा; भारतासाठी धोक्याची घंटा\nओपन सोर्स इंटेलिजेंसच्या रिपोर्टनुसार, त्या क्षेत्रातील सॅटेलाईट इमेज जारी करण्यात आली आहे. ...\nराष्ट्रीय :मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवानांना हौतात्म्य\nINS Ranvir: मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे असलेल्या आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत. ...\nराष्ट्रीय :मथुरेत भाजपला 'दे धक्का', कट्टर RSS नेत्याचा भाजपला रामराम\nभाजपात कुठलिही विचारधारा राहिली नसून प्रामाणिकपणा कोसो दूर गेला आहे. त्यामुळे, आपण भाजप सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पुढील राजकीय रणनितीसंदर्भात 19 जानेवारी रोजी आपण जाहीरपणे बोलू, असेही शर्मा यांनी म्हटले. ...\nराष्ट्रीय :आता उत्तर प्रदेशच्या निवडणूक रणात उतरणार ममता; भाजपचं टेन्शन वाढणार\nगरज भासल्यास उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष अखिलेश यादव यांना पाठिंबा देण्यास तयार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यातच म्हटले होते. ...\nराष्ट्रीय :युपीत भीम आर्मीच्या 33 जागांची घोषणा, सपासोबत आघाडी नाहीच\nगेल्या महिनाभरापासून मी अखिलेश यांच्या संपर्कात होतो. अनेक प्रकारच्या चर्चा होत होत्या. परंतु, त्यांच्यासोबतच्या चर्चेतून आम्हाला असे समजले की, त्यांना बहुजन समाज सोबत नको आहे ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nINS Ranvir: मोठी दुर्घटना, मुंबईत आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट, तीन जवान��ंना हौतात्म्य\n...अन् अवघ्या २३ मिनिटांत रेल्वेनं चिमुकल्यासाठी गायीचं दूध उपलब्ध केलं; काय आहे भानगड\nIND vs SA: ना दुखापत, ना खराब कामगिरी...तरीही रबाडा संघाबाहेर; द.आफ्रिकेचा धक्कादायक निर्णय, नेमकं घडलं काय\nSri Lanka vs Zimbabwe: अखेरपर्यंत थरार, झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर सनसनाटी विजय, मालिकेत साधली बरोबरी\nशेतकऱ्यावर ७ लाखांचं कर्ज अन् ४६ लाखांनी झाला शेत जमिनीचा लिलाव, कुटुंबावर आत्महत्येची वेळ\nIndia China FaceOff: पेंगाँग परिसरात चीनचं नापाक षडयंत्र, सॅटेलाइट इमेजनं खुलासा; भारतासाठी धोक्याची घंटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/tag/effect/", "date_download": "2022-01-28T21:49:59Z", "digest": "sha1:4GKNVHNCJCYPVK2AEP46HVNTL2F3SV2B", "length": 1926, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Effect Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nतुम्ही कोणत्या धातूच्या भांड्यात जेवण करता त्याचे तुमच्या आरोग्यावर कसे परिणाम होतात\nस्वयंपाक घरातील भांडी हा गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी चमचा सुद्धा पाठ असतो. बाजारात नवीन प्रकारची भांडी आली कि घ्यायची घाई सुद्धा असते. पण Scinitfically कधी विचार केला आहे का कि…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/get-a-discount-of-rs-53000-on-samsungs/", "date_download": "2022-01-28T22:14:01Z", "digest": "sha1:QJOYWJTDAUD5REFPPN63YCCV2UFLSXIK", "length": 12791, "nlines": 110, "source_domain": "mhlive24.com", "title": "Discount Offer On Smartphone : जबरदस्त ऑफर ! सॅमसंगच्या 'ह्या' धांसू 5G स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 53 हजार रुपयांची सूट | Mhlive24.com", "raw_content": "\n सॅमसंगच्या ‘ह्या’ धांसू 5G स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 53 हजार रुपयांची सूट\n सॅमसंगच्या ‘ह्या’ धांसू 5G स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 53 हजार रुपयांची सूट\nMHLive24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- सॅमसंग ही एक अशी स्मार्टफोन मेकर कंपनी आहे ज्यावर यूजर्सचा खूप विश्वास आहे आणि लोक अनेक वर्षांपासून या कंपनीची उत्पादने खरेदी करत आहेत.(Discount offer on smartphone)\nआज आम्ही तुमच्यासाठी Samsung च्या Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोनवर सुरू असलेल्या डीलबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या डीलमध्ये तुम्हाला या सॅमसंग 5G फोन��र 53 हजार रुपयांची सूट मिळू शकते. कसे ते जाणून घेऊया..\nSamsung Galaxy S20 FE 5G ‘अशा’ प्रकारे करा स्वस्तात खरेदी\n128GB अंतर्गत स्टोरेज असलेल्या या सॅमसंग स्मार्टफोनची बाजारात किंमत 74,999 रुपये आहे. Amazon वर 47% डिस्काउंटनंतर, हा फोन Rs.39,990 मध्ये विकला जात आहे म्हणजेच तुम्हाला या फोनवर Rs.35,009 ची सूट मिळत आहे.\nयामध्ये तुम्हाला कूपन डिस्काउंट देखील मिळत आहे, ज्यामुळे तुम्हाला आणखी तीन हजार रुपयांची सूट मिळेल. आतापर्यंत या डीलमध्ये तुम्हाला एकूण 38,009 रुपयांची सूट मिळाली आहे.\nएक्सचेंज ऑफरमुळे किंमत आणखी कमी होईल\nAmazon या डीलमध्ये एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. जर तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात हा सॅमसंग स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्ही 14,900 रुपयांपर्यंत बचत करू शकता.\nआणि जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा झाला तर तुमच्यासाठी Samsung Galaxy S20 FE 5G ची किंमत फक्त 22,090 रुपयांपर्यंत खाली येईल. अशा प्रकारे, या डीलमध्ये तुम्हाला एकूण 52,909 रुपयांची सूट मिळू शकते.\nसॅमसंगचा हा स्मार्टफोन 128GB इंटरनल स्टोरेज देतो. Android 11 वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 12MP चे दोन सेन्सर आहेत आणि तिसरा सेन्सर 8MP चा आहे. सेल्फी काढण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी यामध्ये दिलेला फ्रंट कॅमेरा 32MP आहे.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूट���्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/omicron-variant-sputnik-vaccine-capable-fighting-coronas-omicron-variant-a629/", "date_download": "2022-01-28T21:49:12Z", "digest": "sha1:UDPGFQUO237LTWI6PIBJR57UFS572RFP", "length": 19656, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Omicron Variant: कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटशी लढण्यास स्पुतनिक लस सक्षम? रिसर्चमध्ये दावा - Marathi News | Omicron Variant: Is Sputnik vaccine capable of fighting Corona's 'Omicron' variant | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार १७ जानेवारी २०२२\nविराट कोहलीकोरोना वायरस बातम्याकिरण मानेउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाओमायक्रॉनउद्धव ठाकरेमहेश मांजरेकर नरेंद्र मोदीपंजाब विधानसभा निवडणूक २०२२\nOmicron Variant: कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटशी लढण्यास स्पुतनिक लस सक्षम\nसध्या जगात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता पसरली आहे. या व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या व्यक्तीमधील लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो असंही वैज्ञानिकांनी सांगितले आहे.\nOmicron Variant: कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटशी लढण्यास स्पुतनिक लस सक्षम\nनवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेतून जगातील १३ देशात पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळं लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन वेगाने कोरोना संक्रमित करत असल्यानं WHO च्या वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यातच लसीमुळे मानवी शरीरात निर्माण झालेल्या इम्युनिटीवरही ओमायक्रॉनचा परिणाम होत असल्याने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं WHO चं म्हणणं आहे.\nगमलेया रिसर्च इन्स्टिस्टूट ऑफ एपिडेमियोलॉजी एँड माइक्रोबायोलॉजीने दावा केला आहे की, स्पुतनिक व्ही आणि स्पुतनिक लाइट ही कोरोना लस नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनशी लढण्यास सक्षम आहे. ओमायक्रॉनचा प्रभाव स्पुतनिक लसीवर होत नसल्याचं इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे. कारण अन्य लसीच्या तुलनेत व्हायरसच्या म्युटेशनसोबत लढण्याची क्षमता स्पुतनिक लसीत असल्याचं म्हटलं आहे.\nत्याचसोबत जर कुठल्याही संशोधनाची गरज नसेल तर आम्ही २० फ्रेब्रुवारी २०२२ पर्यंक शंभर मिलियन स्पुतनिक ओमायक्रॉन बूस्टर डोस उपलब्ध करू असंही इन्स्टिट्यूटनं म्हटलं आहे. सध्या जगात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता पसरली आहे. या व्हेरिएंटने संक्रमित झालेल्या व्यक्तीमधील लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो असंही वैज्ञानिकांनी सांगितले आहे.\n३० पेक्षा जास्त म्युटेशनमुळे अधिक संक्रमक\nओमायक्रॉन व्हायरसची गंभीरता पाहता एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनाच्या या व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये ३० पेक्षा अधिक बदल झाले आहेत. ज्यामुळे त्याला इम्यूनोस्केप तंत्र विकसित करण्याची क्षमता मिळते. स्पाइक ��्रोटीनमुळे कुठल्याही मानवी शरीरातील पेशींमध्ये व्हायरसला सहज प्रवेश मिळतो. त्यामुळे तो व्यक्ती संक्रमित होतो असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या नव्या व्हेरिएंटचं संक्रमण रोखण्यासाठी आक्रमक टेस्टिंगवर जोर द्यावा लागेल. इतकचं नाही तर ज्या लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला नाही अशांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावं लागेल. आरोग्य तज्ञ आणि शास्त्रज्ञ जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे त्याचा परिणाम आणि संसर्ग संभाव्यतेचा अभ्यास करत आहेत. सध्या भारतानेही या व्हेरिएंटमुळे अधिक सतर्कता बाळगली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nटॅग्स :Omicron Variantcorona virusओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्या\n दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे, तपासणीसाठी ICMR कडे पाठवले\nOmicron Coronavirus Variant : मंत्री डॉ के सुधाकर म्हणाले, \"गेल्या 14 दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व लोकांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही शनिवारपासून त्यांचे प्राथमिक आणि दुय्यम संपर्क शोधणे आणि ट्रेस करणे सुरू केले आहे.\" ...\nपुणे :Omicron Variant: महाराष्ट्रात 'त्या' देशातून येणाऱ्या विमानांना बंदी; राजेश टोपेंची माहिती\nओमायक्रॉनचे रुग्ण ज्या बारा देशात आढळून आले आहेत त्या देशातून येणाऱ्या विमानांना महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घालण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली ...\nनागपूर :सिरो सर्वेक्षण पूर्ण; नव्या व्हेरिएंटशी लढा देण्यात होणार मदत\nNagpur News कोरोना नियंत्रणात आला असताना नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ने चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर सिरो सर्वेक्षणाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. ...\nपुणे :ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांकडून '१० हजारांचा दंड' या निर्णयाला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध\nराज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीत दुकान आणि विविध कार्यालयांसाठी हा निर्णय लागू होणार आहे ...\n, 'या' प्रवाशांना 'आरटीपीसीआर'ची सक्ती तर 'यांना' सवलती\nकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण सापडू लागल्याने कर्नाटक राज्य शासनाने सीमा तपासणी पथके सज्ज केली आहेत. कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. ...\n क्वारंटाईन सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह कपल पळालं अन् विमानात सापडलं; नेमकं काय घडलं\nCoronaVirus Marathi News and Live Updates: लोकांना कोरोना नियमावलीचं पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...\nराष्ट्रीय :भाजपातून हकालपट्टी, मंत्रीपदावरुनही काढले, रावत यांना रडू कोसळले\nमुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियातील मनघडण वृत्तांतून माझ्याबाबत एवढा मोठा निर्णय घेतला. माझ्याशी कुठलाही संवाद न करताच त्यांनी हा निर्णय घेतला. ही विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचं रावत यांनी म्हटलं आहे. ...\nराष्ट्रीय :सूनेसाठी सासऱ्यानं घेतला थेट भाजपा नेतृत्वाशी पंगा; कोण आहे अनुकृती गुसाई\nहरक सिंह रावत यांच्यावर पक्षातंर्गत होणाऱ्या कारवाईमागे सून अनुकृती गुसाईचं कारण असल्याचं बोललं जात आहे. ...\nराष्ट्रीय :\"रडगाणं बंद करा… तुमच्या 17 पैकी 15 आमदारांनी भाजपात प्रवेश केला\"\nAAP Arvind Kejriwal And Congress P Chidambaram : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम हे ट्विटरवर भिडलेले पाहायला मिळत आहेत. ...\nराष्ट्रीय :पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली आता ‘या’ दिवशी होणार मतदान; आयोगाची माहिती\nPunjab Election 2022: पंजाबमधील सर्व पक्षीयांनी मतदानाची तारीख पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. ...\nराष्ट्रीय :आनंद साजरा करायचा की चिंता गरीबांचा जीव जातोय, पण १४२ जणांकडे देशाच्या ४० टक्के संपत्ती\nOxfam report: वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (World Economic Forum) च्या वार्षिक शिखर परिषदेच्या आधी Oxfam ने अहवाल दिला आहे. यानुसार भारतात २०२१ मध्ये अब्जाधीशांची संख्या वर्षभरात ४० ने वाढली आहे. ...\nराष्ट्रीय :UP निवडणुकीत दिसणार मायावतींचा 'जलवा', 'BDM' समीकरण सपाचं गणित बिघडवणार BSPनं दिले मोठे संकेत\nUttar Pradesh Assembly Election 2022 : यावेळी बसपा प्रमुख मायावती यांनी आंबेडकरवादाची व्याख्याही सांगितली. म्हणाल्या... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nPunjab Election 2022: पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली आता ‘या’ दिवशी होणार मतदान; आयोगाची माहिती\nओबीसींना राजकीय आरक्षण हा तर...; आमदार बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप\nUttarakhand Assembly Election 2022 : भाजपातून हकालपट्टी, मंत्रीपदावरुनही काढले, रावत यांना रडू कोसळले\nराष्ट्रवादी-शिवसेना वाद पेटला; वेळ पडल्यास तलवारही काढू शकतो, NCP नेत्याचा इशारा\n निर्यातीत Hyundai, Kia ला धोबीपछाड देत बनली नंबर १; दबदबा कायम\nShreyas Iyer in IPL 2022 Mega Auction: श्रेयस अय्यरवर बोली लावण्यासाठी 'या' तीन संघांमध्ये शर्यत; कर्णधारपदासाठी नाव चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/bsf-recruitment-2021-110.html", "date_download": "2022-01-28T23:19:50Z", "digest": "sha1:PVQGA4UOIVBQV2IEB55YHGWHI2CJVR2R", "length": 8579, "nlines": 83, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "BSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD पदाची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nBSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD पदाची भरती\nBSF Recruitment 2021 भारतीय संरक्षण मंत्रालयांतर्गत सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाच्या एकूण 269 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 269\n1 कॉन्स्टेबल GD (खेळाडू) 269 SSC (10 वी) उत्तीर्ण, संबंधित क्रीडा पात्रता ( सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा).\nवयोमर्यादा Age Limit : 1 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : जाहिरात पाहा.\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2021\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभ���रतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/it-is-time-for-take-strategic-steps-to-make-india-2g-free-mukesh-ambani/", "date_download": "2022-01-28T22:12:48Z", "digest": "sha1:A6PDX3PXMXPTKFKTQLXRN4KDYNRWORC2", "length": 14429, "nlines": 202, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "भारत 2G मुक्त करण्यासाठी पावलं उचलण्याची वेळ मुकेश अंबानी - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nभारत 2G मुक्त करण्यासाठी पावलं उचलण्याची वेळ मुकेश अंबानी\nभारत 2G मुक्त करण्यासाठी पावलं उचलण्याची वेळ मुकेश अंबानी\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सरकारला भारत 2G मुक्त करण्यासाठी त्वरित धोरणात्मक पावलं उचलण्याची विनंती केली आहे.\n“२५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या 2G सेवेतून आता बाहेर पडण्याची वेळ आली आहे. त्या सेवांना आता इतिहासाचा एक भाग बनण्याची गरज आहे,” असं ते शुक्रवारी बोलताना म्हणाले.\n“सध्या देशात ३० कोटी ग्राहत 2G सेवांच्या फिचर फोनचा वापर करत आहेत. ते इंटरनेटसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.\nव्होडाफोन-आयडिया चे दोन ‘पॉप्युलर’ प्लॅन्स महाग\nलॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक\nरिलायन्सची थ्रीडी जिओ ग्लास ची व्हर्च्युअल क्लासरूम\nरिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय\nजेव्हा आपण 5G च्या जगा��� प्रवेश करणार आहोत, अशा वेळी ते जुन्या सेवांचा लाभ घेत असल्याचंही मुकेश अंबानी म्हणाले.\nभारतातील पहिल्या मोबाइल फोन कॉलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ते बोलत होते.\n“सद्यस्थितीत ३० कोटींपेक्षा अधिक ग्राहक हे 2G सेवांमध्येच अडकले आहेत. तसंच त्यांच्या फिचर फोनमुळे त्यांना इंटरनेट सेवांचा लाभही घेता येत नाही. आपण 5G च्या जगतात प्रवेश करणार आहोत. अशा वेळी 2G सेवांना इतिहास बनवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजेत,” असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं.\nसॅमसंग चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\n ‘आयफोन’ मधील ‘I’ आता India\nनवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर\n५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5\nअ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक \nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nस्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nसोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर\nसोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nसॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\nसी लिंक आणि एक्सप्रेस वे वर १०० टक्के FastTag सुरू\nसिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी\nलवकरच सात नवीन मार्गांवर देखील धावणार बुलेट ट्रेन\nविराट तमन्नाला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका\nनवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी\nNetFlix मुंबईत उभारणार जगातील पहिला स्टुडीओ\nपद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी आदित्य ठाकरे\nमुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत चौथी व्यक्ती - Web News Wala August 13, 2020 at 2:08 pm\n[…] रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कोरोनाकाळात कमावल्यामुळे […]\n[…] पर्याय म्हणून युजर्ससाठी गुगल क्रोम, Jio Browser किंवा मोझिला फायरफॉक्स आणि […]\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमा��त बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2011/12/blog-post_14.html", "date_download": "2022-01-28T21:59:31Z", "digest": "sha1:ZIF5OXX5HG6EGBIETS7A2SEL44DZLLI3", "length": 17726, "nlines": 92, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: अण्णांचा अहंकार आणि राहुलचा गांधीमार्ग", "raw_content": "\nअण्णांचा अहंकार आणि राहुलचा गांधीमार्ग\nआपली चळवळ भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, की काँग्रेसच्या विरोधात याबद्दलच अण्णा हजारे यांचा गोंधळ झालेला दिसतो, परंतु त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. अण्णांच्या आजवरच्या वाटचालीत असे अनेक गोंधळाचे टप्पे दिसतील. अण्णांनी दिल्लीत झेंडा रोवण्यापूर्वी त्यांच्याबाबतीत एक गोष्ट ठामपणे म्हणता येत होती, ती म्हणजे अण्णांचा वापर कुणीही करून घेऊ शकते, परंतु अण्णांना कुणी मॅनेज करू शकत नाही. महाराष्ट्राच्या पातळीवर वावरत असताना अण्णांनी तेवढे सत्त्व जपले होते, परंतु केजरीवाल-किरण बेदी-मनीष शिसोदिया-प्रशांत भूषण वगैरे चौकडीने त्यांचा ताबा घेतला तेव्हापासून अण्णांच्या बाबतीतले सगळे अंदाज चुकायला लागले असून चौकडीच्या हातातले बाहुले बनून अण्णा वागायला लागले आहेत. अण्णांच्या गांधी प्रतिमेचे भांडवल करून दिल्लीत गर्दी जमते आणि वृत्तवाहिन्यांवर ओसंडून कव्हरेज मिळते, हे लक्षात आल्यामुळे त्याचा लाभ घेऊन काँग्रेसविरोधी वातावरण तापवण्या��ा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अण्णांच्या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्वीजय सिंग यांनी यांनी केला, तेव्हा राळेगणच्या गांधींनी त्यांना येरवडय़ाच्या मनोरुग्णालयात पाठवण्याची भाषा केली. भंपक विधाने करायची, हिंसाचाराचे समर्थन करायचे आणि टीका होऊ लागली की, मी गांधींजींबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनाही आदर्श मानतो, असे समर्थन वारंवार त्यांना करावे लागले. दिग्वीजय सिंग यांना प्रसारमाध्यमांनी वाचाळ नेते असे बिरुद लावल्यामुळे त्यांच्या आरोपाचीही खिल्ली उडवण्यात आली, परंतु अण्णांची दिशा पाहिली, की दिग्वीजय सिंग यांच्या आरोपातले तथ्य जाणवल्यावाचून राहात नाही.\nअण्णांची लढाई कें्रसरकारशी आहे. आपल्याला हवा असलेला जनलोकपाल जसाच्या तसा सरकार मान्य नाही, अशी समजूत अण्णा आणि त्यांच्या टीमने करून घेतली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अण्णांना पत्र लिहून सरकार सशक्त लोकपाल आणण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली असली तरी त्यांना धीर धरवला नाही. संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकांच्या ऐकीव बातम्यांच्या आधारेच त्यांनी काँग्रेसवर हल्ला सुरू केला. प्रत्यक्ष तलवार हाती घेतली नाही, तरी त्यांची जीभ धारदारपणे आणि दांडपट्टय़ाप्रमाणे आडवीतिडवी चालू लागली. म्हणूनच मनमोहन सिंग, सोनिया गांधी, कपिल सिब्बल, चिदंबरम असे जे कुणी त्यांच्या दांडपट्टय़ाच्या कक्षेत येईल त्याला त्यांनी ठोकून काढले. मधेच शरद पवारांवर हल्ला झाला, त्याचा देशभरातून निषेध झाला तरी फक्त अण्णांनी त्याचे समर्थन केले. आपला दांडपट्टा आडवा तिडवा फिरतोय, त्याला दिशा नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपले लक्ष्य निश्चित केले, ते आहे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी. संसदीय समितीच्या बैठकांच्या ऐकीव बातम्यांपासून त्यांनी राहुल गांधी यांनाच लक्ष्य करून टीका सुरू केली. संसदीय समिती राहुल गांधी यांच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचे तारे त्यांनी तोडले. भविष्यात काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्या हाती असेल, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी तळागाळातल्या घटकांच्या सुखदु:खांशी समरस होत ज्या रितीने राजकीय वाटचाल सुरू केली आहे, त्यातून त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे आणि न��तृत्वक्षमतेचे दर्शन घडते आहे. राहुल गांधी यांनी ज्या रितीने देश समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तेवढी संवेदनशीलता स्वातंत्र्योत्तर काळातील कोणत्याही राजकीय नेत्याने दाखवल्याचे दिसत नाही. महात्मा गांधी यांनी प्रारंभीच्या काळात देश समजून घेण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला, त्याच मार्गानी राहुल गांधींची वाटचाल सुरू आहे. दलित-पीडितांचे जगणे समजून घेणे, रेल्वेच्या स्लीपर क्लासने गोरखपूरपासून मुंबईर्पयतचा प्रवास करून स्थलांतरितांचे प्रश्न समजावून घेणे, सहकार समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील साखर कारखानदार, साखरतज्ज्ञांपासून शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांर्पयतच्या घटकांशी संवाद साधणे, तरुणांच्या श्रमदान शिबिरांत सहभागी होऊन तरुणांशी संवाद साधणे अशा अनेक पातळ्यांवर कोणताही गाजावाजा न करता त्यांनी देश समजून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. उत्तरप्रदेशात त्यांनी मायावती यांच्या भ्रष्ट सरकारविरोधात आक्रमकपणे प्रचारमोहीम चालवली आहे. या साऱ्या प्रक्रियेत एकदा राहुल गांधी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली, की सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा कालबाह्य ठरतो आणि भाजपच्या आक्रमणातला निम्मा जोर कमी होतो. म्हणूनच आतापासून राहुल गांधी हे घटनाबाह्य सत्ताकें्र आहे, सशक्त लोकपाल आणण्यासाठी त्यांचा विरोध आहे, राहुल गांधी भविष्यातले पंतप्रधान असल्यामुळेच पंतप्रधानपद लोकपालच्या कक्षेत आणायला काँग्रेसवाले विरोध करीत आहेत अशा प्रकारचा अपप्रचार अण्णा आणि त्यांच्या चौकडीने चालवला आहे. अण्णांच्या आंदोलनाने अशी भूमिका घेण्याचे काहीच कारण नव्हते, परंतु दुर्दैवाने त्यांनी ती घेतली आहे, अण्णांच्या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचे यातूनच सिद्ध होते. अण्णांचा अहंकार कमालीच्या उंचीवर गेला आहे. या टप्प्यावरून त्यांचा अहंकार घरंगळतो, की गांधीजींचा मुखवटा घरंगळतो, याचे उत्तर काळच देईल.\nअण्णांचा अहंकार आणि राहुलचा गांधीमार्ग\nशरद पवार : खंबीर आणि स्पष्टवक्ते\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. ��्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://drbawasakartechnology.com/Prisom.html", "date_download": "2022-01-28T22:02:23Z", "digest": "sha1:URUPQSEUBGP5XZHESRH4OXZVM4ALBOPI", "length": 6952, "nlines": 88, "source_domain": "drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी", "raw_content": "\nजुन्या, नव्या फळबागा, फळभाज्या, फुलशेती (डाळींब, आंबा, नारळ, काजू, पपई, चिकू, संत्री, मोसंबी, लिंबू, अंजीर, केळी, स्ट्रॉबेरी, शेवगा, सिताफळ, कलिंगड, खरबूज इ.) फुटण्यासाठी, बहार (कळी, मोहोर) लागण्यासाठी\nडाळींबाची वठलेली झाडे फुटून कळी निघण्यासाठी\nडेडआर्म आणि डायबॅक (संत्री, मोसंबीवरील) येऊ नये महणून\nअंजीराची मुकी फुट निघण्यासाठी\nऑक्टोबर छाटणीचे वेळेस अति विषारी औषधे न वापरता १०० % बागा फुटण्यासाठी 'प्रिझम'जर्मिनेटरबरोबर वापरावे\nप्रतिकुल परिस्थितीत शेंडा व्यवस्थित चालवा म्हणून\nप्रतिकुल परिस्थितीत खोडव्यासाठी उपयुक्त\nसिताफळे काळी पडू नयेत म्हणून\nदरवर्षी एकसारखा बहार फुटण्यासाठी\nफळभाज्यांना माल जर कमी लागत असेल तर तो माल लागण्यासाठी 'प्रिझम' वापरावे.\nमसाला पिके - आले, हळद यासाठी उपयुक्त.\nपहिल्या फवारणीत (लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी)\n२५० मिली जर्मिनेटर + २५० मिली थ्राईवर + २५० मिली क्रॉंपशाईनर + २०० मिली राईपनर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १५० मिली हार्मोनी + २५० मिली प्रिझम, १०० लि. पाणी (दर १५ दिवसाचे अंतराने प्रमाण वाढवून ३ वेळा फवारणी करावी)\n३०० मिली जर्मिनेटर + २५० मिली थ्राईवर + २५० मिली क्रॉंपशाईनर + १०० मिली राईपनर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १५० मिली हार्मोनी + ३०० ते ४०० मिली प्रिझम + १०० लिटर पाणी\nप्रतिकुल परिस्थितीत लागवडी (पेरण्या) यशस्वी होण्यासाठी जर्मिनेटरसोबत प्रिझम अतिशय प्रभावी\nपावसाने गेलेल्या, पाने सडलेल्या टोमॅटोचा प्लॉट पंचामृत व प्रिझमने सुधारला\nचुकली वाट सरांच्या तंत्रज्ञानाने गवसली \nऊस प्रक्षेत्रासाठी १ डोळा उसाची रोपवाटिका अशी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2022-01-28T23:26:06Z", "digest": "sha1:UOKGMHHTFSBXVTOI6AMF7RTE5TML4KH4", "length": 5748, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तत्त्वज्ञानविषयक सिद्धांत - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गासाठी मुख्य लेख हे/हा तत्त्वज्ञानविषयक सिद्धांत आहे:.\nजेथे लागू असेल तेथे, या वर्गातील पाने उपवर्गात हलवावयास हवीत.\nतो फार मोठा होणे टाळण्याचे दृष्टीने, या वर्गास वारंवार देखभाल आवश्यक असू शकते. जर असतील तर, त्यात थेट फारच कमी पाने असावीत व त्यात मुख्यत्वेकरुन, उपवर्ग असावेत.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nसामाजिक सिद्धांत‎ (१ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१६ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी ला���ू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2022-01-28T23:10:39Z", "digest": "sha1:A3M6Z5LTYS6ON72RH2PWEF2UO4Z4KHBW", "length": 4820, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते - विकिपीडिया", "raw_content": "\n\"दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते\" वर्गातील लेख\nएकूण २७ पैकी खालील २७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २००८ रोजी ०८:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2011/11/blog-post.html", "date_download": "2022-01-28T22:54:31Z", "digest": "sha1:O5YD6ZUFIYUO25OLLOSP7YV46UGEI22S", "length": 7072, "nlines": 152, "source_domain": "www.bhovra.com", "title": "आज ११-११-११ - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nआज ११.११.११. आज काहीतरी ब्लॉग वर काहीतरी पोस्ट टाकावी असे ठरवले होते पण काहीच सुचलेच नाही. मी मिडिया थोडीच आहे, कुठेतरी घुसून काहीतरी छोटी बातमी शोधून काढायची आणि उगाच मोठी करत...दहा दहा वेळा (आय मीन ११ वेळा) दाखवत बसायची. गेल्या दोन/ तीन दिवसात खास असे काही घडलेच नाही.\nअण्णा काही बोलले नाहीत\nदिग्विजय सिंग येड्यासारखे काहीतरी बरळले नाहीत.\nऐश्वर्याला बाळ झालेच नाही.\nसचिन चे महाशतक झालेच नाही\nअजित पवार आणि राज ठाकरे दोघेही शांत होते.\nदहशतवादी पण सुट्टीवर गेलेत.\nरिक्षावाले पण संपावर नाहीत.\nरेल्वे पण रुळावर चालली आहे.\nशिवसेनेचा ढाण्या वाघ पण गुहेत विश्रांती घेतोय.\nबिग बॉस मध्ये (जे मी कधी बघत नाही) तिथेही बहुतेक डॉली बिंद्रा नाही आहे बहुतेक.\nरा-वन वर कमेंट क��ण्यासारखे काहीच नाही\nबोलता बोलता ११ कारणे पण लिहून झाली. (मोजून बघा..मी पण मोजली) मग म्हटले जाऊदेत...काही लिहिण्यासारखेच नाही. उगाच ओढून ताणून कशाला स्वत:ला आणि वाचकांना त्रास द्यायचा. पुढच्या वर्षी १२-१२-१२ येईल तेव्हा काहीतरी लिहूया.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/page/105/", "date_download": "2022-01-28T22:55:56Z", "digest": "sha1:3HTX3AUA4RO3754PEFOALYDO4ZUL5QTL", "length": 5218, "nlines": 92, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "मराठी Social - महत्वपूर्ण विषयांवरील माहिती मराठीत - Page 105", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे माझा आवडता लेखक या विषयावर मराठी निबंध (essay on my favorite writer in Marathi). माझा आवडता लेखक या विषयावर लिहलेला हा मराठी …\nहत्ती बद्दल संपूर्ण माहिती मराठी, Elephant Information in Marathi\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हत्ती या प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती मराठीत (elephant information in Marathi). हत्ती या प्राण्याबद्दल लिहलेला हा मराठी निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी …\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दुष्काळ एक समस्या या विषयावर मराठी निबंध (dushkal ek samasya Marathi nibandh). दुष्काळ एक समस्या या विषयावर लिहलेला हा मराठी निबंध लेख …\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दुर्गा पूजा या विषयावर मराठी निबंध (essay on Durga Puja in Marathi). दुर्गा पूजा या विषयावर लिहलेला हा मराठी निबंध ले��� मुलांसाठी …\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सिडको लॉटरी २०२१ माहिती मराठी (CIDCO lottery 2021 information in Marathi). सिडको लॉटरी २०२१ मराठी माहिती हा लेख त्या सर्व लोकांना फायद्याचा …\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/cruise-drug-bust-case", "date_download": "2022-01-28T22:54:51Z", "digest": "sha1:NWH5KYI52DV7BRYWR3CIAAIV7YPETPI2", "length": 14040, "nlines": 243, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nPune | किरण गोसावी सचिन पाटील या बनावट नावाने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता, पोलीस आयुक्तांची माहिती\nचिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणातील आरोपी केपी गोसावी याला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो पुणे पोलिसांना गुंगारा देत होता. या तीन वर्षात गोसावी ...\nपुण्यापासून मुंबई, उत्तर प्रदेश ते मध्यप्रदेश, गोसावी कुठे कुठे लपला; पोलीस आयुक्तांनी सांगितलं क्रोनोलॉजी\nचिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणातील आरोपी केपी गोसावी याला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो पुणे पोलिसांना गुंगारा देत होता. (KP Gosavi nabbed ...\nसचिन पाटील नावाने लपला, एनजीओचा पदाधिकारी असल्याचा बनाव, पुणे पोलिसांनी सांगितल्या केपी गोसावीच्या भानगडी\nचिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणातील आरोपी आणि आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावीची पुणे पोलिसांनी तासभर कसून चौकशी केली. Kiran Gosavi) ...\nकेपी गोसावी पोलीस आयुक्तालयात, 3 वाजता कोर्टात हजर करणार; जामीन होणार\nआर्यन खान प्रकरणातील पंच केपी गोसावी याला अटक केल्यानंतर अखेर पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार ...\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nपुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन\nसंपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी11 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी12 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी12 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी13 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी13 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nHot water : दररोज 3 ग्लास गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे, रिझल्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nफोटो गॅलरी16 hours ago\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/world-corona-outbreak-updates-in-uk-unlocked-after-97-days-lockdown-news-and-live-updates-128415084.html", "date_download": "2022-01-28T23:03:27Z", "digest": "sha1:DNHJGWYZ6BOBL7PESQ3DNUO65LDKKSEE", "length": 8726, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "World corona outbreak updates: in UK Unlocked after 97 days; lockdown news and live updates | ब्रिटनमध्ये 97 दिवसांनी अनलॉक; जगातील सर्वात मोठा व कडक लॉकडाऊन हळूहळू मागे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोरोना महामारी:ब्रिटनमध्ये 97 दिवसांनी अनलॉक; जगातील सर्वात मोठा व कडक लॉकडाऊन हळूहळू मागे\nभारतात बहुतांश राज्यांत रात्रीची संचारबंदी, शाळा-कॉलेज बंद; ब्रिटनमध्ये दररोजचे नवे रुग्ण 4 हजारांहून कमी\nशाळा-कॉलेज बंद, आर्थिक व्यवहार चालू, इतर राज्यांतील वाहतूक सुरू ठेवणार\nब्रिटन ९७ दिवसांनंतर पूर्ववत होत आहे. जगातील सर्वात लांब व कडक लॉकडाऊन सोमवारपासून अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना अनियंत्रित झाल्याने ५ जानेवारीपासून ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू होता. डिसेंबरपासून ब्रिटनमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध लागू होते. आता पुन्हा अनेक महिन्यांनंतर शेकडो जिम, हेअर सलून, रिटेल दुकाने सुरू झाली. नियोजित योजनेनुसार २१ जूनला पूर्णपणे लॉकडाऊन हटवला जाईल.\n४ जानेवारी रोजी जॉन्सन यांनी नवीन निर्बंधांची घोषणा केली होती. तेव्हा प्रत्येक गोष्ट स्पष्ट होती. कोणते क्षेत्र कधी बंद असेल व कोणते सुरू होईल, हे जाहीर होते. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती नव्हती. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसऱ्या बाजूने लसीकरण करून ब्रिटनने कोरोनाचा वेग नियंत्रित केला. युरोपला मंदगतीने लसीकरण व लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची वेळ आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये दररोज ५५ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळत होते. आता नव्या रुग्णांची संख्या ४ हजारांहून खाली आहे. ब्रिटनने आपल्या ४८ टक्के लोकसंख्येला लस दिली आहे.\nभारतात बहुतांश राज्यांत रात्रीची संचारबंदी, शाळा-कॉलेज बंद\nपंजाब : राज्यात संचारबंदी - राजकीय, धार्मिक आयोजन बंद, शाळा-कॉलेज बंद\nहिमाचल : शाळा-कॉलेज १५ एप्रिलपर्यंत बंद. कार्यक्रमांत ५० लोकांची परवानगी.\nमध्य प्रदेश: भोपाळ, छिंदवाडा, कटनी, बैतूल, खरगोनसह अनेक शहरांत १९ एप्रिलपर्यंत संचारबंदी.\nकर्नाटक: बंगळुरूसह ७ शहरांत रात्री १० ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी.\nतेलंगण: शाळा-कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.\nछत्तीसगड: रायपूरमध्ये १७ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन. शहरी भागात संचारबंद. ५० टक्के सवारीची परवानगी.\nचंदीगड: रात्री १० ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी. १० पर्यंत शाळा बंद\nजम्म्ू-काश्मीर: १८ एप्रिलपर्यंत शाळा बंद. इनडोअर क्रीडा आयोजने बंद.\nओडिशा: १२ पर्यंत सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद, असे स्पष्ट केले.\nतामिळनाडू : धार्मिक आयोजनांवर बंदी. क्लबमध्ये ५० टक्के लोकांना परवानगी.\nकेरळ: परदेशातून आल्यावर सात दिवसांचे क्वाॅरंटाइन. विशेष जजची नियुक्ती\nगोवा: लोकांच्या फिरण्यावर बंदी नाही. शाळा बंद. १४४ लागू.\nउत्तर प्रदेश: लखनऊसह अनेक जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी १७ पर्यंत.\nमहाराष्ट्र: एप्रिलपर्यंत सर्व बीच बंद. आठवडाअखेरीस लॉकडाऊन, संचारबंदी\nझारखंड : रांचीमध्ये धार्मिक आयोजनाची परवानगी नाही. प्राथमिक शाळा बंद.\nगुजरात : २० शहरांत रात्री ८ ते स. ६ पर्यंत संचारबंदी. विवाहासाठी १०० ची परवानगी.\nबिहार : शाळा-कॉलेज ३० एप्रिलपर्यंत बंद. लग्नासाठी २०० जणांची परवानगी.\nराजस्थान : १० शहरांत ९ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी. शाळा-कॉलेज बंद.\nदिल्ली : एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी. विवाहात १०० लोकांना परवानगी\nहरियाणा : शाळा-कॉलेज सुरू, विवाहात ५०० लोक सहभागी होऊ शकतात.\nउत्तराखंड : १२ राज्यांतून येणाऱ्यांना काेरोनाचा अहवाल अनिवार्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-auschwitz-71th-anniversary-adolf-hitler-killed-6-million-people-5234946-PHO.html", "date_download": "2022-01-28T22:26:09Z", "digest": "sha1:X3IKHZ7KNQAM7O73Y2MUI74SH7AARHDF", "length": 3980, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Auschwitz 71th Anniversary: Adolf Hitler Killed 6 Million People | हिटलरने ज्यूंवर असा केला अन्याय, 6 वर्षांत 60 लाख लोकांचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिटलरने ज्यूंवर असा केला अन्याय, 6 वर्षांत 60 लाख लोकांचा मृत्यू\n71 वर्षांपूर्वी हिटलरच्या ऑशविच कॅम्पच्या आत कैद्यांना अशी वागणूक दिली जायची.\nनुकतेच 71 वे 'इंटरनॅशनल होलोकॉस्ट रेमेमब्रेन्स डे' साजरा केला. हा दिवस पोलंडमधील नाजी कॅम्प 'ऑशविच'मधून लोकांना मुक्त केल्यानिमित्त साजरा केला जातो. या कॅम्पमध्‍ये जर्मन हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरने लाखो ज्यूंना यमसदनी पाठवले होते.\nऑशविच कॅम्प याचा अर्थ मृत्यू...\n- पोलंडच्या या कॅम्पमध्‍ये धर्म, वंश, विचारधारा किंवा शारीरिक दुर्बलतेच्या नावावर लाखो लोकांना गॅस चेंबरमध्‍ये पाठवले जात होते.\n- ज्यू, राजकीय विरोधक, रुग्ण आणि समलैंगिकांना जबरदस्तीने काम करायला लावले जात असे.\n- कॅम्प अशी ठिकाणी होता की त्यातून पळून जाणे अशक्य होते.\n- म्हातारे आणि रुग्णांना गॅस चेंबरमध्‍ये मृत्यूदंड दिला जात होता. कॅम्पमध्‍ये चार स्मशानभूमी होत्या. येथे प्रत्येक दिवशी 4 हजार 700 प्रेते जाळली जाऊ शकते.\n- जी गॅस चेंबरमधून वाचायचे, त्यांना काम करावे लागत होते.\n- ऑशविच कॅम्पजवळ औद्योगिक भाग होता. उद्योगपती कैद्यांना उधारीवर काम करायला नेत असे.\nपुढे वाचा... ज्यूंचा हिटलर प्रचंड तिरस्कार करायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-all-airline-companies-stopped-all-flights-from-peshawar-4842675-PHO.html", "date_download": "2022-01-28T21:51:55Z", "digest": "sha1:S57PLBUM7URH2NONO7IDC7GJUSYDREIQ", "length": 8506, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "All Airline Companies stopped all flight\\'s from Peshawar | Peshawar : पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या मृत्यूदंडावरील बंदी उठवली, शरीफ सरकारचा निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPeshawar : पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या मृत्यूदंडावरील बंदी उठवली, शरीफ सरकारचा निर्णय\nफोटो - आर्मी स्कूलमधील ऑडिटोरियमध्ये मुलांचे रक्त असे सांडले\nपेशावर/इस्लामाबाद/वॉशिंग्टन - पेशावर हल्ल्यानंतर दुस-याच दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दहशतवादी प्रकरणांत मृत्यूदंडावर लावलेली बंदी हटवली आहे. सरकारी प्रवक्ते मोहिनुद्दीन वानी म्हणाले की, पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळ समितीने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यापेक्षी अधिक दुःखद काहीही असू शकत नाही, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने दहशतवाद्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश आले नाही असेही शरीफ म्हणाले. दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.\nदरम्यान, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ बुधवारी काबूलमध्ये गेले आहेत. काबूलमधील अफगाण मिलिट्रीसोबत चर्चा करुन दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करता येईल का, याचा धोंडोळा ते घाणार आहेत.\nबुधवा��� पेशावर हल्ल्याच्या विरोधात संसदेत एक प्रस्ताव मंजुर करण्यात आला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हल्ल्याची तीव्र निंदा करण्यात आली. दहशतवादाविरोधातील लढाईत पाकिस्तानबरोबर असल्याचे स्वराज म्हणाल्या. त्यानंतर संसदेत दोन मिनिटे स्तब्ध राहून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nदरम्यान, पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या तपासात या शाळेत एक जिवंत बॉम्ब आढळून आला आहे. बॉम्ब नाशक पथकाने नंतर हा बॉम्ब निकामी केला असून, शाळेची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यातील मृतांचा आकडा 145 वर पोहोचला आहे.\nशेवटच्या स्लाईडवर पाहा, शाळेमधील ऑडिटोरिअमचा VIDEO\nदरम्यान, हल्ल्यानंतर सर्वच आंतरराष्ट्रीय विमानसेवा कंपन्यांनी पेशावर विमानतळावरून सुरू असलेली वाहतूक थांबवली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानची सरकारी विमानसेवा कंपनी पीआयएच्या परदेशी क्रू मेंबर्सनीही पेशावरमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. यूएईनेही आपले विमान पेशावरला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला करत 132 मुले आणि शाळेच्या मुख्यध्यापिकेसह नऊ कर्मचा-यांची हत्या केली. या घटनेनंतर पाकिस्तानात सर्वत्र दुःखाचे वातावरण आणि सरकारच्या विरोधात रागाची भावाना व्यक्त करण्यात येत आहे.\nआशा ठेऊ नका, येथे काहीही बदलणार नाही\nपाकिस्तानच्या कबायली प्रांतात चांगले राजकीय वजन असणारे आफताब अहमद खान शेरपाओ म्हणाले की, ही देशासाठी लज्जास्पद आणि दुःखद घटना आहे. पण या घटनेनंतर आपल्या देशात काही बदलेले असे जर तुम्हाला वाटत असेल तर तशा आशा बाळगू नका. धर्म, राजकारण आणि लष्कर यामधील अनेक लोक आजही दहशतवाद्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या संवेदना दहशतवाद्यांबरोबर आहे आणि पुढील काळातही राहील. सध्या जरी ते घटनेचा निषेध करत असले तरी, पुन्हा त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल. त्यामुळे चांगल्या भविष्याची अपेक्षा करू नका.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही हृदय पिळवटून टाकणा-या प्रतिक्रिया...\nअखेरच्या स्लाइडवर पाहा शाळेतील ऑडिटोरियमचा VIDEO...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-criminal-record-information-of-candidate-outside-the-voting-booth-5533700-NOR.html", "date_download": "2022-01-28T21:31:23Z", "digest": "sha1:EZUBQKQWFP6XVOMWJPFLIVM42Z3QFINM", "length": 6588, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "criminal record information of candidate outside the voting booth | उमेदवारांच्‍या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे फलक मतदान केंद्रांवर लागले; कुंडली वाचुनच करा मतदान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउमेदवारांच्‍या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे फलक मतदान केंद्रांवर लागले; कुंडली वाचुनच करा मतदान\nनाशिक - महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची सर्व माहिती मतदान केंद्रांबाहेर झळकविण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून पूर्ण झाली असून, सोमवारी (दि. २०) मतदान यंत्रणेसोबतच उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची संपूर्ण माहिती असलेले फलकही केंद्रप्रमुखाला देण्यात आले. या फलकावर उमेदवारांचे शिक्षण, संपत्ती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवाराला उमेदवारी अर्जासोबत शिक्षण, संपत्ती तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी इ. माहिती सादर करावी लागते. ही माहिती शपथपत्राद्वारे उमेदवाराला देणे बंधनकारक असते. उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्राआधारे निवडणूक निर्णय अधिकारी ही माहिती निवडणूक निर्णय कार्यालयाबाहेर प्रसिद्ध करतो. तसेच, ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येते. शपथपत्राद्वारे दिलेली ही माहिती सार्वत्रिक केली जात असली तरी त्याला मर्यादा येत होत्या. निवडणूक निर्णय कार्यालय तसेच संकेतस्थळ या दोनच ठिकाणी ही माहिती पाहता येत होती.\nयामुळे सर्वच मतदारांना उमेदवारांची माहिती मिळत नव्हती. या सर्व पार्श्वभूमिवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांची ही सर्व माहिती वर्तमानपत्रासह मतदान केंद्राबाहेर फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सर्व उमेदवारांची माहिती केंद्राबाहेर लावले जाणार आहेत. सोमवारी(दि.२०) मतदान यंत्रणेसोबतच उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संपूर्ण माहिती असलेला फलकही केंद्रप्रमुखाला देण्यात आले.\n१०० मीटर परिसरात उमेदवारांना निवडणूक बंदी\nमहापालिकानिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात उमेदवारांना निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. यामुळे १०० मीटरच्��ा आत आता कोणीही उमेदवार दिसणार नाहीये, तर या ठिकाणी उमेदवारांनी मतदारांना नमस्काराला केल्यास हा प्रचाराचा भाग समजला जाणार असून, आचारसंहिताभंगाचा भाग असे समजून अशा उमेदवारांवर पोलिस कारवाई केली जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-model-road-development-issue-nagar-4479290-NOR.html", "date_download": "2022-01-28T22:16:49Z", "digest": "sha1:YNLOEFNTEBVNQPBWWWOAWUX2LQ7PH4N4", "length": 9874, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "model road development issue nagar | ‘मॉडेल रस्ता’ मुदतीत पूर्ण होणे अशक्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘मॉडेल रस्ता’ मुदतीत पूर्ण होणे अशक्य\nनगर - शहरातील ‘मॉडेल रस्ता’ संबोधल्या गेलेल्या बालिकार्शम रस्त्याचे काम पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दिलेल्या दीड वर्ष मुदतीतील एक वर्ष संपले असून आतापर्यंत केवळ 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. उर्वरित सहा महिन्यांत 80 टक्के काम कसे पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.\nमहाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत मंजुरी मिळालेल्या बालिकार्शम रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी तब्बल एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. 2 जानेवारी 2013 रोजी आमदार अनिल राठोड, आमदार राम शिंदे, महापौर शीला शिंदे आदींच्या उपस्थितीत मोठय़ा थाटात या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष काम सुरू झाले. भूमिपूजन झाल्यानंतर एका वर्षात केवळ 20 टक्के काम पूर्ण झाले. त्यामुळे उर्वरित कामासाठी आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.\nया रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण, ड्रेनेजलाइन, साईड गटार, फूटपाथ, व सुशोभीकरणासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता शहरातील ‘मॉडेल रस्ता’ म्हणून ओळखला जाईल. पहिल्या टप्प्यात परिचय हॉटेल ते एस्सार पेट्रोलपंप या 500 मीटर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. त्यावरील 4 इंच जाडीचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले, परंतु 32 सेंटीमीटर (एम 35) जाडीच्या काँक्रिटीकरणाचे अंतिम काम अपूर्ण आहे. आतापर्यंत 1 हजार 40 मीटर अंतरावरील ड्रेनेजचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पुढील काम रखडले आहे. पुलांची कामेही अजून अपूर्णच आहेत. ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.\nमागील दोन महिन्यांपासून काम ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काम सुरू होण्यापूर्वी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवली गेली. परंतु वर्ष उलटले, तरी रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. संपूर्ण रस्ता धुळीने माखला आहे. रस्त्यावरील धूळ कडेच्या घरांत शिरते. या रस्त्याच्या कामाबाबत आतापर्यंत केवळ खोटी आश्वासने मिळाली, विरोधकांची आंदोलने खोटीच होती, कोणीच लक्ष देत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘दिव्य मराठी’शी बोलताना नागरिकांनी रविवारी व्यक्त केली.\nरस्त्यावरील धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर\nपहिल्या टप्प्यातील काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात धूळ जमा झाली आहे. वाहनांमुळे उडणारी रस्त्यावरील धूळ थेट घरात येते. अनेकांना दम्याचा त्रास आहे. धुळीमुळे त्यात आणखी भर पडते. संपूर्ण रस्ता तर सोडा, निदान आतापर्यंत झालेले काम तरी तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.’’ विकास मदने, नागरिक.\n‘पेव्हर फिनिशिंग’ मशीनची प्रतीक्षा\nपहिल्या टप्प्यात हॉटेल परिचय ते एस्सार पेट्रोल पंप या भागात काँक्रिटीकरण करण्यात आले. परंतु 32 सेंटिमीटर (एम 35) जाडीच्या काँक्रिटीकरणाचे अंतिम काम अपूर्ण आहे. ते दज्रेदार व्हावे, यासाठी अत्याधुनिक ‘पेव्हर फिनिशिंग’ मशीनचा वापर करावा, अशा सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. परंतु तीन महिने उलटले, तरी हे मशीन उपलब्ध झाले नाही. काँक्रिटीकरणाची जाडी कमी-जास्त होऊ नये, यासाठी या मशीनमध्ये सेन्सर आहेत. त्यामुळे कामात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.\nप्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीची (पीएमसी) नेमणूक, विजेचे खांब, जलवाहिन्या, समाजमंदिर, तसेच किरकोळ अतिक्रमणांमुळे काम रखडले होते. बांधकाम, पाणीपुरवठा व विद्युत विभाग यांच्यात समन्वय नसल्याने ही स्थिती निर्माण झाली. निवृत्त शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय घडवून आणला. महिनाभरापूर्वी कुलकर्णी निवृत्त झाल्याने समन्वय राहिलेला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-IFTM-people-wants-to-know-what-rahul-gandhis-4-ruling-generations-did-for-nation-amit-shah-5892162-PHO.html", "date_download": "2022-01-28T22:56:20Z", "digest": "sha1:CEFBYYBQTYPYV7ZARO2FDMZ7BYRFJ3NP", "length": 6585, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "People Wants To Know What Rahul Gandhis 4 Ruling Generations Did For Nation, Amit Shah | राहुल भाजपच्या 4 वर्षांची कामे विचारतात, जनतेला 4 पिढ्यांचा हिशोब हवा -अमित शहा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराहुल भाजपच्या 4 वर्षांची कामे विचारतात, जनतेला 4 पिढ्यांचा हिशोब हवा -अमित शहा\nआम्ही जनतेला जबाबदार आहोत, जनतेलाच पै-पैचा हिशोब देऊन -अमित शहा\nसरगुजा (छत्तिसगड) - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी छत्तिसगड दौऱ्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. भाजपने गेली 4 वर्षे सत्तेत राहून कोणती कामे केली हे विचारू नये. प्रत्यक्षात राहुल यांच्या 4 पिढ्यांनी सत्तेवर राहून नेमके काय केले त्याचा हिशोब जनतेला हवा असे अमित शहा म्हणाले आहेत. 55 वर्षे सत्तेत राहूनही भारताचा विकास कसा झाला नाही असा जाबही शहा यांनी विचारला आहे. मोदी सरकारची 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ते विकास यात्रा करत आहेत. याच स्वरुपाची\n'आम्ही जनतेला हिशोब देऊ'\nछत्तिसगडच्या सरगुजामध्ये विकास यात्रा कार्यक्रमात अमित शहा म्हणाले, \"आम्हाला जनतेने सत्तेवर बसवले आहे. आम्ही त्यांनाच जबाबदार आहोत. आम्ही काँग्रेसला हिशोब देण्याची काहीच गरज नाही. जेव्हा आम्ही जनतेसमोर मत मागायला जाऊ तेव्हा पै-पै चा हिशोब देऊ. भाजप असा एक पक्ष आहे, जो निवडणुकीपूर्वीच जनतेकडे जाते.\"\n'मोदी सरकारमध्ये देश सुरक्षित'\n\"मोदी सरकारमध्ये आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या आहेत. आधी पाकिस्तान दिवस-रात्र भारतावर हल्ले करायचा. पण, या सरकारमध्ये जवानांनी सर्जिकल स्ट्राइक केले. भारत मातेचा जयघोष करत परत आले. साऱ्या जगात भारताला एक वेगळी ओळख मिळाली.\"\n'काँग्रेसला छत्तिसगडमधून उखडून फेकू'\nशहा पुढे म्हणाले, \"या सभेत लोकांची उपस्थिती आणि गर्दी पाहता छत्तिसगडमध्ये रमन सिंह यांची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. छत्तिसगडमधून काँग्रेसने उखडून फेकले जाईल. इतका प्रचंड विजय मिळेल की विरोधकांची छाती दबेल. भाजपसारखा दम कुणातच नाही. हा पक्ष निवडणुकीपूर्वीच जनतेमध्ये जाऊन हिशोब देणारा पक्ष आहे.\"\nरमन सिंह म्हणाले, काँग्रेसने काहीच केले नाही\nरमन सिंह म्हणाले, काँग्रेस सुद्धा विकास यात्रा करत आहे. मी सरगुजा येथील जनतेला विचारू इच्छितो की काँग्रेसने गेल्या 60 वर्षांमध्ये कुणाला 1 रुपये किलो तांदूळ दिले आहेत का त्यांनी कुठल्या मेडिकल क्लेम सुविधा दिल्या त्यांनी कुठल्या मेडिकल क्लेम सुविधा दिल्या त्यांनी जे 60 वर्षांत केले नाही ते मोदी सरकार 4 वर्षांमध्ये करत आहे. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे असे रमण सिंह म्हणाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-sourav-ganguly-meets-mamata-banerjee-5122991-NOR.html", "date_download": "2022-01-28T22:22:54Z", "digest": "sha1:6BEQN24RL5HQH2VUNJEUQRTKZX2B4LY5", "length": 3277, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Speculation Rife Over CAB Chief As Sourav Ganguly Meets Mamata Banerjee | बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 'दादा'च्‍या नावाची घोषणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 'दादा'च्‍या नावाची घोषणा\nकोलकाता - टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कॅब अधिकाऱ्यांशी झालेल्‍या चर्चेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली.\nजगमोहन दालमिया यांच्या आकस्मिक निधनामुळे बंगाल क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेटला सक्षम नेतृत्त्वाची आवश्यकता आहे. 'दादा' ही जबाबादारी यशस्‍वीपणे पेलण्‍यास तयार आहे.\nसौरव गांगुली आधी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्‍या संयुक्त सचिवपदी होता. अध्यक्षपदासाठी दालमियांचा मुलगा अविषेक व गांगुली या दोघांमध्ये चुरस होती. दोघांनीही ममता बॅनर्जींची भेट घेऊन चर्चा केली. त्‍यानंतर गांगुलीच्‍या नावाची घोषणा करण्‍यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/zomato-now-has-the-opportunity-to-make-money-as-well-as-eat-sebi-also-recognized-read-detailed/", "date_download": "2022-01-28T23:13:52Z", "digest": "sha1:R6MQZ4T5PUCROIA4ORBV2EWBMR3KAW3B", "length": 13178, "nlines": 105, "source_domain": "mhlive24.com", "title": "Zomato आता खाण्याबरोबर पैसे कमावण्याचीही संधी; सेबीचीही मान्यता, वाचा सविस्तर... | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/आर्थिक/Zomato आता खाण्याबरोबर पैसे कमावण्याचीही संधी; सेबीचीही मान्यता, वाचा सविस्तर…\nZomato आता खाण्याबरोबर पैसे कमावण्याचीही संधी; सेबीचीही मान्यता, वाचा सविस्तर…\nMHLive24 टीम, 06 जुलै 2021 :- फूड डिलीवरी प्लेटफॉर्म Zomato ला मार्केट रेग्युलेटर सेबीची इनीशियल शेअर विक्रीतून 8,250 कोटी र���पये एकत्रित करण्याची मान्यता मिळाली आहे. इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) मध्ये 7,500 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा मुद्दा आणि इन्फो एज (इंडिया) लिमिटेड द्वारा 750 कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेल यात समाविष्ट केली आहे.\nZomato यांनी एप्रिलमध्ये सेबीकडे प्राथमिक आयपीओ कागदपत्रे दाखल केली होती. त्यांचे निरीक्षण 2 जुलै रोजी झाले. आयपीओ, फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) आणि राइट्स इश्यू लॉन्च करण्यासाठी कोणत्याही कंपनीला सेबीचे ऑबसर्वेशन फार महत्वाचे आहे.\nड्राफ्ट पेपर्सनुसार, नव्याने पुढे येणा्या पैशांचा उपयोग सेंद्रीय आणि अजैविक वाढीच्या पैलूंसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल. ऑनलाईन फूड डिलिव्हरी विभागात गेल्या काही वर्षांत चांगली ग्रोथ झाली आहे, झोमाटो आणि स्विगी यांनी ज्यादा मार्केट शेयर मिळवण्यासाठी जोरदार झुंज दिली.\n2019-20 मध्ये दोन पट जास्त महसूल वाढला :- मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2019-20 मधील झोमॅटोचा महसूल दुप्पट झाला आहे, त्यासह तो 394 मिलियन डॉलर (जवळपास 2,960 करोड़ रुपये) पोहोचला आहे. अर्निंग्स बिफोर इंट्रस्ट, टैक्स, डिप्रीसिएशन आणि Amortization (EBITDA) लॉस जवळपास 2,000 करोड़ रुपये आहे.\nझोमाटोने फेब्रुवारी महिन्यात टाइगर ग्लोबल, कोरा आणि इतरांकडून 250 मिलियन डॉलर्स (1,800 कोटींपेक्षा जास्त) जमा केले आणि ऑनलाइन फूड ऑर्डर प्लॅटफॉर्मचे मूल्य 5.4 अब्ज डॉलर्सवर नेले.\nकोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टेनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रेडिट Suisse सिक्योरिटीज (इंडिया) प्राइवेट लिमिटेड इश्यूसाठी ग्लोबल कॉर्डिनेटर्स आणि बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.\nBofA सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड आणि सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची पब्लिक इश्यूची व्यापारी बँक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई वर सूचीबद्ध होतील.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्रा��कांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडर���क लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/03/09/2021/ghugus-congress-strikes-at-wcl-over-citizens-issues/", "date_download": "2022-01-28T22:45:43Z", "digest": "sha1:FOKMLLRTODHEYNP2KVR6QCOPJNUQH7OB", "length": 15592, "nlines": 179, "source_domain": "newsposts.in", "title": "नागरिकांच्या समस्येला घेवुन काँग्रेसचा वेकोलीवर धडक | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi नागरिकांच्या समस्येला घेवुन काँग्रेसचा वेकोलीवर धडक\nनागरिकांच्या समस्येला घेवुन काँग्रेसचा वेकोलीवर धडक\nघुग्घुस : मागील एक महिन्यांपासून घुग्घुस काँग्रेस कमेटी तर्फे राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली “मेरा शहर मेरा अभियान’ ही स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मात्र नागरिकांच्या समस्या ह्या कायमस्वरूपी वेकोलीने निकाली काढण्या करिता आज दिनांक 03 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, इंटक नेते लक्ष्मणजी सादलावार यांच्या नेतृत्वाखाली सब एरिया कार्यालयावर शेकडो महिलासह धडक देण्यात आली.\nवेकोली स्थलांतरीत वस्ती शिवनगर मध्ये पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे वेकोलीच्या गांधीनगर, सुभाषनगर,वसाहतीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून इमारती जीर्ण झाल्या आहे यापासून कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वत्र कचरा जमा झाला असून यातुन अत्य���त घाणेरड्या स्वरूपाची वास येत आहे.\nया घाणीमध्ये मोठया प्रमाणात डास निर्माण झाले असून यापासून डेंगू मलेरिया व अन्य प्रकारचे जीवघेणें आजार होत आहे. नाल्या तुडुंब भरल्या असून यामध्ये असलेल्या पिण्याचे पाण्याचे पाइपलाइन ही जागोजागी फुटल्या असून त्यामधून दूषित पाणी नळाला येत आहे.\nया सर्व समस्यां कायमस्वरूपी निकाली काढण्या करीता सब एरिया कार्यालयात बैठक झाली यामध्ये वेकोलीतर्फे सब एरिया मनेजर एस.पी. विमलावार, सिविल इंजिनिअर,कपूर सर,पाटील सर, बिन्नी सर यांच्याशी चर्चा करून पिण्याचे पाणी व कचराकुंडी व इमारत दुरुस्तीचे काम शिवनगर रस्ता इत्यादी समस्या सकारात्मक सोडवण्यात आले.\nयाप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,वेकोलीचे अजय पाटीलनुरुल सिद्दिकी,इर्शाद कुरेशी,रोशन दंतलवार, विशाल मादर, रोहित डाकूर, शुभम घोडके,सुनील पाटील,सौ. पूजा कांबळे, विजया मूर्ती पेरकुरला,प्रेरणा लिंगमपल्ली, शारदा आकाश पेरकुरला,रिना रवी पेरकुरला,व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.\nPrevious articleअज्ञात नवजात अर्भकाचा मृतदेह आढलला\nNext articleयुवक कांग्रेसने केले कॅन्सर पीडित रुग्णाला जीवनावश्यक साहित्याचे वाटप\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/four-persons-with-14-swords-were-arrested-from-a-vehicle-heading-towards-bhadgaon-from-pushkar-in-rajasthan", "date_download": "2022-01-28T21:36:43Z", "digest": "sha1:US5MDBAJWWC2GS7S6HJ65EWPUNATLCJ4", "length": 8095, "nlines": 86, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Four persons with 14 swords were arrested from a vehicle heading towards Bhadgaon from Pushkar in Rajasthan", "raw_content": "\nराजस्थानातील पुष्कर येथून भडगावकडे जाणाऱ्या वाहनातून १४ तलवारींसह चार जण जेरबंद\nसत्रासेंन फॉरेस्ट नाक्यावरील कारवाई\nचोपडा chopda ( प्रतिनिधी )\nराजस्थानातील (Rajasthan) पुष्कर (Pushkar) येथून तलवारी (Sword) खरेदी करून पाच जण ओमनी गाडीत मागच्या सीट व पत्र्यामध्ये लपवून सातपुड्यातील सत्रासेंन मार्गे भडगावकडे विक्रीसाठी (For sale) घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेष रावले (Assistant Superintendent of Police Krishikesh Rawale) यांना मिळाली. गोपनीय माहिती च्या आधारे सत्रासेंन फॉरेस्ट (Satrasen Forest Nakya) नाक्यावर सापळा रचून येणाऱ्या ओमनी ग���डीची पोलिसांनी कसून तपासणी केली असता त्यात १४ तलवारींसह (Sword) साडेतीन लाखा च्या मुद्देमालासह चार जणांना (To four) शिताफीने अटक (Arrested) करण्यात आली. तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला.दरम्यान या घटनेने चोपड्यात प्रचंड खडबळ उडाली आहे.\nचोपडा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेष रावले यांना मिळालेल्या गोपनीय महिती वरून राजस्थान मधील पुष्कर येथून १४ तलवारी खरेदी करून मुस्ताकीन खान रा.आस्थानगर चाळीसगाव,आरिफ इब्राहिम पिंजारी घाटरोड, चाळीसगाव,मेहबूब खान हरीम खान जमिलखान घाटरोड,चाळीसगाव,सलमान खान अय्यूब खान इस्लामपूरा,चाळीसगाव, मुशरीफ खान रा.भडगाव मारुती ओमनी क्रमांक-एम.एच.१९ सीएफ ४५७१ मधून मध्यप्रदेश सीमेवरील सत्रासेंनकडून भडगावकडे जात असल्याची माहिती मिळाली. माहिती वरून सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेष रावले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर,पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे व पोलिसांनी सापळा लावून सत्रासेंन फॉरेस्ट नाक्यावर मारुती ओमनी क्रमांक एम.एच. १९ सीएफ ४५७१ आली असता पोलिसांनी गाडीला थांबवून संबंधितांना विचारपूस करून कसून चौकशी करीत असतांना गाडीच्या मागील सीट व पत्र्याच्या मध्ये १४ लपविलेल्या आढळून आल्या यावेळी गाडीतील पाच जणांपैकी मुशरीफ खान रा.भडगाव लघुशंकाच्या नावाने थोड्या अंतरावर जाऊन पसार होण्यात यशस्वी झाला.\nतर उर्वरित चार संशयितांना १४ तलवारी,चार मोबाईल सह साडेतीन लाखाच्या मुद्देमालासह\nचौघांना ताब्यात घेऊन अटक केली.\nया प्रकरणी पो.ना.राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला भाग-५\nगुरनं.०२/२०२२ नुसार मुस्ताकीन खान रा. आस्थानगर,चाळीसगाव,आरिफ इब्राहिम पिंजारी घाटरोड चाळीसगाव,मेहबूब खान,हरीम खान जमिल खान घाटरोड चाळीसगाव,सलमान खान अय्यूब खान इस्लामपूरा चाळीसगाव यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५,\n७/२५ भादंवि कलम ३४ प्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चौघां संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेष रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर व हवालदार लक्ष्मण शिंगाणे करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/funding-sanctioned-for-mulher-rural-hospital", "date_download": "2022-01-28T22:22:58Z", "digest": "sha1:4EINX7WNGQCIHXHBYYBL2WW63JSWARD6", "length": 8582, "nlines": 85, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मुल्हेर ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर | Funding sanctioned for Mulher Rural Hospital", "raw_content": "\nमुल्हेर ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर\nतालुक्यातील मुल्हेर ग्रामीण रुग्णालयासाठी (Mulher Rural Hospital) 22 कोटी रुपयांच्या निधीस (fund) राज्य शासनाची (state government) मंजूरी प्राप्त झाल्याची माजी आमदार दीपिका चव्हाण (former mla deepika chavan) यांनी दिली.\nनाशिक (nashik) येथे जुलै 2009 मध्ये झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) खान्देश विकास पॅकेज (Khandesh development package) अंंतर्गत बागलाण तालुक्याच्या (Baglan taluka) आदिवासी अतीदुर्गम भागातील आदिवासी (Tribal Community) बांधवांसाठी मंजूर झालेल्या मुल्हेर (ता.बागलाण) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) शासनाने चालू विधानसभा अधिवेशनातील (Assembly session) पुरवणी अर्थसंकल्पात (Budget) 22.02 कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी (Approval of funds) दिली असल्याचे स्पष्ट करीत\nमाजी आमदार चव्हाण यांनी, बागलाण तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना 50 ते 60 किलोमीटर अंतरावर सटाणा (satana) व नामपूर येथे उपचारांसाठी येणे अडचणीचे व गैरसोईचे होते. तातडीच्या उपचारांसाठी नाईलाजास्तव त्यांना कळवण (kalwan) उपजिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ 1,67,800 हेक्टर असून मुल्हेर हे 40 ते 50 आदिवासी खेड्यांना जोडणारे प्रमुख महसुली गाव आहे.\nया परिसरातील आदिवासी बांधव आरोग्य सेवेपासून (Health Services) नेहमीच वंचित आहेत. अति दुर्गम व डोंगराळ भाग असल्यामुळे या भागातील सर्वसामान्य रुग्णांचे अतोनात हाल होत असतात. त्यामुळे प्रसूती काळ, सर्पदंश यांसह अनेक लहान-मोठ्या साथी आणि इतर आजारांमुळे अनेक आदिवासी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने आपल्या प्राणास त्यांना मुकावे लागत होते. एका तालुक्यात तीन पेक्षा जास्त ग्रामीण रुग्णालये देऊ नये,\nअसा शासनाचा नियम असताना आग्रह करून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope), आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाची उपयुक्तता आणि गरज लक्षात आणून दिल्यावर या ग्रामीण रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळविण्यात यश आले. यानंतर चालू हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात रुग्णालयासाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात आली आहे.\nयापूर्वी चव्हाण यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये विधानसभा अधिवेशनात ठराव मांडून सदर प्रस्ताव विधानमंडळाच्या विनंती अर्ज समितीसमोर मांडला. यानंतर मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाच्या कामासाठी शासनस्तरावर गती प्राप्त झाली. आता प्रत्यक्षात ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास आदिवासी बांधवांचा आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे माजी आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.\nसातत्याच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 12 वर्षांनंतर आदिवासी बांधवांसाठी हक्काचे असलेल्या मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंंत्री छगन भूजबळ आदींच्या उपस्थितीत या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात येईल.\n- दीपिका चव्हाण, माजी आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/golden-opportunity-you-can-become-a-millionaire-with-just-rs-417-in-post-office-scheme/386947/", "date_download": "2022-01-28T22:44:50Z", "digest": "sha1:Y5ARJ3VLGVQI22U6G4WATSNEKK26BNLQ", "length": 11539, "nlines": 154, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Golden opportunity! You can become a millionaire with just Rs 417 in Post Office scheme", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी सुवर्णसंधी ‘Post Office’ च्या ‘या’ योजनेत फक्त 417 रुपयांत होऊ शकता...\n ‘Post Office’ च्या ‘या’ योजनेत फक्त 417 रुपयांत होऊ शकता करोडपती\nभविष्याची तरतूद करण्यासाठी सामान्य माणूस रोजच्या कमाईतून पै-पै जमा करत असतो. मात्र या पैशाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही वेळेस अनेक अडचणी निर्माण होतात. सामान्य माणूस हा शेअर बाजार असो वा म्युच्युअल फंड असो त्यात पैसे गुंतवण्यासाठी घाबरतोच.त्यामुळे या जोखिमेपेक्षा सामान्य नागरिक सोयीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफीसच्या स्कीमकडे वळतात.\n 'Post Office' च्या 'या' योजनेत फक्त 417 रुपयांत होऊ शकता करोडपती\nपोस्ट ऑफिसची बचत योजना सामान्य नागरिकांसाठी खूप फायदेशीर ठरते. भविष्याची तरतूद करण्यासाठी सामान्य माणूस रोजच्या कमाईतून पै-पै जमा करत असतो. मात्र या पैशाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही वेळेस अनेक अडचणी निर्माण होतात. सामान्य माणूस हा शेअर बाजार असो वा म्युच्युअल फंड असो त्यात पैसे गुंतवण्यासाठी घाबरतोच. त्यामुळे या जोखमीपेक्षा सामान्य नागरिक सोयीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिसच्या स्कीम��डे वळतात. पोस्टात बचत करण्याचे अनेक फायदे असतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरतात. दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत तुम्ही करोडपती बनू शकता. या स्कीममध्ये फक्त 417 रुपयांमध्ये करोडपती होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला दररोज 417 रुपये गुंतवावे लागणार आहेत. या पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असणार आहे. हा कालावधी 5 वर्षांमध्ये तुम्ही दोनदा वाढवू शकता.\nया पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत तुम्हाला कर लाभसुद्धा मिळतो. याशिवाय या योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळतो. याशिवाय तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभही मिळतो. पगारदार, स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह कोणताही रहिवासी पोस्ट ऑफिसच्या पीपीएफमध्ये खाते उघडू शकतो.\nजर तुम्ही 15 वर्षे म्हणजे मॅच्युरिटीपर्यंत गुंतवणूक केली आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक जमा केले, म्हणजे एका महिन्यात 12500 रुपये आणि एका दिवसात 417 रुपये, तर तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख होईल. वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवल्यास तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख रुपये होईल. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 7.1 टक्के व्याजदरासह 65.58 लाख रुपये मिळतील. म्हणजेच 25 वर्षांनंतर तुमचा एकूण निधी 1.03 कोटी होईल.\nपोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे\nपत्ता पुरावा- मतदार ओळखपत्र\nनावनोंदणी फॉर्म- फॉर्म ई\nहेही वाचा – Influence: महागाईची झळ साबण आणि डिटर्जंटचे दर 20 टक्क्यांनी महागले\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nInput Tax Credit Fraud : ६.२३ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट...\n बूस्टर डोसही सायबर गुन्हेगारांच्या रडारवर, OTPचा फंडा...\n‘माझ्या मुलीवर बलात्कार झालेला नाही’ दिशाच्या आई वडिलांनी दिली प्रतिक्रीया\nमुंबईत होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या महिन्याभरात ४०० टक्क्यांनी वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-sharad-pawars-statement-about-anna-hajare-5497542-NOR.html", "date_download": "2022-01-28T23:17:01Z", "digest": "sha1:UDFRMHLU74V6AL4QO653R2QJKYHXBIV4", "length": 4023, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sharad pawar's statement about anna hajare | अण्णांवर पवार ठोकणार मानहानीचा दावा, कारखाने विक्रीचा अाराेप, याचिकेवर उद्या सुनावणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअण्णांवर पवार ठोकणार मानहानीचा दावा, कारखाने विक्रीचा अाराेप, याचिकेवर उद्या सुनावणी\nनगर/ ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी सहकारी कारखाने कवडीमोल भावाने विकून सरकारी तिजोरीचे २५ हजार कोटीचे नुकसान केल्याचा आरोप करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर आपण मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यामुळे हजारे िवरुद्ध पवार वाद िचघळण्याची शक्यता आहे.\nराजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप करत हजारे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याचिकेत शरद पवार, अजित पवार यांच्यासह बड्या नेत्यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेवर ६ जानेवारी रोजी सुनावणीची शक्यता आहे.\nपत्रकारांशी बोलताना हजारेंचा नेहमीच्या सौम्य शैलीत समाचार घेत पवार म्हणाले, हजारे हे जनसेवक आहेत, जाऊ द्या असे याआधी म्हणत होतो. पण, आता त्यांनी आम्हाला संधी िदली आहे. थेट न्यायालयाच्या दारी जाऊन आमच्यावर आरोप केल्याने आम्हीही मागे हटणार नाही. त्यांच्यावर फौजदारी व िदवाणी असे दोन्ही प्रकारचे दावे ठोकण्यात येतील, असे पवार म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T23:14:42Z", "digest": "sha1:ZFIOXDTXNLCTPHEWOQLAEI7NVUA6VM3S", "length": 2899, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आज्ञावली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंगणकाने करावयाच्या कामांसाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिल्या जाणाऱ्या स��चनांच्या संचाला आज्ञावली (इंग्लिश संज्ञा : 'सॉफ्टवेअर/ सॉफ्टवेर)' म्हणतात. ह्याउलट, संगणकाच्या प्रत्यक्ष मूर्त स्वरूपातील भागांना 'हार्डवेर' म्हटले जाते. उदाहरणादाखल, 'लिब्रे ऑफिस', 'ओपन ऑफिस' हा कचेरींसाठी उपयुक्त अशा आज्ञावल्यांचा समूह आहे.\nआज्ञावल्यांचे पुढील दोन प्रकार आहेत :\nहे सुद्धा पहासंपादन करा\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०२१ रोजी ०२:२९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2022-01-28T23:16:12Z", "digest": "sha1:NS6EY2K3QTDVOVWZMZ6M4CE7QTCR23LC", "length": 5113, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप क्लेमेंट आठवा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप क्लेमेंट आठवा (फेब्रुवारी २४, इ.स. १५३६ - मार्च ३, इ.स. १६०५:रोम, इटली) हा जानेवारी ३०, इ.स. १५९२ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५३६ मधील जन्म\nइ.स. १६०५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/chris-morris-announced-retirement-in-all-category-cricket/385939/", "date_download": "2022-01-28T21:48:52Z", "digest": "sha1:A2SA4MNADVJULCRLTQJIXFSHEBMKOFXJ", "length": 10908, "nlines": 138, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chris morris announced retirement in all category cricket", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा IND vs SA मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरचा संन्यास, IPL चा सर्वात महागडा...\nIND vs SA मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरचा संन्यास, IPL चा सर्वात महागडा खेळाडू\nख्रिस मॉरिसने दक्षिण आफ्रिकेसाठी चार कसोटी, 42 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 12, 48 आणि 34 विकेट घेतल्या आहेत आणि 173, 467 आणि 133 धावा केल्या आहेत.\nIND vs SA मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरचा संन्यास, IPL चा सर्वात महागडा खेळाडू\nआयपीएल दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्याचे जाहीर केलं आहे. इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) 2022 चे मेगा ऑक्शन पुढील महिन्यात होणार आहे. यापुर्वीच मॉरिसने घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयपीएल २०२१ च्या हंगामात मॉरिस महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने मॉरिससाठी 16.5 कोटी रुपये खर्च केले होते. येणाऱ्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या टी20 टीम टायटन्सच्या संघाचा प्रशक्षिकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. ख्रिस मॉरिसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली आहे.\nख्रिस मॉरिसने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलं आहे. मॉरिस म्हणाला की, आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. माझ्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचा आभारी आहे. हा प्रवास खूप मजेशीर होता. तसेच टायटन्ससाठी प्रशिक्षकपदाची भूमिका स्वीकारताना मला आनंद होत असल्याचे ख्रिस मॉरिसने म्हटलं आहे.\nख्रिस मॉरिसने दक्षिण आफ्रिकेसाठी चार कसोटी, 42 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 12, 48 आणि 34 विकेट घेतल्या आहेत आणि 173, 467 आणि 133 धावा केल्या आहेत. मॉरिसने मार्च 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ख्रिस मॉरिसने आयपीएलमध्ये एकूण 81 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्यानावे 95 विकेट आहेत. तसेच एकूण 618 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या कारकिर्दीत 35 षटकार लगावले आहेत. आयपीएल २०२१ मध्ये ख्रिस मॉरिस सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने या हंगामात एकूण १५ गडी बाद केले आहेत.\nहेही वाचा : Novak Djokovic : न्यायालयीन लढाई जिंकत नोवाक जोकोविच दिसला टेनिस कोर्टात, न्यायाधीशांचे आभार, म्हणाला…\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाज��क, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nमी रिवॉल्वर घेऊन आत्महत्येसाठी निघालो होतो – प्रवीण कुमार\nशिवा थापा, पूजा राणीची सुवर्ण कमाई\nIND vs ENG 5th T20 : लोकेश राहुलला डच्चू; इंग्लंडचा टॉस...\nIPL 2020 : धोनीला पुन्हा खेळताना बघण्याची आतुरतेने वाट पाहतोय –...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/indias-educational-strike-on-china/", "date_download": "2022-01-28T22:29:47Z", "digest": "sha1:VSYSQPUKLQULNSI2BXULNPSUTXWYHKHE", "length": 15924, "nlines": 201, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "भारताचा चीनवर educational स्ट्राईक - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nभारताचा चीनवर educational स्ट्राईक\nभारताचा चीनवर educational स्ट्राईक\nनवी दिल्ली – भारत-चीन यांच्या संबंधात सीमा प्रश्नावरून तणाव असतानाच केंद्रातील मोदी सरकारने चीनला दणका देत चिनी अॅप्स, त्याचबरोबर चिनी उत्पादन, सरकारी कामांचे चिनी कंपन्यांना दिलेले कंत्राट रद्द केल्यानंतर आता चीनवर educational स्ट्राईक सरकारची नजर, चीनशी संबंध असणारी महाविद्यालये आणि विद्यापीठांवर आहे.\nचीनवर educational स्ट्राईक चीनचा उच्च शिक्षणात कन्फ्यूशिअस संस्थांमुळे प्रभाव वाढत आहे. संरक्षण संस्थांनी यासंदर्भात सतर्क केल्यानंतर सात महाविद्यालये आणि विद्यापीठांची शिक्षण विभागाकडून समीक्षा करण्यात येणार आहे.\nआयआयटी, बीएचयू, जेएनयू, एनआयटी आणि चिनी संस्थांसह काही नामवंत शैक्षणिक संस्था यांच्यात झालेल्या 54 सामंजस्य करारांची (एमओयू) शिक्षण मंत्रालयाने समीक्षा करण्याचेही ठरवले आहे.\nपरराष्ट्र मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांनाही यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चिनी शिक्षण मंत्रालयाकडून कन्फ्यूशिअस स���स्थांना थेट चिनी भाषा आणि चिनी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अर्थसहाय्या केले जाते.\nअमेरिका आणि इंग्लंड यांच्यासह जगभरातून चीनवर अशा पद्धतीच्या प्रचार-प्रसारासंदर्भात टीका होत राहिली आहे.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nशिक्षकांसाठी मोठी बातमी TET Lifetime Validity वैध\nसरकारमधील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कन्फयूशिअस संस्थांची समीक्षा भारतात करण्यात येणार आहे, त्यात\nलवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (जालंधर)\nओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी (सोनीपत)\nस्कूल ऑफ चायनीज लँग्वेज (कोलकाता)\nकेआर मंगलम युनिव्हर्सिटी ( गुरुग्राम) यांचा समावेश आहे.\nनाव जाहीर न करण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले, की दिल्लीतील जवाहर लाल नेहरू युनिव्हर्सिटीचाही हनबनसोबत एमओयू आहे.\nयाबाबत माहिती देताना जेएनयूचे सेंटर फॉर चायनीज अँड साउथ ईस्ट एशियन स्टडीजचे प्रमूख बीआर दीपक यांनी सांगितले, की 2005 मध्येच जेएनयू आणि पेकिंग युनिव्हर्सिटी यांच्यात एमओयू झाला होता.\nपण मंडळाच्या स्थापनेसंदर्भात असहमती झाल्याने संस्थेची स्थापना होऊच शकली नाही. कारण हा एमओयू पाचच वर्षांचा होता. तो आता संपला आहे. पण, तो पुन्हा करण्याची चीनी अधिकाऱ्यांची इच्छा आहे. पण आता विद्यापीठाने यात फारसा रस घेतलेला नाही.\nबातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nस्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nसोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nसॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nसारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर\nसंपुर्ण सोसायटीचे बिल लावले काय हरभजन सिंग चा सवाल\nशिवसेनेच्यावतीने कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप\nमहाराष्ट्राचा राम साकारणार अयोध्येतील रामाची मुर्ती\nराम मंदिराप्रमाणे अयोध्या रेल्वे स्टेशन चाही कायापालट\nएकनाथ खडसेंना वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’\nमेट्रो-६ साठी अडथळा ठरणाऱ्या १८६ झाडांवर कुऱ्हाड \nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8C", "date_download": "2022-01-28T23:16:03Z", "digest": "sha1:VUDUOOUA7RAO3IJA6LOHFQKORWPD5AHT", "length": 5184, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "क्वांगचौ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्��ा सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.\nवरपासून : थ्यॅनहे सीबीडी भागाची आकाशरेखा, कांतोन टॉवर, मोती नदीवरील हाईचू पुलाचे झगमगते दृश्य, सुन यात्सेन स्मारक सभागृह, पाच एडक्यांचा पुतळा, युएशिउ उद्यानातला चेनहाई मनोरा, येशूच्या पवित्र हृदयाचे कथीड्रल\nग्वांगचोऊचे ग्वांगदोंग प्रांतामधील स्थान\nग्वांगचोऊ (इंग्रजी: Guangzhou)चे चीनमधील स्थान\nक्षेत्रफळ ७,४३४.४ चौ. किमी (२,८७०.४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३७ फूट (११ मी)\n- घनता १,०२३ /चौ. किमी (२,६५० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + ८:००\nग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.\n\"क्वांगचौ पर्यटन विभागाचे संकेतस्थळ\" (चिनी व इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nLast edited on २६ ऑक्टोबर २०२१, at १४:४८\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०२१ रोजी १४:४८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3", "date_download": "2022-01-28T23:02:15Z", "digest": "sha1:WBWLQKNR2N7CMXELZW3EWAY4J4UD47Z7", "length": 23511, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भ्रूण - विकिपीडिया", "raw_content": "\nराना रुगोसा या बेडकाच्या एका प्रजातीतील भ्रूण आणि एक डिंबक\nभ्रूण म्हणजे पहिल्या पेशीविभाजनपासून ते जन्मापर्यंत, उबवणीपर्यंत किंवा अंकुरणापर्यंत विकासाच्या आरंभीच्या अवस्थेत असलेला बहुकोशीय द्विगुणित दृश्यकेंद्रकी (यूकॅरिओट) होय. मानवामध्ये, फलनानंतर सुमारे आठ आठवड्यांपर्यंत (म्हणजे अंतिम रजोकालापासून दहा आठवड्यांपर्यंत) त्यास भ्रूण आणि तद्नंतर गर्भ म्हटले जाते.\nभ्रूणाच्या विकासास भ्रूणजनन असे म्हणतात. लैंगिक प्रजनन होणार्‍या प्राण्यांमध्ये एकदा शुक्रजंतूने अंडकोशिकेचे फलन केले की, द्वियुग्मनज नावाची कोशिका तयार होते. या कोशिकेत दोन्ही जनक पेशींचा अर्धे-अर्धे डिऑक्सिरायबोन्युक्लिक अ‍ॅसिड असतात. वनस्पती, प्राणी आणि काही प्रोटिस्टांमध्ये द्वियुग्मनज सूत्रीविभाजनाने आपल्यासारख्या पेशी तयार करू लागतो. या प्रक्रियेच्या परिणामस्वरूप भ्रूण तयार होतो.\nएक निषेचित अंडा���ु जेव्हा फलोपिओन नालिकेतून (fallopian tube) जातो तेव्हा त्याचे खंडीभवन (segmentation) होते तथा ही अवस्था मोरूला (morula) बनते.यात दोन चे चार, चार चे आठ, आठ चे सोळा अशा प्रकारे कोशिका विभाजन होते. प्रथम तीन आठवड्यात ही प्रारंभिक जननस्तर (primary germ layers)चे तीन भाग होतात.बाहेरचा भाग बाह्यत्वचा (ectoderm), आतला भाग अंतस्त्वचा (endoderm) आणि दोघांच्या मधला भाग मध्यस्तर (mesoderm)म्हणटला जातो. येथून विभिन्न कार्य करणारे अंग विकसित होतात.\nभ्रुण अवस्था अष्टम आठवड्या च्या शेवट पर्यंत असते. नाना आशय व अंग निर्माण बरोबरच भ्रूण मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण परिवर्तन होतात. या नंतर तीसरे माह ते गर्भ म्हणणारी अवस्था प्रसव पर्यंत असते.\nभ्रूण अत्यंत प्रारंभिक अवस्थे मध्ये अापले पोषण प्राथमिक अंडाणु द्वारा आणलेले पोषक द्रव्यांपासून मिळवतो. या नंतर ब्लास्टोसिस्ट गर्भाशय की ग्रंथि आणि वपन च्या क्रिया मध्ये ऊतकलयन च्या फलस्वरूप एकत्रित रक्ताने पोषण घेतो. भ्रूणपट्ट (embryonic disc), उल्व (amnion), देहगुहा (coelom) तथा पीतक (yolk) थैली मध्ये भरलेले द्रव्याने पोषण घेतो. शेवटी अापले आणि नाभि नाल च्या निर्माण नंतर आईच्या रक्तपरिवहन च्या भ्रूणरक्ताच्या परिवहनसंबंध स्थापित होउन भ्रूण चे पोषण होते. 270 दिवसा पर्यंत मातृ गर्भाशयात राहिल्या वर प्रसव होतो आणि शिशु गर्भाशयातून बाहेर येतो. अनियमित रूपात ग्रीक:ἔμβρυον बहुवचनἔμβρυα lit. वरून आलेला शब्द आहे ज्याचा अर्थ आहे -\"ते जे विकसित होताे\", en से-\"in\"+bryin \"फूलने, भरने; याचे खरे लेटिन रूप embryum) अापल्या विकासाच्या सुरूवातीच्या टप्प्यात, प्रथम कोशिका विभाजन पासून जन्म, प्रसव किंवा अंकुरण पर्यंत, एक बहुकोशिकीय डिप्लॉयड यूक्रायोट असतो. मानवात याला निषेचन चे आठ आठवड्या पर्यंत (म्हणजे एलएमपी च्या 10व्या आठवड्यात) भ्रूण म्हणटले जाते आणि त्या नंतर भ्रूण च्या ऐवजी याला गर्भस्थ शिशु (फिटस) म्हणतात.\nभ्रूण च्या विकासाला एंब्रियोजेनेसिस म्हणटले जाते. जीवांमध्ये जे यौन प्रजनन करतात त्यात एक वेळा शुक्राणु अण्ड कोशिका ला निषेचित करतो व परिणाम स्वरूप एक कोशिका जन्म घेते ज्याला जाइगोट म्हणतात ज्यात दोन्ही अभिभावकांचे अर्धे डीएनए असतात. पौधों, जनावर आणि काही प्रोटिस्ट मध्ये समविभाजन द्वारे एक बहुकोशिकीय जीवाला जन्म देण्यासाठी जाइगोट विभाजित होने सुरू होते. या प्रक्रिये चा परिणामच एक भ्रूण आहे.\nपशु भ��रूण पशुमध्ये जाइगोट चा विकास एका भ्रूणा च्या रूपात ब्लास्टुला, गैस्ट्रुला आणि ऑर्गेनोजेनेसिस नावाचे एक विशेष अभिज्ञेय टप्प्यात होतो. हे एक तरल पदार्थाने भरलेल्या गुहेच्या वैशिष्टयानी युक्त असते.\nएक तरल पदार्थाने भरलेल्या गुहेच्या वैशिष्टयांनीयुक्त ब्लास्टुला चरण, ब्लास्टोकॉयल, एक चक्र किंवा कोशिकांची एक चादरने घेरलेली असते. ज्याला ब्लास्टोमिरेज पण म्हणतात.अपरा संबंघी एक स्तनपायी च्या भ्रूण ला जाइगोट (एक निषेचित अंडाणु) च्या प्रथम विभाजन आणि एक भ्रूण बनण्याच्या मधल्या जीवाधारीच्या रूपात परिभाषित केले जाते. मानवामध्ये, भ्रूण च्या विकासाच्या आठव्या आठवड्यात गर्भाशयात उत्पाद आरोपण ची अवधारणा च्या रूपात परिभाषित केले जाते. एका भ्रूणा ला विकासाच्या अधिक उन्नत स्तरावर आणि जन्मापर्यंत किंवा बाळाच्या बाहेर येईल पर्यंत फीटस म्हणटले जाते. काही जनावरांना सगळ्या प्रकार च्या बाळांच्या जन्मापर्यंत भ्रूण म्हटले जाते. जसे, शिशु भ्रूण. मानवात, हे प्रकार गर्भावस्थेच्या आठव्या आठवड्यात होते.\nगस्ट्रुलेशन नंतर बास्टुलाच्या कोशिका,कोशिका विभाजन, आक्रमण आणि/या दोन (डिप्लोब्लास्टिक) किंवा तीन (ट्रिप्लोब्लास्टिक) उत्तक परत यांच्या निर्माणासाठी प्रवसन च्या समन्वित प्रकियेतून जाते. ट्रिप्लोब्लास्टिक जीवांमध्ये, तीन रोगाणु परत एण्डोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म म्हणटले जाते. उत्पादित भ्रूणाच्या प्रकारावर निर्भर राहत स्थिति आणि रोगाणु थरांची व्यवस्था उन्नत रूपाने प्रजाति-विशेष होते. रीढ़धारिंमध्ये तंत्रिका शिखा नावाने भ्रूणीय कोशिकांची एक विशेष लोकसंख्या \"चतुर्थ रोगाणु परत\" या रूपात प्रस्तावित केली आहे आणि याला मस्तिष्क च्या संरचनाच्या विकासात महत्त्वपूर्ण विलक्षणता च्या रूपात मानले जात आहे. १ते3 आठवडे 5-7 दिवसाच्या निषेचन नंतर, ब्लास्टुला गर्भाशयाच्या भिंती ला (गर्भकला) चिटकून. जेव्हा हा गर्भाशयाच्या संपर्कात येतो तेव्हा तो रोपण करताे ,नाळेतून बरोबर माता आणि भ्रूण च्यात रोपण संपर्क बनण्यास सुरूवात होते. भ्रूणाचा विकास एका बिन्दु वर केन्द्रित असते जे मज्जा (spinal)आणि मज्जा रज्जू(spinal cord) बनते. दिमाग, मज्जा रज्जू, हृदय आणि जठरांत्र संबंधी मार्ग बनण्यास सुरूवात होते. 4-5 आठवडे भ्रूण द्वारा उत्पादित रसायन स्त्रियांच्या मासिक चक्र ला थांबवून ठेवते. सुमारे 6वे आठवड्यात मस्तिष्क ची गतिविधि दर्शवित न्युरोजेनेसिस चालू असते. \"ह्रदयाचे धडधड चालू होते. अंग अंकुरित होते तेथे नंतर हात आणि पाय विकसित होतात व ऑर्गेनोजेनेसिस सुरू होते. डोके भ्रूणाची अक्षीय लांबीच्या अर्धा भाग आणि त्याच्या मांस च्या अर्ध्याहून जास्त भागाचे प्रतिनिधित्व करते. मस्तिष्क पाच क्षेत्रात विकसित होते. ऊतक ते गठन होते जे मज्जा रज्जू आणि काही अन्य हड्डींना विकसित करते. हृदय धड़कने आणि रक्त प्रवाहित होईला सुरू होते.\n६-8 सप्ताह मायोजेनेसिस आणि न्युरोजेनेसिस असे विकास करतात जेथे भ्रूण गति करण्यास सक्षम हवा आणि डोळे गठित होण्यास सुरू होते.ऑर्गेनोजेनेसिस आणि विकास चालू राहते. सर्व आवश्यक अंगाच्या निर्माणाबरोबर केसं बनण्यास सुरू होते. चेहरे चे लक्षण विकसित होते 8वें आठवड्याच्या शेवटी, एंब्रियोनिक अवस्था समाप्त होते आणि भ्रूण टप्पा सुरू शुरू होताे. गर्भपात\nकुछ भ्रूण फेटल अवस्था, जी निषेचन च्या सुमारे दोन महीने (10 आठवडे एलएमपी) नंतर सुरू होते पर्यंत जीवित नाही राहत. भ्रूण चे गर्भपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा मुद्दाम पाडतात. खूप संवेदनशील सुरवाती गर्भावस्था परीक्षण अध्ययनात पाहिले गेले की 25% भ्रूणांचा गर्भपात सहावें आठवडे एलएमपी (महिलांच्या लास्ट मेंस्चुरल पिरियड पर्यंत) मध्ये होतो जरी महीला ना याचे माहिती हेतु नाही. गर्भधारणेच्या सहावे आठवड्यात एलएमपी नंतर 8% गर्भपात घटित होताे. 8.5 आठवडे एलएमपी नंतर गर्भपाताचा दर दोन प्रतिशत होण्या बरोबर गर्भपाताचे धोखे \"वस्तुत: एंब्रियोनिक अवधि च्या समाप्ति पर्यंत पूर्ण होतो.\nएका भ्रूण च्या गर्भपाताचे साधारणपणे कारण गुणसूत्रांची विषमता आहे, जो गर्भावस्था च्या सुरवाती 50% नुकसानासाठी जबाबदार असतो. आई चे वय वाढने आणि मागील गर्भपात होणे,रोगी चे इतिहास हे प्रमुख जोखिम कारणे आहेत.\nएक भ्रूण चे प्रेरित (यानी उद्देश्यपूर्ण) गर्भपात शल्यक्रिया आणि गैरसर्जिकल दोन्ही 'टेक्निक' ने विभिन्न प्रकिया द्वारे केले जाते.सक्शन-एसपिरेशन भ्रूणाच्या गर्भपाताची सर्व सामान्य शल्यक्रिया विधि आहे.\nजाणिवपूर्वक भ्रूणच्या गर्भपाताचे कारणांपैकी, उशीर किंवा शिक्षण किंवा कार्यात अडथळा याची चिंता, संबंध आणि वित्तीय स्थिरता चे मुद्दे, कथित अपरिपक्वता किंव��� आरोग्याची काळजी इत्यादी कारणे आहेत. गर्भपाताचे उदाहरण तेथे ही पहायला मिळतात जेथे बलात्कार किंवा संबंधितांशी दैहिक संबंधांमुळे गर्भाधान झाले आहे.\nएक मानव भ्रूण, जीवनक्षम मानले जात नाही कारण ते गर्भाशयाच्या बाहेर वाचू शकत नाही. वर्तमान चिकित्सा प्रौद्योगिकी एंब्रियो ला एका महिलेच्या तून दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात प्रतिरोपित करण्याची इजाजत देते. 0/}\nसंशोधन मानव भ्रूणाचे रोगांच्या इलाजासाठी संशोधन करत आहे.स्टेम कोशिका अनुसंधान, प्रजनन क्लोनिंग आणि जर्मलाइन इंजीनियरिंग सर्वांवर वर्तमानात शोध-कार्य चालू आहे. अशा संशोधनाच्या नैतिकते वर विवाद ही आहे कारण यात एका भ्रूण चे सामान्यतः बलिदान करावे लागते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०२२ रोजी ०१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/astrology-behind-pandemic", "date_download": "2022-01-28T21:58:01Z", "digest": "sha1:5V764IICWBPO3P7P5JQVDSOPIWDQC722", "length": 26307, "nlines": 57, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "महामारी (साथीचा रोग) मागे ज्योतिष | ज्योतिष- zodiac-signs.com - चिन्ह निवडा", "raw_content": "\nसाथीच्या (साथीचा रोग) मागे ज्योतिष\nयासारख्या वेळी आपल्याला पहिली गोष्ट समजली पाहिजे, जेव्हा जग एखाद्या सांसारिक पातळीवर धोक्यात येते तेव्हा ते सार आहे प्लूटो त्याच्या शुद्ध स्वरूपात सादर केले जात आहे. आपण हा बाजूला बाजूला ठेवू, असे म्हणू शकतो की हा ग्रह आता राहणार नाही, पारंपारिक ज्योतिषावर दृढ धरुन ठेवा, परंतु यापुढे त्यास कमी संबंधित आणि अस्तित्त्वात नाही म्हणून पाहिले जाऊ शकते. त्यासह, भीती आणि दडपलेली सामग्री एकतर बाजूला काढली जाऊ शकत नाही. जर आपण चीनमधील या संपूर्ण ऐहिक परिस्थितीच्या व्यापक प्रारंभाच्या तारखेसाठी आकाशाची प्रतिमा पाहिली तर हे स्पष्ट होते की त्याचा संयोग शनि प्लूटो सह सर्व ट्रिगर. हे आपल्याला वडिल��पार्जित नद्यांची आठवण करून देते, प्रत्येक गोष्ट ज्याने या वेळी घडवून आणली, असंख्य भयभीत भय आणि विध्वंसक प्रवृत्तींना मुक्तपणे ढकलले तसेच लैंगिक अत्याचार, प्रवृत्ती आणि वासना. शौचालयाच्या कागदावरुन होणारी लढाई युद्धात रूपांतर होऊ शकते, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीपासून एक पाऊल दूर प्राण वाचू शकेल. आपण युद्धाचे आहोत, बरे करणारे किंवा खर्‍या जगात युनिकॉर्न बनण्याचा प्रयत्न करीत आहोत हे शोधण्याची वेळ आली आहे. आपली बाजू सोडण्याच्या भीतीने आणि त्याच्या सर्व वैभवात जीवनासमोर येण्यासाठी भीतीचा सामना करावा लागतो.\nचंद्र आणि नवीन वर्षाच्या संध्याकाळी घोषणा\nआपल्या स्थानिक मध्यरात्रीच्या आधारावर, आपल्या देशाचा वार्षिक चार्ट इतरांपेक्षा आणि त्यापेक्षा थोडा वेगळा असेल चंद्र हलवेल तरीही, आमच्या पृथ्वीचा लाडका उपग्रह २०२० च्या पहिल्या क्षणी आजारी पडलेला आहे आणि विषारी बनलेला आहे मासे . हे एक सामूहिक आत्मा म्हणून लोकांचे प्रतिनिधित्व करते, आत्मा मध्ये बरे होण्यासाठी आणि त्याच्या उदात्त सत्याशी कनेक्ट होण्यासाठी एक तळमळ वृषभ जिथे आपण आनंदी राहण्यासाठी आणि पृथ्वीशी सुसंगत राहण्याशिवाय कोणताही अजेंडा नसतो फक्त तेच घेतो. चंद्र आपल्याला आदर्श, नम्रतेची, भावनिक प्रवाहाची, समर्थनाची, मालकीची आणि आम्ही स्वप्नांपेक्षा विस्तीर्ण शक्यतांची आठवण करुन देण्यासाठी आहे. आज आपण सामूहिक म्हणून तोंड देत असलेल्या समस्येवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या विश्वासाचा आधारस्तंभ आहे. चंद्र, आपल्या हृदयाच्या चक्रांचा शासक आणि आजवर असलेल्या सर्व जिव्हाळ्याचा प्रेमाचा उगम.\nगोष्टी लक्षणीयरीत्या कठीण करण्यासाठी, चंद्राचा वार्षिक शासक त्यापैकी एक मीनमध्ये राहतो ( नेपच्यून ) आणि दुसर्या ते दु: खाच्या गडद नुकसानीत असलेल्या चिन्हाकडे नेते ( बृहस्पति मध्ये मकर ). बृहस्पतिचा पडलेला भाग मानवी ह्रदयाला मदत करतो असे वाटत नाही जोपर्यंत आपण सर्व जण आपल्या ह्रदयी निवडी, दिनचर्या आणि स्थितीनुसार चालणार्‍या जडत्वाचे परिणाम भोगायला तयार होत नाही आणि दररोज आपण त्या सर्व सावल्या लपवतो. आपण सर्वांनी स्वत: च्या भावनिक सीमांवर स्वतःला ढकलले आहे त्याप्रमाणे आपण अधिक प्रेम, समजूतदारपणा आणि जवळचे आहोत याची जाणीव नसताना ज्याप्रमाणे आपण किंचाळणा and्या वेळी ���णि वेगळ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो अशा गोष्टींबद्दल आपण तर्कसंगत राहण्याचा प्रयत्न केला.\nआता सर्व वेगवान संक्रमणे बाजूला ठेवून आपण हे पहावे की शनी आणि प्लूटो यांचा एकत्रित संबंध शून्य त्याच्या नियमांच्या चिन्हावर दर्शविल्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी काही जागा न घेता, अगदी एक पदवी, अर्जाच्या दिशेने आहे. सावल्या, वडिलोपार्जित debtsण, कर्म आणि शक्यतो - मृत्यू यापासून पळण्यासाठी किंवा लपविण्यासारखे कोठेही नाही. जोपर्यंत आपल्या हृदयाचे चक्र (आमच्या फुफ्फुसांसह) बरे होत नाही तोपर्यंत. शारीरिक वास्तविकता आणि वैयक्तिक जबाबदारी ही एक व्यापक समस्या आहे जी प्रत्येकाने स्वतःच स्वीकारली पाहिजे. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलत आहे - प्लूटो मोठ्या वित्तीय प्रणाली, कर्ज, बँका आणि व्हाउचर बोलत असताना शुक्र मध्ये कुंभ नवीन सर्जनशील मार्ग आणि कनेक्शनच्या दिशेने शेवटी ते अनपेक्षित मूल्य बनविण्यासाठी तयार होते.\nतर, एकूणच वातावरणाचा मुख्य विषय काय वाटतो, मकर मध्ये अंडरवर्ल्ड, शनि आणि प्लूटो मधील अंडरवर्ल्डच्या दुर्बल आणि गडद राज्यकर्त्यांच्या एकत्रिकरणामुळे उद्भवलेला एक विषय जेव्हा ते चंद्र आणि बृहस्पति यांना स्पष्टपणे आव्हान देतात, दुःखी, एकटेपणा, भूतकाळातील भावना, एकांतपणा, भूतकाळातील भावनांनी ग्रस्त आहेत आणि आपल्याला भूतकाळात अडकवून ठेवतात, ते आपल्या उर्जाला उच्च स्थान देण्यासाठी, भौतिक जगाबद्दल शिकवतात. , आपल्या शरीराची आवश्यकता, प्रतिकारशक्ती, संरक्षण, सुरक्षा आणि अस्तित्वाची भीती ज्यामुळे आपल्याला अधिकाधिक असुरक्षित बनते. मकर राशीला सर्व योग्य कारणांसाठी लढा देण्याची गरज आहे मार्च . आमच्यासाठी भाग्यवान, मंगळ एक अद्भुत आणि पुनरुत्पादक 28 व्या डिग्रीवर होता वृश्चिक वर्षाच्या सुरूवातीस, वडिलोपार्जित शक्ती आणि सामर्थ्ये खोलवर रुजलेली आहेत. कार्यक्षमता हा सार, ग्राउंडिंग आणि लैंगिकता, शारीरिक हालचाली, ऊर्जा आणि स्पर्श यांचा दृष्टीकोन आहे आणि आपल्याला असे आढळले आहे की हे वेगळेपण आहे जे आपल्याला कोणत्याही सामूहिक गोष्टीवर अवलंबून न राहता आपल्या वैयक्तिक श्रद्धांनुसार जगण्याचे सामर्थ्य देत आहे. विश्वास, ध्येय, आधार किंवा धर्म.\nलाभदायक बृहस्पति वास्तविक बनतो\nया दिवसात सहन करणे सर्वात कठीण वाटणारी ��ोष्ट म्हणजे मकर राशीच्या त्या भितीदायक स्थानांमुळे उद्भवण्याची भीती खरोखरच नाही (आणि आपण हे विसरू नये की शनी कुंभातून तेथे व्यवहार करील म्हणून परत येईल), परंतु उद्देश आणि अर्थाचा अभाव प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाची संपूर्ण सेटिंग. आपल्या जन्माच्या बृहस्पतिवर आणि सध्याच्या परिस्थितीत ज्या दडपणाचा दबाव आहे त्या आधारावर, कोणीही मदत करू शकत नाही परंतु काही महिने पूर्वी आपल्याकडे असलेल्या सर्व दृढ विश्वासांवर आपल्याला ठाऊक, समजले आणि जग धरून राहिले आहे. त्याच. केवळ त्यामध्ये बदल झालेला नाही, तर आपल्या शरीराच्या बेजबाबदार वागणुकीसाठी, दु: खात मारल्या गेलेल्या सर्व प्राण्यांसाठी, समुद्रातल्या त्या सर्व प्लास्टिकच्या बाटल्या आणि तेलासाठी कर्मिक शग म्हणून, परिस्थिती थोडा काळ राहिली आहे असे दिसते. इतर मानव आणि आपला ग्रह पृथ्वी. जणू आमचा स्पर्श, मिठी आणि चुंबन घेण्याच्या दृष्टीकोनातून अचानक एक नवीन कथा सामायिक करायची आहे आणि जेव्हा आपण एकमेकांशी संपर्कात असतो तेव्हा आपण नकळत सामायिक करतो त्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो तेव्हा हे सहज समजत नाही. संबंध जिवंत राहण्यासाठी इंद्रिये वाढवणे आवश्यक आहे आणि सावध आणि भीतीदायक दृष्टिकोनातून मोठे चित्र त्रासदायक वाटू शकते.\nमकर राशीतील गुरू प्लूटोमध्ये हे सांगण्यासाठी सामील झाले, जिथे मी पडतो तिथे तुम्ही घाबराल, तुम्हाला नुकसान, विनाश व वेदना जाणवतील, जर तुम्ही तुमचे मन आणखीन आणखी प्रीतीत वाढवले ​​नाही तर आपल्या अदृश्य शत्रूंवरसुद्धा शांततेत सहवासात प्रेम केले पाहिजे . अदृश्य धमक्यांविषयी दयाळूपणे किंवा सहजतेने वागू शकत नाही किंवा भीतीमुळे आज कोट्यावधी लोक जगतात म्हणून आपण लपून राहिले पाहिजे.\nआमच्या सहाव्या चक्रांचा शासक, बृहस्पति, आपल्या दृष्टीकोनाबद्दल आणि विश्वासांच्या व्यवस्थेविषयी, तसेच आपल्या दृष्टीकोनाबद्दल बोलतो, ज्याची कमतरता सध्या सर्वात भयानक गोष्ट आहे - जी आपल्याला ठार मारू शकते ते आपल्याला नक्की दिसत नाही. हे आपले लक्ष प्लूटोभोवती ज्यिपिटर आणि शनी या दिग्गजांच्या अविश्वसनीय नृत्याकडे वळवते, विशेषत: जर आपल्याला एकाधिक सत्यावर विश्वास ठेवण्याची सवय झाली असेल जेथे प्रत्येकाचे स्वतःचे मत आणि श्रद्धा आहे जेव्हा खरं तर - सत्य फक्त एकच आहे. ���ृहस्पति आपल्याला त्या दिशेने दर्शविण्यास आहे, परंतु केवळ संभाव्य सत्याची वास्तविक बाजू बर्फ-कोल्ड, रिंग्ड, लॉर्ड जो आपल्या दृष्टीस मर्यादित ठेवते - शनि. अंतिम उच्च देवता, विश्वाचे, ईश्वराचे आणि परिपूर्ण ऑर्डरपेक्षा मोठे सत्य काय आहे वास्तविकतेकडे लक्ष न देता आणि आपल्या शरीराच्या शांत अस्तित्वाशिवाय स्पर्श केल्याशिवाय, आपण केवळ सौंदर्य आणि प्रेमावर विश्वास ठेवू शकतो, परंतु जोपर्यंत आपल्या परिस्थितीत या गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यापेक्षा चांगले करू शकतो. हा अन्याय, या प्रकारच्या शापाप्रमाणे वाटू शकतो, परंतु मुक्तपणे लयबद्ध होण्याच्या आणि आपल्या सोयीनुसार जितके सुसंगत आहे त्यापेक्षा अधिक सुसंगत असण्याची आमची संधी आहे.\nआपल्यापैकी प्रत्येकजण या क्षणी स्वत: साठी तीव्रतेने मुक्त करण्यासाठी काहीतरी करू शकतो. एकटेपणाने आपल्यावर स्पष्टपणे दबाव आणला आहे आणि शारीरिक संपर्काचा अभाव आपल्याला इतरांच्या उत्साही आणि बेशुद्ध प्रभावापासून मुक्त करतो, म्हणून आपण आपल्या शरीरावर, विशेषत: आपल्या छातीतील प्रवाहाकडे जाऊ आणि आराम करू शकतो. आपल्या शरीरासाठी निरोगी दिनचर्यासह आपले मन आणि ह्रदये स्वप्ने, विश्रांती, ध्यान आणि शांततेसाठी उघडण्यासोबतच अध्यात्मिक जगाकडे आपले जीवन समर्पण करण्यापेक्षा शनीला पाहिजे असे काहीही नाही. आजच्या परिस्थितीत जितके मौल्यवान आहे त्याबद्दल आपण प्रामाणिक कृतज्ञतेच्या अंगाला स्पर्श करेपर्यंत, परिस्थिती जितके वाईट असेल तितके आपण भौतिक शांततेत जाणे आवश्यक आहे. ते पुरेसे आहे.\nहे आपल्याला हे देखील दर्शवेल की आपण आणखी कशासाठी लढायला पाहिजे, जिथे आपण स्वत: च्या मार्गांनी अत्यंत विनम्र किंवा निर्णयावर आलो आहोत, जेथे अपराधाने आपली दिशाभूल केली, शेवटी आम्हाला कुजलेल्या किंवा कोणत्याही प्रकारे अप्रिय बनविण्यास भाग पाडले. दुसरीकडे, दोन लोकांमधील संपर्कांची गुणवत्ता ही सर्वांसाठी भावनिक समस्या आहे. पुष्कळांना त्याचे खरे मूल्य भयांद्वारे कळेल कारण असे लोक असतील जे आपल्याला मारले तरी चालेल. मे महिन्यात हे मोठ्या प्रमाणात वाढेल, एकदा जेव्हा शुक्र जेमिनीमध्ये मागे वळून शारीरिक सुख आणि भागीदारीवर विचार आणि विचारांवर विचार करेल. अचानक, एकपात्रीत्त्व वैयक्तिक निवडीपेक्षा बरेच काही सिद्ध होईल, ज्यामुळे आम्हाला वैयक्तिक सीमांचे आणि भावनिक खोलीचे एक मनोरंजक आंतरिक दर्शन मिळेल जे आपल्याला दुसर्‍यासह स्पष्ट आदर्श संपर्काद्वारे पाठपुरावा करू इच्छित आहेत.\nप्रेमाचे आदर्शिकीकरण आपल्याला सर्व प्रकारच्या नवीन भ्रमांकडे नेऊ शकते, परंतु प्रौढांच्या मर्यादित दृष्टिकोनामुळे आणि आपल्या अंतःकरणाच्या ख rough्या वासनांनी कलंकित झालेल्या आपल्या ख child्या, मुलासारख्या श्रद्धेचेही दरवाजे उघडतील. पृथ्वीवरील उपचारांचे सौंदर्य पाहून, वेदनांसह आनंद मिळवा आणि पूर्वजांनी पूर्वीपेक्षा कसे अधिक दूर केले ते पहा. यामुळे प्रेमाची कमतरता नसून उलट घडली. आपल्या मागे असलेले लोक आपल्यापेक्षा पूर्वीपेक्षा जास्त विश्वास ठेवतात आणि दशके व शतकानुशतके दबावांनी लादलेल्या परंपरा आणि नित्यक्रमांमुळे आपल्या अस्सल अस्तित्वासाठी अधिक जागा सोडतात. पूर्वीपेक्षा अधिक स्वतंत्र आणि स्वतंत्रपणे पुढे जाण्यासाठी आम्ही स्पष्टपणे तयार आहोत.\nधनु वृषभ मकर कुंभ कर्करोग\nमिथुन राशि राशीची साइन राशी\nमकर राशीची राशी मकर राशीची राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\n31 मे रोजी कोणते चिन्ह आहे\nवृषभ स्त्रीशी सुसंगत चिन्हे\n15 जानेवारी कोणत्या राशीचे चिन्ह आहे\nमेष राशीशी कोणते चिन्ह सुसंगत आहे\nतूळ आणि धनु एकत्र येतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/31/08/2021/chandrapur-forest-committee-members-arrested-for-selling-tiger-organs/", "date_download": "2022-01-28T23:18:07Z", "digest": "sha1:RWOD3CRHURGJUCD7MDPELMCOYG67HUBH", "length": 16171, "nlines": 178, "source_domain": "newsposts.in", "title": "वाघाचे अवयव विक्री करतांना वनसमीती चे सदस्य अटक | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प���रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi वाघाचे अवयव विक्री करतांना वनसमीती चे सदस्य अटक\nवाघाचे अवयव विक्री करतांना वनसमीती चे सदस्य अटक\nवनसमितीच्या माध्यमातून वन्य प्राण्यांची शीकार होत असल्याचा संशय\nचंद्रपूर : जिल्ह्यातील गोडपिपरी तालुक्यातील कोठारी वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पाचगाव नियत क्षेत्रात वाघाची शिकार करून अवयव विक्री करीत असताना नागपूर मार्गावरील बुटीबोरी येथे मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली.\nप्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव हे वनक्षेत्र वनहक्क दाव्या अंतर्गत वनसंवर्धन करण्यासाठी अनुसुचित जमाती प्रवर्गाला इतर पारंपरिक वननिवासी म्हणून वनसमितीला हस्तांतरण करण्यात आले. मात्र यथीलच वनसमितीचे लाभार्थी वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवाची विक्री करीत असल्याची बाब उघड झाली आहे. पाचगाव येथील महादेव आळकू टेकाम हा वाघाचे अवयव विक्री साठी जात असताना बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी एल. व्ही. ठोकड यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ही घटना रविवार च्या रात्री निदर्शनास आल्याने मुद्दे मालासह आरोपी ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. चौकशीत चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव व कोठारी वनक्षेत्रातील नियत क्षेत्र असल्याने तपास चक्रे या दिशेने गतीमान झाली.\nतपास अधिकारी एल. व्ही. ठोकड यांच्या समवेत कोठारी चे वनक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे , राजुरा फिरते पथकाचे अधिकारी विनायक नरखेडकर, व बल्लारपूर फिरते पथकाचे अधिकारी गादेवार आणि वनकर्मचारी चंमुंसह आरोपींच्या गावी झडती घेतली असता शिकारीचे अवजारे आढळून आले. त्याच सोबत मुख्य आरोपी महादेव आळकू टेकाम वय ५० वर्ष, विजय लक्ष्मण आलाम वय ४५ वर्षे, रामचंद्र नागो आलाम ५५ वर्षे यांना ताब्यात घेण्यात आले. आणि यांना पुढील तपासासाठी बुटीबोरी वनक्षेत्राकडे रवाना करण्यात आले आहे. त्यातील चौथा आरोपी लकव्याने पिडित असल्यामुळे त्यास मुभा दिल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. पुढील तपास बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी करीत असून ज्या भागातून आरोपी ताब्यात घेण्यात आले ते क्षेत्र अनुसुचित जमाती व इतर पारं���रिक वननिवासी म्हणून वनसमितीला हस्तांतरण करण्यात आलेले राखीव वनक्षेत्रात घडली असल्याने या तस्करी माघे करता करविता कोणी असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.\nPrevious articleस्क्वेयर पॉइंट बियर बार जवळ एकाची हत्या, तर दोन जखमी\nNext articleभीषण अपघातात SDPO संजय पूजलवार सह चालक गंभीर जखमी\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पान��� का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-language-invasion-and-its-plight/?add-to-cart=2482", "date_download": "2022-01-28T22:47:31Z", "digest": "sha1:C3XQWBN3647TPFNTTA2NXCSRCW6D4QTB", "length": 17173, "nlines": 377, "source_domain": "sanatanshop.com", "title": "मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ\t1 × ₹40 ₹36\n×\t तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ\t1 × ₹40 ₹36\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ” has been added to your cart.\nHome / Marathi Books / हिंदु राष्ट्र / स्वभाषाभिमान व स्वभाषारक्षण\nमराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा\n२. मराठीवरील प्रथम संकट फारसी आणि उर्दूचे\n३. इंग्रजांनी केलेले मराठी भाषेचे इंग्रजीप्रमाणे विकृतीकरण\n४. मराठी भाषेवर होणार्‍या आक्रमणांची कारणे\n७. पंथ व जात यांनुसार भाषांचे विभाजन करणे\n८. बोलण्यात इंग्रजीचा अतिरेकी वापर\n९. मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा\n१०. लहान मुलांच्या मराठीची दुःस्थिती \n११. मराठी विषयात पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची दुःस्थिती \n१२. इंग्रजीचे दास भारतीय \n१३. मराठी भाषेचे मूळ चैतन्य कमी होण्याची कारणे\n१४. मराठीची अत्यवस्थ स्थिती\n१५. मराठीच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेली आसुरी इंग्रजी भाषा\n१६. इंग्रजी भाषेचे दुष्परिणाम\nमराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा quantity\nCategory: स्वभाषाभिमान व स्वभाषारक्षण\nप.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि श्री. संजय दिगंबर मुळ्ये\nBe the first to review “मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा” Cancel reply\nदेवभाषा, वनस्पति अन् प्राणी, तसेच अन्य लोक यांच्या भाषा\nदेववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये अन् संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय\nचैतन्यमय भाषा आणि उन्नतांच्या भाषेचा भावार्थ अन् सूक्ष्म-परिणाम\nतामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/03/18/you-can-also-get-a-ration-card-from-your-mobile-thats-all-you-need-to-do/", "date_download": "2022-01-28T23:02:59Z", "digest": "sha1:BQR25MTZTSFEUFIMRMD7G5Q3ZXOFIZ65", "length": 8319, "nlines": 96, "source_domain": "spreaditnews.com", "title": "मोबाईलवरूनही रेशन कार्ड काढता येणार, तुम्ही फक्त एवढंच करायचं.. – Spreadit", "raw_content": "\nमोबाईलवरूनही रेशन कार्ड काढता येणार, तुम्ही फक्त एवढंच करायचं..\nमोबाईलवरूनही रेशन कार्ड काढता येणार, तुम्ही फक्त एवढंच करायचं..\nआपल्या देशात ज्याला कायदा कळतो, त्याच्यासाठी सर्व काही सहज आणि सोपं असतं. गरिबांसाठी कोणत्याच सुविधा नसतात. भल्याही त्या खास त्याच्यासाठी असल्या तरी. जिकडे तिकडे एजंटांचा सुळसुळाट आहे. परंतु सरकार हल्ली प्रत्येक गोष्टीत पारद���्शीपणा आणण्याचा प्रयत्न करीत आहे.\nगरिबांना धान्य मिळालं पाहिजे, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने वन नेशन वन राशन कार्ड या मोहिमेंतर्गत मेरा रेशन ॲप लाँच केला आहे.\nतुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तरी तुमच्या किंवा दुसऱ्यांच्या स्मार्ट फोनद्वारे अर्ज करता येईल. तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे, जेथे आपण राहतो, त्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं नाव टाकायचं आहे.\nतुम्ही जर 18 वर्षांचे झाला असाल तर कार्डसाठी अर्ज करता येईल. त्यापेक्षा कमी वय असेल तर पालकांच्या रेशनमध्ये समाविष्ट होता.\nआता तुम्ही काय करायचं..\n▪️ सर्वात आधी http://mahafood.gov.in/website/marathi/Download.aspx या वेबसाईटवरवर जाऊन फॉर्म डाउनलोड करू शकता. तो डाऊनलोड झाल्यावर ऑनलाईन रेशन कार्डसाठी ॲप्लाय करू शकता.\n▪️ कोणताही अर्ज करता तुम्हाला आयडी प्रूफ द्यावा लागतो. तो इथेही आवश्यक आहे. या अर्जासाठी काही ठराविक फी आहे. ती भरल्यास आणि अर्ज सबमिट करा.\n▪️ अर्जासाठी 5 ते 45 रूपये शुल्क आहे. सबमिट केल्यानंतर आपला अर्ज यंत्राद्वारेच पडताळणी केला जाईल, योग्य असल्यास लगेच आपले रेशन कार्ड बनिवण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल.\n▪️ आधार कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, लायसन, पासपोर्ट फोटो, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, वीज कनेक्शन बुक, बँकेचे पुस्तक ही कागदपत्रे जोडावी लागतात. अशा रितीने तुम्ही रेशन कार्डासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.\n💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit\n…आता अहमदनगरच्या ‘या’ बँकेत मिळणार ‘७/१२ व ८ अ’ आणि शून्य टक्के व्याजदरात कर्ज\nमहाराष्ट्रात आता नवा वाद समोर, द आंत्रप्रेन्यूअर’चे लेखक शरद तांदळें यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काही महाराजांचा आक्षेप\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ���यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87.html", "date_download": "2022-01-28T21:44:43Z", "digest": "sha1:SQ73PI7MI6CVFYDB6EPQODTAAQJUHBWT", "length": 10690, "nlines": 114, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "दशके असलेल्या लोगोसह पिझ्झा हट पुन्हा त्याच्या मुळांवर परत जाते क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nपिझ्झा हटने आपला आयकॉनिक लाल छताचा लोगो परत आणला\nमॅन्युएल रमीरेझ | | प्रेरणा, लोगो\n२०१izza पासून पिझ्झा हटने आपल्या लोगोला स्पर्श केला नव्हता म्हणून आता आपण त्या लाल छप्पर लोगोसह आपल्या मुळांवर परत जाण्याचे ठरविले आहे. 60 च्या दशकात डिझाइन केलेला लोगो आणि वेळ न संपता जणू संपूर्ण शक्तीसह परत येतो.\nपिढ्यांसह हे चिन्ह त्याच्या एका पिझ्झेरियातून थांबविण्यास सक्षम आहेत त्या नवीन पिझ्झा हटच्या हेतूंबद्दल खूप उत्सुकता आहे. वर्षांपूर्वीपासून आम्ही प्रथमच लोगोमध्ये एखादा उत्तम ब्रँड परत पाहिला नाही.\nजर आपण या लोगोबद्दल बोललो तर योगायोग आहे बर्‍याच दशकांपर्यंत पिझ्झा हटची, ब्रँडसाठी तिचे असणे आवश्यक असलेले महत्त्व आम्हाला समजू शकते. आपल्यास मुळांकडे परत जाण्याचा हा एक मार्ग आहे ज्यामुळे आपणास इतके लोकप्रिय केले आहे.\nजरी या पिझ्झामध्ये, महत्वाची गोष्ट, जसे जाहिरात म्हटले आहे, पीठ आहे. हा लोगो 1967 आणि 1999 दरम्यान वापरला गेला होता आणि वेळोवेळी वृद्धत्वाची भावना नाही. हे एका व्हिडिओमध्ये आहे जिथे आपण या मानववंशात्मक पिझ्झा हटच्या लोगोची पुनरुज्जीवन आवृत्ती पाहू शकता.\nतसेच, तसे, आपण लोगोमध्ये काय कार्य करते याचा अभ्यास करू शकतो जेव्हा आपल्याला जास्त फिरायचे नसते: साधे आकार, चमकदार रंग आणि एक स्पष्ट संदेश जो त्याच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट्सना भेट देऊ शकेल अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे.\nपिझ्झा हटने दिले २०१ in मध्ये खूप मोठा बदल जेव्हा त्याने तो नवीन लोगो आणला जो आधीच्यापेक्षा अगदी वेगळा होता. जणू ते पिझ्झाचेच आकार आहेत, लाल विसरल्याशिवाय, असे दिसते आहे की पिझ्झा हटला ब्रँड बनविण्यासाठी आणि आपली ओळख परत मिळवण्यासाठी त्याच्या हद्दीत परत जायचे आहे.\nहे देखील ते दर्शविते कधीकधी नवीन वेळासाठी नवीन लोगोची सक्ती करा उलट परिणाम साध्य करू शकतो. म्हणून हे समजू शकते वर्षांपूर्वीच्या चळवळी पिझ्झाशी संबंधित ब्रँडसाठी.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » प्रेरणा » पिझ्झा हटने आपला आयकॉनिक लाल छताचा लोगो परत आणला\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nजपानी कलाकार देश आणि त्यांच्या ध्वजांचे एनीम वर्ण म्हणून पुनर्विभाजन करतात\nफोटोक्रिएटर वेब अ‍ॅपसह काही मिनिटांत वास्तववादी देखावे तयार करा\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/05/ntpc-recruitment-2021-280.html", "date_download": "2022-01-28T21:26:56Z", "digest": "sha1:WV2OZ7IFJD2IRO36TTFT74KSSM2RHVGQ", "length": 9140, "nlines": 88, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "NTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 280 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 280 जागा\nनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्���्रुमेंटेशन) पदाच्या आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 280 जागा\nइंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET) किमान 65 टक्के गुणांसह संबंधित शाखेमध्ये अभियांत्रिकी पदवी B.E./B.Tech. (एससी/एसटी/अपंग 55 टक्के गुण) (पदवी अंतिम वर्षाचे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र), GATE 2021\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 10 जून 2021 रोजी 18 ते 27 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 300 रु. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्���ेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/how-the-number-1971-combines-both-my-profession-and-my-passion-writes-ramachandra-guha", "date_download": "2022-01-28T22:36:10Z", "digest": "sha1:TWVYWAAMZSRXB2FDCJDBTUUCUVN7NR4K", "length": 36781, "nlines": 327, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "1971- आठवणींचा पेटारा", "raw_content": "\nहा आकडा म्हणजे माझा व्यवसाय आणि छंद या दोहोंचा अनोखा संगम...\nभारताबाहेरचं मला सगळ्यात जास्त आवडणारं शहर म्हणजे लंडन आणि तिथली सर्वोत्तम गोष्ट म्हणजे ब्रिटिश लायब्ररी. तीस वर्षांहून अधिक काळ मी या लायब्ररीचा उपयोग करतो आहे. भारताच्या वासाहतिक इतिहासाबद्दलचे संदर्भ असोत की इतर तपशील... या लायब्ररीचा मला नेहमीच खूप उपयोग झाला आहे. मी तिथं किमान तीनेक वर्षं तरी काम केलं आहे. माझा दिनक्रम ठरलेला होता. आपलं सभासद कार्ड दाखवण्याआधी तिथल्य़ा तळमजल्यावरच्या लॉकर्समध्ये स्वतःचं सामान ठेवून द्याय़चं आणि चौथ्या मजल्यावर असलेल्या वाचनकक्षात जायचं. तिथे मग तत्कालीन भारताच्या वासाहतिक राजवटीबाबत माहिती देणारे, भारतीय दप्तरात नोंद असलेले संदर्भ - जे 'इंडिया ऑफिस' म्हणून ओळखले जायचे ते - शोधायचे.\nलायब्ररीतले लॉकर्स उघडबंद करण्याकरता एक चार-अंकी पासवर्ड असायचा. आमच्यापैकी अनेक जण मग आपल्या वाढदिवसाची तारीख, जन्मवर्ष, लग्नाचं वर्ष किंवा आईवडलांचं जन्मवर्ष असा काहीतरी आकडा तो पासवर्ड म्हणून ठेवायचे. इथल्या तीन वर्षांच्या काळात माझा पासवर्ड होता 1971.\n1971मध्ये मी तेरा वर्षांचा होतो आणि त्यानंतर तेरा वर्षांनी माझं लग्न झालं. पण पासवर्ड ठेवण्यामागे हे कारण नव्हतंच मुळी. तर 1971 हे क्रिकेटच्या दृष्टीनं महत्त्वाचं वर्ष होतं. क्रिकेटमध्येही भारतावर ‘राज्य’ करणाऱ्या वसाहतवाद्यांना खणखणीत उत्तर देण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं वर्ष. इतिहासाचा अभ्यासक म्हणून या साम्राज्याच्या तळाशी दडलेलं वास्तव समजून घेणाऱ्या आणि क्रिकेटचा चाहता असणाऱ्या माझ्यासारख्या माणसासाठी हा आकडा म्हणजे व्यवसाय आणि छंद या दोहोंचा अन��खा संगम होता.\nभारताच्या इंग्लडमधल्या कसोटी मालिकेच्या ऐतिहासिक विजयाला नुकतीच 15 वर्षं पूर्ण झाली. त्याबद्दल मी बोलणार आहेच, पण त्याआधी एक तितकीच खास आठवण. 1971मध्येही भारतानं पहिल्यांदा वेस्ट इंडीजला त्यांच्याच देशात जाऊन धूळ चारली होती. ती कसोटी मालिका जिंकणं हाही एक लक्षणीय विजय होता. त्याआधी 1962मध्ये आपण कॅरेबिअन दौरा केला होता आणि त्यात पाचही कसोटी सामन्यांत भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर नऊ वर्षांनी भारतानं त्या पराभवाचं उट्टं काढलं. दरम्यान तेव्हाचे काही खेळाडू निवृत्त झाले होते तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते... मात्र गॅरी सोबर्स तोवर निवृत्त झालेला नव्हता आणि कर्णधार म्हणून त्याच्या ताफ्यात कन्हाय, लॉयड आणि गिब्ज यांच्यासारखे खेळाडू होते. विंडीजचा पराभव करणं सोपं नव्हतं तरी भारतानं एक सामना जिंकला आणि उर्वरित चार सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.\nभारत आणि वेस्ट इंडीज यांच्यामधली ही मालिका 1971च्या फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान होती. तेव्हा मी देहरादूनच्या बोर्डिंग शाळेत होतो. या सामन्यांबद्दलचा सगळा तपशील मी टाइम्स ऑफ इंडियाच्या क्रीडावृत्तांच्या पानांवर वाचत असे. त्या काळात के.एन. प्रभू सामन्यांचं दररोजचं वार्तांकन लिहीत असत. खेळातले इत्थंभूत बारकावे आणि काव्यात्मक शैली यांमुळे त्यांचे वृत्तांत अगदी वाचनीय असायचे. माझ्या डॉर्मिटरीत एक वृत्तपत्र येत असे. शंभर किंवा त्याहून अधिक लोकांसाठी एक पेपर. ती टाइम्स ऑफ इंडियाची डाक आवृत्ती होती. मधल्या सुट्टीनंतरचे अभ्यासाचे सगळे तास संपल्यावर आणि खेळाचे तास सुरू होण्याआधी मिळालेल्या मोकळ्या वेळात माझे मित्र गप्पा मारत, खोड्या काढत, मस्ती करत असत. मी या वेळात बाकावर बसून वर्तमानपत्र, खासकरून त्यातलं प्रभूंचं क्रिकेट सामन्यांचं वार्तांकन वाचत असे. विकेट्स कशा पडल्या, डाव कसा आकाराला आला असे सगळे तपशील त्यात अतिशय सुंदरपणे गुंफलेले असत.\nविंडीजमधले सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसातला सुरू होत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या दिल्ली आवृत्तीच्या वर्तमानपत्रांमध्ये अगोदरच्या दिवशी – दुपारी जेवणापर्यंतच्या (तिथल्या वेळेनुसार) सामन्याचे वार्तांकन असे पण टपालाने पाठवण्याची पेपरांची आवृत्ती लवकर निघत असल्याने त्यात हेही तपशील समावि��्ट केलेले नसत... त्यामुळे दररोज सामन्यात काय काय झालं याचे तपशील मला त्या दिवसाच्या खेळानंतर जवळपास दोन दिवसांनी वाचायला मिळत. के.एन. प्रभूंच्या विस्तृत आणि वाचनीय लिखाणामुळे हा विलंब माझी तगमग आणखी वाढवत असे.\nआत्ताच्या पिढीचं मात्र असं नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट ‘लाइव्ह’ बघायला मिळते. मी वेगळ्या पिढीचा आहे, वेगळ्या काळात वाढलो. त्याची अशी एक खास मजा होती. त्याबाबत आता धन्यता वाटते. गावसकर, सरदेसाई यांची बॅटिंग; बेदी, प्रसन्ना, वेंकटराघवन यांची बॉलिंग, आणि या सगळ्यांनीच एक संघ म्हणून वाडेकरच्या नेतृत्वात पन्नास वर्षांपूर्वी विंडीजमध्ये केलेली कामगिरी मला स्क्रीनवर पाहता आली असती तर कदाचित तिच्या आठवणी इतक्या खोलवर मनात रुजल्या नसत्या.\nत्या वर्षीच्या उन्हाळ्यात वाडेकरचा संघ विंडीजमध्ये जिंकला असला तरी इंग्लीश समरमध्ये झालेल्या दौऱ्यात तो डळमळीत झालेला होता. चाळीस वर्षं झगडूनही आपण इंग्लंडमध्ये अद्याप कसोटी मालिका जिंकू शकलेलो नाही. 1959मध्ये आणि 1967मध्ये झालेल्या दोन्ही कसोटी मालिका आपण गमावल्या. गॅरी सोबर्स आणि त्याच्या संघाची कामगिरी उतरणीला लागली तेव्हाच रे इंलिगवर्थच्या नेतृत्वात खेळणारा इंग्लंडचा संघ जगातला सर्वोत्तम संघ म्हणून मान्यता पावत होता. दबदबा असलेल्या ऑस्ट्रेलिअन संघाला त्याआधीच्या वर्षी हिवाळ्यात याच इंग्लंडच्या संघानं आरामात नमवलं होतं.\nतर तेव्हा (1971मध्ये) उन्हाळी सुट्टीत मी घरी गेलो होतो. इंग्लडबरोबरची कसोटी मालिका सुरू झालेली होती. घरी रेडिओ होता. मी पोहोचलो तेव्हा इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिका संपत आली होती. तेव्हाचं काही वार्तांकन मी रेडिओवर ऐकलं. त्यानंतर सुरू झालेल्या लॉर्ड्सच्या मैदानावरच्या भारत आणि इंग्लड यांच्यामधल्या पहिल्या कसोटी सामन्याचं अगदी बॉल टू बॉल प्रक्षेपण मी रेडिओवर ऐकलं. तो सामना खूप अटीतटीचा होता. चौथ्या डावात 183 धावांचं आव्हान गाठायचं होतं आणि भारताची परिस्थिती 100 धावांवर तीन बाद अशी होती. पण लगेचच एकापाठोपाठ विकेट्स पडायला लागल्या. डाव संपायला तासभर अवकाश होता तेवढ्यात आभाळ आलं आणि खेळ थांबवावा लागला. या स्थितीत भारताला जिंकण्यासाठी चाळीस धावांची गरज होती आणि हातात दोन विकेट्स होत्या. पण आभाळ आल्यानं खेळ थांबवला आणि सामना अनिर्णित राहिला.\nमॅंचेस्टरम��्ये खेळवलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचं प्रक्षेपणही मी रेडिओवर बऱ्यापैकी ऐकलं. या सामन्यातही भारतानं समजून-उमजून बरा खेळ केला होता. पण इथेही पाऊस मदतीला धावून आला. ओवलवर सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळी मात्र शाळा सुरू झाली होती आणि मी होस्टेलला परत गेलो होतो. तिथे रेडिओ फक्त मोठ्या वर्गातल्या मुलांनाच मिळायचा. ते रोज संध्याकाळी रेडिओ ऐकायचे. रात्री दहा वाजता सगळे दिवे बंद केले जाईपर्यंत त्यांना रेडिओ ऐकता यायचा. पण आम्हा लहान वर्गांतल्या मुलांना मात्र आमच्या कक्षात बसून अभ्यास करायला लागायचा. पण आमचा हाऊस-कॅप्टन विवेक बम्मी चांगला होता. तो आम्हाला कधीकधी बुलेटिन्समधल्या महत्त्वाच्या काही घडामोडी सांगायचा. त्या दिवशीही आम्ही नेहमीच्या शिस्तीप्रमाणे झोपायला जात होतो तेवढ्यात तो आला आणि त्यानं बातमी दिली – इंग्लड सर्व बाद – 101. चंद्रशेखरनं 38 रन्स देऊन सहा विकेट्स घेतल्या.\nत्या दिवशी आमच्या कॅप्टनकडून ती बातमी ऐकलेला तो प्रसंग तब्बल पन्नास वर्षांनंतरही जसाच्या तसा आठवतो आहे. क्रिकेटच्या काही अविस्मरणीय आठवणींपैकी एक असलेली ही आठवण कधीही साजरी करावी अशीच आहे. त्या दिवसानंतर मी अगणित वेळा चंद्रानं इंग्लीश खेळाडूंच्या काढलेल्या विकेट्स, एडरिकला टाकलेले यॉर्कर, इंलिग्वर्थची विकेट घेण्यासाठी अतिशय कौशल्यानं टाकलेला बॉल, स्नोची विकेट, जॉन प्राईसला एलबीडब्लू केलेला बॉल, फ्लेचरसाठी सोलकरनं रचलेला सापळा आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे स्लीपमध्ये वेंकटनं लुकर्स्टचा घेतलेला अप्रतिम झेल हे सगळं अजूनही आठवणीत आहे... काळाच्या स्मृतिचित्रांमध्ये कैद झाल्यामुळे. मी या विकेट्सचा आनंद घेतला. पण बी.एस. चंद्रशेखरनं एकगठ्ठा घेतलेल्या विकेट्स पाहणं ही या आनंदाची परमावधी होती.\nदरम्यानच्या त्या बारा वर्षांच्या काळात असे खेळाडू बघितले नव्हते. त्यापुढेही एक तपात असे खेळाडू पाहायला मिळाले नाहीत. असं इयान पिबल्सनंही लिहून ठेवलं आहे. 1971मध्ये एप्रिलअखेर मी तेरा वर्षांचा झालो. तोवर वेस्ट इंडीजमधली मालिका संपली होती. आताही आपण दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडवर विजय मिळवला तेव्हाही मी मनानं पुन्हा भूतकाळात गेलो आणि या दोन कसोटी मालिकांबद्दल बोलताना पुन्हा त्या बारा वर्षांच्या मुलाच्या निरागसतेनंच याकडे पाहिलं पा��िजे असं मला वाटतं.\nआता हा लेख लिहीत असताना भारत-इंग्लडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. जरी भारतानं ही मालिका जिंकून पतौडी चषकही आपल्या नावावर केला तरी 2021मधल्या या विजयाबद्दल मला बालपणी वाटायची तितकी उत्सुकता वाटेल का... हा प्रश्नच आहे. मला वाटतं, याला आयपीएलसाठीचा हव्यास जबाबदार आहे. याशिवाय आपण अलीकडे अनेक कसोटी सामने जिंकले असल्यामुळे त्यातला स्मरणात राहणारा सामना विरळाच. दुसऱ्या बाजूला माझ्या पिढीच्या क्रिकेटप्रेमींसाठी 1971 हे वर्ष नेहमीच खास असेल कारण याच वर्षी आपण वेस्ट इंडीजमध्ये आणि इंग्लडमध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकल्या होत्या.\nहा करोनाकाळ सरण्याची मी फार आतुरतेनं वाट पाहतोय. तसं झालं तरच मला पुन्हा एकदा ब्रिटिश लायब्ररीत जाता येईल. त्याच दिमाखात तळमजल्यावरच्या लॉकर्सकरता माझा पासवर्ड टाकता येईल. या कृतीला दोन पैलू आहेत. खेळाबाबत सकारात्मकता आणि त्याच वेळी वासाहतिक राजवटीचा वैचारिक विरोध हे ते दोन पैलू. एक कृती वासाहतिक राजवटीची टीका करणारी तर दुसरी 1971मध्ये आपल्या क्रिकेटर्सनी चांगला खेळ करत इंग्लडवर विजय मिळवून अपयशाला मूठमाती दिल्याचा आनंद साजरी करणारी.\n(अनुवाद : प्रियांका तुपे)\n- रामचंद्र गुहा, बेंगळूरू\n(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)\nविश्वविजेत्यांवर भारताची निर्विवाद मात\nनिर्वासितांच्या छावणीत जन्मलेले अफगाण क्रिकेट\nसंकल्प गुर्जर\t09 Aug 2019\nभारतीय खेळाडूंना त्यांच्या क्षमतेची जाणीव नव्याने करून द्यावी लागेल\nराफेल नदाल जगातील सर्वोत्तम टेनिसपटू का आहे...\nडॉ. प्रगती पाटील\t14 Oct 2020\nयुट्युबमुळे मला गवसलेला खजिना...\nसत्तेची मुजोरी आणि देशभक्तीचे विनयशील दर्शन\nसंग्रहालयांच्या आणि पुराभिलेखापालांच्या गौरवार्थ\nसंघ परिवार : एकाधिकारशाहीचा चेहरा असणारी एक सांप्रदायिक संघटना\nकाही आवडते ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटू\nई. एस. रेड्डी : एक महान गांधी-कोश\nशास्त्रीजींकडून मोदींना काय शिकता येईल...\nदुबळे पंतप्रधान अपायकारक,सामर्थ्यशाली पंतप्रधान अधिक अपायकारक\n1920 ची इटली आणि 2020 चा भारत यांच्यातील साम्यस्थळे\nकॉंग्रेसमधील घराणेश���ही त्या पक्षापेक्षा देशाला अधिक घातक\nउज्ज्वल भारताच्या ऱ्हासाची कहाणी...\nकाश्मीर - भारताचे लाजीरवाणे सत्य\nव्यक्तिनिष्ठ पंथांचा संक्षिप्त इतिहास\nविवेकानंद आणि टागोर या दोघांशी मैत्र साधणारा स्कॉटिश\nनरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींपेक्षा अधिक धोकादायक का ठरतील...\nआपली लोकशाही किती अवनत झाली आहे याचे चिन्ह \n1939 मध्ये बालाकोटला भेट देणाऱ्या गांधीवादी\nभारतातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्याची आजची संकटमय स्थिती\nइतिहास मोदींना कठोरपणे पारखून घेईल...\nकदाचित आपले शास्त्रीय संगीत हाच आपल्या कडव्या राष्ट्रवादावरचा उतारा ठरू शकेल\nआपल्याला सहा पदरी संकटाचा मुकाबला करायचा आहे\nकोरोनाचे संकट हाताळताना झालेल्या चुका मोदी सरकारला कशा सुधारता येतील\nनवी दिल्लीच्या पुनर्निर्माणासाठीच्या प्रकल्पाचा वेडगळपणा आणि निरर्थकता\nआपले मनोबल उंचावणाऱ्या दोन स्त्रिया\nरणजी चषक आणि वृद्ध चाहत्यांच्या प्रेरक आठवणी\nकॉंग्रेस अध्यक्षाची डेमोक्रेटिक निवड\nमाध्यमांनी दुर्लक्षिलेल्या दोन संस्था\nसी.ए.ए. अतार्किक, अनैतिक आणि कालविसंगत का आहे\nकट्टरता ही विज्ञानासाठी हुकुमशाहीपेक्षाही अधिक घातक असते\nधार्मिक दंगलींत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांचेही एक स्मारक असावे\nडॉ. आंबेडकरांच्या चिरकालीन प्रेरणेचा परिणाम\nभाग्यवान तो देश ज्यास गौरवशाली इतिहास नाही\nगांधी विरुद्ध लेनिन: त्यांच्या काळात आणि आपल्या काळात\nशहरे- गांधींना घडवणारी आणि गांधींनी घडवलेली\nकाश्मीरमध्ये गांधी आणि काश्मीरविषयी गांधीवादी\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8155", "date_download": "2022-01-28T22:24:57Z", "digest": "sha1:RE2FLNZSPHJRNNTDH5A52K44UCLNIJYR", "length": 13019, "nlines": 194, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "मुल येथे उलगुलान संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर मुल येथे उलगुलान संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न\nमुल येथे उलगुलान संघटनेचे रक्तदान शिबिर संपन्न\nरक्तदान शिबिराला युवकांचा मोठ्याप्रमाणात उस्फुर्त सहभाग\nकोरोनाच्या महासंकट काळात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये याकरिता उलगुलान संघटना शाखा मुल द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मुल शहरातील तथा तालुक्यातील असंख्य युवकांनी जवळपास ५० च्या वर युनिट रक्तदान केले. रक्तदान हेच महादान हा संकल्प ठेवून उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या उस्फुर्तपणाने सहभाग घेऊन रक्तदानाचे कार्य केले. उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात अत्यंत उत्तम पद्धतीने रक्तदानाचे कार्य पार पडले.उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय परिश्रम करुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले याबद्दल उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ झोडे यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच रक्तदात्यांचे आभार मानले.\nसदर रक्तदान शिबिराचे आयोजन अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडणारे उलगुलान संघटना शाखा मुल चे अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, अक्षय दुमावार, वतन चिकाटे, आरिफ खान पठाण, अजय दहिवले, साहिल खोब्रागडे, निहाल गेडाम, हर्षल भुरसे, मिटुसिंग पटवा तथा असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.\nPrevious articleवर्धा नदीत सापडली दुर्मिळ ” बोद ” मासोळी\nNext articleराज्यात सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर दुसरा जिल्हा\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nएसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर\n1 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन.. 30 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन\nहमीभावाने तुर खरेदी खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन… तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 3 केंद्रे सुरु\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Bulli-Bai-App-targeting-Muslim-womenMY3265701", "date_download": "2022-01-28T23:24:46Z", "digest": "sha1:2QCZOZVUTNX55ZHKURWBHC5TJTPF4QBU", "length": 22601, "nlines": 134, "source_domain": "www.kolaj.in", "title": "बुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती| Kolaj", "raw_content": "\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nसुल्ली डिल, बुल्ली बाई ऍपवरून मुस्लिम महिलांच्या नकळत त्यांच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. त्याआधी विकृत पद्धतीने हे फोटो एडिट करण्यात आले. त्यासाठी पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, लेखक असलेल्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. त्यांची बदनामी करण्यात आली. यात अटक झालेले सगळेच आरोपी हे अल्पवयीन आहेत. सोशल मीडियातून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. ही अल्पवयीन मुलं त्याचे बळी ठरलीत.\nगेल्या काही वर्षांमधे समाजाबद्दल द्वेष पसरवणं फार सोपं होऊन गेलंय. कधी हे सगळं उघड केलं जातं. तर कधी एखादं फेक अकाउंट, पेज काढून. त्यासाठी सोशल मीडियातून चुकीच्या पोस्ट फिरवून संभ्रम निर्माण केला जातो. हल्ली व्हाट्सएप युनिवर्सिटीतून आपल्यापर्यंत आलेली प्रत्येक गोष्ट खरी वाटायला लागते. हे खोटं खरं म्हणून सगळीकडे वायरल होतं. तेच द्वेषाचं कारण ठरतं.\nसोशल मीडियातून सातत्याने काही ठराविक मंडळी मुस्लिम समाजाला टार्गेट करतायत. फेक गोष्टी पसरवून द्वेषाचं कोडिंग सेट केलं जातंय. त्यावर विचार करायला आपल्याकडे वेळही नाही. या सगळ्यात मुस्लिम महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत. विशेषतः ज्या सरकारच्या चुकीच्या धोरण, निर्णयांविरोधात भूमिका घेतात. बुल्ली बाई, सुल्ली डिलसारखे ऍप अशा महिलांच्या बदनामीचं षडयंत्र आहे.\nसुल्ली डिलची नवी आवृत्ती\nगिटहबवर सुल्ली डिल हा ऍप बनवण्यात आला. ४ जुलै २०२१ला पहिल्यांदा सुल्ली डिलवरून मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले. सुल्ली, बुल्ली हे आक्षेपार्ह शब्द मुस्लिम व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी म्हणून वापरले जातात. याच शब्दांचा वापर करून मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात आली.\nसुल्ली डिलवर गेल्यावर युजरला 'फाईंड युवर सुल्ली डिल ऑफ द डे'वर क्लिक करायला सांगितलं जातं. ते केल्यावर 'सुल्ली डिल ऑफ द डे'मधे तुम्हाला एखाद्या मुस्लिम महिलेचा फोटो दिसतो. हे फोटो त्या महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या नकळत घेतले जायचे. ट्विटरवर 'डिल ऑफ द डे' असं लिहत यात मुस्लिम महिलांना टॅग केलं जायचं. या फोटोंचे लिलाव व्हायचे.\nबुल्ली बाई ऍप सुल्ली डिलसारखंच काम करायचं. मुस्लिम महिलांच्या बदनामीचं हे दुसरं वर्जन म्हणता येईल. बुल्ली बाई ऍपही गिटहबवर बनवण्यात आलं होतं. १ जानेवारीला अचानक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मुस्लिम महिलांचे फोटो या ऍपवरून अपलोड करण्यात आले.\nहेही वाचा: आपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष\nप्रकरण गांभीर्याने घेतलं नाही\nजुलैमधे सुल्ली डिलची घटना घडली होती. त्यावेळी ८० पेक्षा अधिक मुस्लिम महिलांचे फोटो चुकीच्या पद्धतीने अपलोड करण्यात आले होते. संसदेतही या विषयावर चर्चा झाली. केंद्रीय महिला आयोगानेही हा मुद्दा तेव्हा गांभीर्याने घेतल्याचं म्हटलं होतं. केस दाखल झाली. पण त्यात पुढे काहीच झालं नाही.\nगिटहबच्या अधिकारी एरिका ब्रेशिया यांनी त्यावेळी गिटहबवरून सुल्ली ऍप हटवत असल्याचं म्हटलं होतं. लगोलग ते ब्लॉकही करण्यात आलं. पण पोलिसांच्या पातळीवर ज्या प्रकारे तपास व्हायला हवा तो झालाच नाही. मुंबई, दिल्लीत एफआयआर दाखल झाले. पण ५ महिने उलटून गेले तरीही कुणाला अटक किंवा चौकशी झाली नाही.\nमुस्लिम महिला सॉफ्ट टार्गेट\nइस्मत आरा द वायरच्या पत्रकार आहेत. त्या सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत असतात. त्यांचाही फोटो बुल्ली ऍपवर टाकण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रारही दाखल केली होती. प्रसिद्ध रेडिओ जॉकी असलेल्या सायमा यांनाही अशाच प्रकारे टार्गेट करण्यात आलं होतं.\nप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी, लेखिका नबिया खान, पत्रकार हिबा बेग यांचंही नाव या बुल्ली बाई ऍपच्या लिस्टमधे होतं. पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय महिला नेत्यांची नावं यात होती. अशा १०० पेक्षा अधिक मुस्लिम महिलांची एक लिस्ट तयार करण्यात आली होती. विकृत पद्धतीने फोटो एडिट या महिलांच्या फोटोंचा लिलाव करण्यात येत होता.\nइस्मत आरा, सायमा यांनी ट्विट करून याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिलीय. मुस्लिम समाजातल्या एका महिलेनं वेगवेगळ्या मुद्यावर आवाज उठवणं मान्य नसल्यामुळेच अशाप्रकारच्या विखाराला खतपाणी घातलं जातं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांमधे जो काही द्वेष पसरवला जातोय त्याचं मुस्लिम महिला सॉफ्ट टार्गेट ठरतायत.\nहेही वाचा: द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nबुल्ली बाई ऍपनंतर तक्रारी दाखल करण्यात आल्या. वाद निर्माण झाला. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासोबत अनेकांनी याविरोधात आवाज उठवला. इस्मत आरा यांनी एफआयआर दाखल केला. त्यामुळे केंद्रिय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चौकशीची घोषणा केली. त्यानंतर गिटहबवरून बुल्ली ऍप ब्लॉक करण्यात आलं.\nबुल्ली बाई प्रकरणात श्वेता सिंग, नीरज बिष्णोई, विशाल झा, मयांक रावळ यांना अटक झालीय. हे सगळे २५ वर्षांच्या आतले आहेत. यातला नीरज बिष्णोई बुल्ली बाई ऍपचा मास्टरमाइंड आहे. त्याचं वय अवघं २१ वर्ष असून तो बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकतोय. यातल्या विशाल झानं तर वादग्रस्त ट्विट करण्यासाठी एक फेक अकाउंटही काढलं होतं. जे ट्विटरनं ब्लॉक केलं.\nसुल्ली डिलचा मास्टरमाइंड ओंकारेश्वर ठाकूर आहे. त्याला इंदूरमधून अटक करण्यात आलीय. ट्रोल आणि बदनामीसाठी ट्विटरवर 'ट्रॅडिशनलिस्ट' नावाचा एक ग्रुप तयार करण्यात आला होता. यात केवळ मुस्लिमच नाही तर दलित, शीख, ख्रिश्चन समाजाविरोधात हिंसक कारवायांसाठी प्रोत्साहन दिलं जायचं. ओंकारेश्वर या ग्रुपचा सदस्य होता. बुल्ली बाई ऍपचा मास्टरमाइंड नीरज हा ओंकारेश्वर ठाकूरच्या संपर्कात असल्याचं त्यानं पोलीस चौकशीत सांगितलंय.\nमास्टरमाइंड असलेली सगळी मुलं पंचवीशीच्या आतली आहेत. यातली उत्तराखंडची श्वेता सिंग १८ वर्षांची आहे. तिच्या आईचं कॅन्सरने तर वडलांचं कोरोनाने निधन झालंय. तिच्या घरची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. महत्वाचं म्हणजे श्वेता सिंगच्या ट्विटर अकाउंटवरून मुस्लिम महिलांचे फोटो बुल्ली बाई ऍपवर अपलोड केले जायचे.\nया दोन्ही प्रकरणात अल्पवयीन मुलांची नावं समोर येत असली तरीही यामागे मोठ्या व्यक्तींचे हात असू शकतात. तसा संशय मुंबई पोलिसांनी व्यक्त केलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुस्लिम महिलांच्या बदनामीसाठीच हे ऍप बनवल्याचं म्हटलंय. शिवाय या अकाउंटचा संबंध खलिस्तान्यांशी जोडून हिंसा, द्वेष पसरवण्याची योजना होती.\nसमाजात तेढ निर्माण करण्यासाठी या मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवली गेली. मागच्या काही वर्षां���धे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल द्वेष पसरवला जातोय. सोशल मीडियातून या सगळ्याला खतपाणी मिळतंय. वेगवेगळ्या संघटनांमुळे ही द्वेषाची पेरणी होतेय. तरुणाईची माथी भडकवली जातात. या दोन्ही प्रकरणांमधे सापडलेले मास्टरमाइंड याचेच बळी ठरलेत.\nकोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर\nतिसऱ्या जगाचं नेतृत्व करायची संधी भारताने गमावलीय\nट्रम्पना सोशल मीडियातून बॅन करण्याची मागणी का होतेय\nआव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का\nसोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nवोटर आयडी-आधार लिंकच्या भानगडीत मतदानाच्या अधिकारावर गंडांतर\nवोटर आयडी-आधार लिंकच्या भानगडीत मतदानाच्या अधिकारावर गंडांतर\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या ��ॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/alia-bhatt-to-be-start-sanjayleela-bhansali-next-baiju-bawra/387031/", "date_download": "2022-01-28T22:53:49Z", "digest": "sha1:A7IRUG4YQXFUORSO3CZU24Y2ZU5EKGNK", "length": 11334, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Alia bhatt to be start sanjayleela bhansali next baiju bawra", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन Baiju Bawra : भन्साळींच्या ‘बैजू बावरा’मध्ये आलिया-रणवीरची एन्ट्री\nBaiju Bawra : भन्साळींच्या ‘बैजू बावरा’मध्ये आलिया-रणवीरची एन्ट्री\nभन्साळींच्या 'बैजू बावरा'मध्ये आलिया-रणवीरची वर्णी\nबॉलिवूड चित्रपट ‘गली बॉय’च्या घवघवीत यशानंतर रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. दोघेही या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यक्त आहेत. मात्र ही जोडी पुन्हा एका नव्या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nरणवीर आणि आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित “बैजू बावरा’चे शूटिंग सुरु करणार आहेत. 2022 या वर्षाच्या मध्यापर्यंत दोघेही या चित्रपटावर काम सुरु करतील.\nचित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बैजू बावरा’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर-दीपिका पदुकोण दिसणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र रिपोर्टनुसार, भन्साळी रणबीर-दीपिकासोबत हा ड्रीम प्रोजेक्ट बनवणार होते. या चित्रपटासाठीही त्याची पहिली पसंती दोघांना होती. मात्र, दोघांनीच्या बिझी शेड्यूलमुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. यानंतर भन्साळींनी रणवीर-आलियासोबत हा चित्रपट बनवण्याची योजना आखली आहे.\nवृत्तानुसार, भन्साळी ‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या तयारीसाठी सज्ज आहेत. दरम्यान ‘गंगूबाई काठियावाडी’ च्या पोस्ट प्रोडक्शननंतर ते ‘बैजू बावरा’ चित्रपटावर काम करण्यास उत्सुक आहेत. सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून आल्यातर 2022 च्या मध्यापर्यंत ते या चित्रपटावर काम सुरु करतील.\nभन्साळी ‘बैजू बावरा’ या चित्रपटाचा सेट एका मोठ्या स्टुडिओम���्ये तयार करणार असून एकाच वेळी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करतील. या चित्रपटाचे शुटिंग 7-8 महिने चालणार आहे, ज्यासाठी त्याची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक भव्य सेट तयार करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान बैजू बावरा चित्रपटासाठी रणवीर आणि आलियाचे नावे निश्चित झाले असून चित्रपटातील कास्टिंगचे काम अद्याप सुरू आहे. भन्साळी आणखी एका लीड अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे बोलले जात आहे. ‘रॉकी और राणी’ या आगामी चित्रपटाची लव्हस्टोरीवरील काम संपताच रणवीर-आलिया भट्ट ‘बैजू बावरा’ सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.\nCelebrity wedding : अभिनेत्री मौनी रॉय लग्नबंधनात अडकणार ; लग्नासाठी ठरले ‘हे’ ठिकाण\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\n‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा पतीवरच लैंगिक शोषणाचा आरोप\nबिग बॉस माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट – शर्मिष्ठा राऊत\nआगामी चित्रपटाबाबत गोविंदाने व्यक्त केली ‘ही’ भिती\n’83’ Movie: कपिल देव प्रमाणे दिसण्यासाठी रणवीरने केली प्रचंड मेहनत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/corona-strict-restrictions-to-know-what-close-and-what-is-open-in-maharashtra-guidelines/385009/", "date_download": "2022-01-28T22:36:41Z", "digest": "sha1:TDUSSQ5RLUCUFKNCVAEZZVE5YRBJYLO2", "length": 13870, "nlines": 156, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Corona Strict Restrictions to know what close and what is open in maharashtra guidelines", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर CORONA UPDATE Corona Strict Restriction : राज्य सरकारकडून मिनी लॉकडाऊनची घोषणा, नेमके नियम कोणते\nCorona Strict Restriction : राज्य सरकारकडून मिनी लॉकडाऊनची घोषणा, नेमके नियम कोणते\nखाजगी कार्यालयांतही ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. तसेच व्यायाम शाळा, स्पा,स्विमींग पूल बंद ठेवण्याचे निर्देश नियमावलीमध्ये देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये काय बंद आणि काय चालू ते पाहा\nCorona Strict Restriction : राज्य सरकारकडून मिनी लॉकडाऊनची घोषणा, नेमके नियम कोणते\nराज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात कडक निर्बंध लागू करत मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा अत्यावश्यक कामाशिवाय ५ पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसेच दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार आहे. २४ तास कार्यरत असणाऱ्या अस्थापनांना अत्यावश्यक सेवेत मोडण्यात आले आहे. दरम्यान लोकलबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. कोरोना नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारासुद्धा मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला आहे. खाजगी कार्यालयांतही ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. तसेच व्यायाम शाळा, स्पा,स्विमींग पूल बंद ठेवण्याचे निर्देश नियमावलीमध्ये देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये काय बंद आणि काय चालू ते पाहा.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे नेमके नियम कोणते\n– पूर्वनियोजित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार\n-एमपीएससी, युपीएससीच्या परीक्षांना परवानगी असेल\n– रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल, या वेळेत कोणालाही फिरता किंवा प्रवास करता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असेल.\n– जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांना कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी असेल. तसेच विना प्रेक्षक परवानगी देण्यात आली आहे.\n– सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह राजकीय कार्यक्रमांना परवानगी असेल.\n– आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्राच्या परवानगीप्रमाणे होणार आहे.\n– राज्यांतर्गत प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणी ७२ तासात केलेली असावी. तसेच त्याचा अहवाल निगेटिव्ही असणं बंधनकारक आहे.\nराज्यात काय सुरु राहणार \n– हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार केवळ ५० टक्के आसन व्यवस्था ठेवण्यात येणार\n– शॉपिंग मॉलमध्ये ५० टक्के क्षमता बंधनकारक\n– चित्रपटगृह आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार\n– पहिल्या लाटेत सलून बंद असल्याने नुकसान झाले होते. यामुळे आता ५० टक्के क्षमतेनं सलून सुरु ठेवण्याची परवानगी\n– राज्यातील सगळ्या प्रकारची पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात येणार\n– स्विमींग पूल, व्यायाम शाळा आणि स्पा १०० टक्के बंद राहणार\n– मैदान, संग्रहालये, बाग, प्राणी संग्रहालय, गडकिल्ले पर्यटकांसाठी बंद असतील\n– शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद\n– लग्न कार्यासाठी ५० लोकांची उपस्थिती असणे बंधनकारक\n– अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना परवानगी\n– सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांची उपस्थिती असेल.\nहेही वाचा : Corona Strict Restriction : रोजीरोटी बंद करायची नाही पण नियम पाळण्यात हलगर्जीपणा नको, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nएकदा गेलेला कोरोना पुन्हा येतो, निवांत झालेल्या चीनची झोप उडाली\nमुंबई विद्यापीठाशी संलग्न ५० टक्के कॉलेजचे अस्तित्त्व धोक्यात\nCoronaVirus : वरळी, प्रभादेवीपाठोपाठ धारावी, दादर, माहिम हजार पार\nचिंताजनक; बेस्टचे ८ कर्मचारी कोरोनाग्रस्त\nकोरोना प्रतिबंधक लस निर्मिती; मानवी चाचणी सुर���", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2022-01-28T22:06:58Z", "digest": "sha1:M6I34T7KNDJFBC27LVHZE37ISJS7B3XK", "length": 5717, "nlines": 140, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nकर्तव्य चा एक महिना\n‘कर्तव्य’ दोन महिन्यांचे झाले\nबांधवहो, इतके विस्मरण बरे नव्हे\nएका न संपणाऱ्या प्रवासाचे 75 वे वर्ष...\nविनोद शिरसाठ\t01 Nov 2019\nअभिवादन : बहिष्कृत भारताच्या नायकाला\nविनोद शिरसाठ\t31 Aug 2020\nवसंत बापट यांचे नऊ रंग\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/sharp-drop-in-corona-cases-in-maharashtra-recovery-rate-also-crossed-91-percent-mhds-553539.html", "date_download": "2022-01-28T22:19:44Z", "digest": "sha1:TUDXWIEJVGVH4J3BQYFBOB7K2Z245UAD", "length": 8317, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात आज 47,371 रुग्ण कोरोनामुक्त तर 29,911 रुग्णांचे निदान – News18 लोकमत", "raw_content": "\nकोरोनाचा विळखा आणखी सैल; राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण, रिकव्हरी रेटही नव्वदी पार\nकोरोनाचा विळखा आणखी सैल; राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण, रिकव्हरी रेटही नव्वदी पार\nCoronavirus in Maharashtra: राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असल्याचं दिसत आहे.\nबेशुद्धाव��्थेतच 6 महिने कोरोनाशी झुंज, मृत्यूवर मात; डॉक्टर म्हणाले, हा चमत्कार\n'मुलगी काही संपत्ती नाही'; तांत्रिकाला 'कन्यादान' केल्यानंतर न्यायालयाने फटकारलं\n2 वर्षाचा रिअल हिरो चिमुकल्याने आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं\nIND vs WI : आधी टीम इंडिया मग मुंबई इंडियन्स, रोहितचा फेवरेट खेळाडू अचानक गायब\nमुंबई, 20 मे: महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी (relief for Maharashtra) बातमी आहे. कारण, कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण (Covid cases decreased) होत आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेटही दिवसेंदिवस वाढत (recovery rate increased) आहे. राज्याचा रिकव्हरी रेट नव्वदी पार गेला असून आता राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं दिसत आहे. आज राज्यात 47,371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 50,26,308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट हा 91.43 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घसरण राज्यात 19 मे 2021 रोजी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 4 लाखांहून अधिक होती तर आज सक्रिय रुग्णांची संख्या ही 3,83,253 इतकी झाली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घसरण होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. सातत्याने रुग्णांच्या संख्येत होणारी घट ही राज्यासाठी निश्चितच दिलासादायक बातमी आहे. आज राज्यात 29,911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,21,54,275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,97,448 म्हणजेच 17.09 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 29,35,409 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 21,648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. वाचा: ज्या Remdesivir साठी सुरू होती धडपड; त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती राज्यात आज 738 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 429 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 309 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यातील मृत्यू दर 1.55 टक्के इतका झाला आहे. राज्यात इतर कारणाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. आज कुठल्या विभागात किती रुग्णांचे निदान ठाणे - 3767 नाशिक - 4884 पुणे - 7130 कोल्हापूर - 3262 औरंगाबाद - 1640 लातूर - 2245 अकोला - 4364 नागपूर - 2619 एकूण - 29911\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह ���राठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nकोरोनाचा विळखा आणखी सैल; राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण, रिकव्हरी रेटही नव्वदी पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karkocha-loses-life-due-to-nylon-cat-funeral-took-place-in-the-vicinity-of-the-zoo/", "date_download": "2022-01-28T23:11:03Z", "digest": "sha1:ONU7LMCOG6O2DPMWF52ML3DSRYRB4RYW", "length": 10567, "nlines": 113, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नायलॉन मांजामुळे 'करकोचा'ने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात झाले अंत्यसंस्कार!", "raw_content": "\nनायलॉन मांजामुळे ‘करकोचा’ने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात झाले अंत्यसंस्कार\nनायलॉन मांजामुळे 'करकोचा'ने गमावला जीव; प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात झाले अंत्यसंस्कार\nऔरंगाबाद: शहरातील पतंगांच्या दुकानांची झाडाझडती घेतली असतानाही महापालिकेच्या पथकाला नायलॉन मांजा सापडला नाही. पण याच नायलॉन मांजाने मकर संक्रांतीच्या दिवशी एका करकोचाचा बळी घेतला आहे. करकोचाला वाचवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यात पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले नाही. अखेर करकोचाला आपला जीव गमवावा लागला. आणि करकोचावर सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाच्या परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. करकोचा पक्षाच्या मृत्यूनंतर पक्षीप्रेमींमध्ये दु:खाचे वातावरण पसरले होते.\nसंक्रांतीच्या काही दिवस अगोदरच महापालिकेच्या पथकाने प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या मदतीने शहरातील सुमारे पंधरा पतंगांच्या दुकानावर धाडी टाकल्या होत्या. परंतु त्यांना कोणत्याही दुकानात नायलॉन मांजा सापडला नाही. प्लास्टिकचे पतंग जप्त करुन हे पथक गेले होते. कारवाई मंदावल्याचा अंदाज घेत पतंगबाजांनी नायलॉन मांजा बाहेर काढला. संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी होत असते. याच पतंगबाजीच्या दरम्यान एक करकोचा पक्षी खाम नदीच्या परिसरात जखमी अवस्थेत पक्षीमित्रांना सापडला.\nत्यांनी त्याला प्राणिसंग्रहालयातील दवाखान्यात आणले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार केले जात असतानाच त्याने आपली मान टाकली. त्यानंतर पोस्टमार्टम व पंचनामा करुन करकोचावर प्राणिसंग्रहालयाच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राणिसंग्रहालातील कर्मचारी, लाईफ केअर अॅनिमल्स वेलफेअर असोसिएशन व सलोखा प्रस्थापन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जयेश शिंदे, अजय ��ातदिवे व सुनील लांडगे यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या अज्ञाताच्या विरोधात क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.\nऔरंगाबादकरांसाठी सुखावह बातमी; लवकरच होणार खाम नदीचे लोकार्पण\nफडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा\n“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका\n“…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका\nनाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2022-01-28T22:47:06Z", "digest": "sha1:FVO4IKVQGMRPFD5RE2KV434WLJSK3HZO", "length": 8357, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिद्धेश्वर धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nगाव: सिद्धेश्वर, हिंगोली, जिल्हा: हिंगोली\nबांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम\nउंची : ३८.२५ मी (सर्वोच्च)\nलांबी : ६३५३.२० मी\nप्रकार\t: S - आकार\nलांबी\t: ३०४.८० मी.\nसर्वोच्च विसर्ग\t: १०७८८.६ घनमीटर / सेकंद\nसंख्या व आकार\t: १४, ( ४.२६ X १२.१९ मी)\nक्षेत्रफळ : ४०.५८ वर्ग कि.मी.\nक्षमता : २५०.८५ दशलक्ष घनमीटर\nवापरण्यायोग्य क्षमता : ८०.९६ दशलक्ष घनमीटर\nओलिताखालील क्षेत्र : ४०.११ वर्ग कि.मी.\nओलिताखालील गावे : १४\nलांबी : ४३.५० कि.मी.\nक्षमता : ५६.६३ घनमीटर / सेकंद\nओलिताखालील क्षेत्र : ८६५०० हेक्टर\nओलिताखालील शेतजमीन : ७८४८६ हेक्टर\nइटियाडोह धरण • उजनी धरण • उरमोडी धरण • ओझरखेड धरण • कण्हेर धरण • कालिसरार धरण • कोयना धरण • खडकवासला धरण • चासकमान धरण • जायकवाडी धरण• डिंभे धरण • दूधगंगा धरण • नीरा देवघर धरण • पवना धरण • पानशेत धरण • बलकवडी धरण • भंडारदरा धरण • भाटघर धरण • माजलगाव धरण • मुळशी धरण • मुळा धरण • राधानगरी धरण • लॉईड्‌स डॅम • वर्धा धरण • वारणा धरण • वीर धरण • सिद्धेश्वर धरण • सूर्या धरण\nअंजानसारा धरण • अस्खेडा धरण • काटेपूर्णा धरण • खडकपूर्णा धरण • गंगापूर धरण• जयगांव धरण • जामदा धरण • टेमघर धरण • दुधना धरण • देवगड धरण • धोम धरण • नलगंगा धरण • पुजारीटोळा धरण • पूस धरण • पेच धरण • पैनगंगा धरण • बोरी धरण • भातसा धरण • भाम धरण • भीमकुंड धरण • मांजरा धरण • माणिकडोह धरण • सती धरण • सापली धरण • हातपूर धरण • हूमण धरण\nकठाणी धरण • कडवा धरण • करंजवन धरण • गिरणा धरण • गोसीखुर्द धरण • घोड धरण • चणकापूर धरण • चांदोली धरण • तानसा धरण • तारळी धरण• तिल्लारी धरण •तुलतूल धरण • तेरणा धरण• दरणा धरण • दहीगाव धरण • नाथसंग्रह धरण • निळवंडे धरण • पिंजल धरण • पुनंद धरण • बाभळी, बंधारा • बारवी धरण • बेंबला धरण • मांडओहळ धरण • येडगांव धरण • येलदरी धरण • वाघड धरण • वाघूर धरण • वाण धरण • वैतरणा धरण • आढळा प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१२ रोजी २२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/assembly-speaker-election-process-is-illegal-governor-bhagat-singh-koshyaris-remarks", "date_download": "2022-01-28T23:05:02Z", "digest": "sha1:3PH4D3THJT2E5SPAQHYYCMNXUCSA7ZNO", "length": 6899, "nlines": 85, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विधानसभा अध्यक्षपदाची निवड रखडणार?; राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र", "raw_content": "\nविधानसभा अध्यक्षपदाची निवड रखडणार; राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र\nविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Assembly speaker election) आज अर्ज भरायचा असतांनाच राज्य सरकारला (State Govt) मोठा धक्का बसला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे.\nनव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...\nया निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. परंतु, आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची परिस्थिती दिसत आहे.\nPHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून\nकाल महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांना या निवडणुकीसंदर्भात पत्र सादर करून, परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आलं आहे.\n'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट\nविधानसभा अध्यपदासाठी महाविकास आघाडी सरकार आवाजी पद्धतीने मतदान घेणार आहे. यासाठी सरकारने एकमताने निवडणुकीचा नियम बदलला. गुप्तपणे मतदान घेण्याची विरोधकांची मागणी होती. मात्र, त्याला डावलून राज्य सरकारने आवाजी मतदान घेणार असल्याचं सांगितलं. याला राज्यपालांनी विरोध दर्शवल्याचं चित्र आहे.\nसोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी\nनिवडणुकीची प्रक्रिया डावलून आवाजी पद्धतीचं अवलंबन म्हणजे घटनाबाह्य कृती असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकार अशा प्रकारे निवडणूक घेण्याची प्रक्रिया बदलू शकत नाही. त्यामुळे आता राज्यपालांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पेच कसा सोडवणार, याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलं आहे.\nसुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...\n१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण : 'या' तारखेपासून CoWIN वर करता येणार नोंदणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/nobody-is-bigger-than-sport-union-sports-minister-anurag-thakur", "date_download": "2022-01-28T22:42:00Z", "digest": "sha1:CDQSHDFZBEWO2PQLNCUTQMQWFOGL6CLH", "length": 5600, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विराट-रोहितमधील वादामुळे सरकारही चिंतेत Nobody Is Bigger Than Sport\": Union Sports Minister Anurag Thakur", "raw_content": "\nविराट-रोहितमधील वादामुळे सरकारही चिंतेत\nविराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli- Rohit Sharma) यांच्यात वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) हे दोघंही एकत्र टीम इंडियातून (Team India) खेळलेले नाहीत, त्यातच बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीकडून वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतली, त्यामुळे तो नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. एवढच नाही तर त्याने दक्षिण आफ्रिकेतल्या (India vs South Africa) वनडे सीरिजमधून माघार घेतली असल्याचंही वृत्त प्रसिद्ध झालं आहे. या सगळ्या संशयाच्या वातावरणात बीसीसीआयसमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. आता यासंदर्भाक क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur)यांनी मौन सोडले.\nPhoto कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू\nविराट आणि रोहित यांच्या नात्यात गेल्या ४ वर्षात काही तणाव पाहायला मिळाले आहे. दोघांमधील तणावासंदर्भात अनुराग ठाकूर यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, खेळापेक्षा मोठे कोणी नाही. खेळच सर्वोच्च आहे. कोणत्या खेळाडूंत काय सुरु आहे, यासंदर्भातील माहिती मी देऊ शकणार नाही. याबाबत त्या खेळाशी संबंधित संस्थेनेच माहिती द्यावी.\nविराटला वनडे संघाचे कर्णधारपद सोडायचे नव्हते. विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नये असे बीसीसीआयने सांगितले होते. तरी देखील त्याने तो निर्णय घेतला. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर ३ महिन्यांनी बीसीसीआयने वनडेचे कर्णधारपद रोहित शर्माकडे दिले. या संदर्भात स्वत: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले होते. भारतीय क्रिकेट संघातील या दोन सुपर स्टारमध्ये ड्रेसिंग रुमचे वातावरण शांत ठेवण्याची मोठी जबाबदारी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/no-alliance-with-samajvadi-party-said-chandrashekhar-azad-drl98", "date_download": "2022-01-28T21:58:53Z", "digest": "sha1:KEGLT7PEHE5PUEK3AXDXFECIHPFQ7OYB", "length": 10276, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "सपा सोबत युती नाहीच, अखिलेश यांनी अपमान केला : चंद्रशेखर आझाद | Chandrashekhar Azad | Sakal", "raw_content": "\nसपा सोबत युती नाहीच, अखिलेश यांनी अपमान केला : चंद्रशेखर आझाद\nलखनऊ : उत्तरप्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सध्या सर्वच पक्षाने प्रचाराला आपआपल्या पातळीवर सुरुवात केली आहे. उत्तरप्रदेशमधील येत्या विधानसभा निवडणुकांत समाजवादी पार्टीसोबत युती करणार नसल्याचे आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी शनिवारी स्पष्ट केले. अखिलेश यादव यांनी आमचा अपमान केल्याचा दावा करत विधानसभेसाठी समाजवादी पार्टीसोबत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Uttarpradesh Assembly Election Updates)\nपत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आम्ही एका महिन्यापेक्षा जास्त दिवस यावर चर्चा करत होतो आणि मागच्या सहा महिन्यापासून भेटी झाल्या पण युतीसंदर्भात काहीही साध्य झाले नाही. म्हणून आम्ही आगामी विधानसभा स्वबळावर लढणार आहोत. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि दलित आणि मागासवर्गीयांच्या ठोस आरक्षण योजनेवर ठाम असून त्यासाठी समाजवादी पार्टी सहमत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच दलित, मागासवर्गीय आणि दुर्लक्षित असलेला समाज अखिलेशला पाठिंबा देत आहे कारण त्यांना वाटतंय की अखिलेश आपल्याला सामाजिक न्याय देईल, पण मला वाटतंय की, अखिलेशला सामाजिक न्यायाचा अर्थच अजून समजलेला नाही, असे चंद्रशेखर म्हणाले.\nपुढे ते म्हणाले की, मागच्या पाच वर्षात अखिलेशने एकाही दलित किंवा मागासवर्गीयांच्या घरी भेट दिलेली नाही. अखिलेश यादव यांना फक्त दलित वोटबॅंक पाहिजेत परंतु दलितांसोबत युती करण्यास ते तयार नाहीत असा टोलाही त्यांनी लावला. समाजवादी पार्टी, कॉंग्रेस आणि बहुजन समाज पार्टीने निवडणूकांसाठी आपल्या उमेदवारांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून आझाद समाज पार्टी मागील एक वर्षापासून बीजेपी सारख्या पक्षाला पराभूत करण्यासाठी युती करायला तयार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.\nत्यादरम्यान आम्ही त्यांना दोन जागा देण्याचं कबूल केलं होतं परंतु त्यांना एक फोन आला आणि त्यांनी युती करण्यास नकार दिला असं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्ह���लं आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-10793", "date_download": "2022-01-28T23:38:11Z", "digest": "sha1:XRIQFKH3GPBKAZ57HJVNPC3O3TTAJYVH", "length": 10280, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "गुंठेवारी नियमितीकरणासाठी एफएसआय निश्चित | Sakal", "raw_content": "\nगुंठेवारी नियमितीकरणासाठी एफएसआय निश्चित\nगुंठेवारी नियमितीकरणासाठी एफएसआय निश्चित\nपिंपरी, ता. ११ ः शहरात डिसेंबर २०२० पूर्वी झालेली गुंठवारीतील बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केले आहे. त्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) व सामासिक अंतरे निश्चित केली आहेत. संबंधित नागरिकांकडून महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण व परवानगी विभागाने अर्ज मागविले आहेत.\nमहाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार शहरात ३१ डिसेंबर २०२० पूर्वी झालेली, गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. नियमितकरणासाठी बांधकाम कुठे व कोणत्या रस्त्यालगत आहे, त्यानुसार अ, ब, क, ड, इ व फ असे सहा झोन केले आहेत. त्यानुसार एफएसआय निश्चित केला आहे. निवासी व वाणिज्य क्षेत्रातील व एफएसआयच्या मर्यादेत राहून केलेली व निर्देशांकापेक्षा अधिकचे बांधकाम स्वतः हटवलेले असल्यास उर्वरित बांधकामे नियमित केली जाणार आहेत. मात्र, नदी पात्रातील, निळ्या पूररेषेतील, आरक्षणे, रस्त्यांना बाधित, रेडझोन, बफर झोन, धोकादायक, सरकारी जागेवरील, शेती झोन, ना विकास झोन व नाला श्रेत्रातील बांधकामे नियमित केली जाणार नाहीत, असे बांधकाम परवाना विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.\nनिवासी व वाणिज्य अशा मिश्र वापरासाठीचा (क झोन) एफएसआय वाणिज्य क्षेत्राच्या वापराच्या पटीत निश्चित केला आहे. निवासी व मिश्र वापराच्या इमारतींचा एफएसआय (ड झोन) रस्त्याची रुंदी व इमारतींच्या उंचीनुसार वेगवेगळा आह��. तसेच, भूखंडाच्या क्षेत्रानुसार निवासी व मिश्र वापराच्या इमारतींचा एफएसआय (इ जोन) त्यांच्या उंचीनुसार आणि सामासिक अंतराचा एफएसआय (फ झोन) बांधकामाचा प्रकार, इमारतींची उंची व रस्त्याची रुंदी यानुसार वेगवेगळा आहे. तो एक मीटरपासून ते साडेतीन मीटरपर्यंत आहे.\nझोन अ ः गावठाण\nरस्ता रुंदी / निवासी / वाणिज्य\nनऊ मीटरपेक्षा कमी / २.४० / २.७०\nनऊ ते १८ मीटर / ४.१६ / ४.६८\n१८ ते ३० मीटर / ४.४८ / ५.०४\n३० मीटरपेक्षा अधिक / ४.४८/ ५.०४\nझोन ब ः गावठाणाव्यतिरिक्त\nबांधकामांचा एफएसआय (चार हजार चौरस मीटरपर्यंत)\nरस्ता रुंदी / निवासी / वाणिज्य\n९ मीटरपेक्षा कमी / १.३२ / १.४८\n९ मीटरपेक्षा कमी पण, रेडिरेकनरपेक्षा १० टक्के प्रिमियम भरल्यास / १.७६ / १.९८\n९ ते १२ मीटर / २.७६ / ३.१०\n९ ते १२ मीटर पण, रेडिरेकनरपेक्षा १० टक्के प्रिमियम भरल्यास / ३.२०/ ३.६०\n१२ मीटरपेक्षा अधिक रस्ते / २.९२ / ३.२८\n१२ ते १५, १५ ते २४, २४ ते ३० व ३० मीटरपेक्षा मोठा भूखंड पण, रेडिरेकनरपेक्षा १० टक्के प्रिमियम भरल्यास / ३.३६ / ३.७८\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-savata-mali-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:41:48Z", "digest": "sha1:4OQ5SFRD3YQPA2U2SZ7S4IXMVM2SL4LO", "length": 19971, "nlines": 133, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत सावता माळी माहिती Sant Savata Mali Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत सावता माळी मराठी माहिती निबंध (Sant Savata Mali information in Marathi). संत सावता माळी हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत सावता माळी मराठी माहिती निबंध (Sant Savata Mali information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत सावता माळी यांचा जन्म\nसंत सावता माळी यांचे जीवन\nसंत सावता माळी यांचे कार्य\nसंत सावता माळी यांचे अभंग\nसंत सावता माळी यांच्याबद्दल प्रसिद्ध आख्यायिका\nसंत सावता माळी यांचे निधन\nसंत सावता माळी हे हिंदू संत होते. ते नामदेवांचे समकालीन आणि विठोबाचे भक्त होते.\nआपल्या महाराष्ट्राची भूमी हि संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. इथे जन्माला आलेल्या अनेक संतांमध्ये पांडुरंग हाच माझा संसार आहे असे ज्यांनी मानले त्यातील एक महत्वाचे संत म्हणजे संत सावता माळी. संत सावता माळी हे एक मराठी संतकवी होते. जन्माने माळी असून सुद्धा त्यांनी आपल्या बाग बागायती सोबतच पांडुरंगाची भक्ती सुद्धा केली.\nसंत सावता माळी यांचा जन्म\nसंत सावता माळी यांचा जन्म १२५० साली महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील अरण या गावी झाला. आर्थिक कारणास्तव, त्याचे आजोबा, देवू माळी, सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब जवळ असलेल्या अरणगाव येथे गेले. देवू माळी यांना परसू सावताचे वडील आणि डोंगरे असे दोन मुलगे होते. परसूने नंगीता बाईशी लग्न केले; ते गरिबीत जगले, पण एकनिष्ठ भागवत अनुयायी राहिले. डोंगरे यांचे तरुण वयात निधन झाले. परसू आणि नंगीताबाई यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी सावता माळी ठेवले.\nसंत सावता माळी यांचे जीवन\nधार्मिक कुटुंबात वाढलेल्या सावताने जनाबाई नावाच्या जवळच्या गावातील एका अत्यंत धार्मिक महिलेशी सावता माळी यांचे लग्न झाले. अरण गावात शेतात काम करताना सावता माळी विठोबाचा महिमा गात असत. सावता माळी यांना विठोबाच्या मंदिराची यात्रा करता येत नसल्याने विठोबा त्यांच्याकडे आला असा त्यांचा विश्वास होता. सासरच्या भेटीकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने एकदा आपल्या बायकोचा राग काढला कारण तो त्याच्या भक्तीमध्ये खूप व्यस्त होता, परंतु सावताच्या दयाळू आणि शांत शब्दांमुळे जनाबाईचा राग चटकन शांत झाला.\nते भगवान विठ्ठलाचे महान भक्त होते, त्यांच्या शेतात काम करताना त्यांनी विठ्ठलाचा महिमा गायला. इतर भक्तांप्रमाणे पंढरपूरला जाता येत नसल्याने भगवान विठ्ठल त्यांना अरण गावात भेटायला आले. बैलजोडी घेऊन, पावसात किंवा शेतात त्यांनी खूप कष्ट कष्ट केले, सर्व वेळ भगवान विठ्ठलाचा महिमा गात, सावता माळी यांना प्रत्येक गोष्टीत देव दिसला, तो कोबी, बटाटा, कांदा असू द्या.\nम्हणून यावर त्यांचा एक गाजलेला ��भंग आहे.\n‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’\n‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’\n’’लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’\nसंत सावता माळी यांचे कार्य\nसंत सावता माळी स्वतः पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन त्यांची पूजा करत असत. आपल्या रोजच्या कमावले त्यांना पंढरपूल जाणे शक्य नव्हते. आपला मळा हेच माझे पंढरपूर असे ते नेहमी म्हणत असत. रोज मळ्यात कष्ट करणे, लागणाऱ्या भाज्या आणि फळे पिकवणे, वाटसरूला आपल्यातील थोडे जेवण देणे हीच पांडुरंगाची पूजा आणि भक्ती आहे असे ते म्हणत असत. स्वतः भगवान पांडुरंग माझ्या शेतात राहतो असे म्हणणारे सावता माळी कधीच पंढरपूरला गेले नाहीत. असे बोलले जाते कि स्वतः पांडुरंगच सावळा माळी यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे.\nसंत सावता माळी यांनी आपले शेतीचे काम करत वारकरी पंथाचे, धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले. संत सावता माळी यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांचा मेळ घातला.\nसंत सावता माळी यांचे अभंग\n‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’\n‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’\n’’लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’\nआपल्या कामामुळे पांडुरंगाला पाहायला पंढरपूरला जाता येत नसल्यामुळे सावता माळी यांनी आपला मला यालाच पंढरपूर मानले आहे.\n‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात\nया ओळींतून त्यांची आपल्या जीवनाबद्दलची निष्ठा स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात.\n सोपे वर्म नाम घेता\n याचा पांग आम्हा नको\nनामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी सर्व त्याग करून घेणायची गरज नाही तर आपण प्रपंच करत असताना सुद्धा पांडुरंगाला भेटू शकते असे त्यांचे मत होते.\n‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा\nमोट, नाडा, विहीर, दोरी\nआपले काम करत करत सुद्धा पण पांडुरंचे नामस्मरण करू शकतो, आपला संसार, आपला मळा, विहीर यातच आपली पंढरी आहे असे ते म्हणतात.\nसंत सावता माळी यांच्याबद्दल प्रसिद्ध आख्यायिका\nसंत सावता माळी यांच्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा संत ज्ञानदेव, नामदेव आणि भगवान पांडुरंग हे पैठणच्या कुर्मदास नावाच्या आपल्या भक्ताला भेटायला निघाले होते. वाटेने जात असताना त्यां���ा अरणभेंडी हे गाव लागले. पांडुरंगाला सावता माळी याची गंमत करण्याची इच्छा झाली.\nभगवान पांडुरंग धावत धावत येऊन सावता माळी यांना म्हणाले कि माझ्या मागे चोर लागले आहेत, मला कुठेतरी लपवून ठेव. तेव्हा सावता माळी म्हणजे हे देवा तु तर सगळीकडे आहेस, आता तुला कुठे लपवू कि तिथून दिसणार नाहीस. पांडुरंग म्हणजे मला तुच्या पोटात लपव.\nत्याचबरोवर सावता माळी यांनी आपल्या हातातील खुरपे घेऊन आपले पोट फाडले व पांडुरंगाला आपल्या पोटात लपवून ठेवले. भगवान पांडुरंगाला शोधात शोधात संत ज्ञानदेव आणि संत नामदेव महाराज सावता माळी जवळ आहे आणि त्यांनी सावता माळी यांना विचारले कि आमचा देव तू पाहिला आहेस का संत नामदेव यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे पांडुरंग सावता माळी यांच्या पोटातून बाहेर आले.\nसंत सावता माळी यांचे निधन\nसंत सावता महाराज हे आपल्या वयाच्या पन्नाशीत आजारी पडले. आजारी पडल्यावर त्यांनी नामस्मरण चालू करत सर्व गोष्टींचा त्याग केला. त्यांचे अरण या गावी १२९५ मध्ये निधन झाले.\nअरणभेंडी या गावात सावता माळी यांच्या शेतातच त्यांचे समाधीमंदिर बांधण्यात आले आहे. सावता माळी यांनी आपल्या मळ्यात जिथे आपला देह ठेवला तिथेच त्यांच्या स्मृर्ती जतन करून ठेवल्या आहेत. अरणभेंडी या त्यांच्या गावी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो.\nकर्तव्य असणे आणि आपले कर्तव्य करणे अशी प्रवृत्ती खरी श्रद्धा शिकवणारे संत श्री सावता महाराज आहेत. वारकरी समाजात ते थोर व ज्येष्ठ संत म्हणून लोकप्रिय आहेत. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. स्वतः पांडुरंग त्यांना भेटायला आला होता.\nपरम शुद्धता, तत्वज्ञान, सदाचार, निर्भयता, नैतिकता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी स्तुती केली. भगवंताला प्रसन्न करायचे असेल, तर योगरिया-जप, तीर्थव्रत, व्रतवैकल्य यांची अजिबात गरज नाही. फक्त ईश्‍वराचे मनापासून चिंतन करावे लागते यावर त्यांनी भर दिला.\nतर हा होता संत सावता माळी मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत सावता माळी हा निबंध माहिती लेख (Sant Savata Mali information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/srpf-police-bharti-question-set-1/", "date_download": "2022-01-28T23:09:14Z", "digest": "sha1:D2CVDLMFGTXZQZNHWJVQ7DCNL6RIQ7HN", "length": 10015, "nlines": 320, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "SRPF Police Bharti Question Set 1", "raw_content": "\n1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल\n2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण\n3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण\n4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल\n5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे\n6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत\nग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.\n7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे\n8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती\n9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते\n10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा\n11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा\n12. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल\n13. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय\n14. विसंगत शब्द शोधा.\n15. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल\n17. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल\nउत्तर : दोन वेळा\n18. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल\n19. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला\n20. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल\n9 वाजून 25 मिनिटे\n10 वाजून 35 मिनिटे\n11 वाजून 20 मिनिटे\nउत्तर : यापैकी नाही\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/konkan-beach-shacks-maharashtra-government-approved-eco-friendly-beach-shacks-235389.html", "date_download": "2022-01-28T22:54:16Z", "digest": "sha1:UWKRJC2O74YUNIKJJGW4R2MXB4J52GHV", "length": 19634, "nlines": 274, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nKonkan Beach Shacks | आदित्य ठाकरेंचा पुढाकार, गोव्याची मजा कोकणात, बीच शॅक्सने स्थानिकांना 80 टक्के रोजगार\nकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यात आठ ठिकाणी बीच शॅक्स अर्थात चौपाटी कुटी निर्णयाला मंजुरी मिळाली. Konkan Beach Shacks\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nKonkan Beach Shacks मुंबई : पर्यटन आणि रोजगार याची सांगड घालण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या विभागाच्या मोठ्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. गोव्यासारखं पर्यटन आता कोकणात अनुभवता येणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यात आठ ठिकाणी बीच शॅक्स अर्थात चौपाटी कुटी ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पर्यटनासोबत इथे चार जिल्ह्यातील 8 बीच शॅक्सवर 80 टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे. (Konkan Beach Shacks)\nगोव्यापेक्षा उत्तम पर्यटन कोकणात उभं करण्याचा चंग राज्य सरकारने बांधला आहे. यातून कोकणातील स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे.\nयाठिकाणी चहा, नाश्ता, भोजन आणि मर्यादित स्वरुपात बियर देखील विकण्याची परवानगी दिली जाणार आहे. सोबतच कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम न करता स्थानिकांना रोजगाराची संधी यातून निर्माण होईल, अशी माहिती काल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.\nरत्नागिरीतील आरे वारे आणि गुहागर येथे प्रायोगिक स्तरावर 1 सप्टेंबर 2020 पासून याची सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये कुणकेश्वर आणि तारकर्ली याठिकाणी अशा स्वरुपाची पर्यटन व्यवस्था राहणार आहे.\nकाय आहे बीच शॅक्स संकल्पना\nबीच शॅक्स म्हणजे चौपाट्यांवरील कुटी होय.\nविविध देशांमध्ये प्रसिद्ध असलेले बीच शॅक्स गोव्याचंही आकर्षण आहे\nसमुद्र किनारी छोट्या शॅक्स किंवा कुट्या उभ्या केल्या जातात\nराज्य सरकारच्या निर्णयानुसार एका चौपाटीवर 10 कुट्या उभारल्या जातील\nकोकणातील चार जिल्ह्यातील स्थानिकांना त्या कुट्या उभरण्यास प्राधान्य असेल\nतीन वर्षांच्या मुदतीसाठी त्याचा परवाना दिला जाईल\nत्यासाठी 15 हजार रुपये विना परतावा मूल्य असेल\nया कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार रुपये वार्षिक शुल्क राहील.\nतर परवानाधारकाला 30 हजार रुपये डिपॉझिट भरावी लागेल\nया बीच शॅक्स 15 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच असेल\nया कुट्यांच्या समोर प्रशस्त बैठक व्यवस्था असेल.\nयातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा राज्य सरकारचा दावा आहे\nकोणत्या जिल्ह्यात, कोणत्या किनारी बीच शॅक्स\nरायगडमध्ये : वरसोली (ता. अलिबाग) आणि दिवेआगर (ता. श्रीवर्धन)\nरत्नागिरी : गुहागर आणि आरेवारे\nसिंधुदुर्ग : कुणकेश्वर, तारकर्ली\nपालघर : केळवा आणि बोर्डी बीच\nया संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nपर्यटन संचालक दिलीप गावडे अधिक माहिती देणार\nकोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास काल राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणांतर्गत महाराष्ट्रातील 8 समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिकांना 80 टक्के रोजगार देणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती पर्यटन संचालक दिलीप गावडे हे 27 जून रोजी फेसबुक संवादातून देणार आहेत.\nया बीच शॅक्स अर्थात चौपाटी कुटी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहतील\nम्युझिक किंवा संगीता धांबडधिंगा नको\nप्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असेल\nकिनाऱ्यांच्या स्वच्छतेची दक्षता घ्यावी\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nVIDEO: तर तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात बसणार नाही; भास्कर जाधवांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्र 9 hours ago\nकोर्टाचे दोन वेगवेगळे न्याय कसे असू शकतात; अनिल परब म्हणाले, निकालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ\nअन्य जिल्हे 10 hours ago\n12 आमदारांबाबतचा निकाल आणि नियुक्तीवरुन भाजप प्रवक्ते आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात जुंपली, काय आहेत आरोप-प्रत्यारोप\n12 आमदारांच्या निलंबनाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर MLA Ravi Rana यांची प्रतिक्रिया\nमला म्हणतात लवंगी मिरची\nअभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील खास क्षण\nरुचिराने ‘आज दिल को मार ही डाला’ \nअभिनेत्रीने #unshaved फोटो शेअर करण्याचं कारण काय\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/special/natasmrat-shreeram-lagoo-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:16:31Z", "digest": "sha1:37FYPEMNJ4HKTGTWIVKWZRBHR5M4KAB6", "length": 5580, "nlines": 31, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "नटसम्राट श्रीराम लागू यांचे दुःखद निधन - जाणून घ्या त्यांचा प्रवास! - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nनटसम्राट श्रीराम लागू यांचे दुःखद निधन – जाणून घ्या त्यांचा प्रवास\nदिगग्ज कलाकार श्री श्रीराम लागू यांचं अनंतात विलीन झाले आहेत. मंगळवारी रात्री वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.\nत्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या मराठी चित्रपटात सिंहासन, सामना, शासन आशा मोठ्या चित्रपटांचा समावेश होतो. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा अमेरिकेत असल्यामुळे गुरुवारी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.\nमराठी चित्रपटात तर त्यांनी कार्य केलंच आहे. परंतु हिंदी चित्रपट सृष्टीत ही त्यांनी मैलाचा दगड रोवला आहे. कधी काळी हिंदी चित्रपट सृष्टीचे सगळ्यात विख्यात कलाकार होते. त्यांच्या हिंदी चित्रपटात कलाकार, सौतन, लावारीस, मुकद्दर का सिकंदर आणि प्रोफेसर प्यारेलाल आशा अनेक दिगग्ज चित्रपटांचा समावेश होतो.\nअनेक सोशल मीडिया वापरणारे लोक त्यांना ‘खरा नटसम्राट‘ म्हणून श्रद्धांजली वाहत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील विख्यात कलाकार श्री श्रीराम लागू आपल्यात नाही आहेत, म्हणून दुःख व्यक्त करत आहेत. #natsamrat असे हॅशटॅग लोक वापरत आहेत.\n1978 मध्ये घरोंदा चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. तसेच 2016 मध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान कडून सुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला आहे.\nसिनेसृष्टीत त्यांनी आपलं योगदान तर दिलंच आहे, पण श्री लागू हे ENT सर्जन होते. त्यांनी यासोबतच अनेक मराठी नाटकांचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. अशा या महान आत्म्यास कोटी कोटी प्रणाम…\nमहत्वाचे – NRC विधेयक काय आहे आणि संपूर्ण देशावर याचे काय परिणाम होतील\nमाणुसकी – आंदोलन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करून शिख भावांनी सर्वांची मने जिंकली.\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mp-sanjay-raut-update-about-shiv-sena-dussehra-dasara-melava-took-place-matunga-hanmukhananda-hall-mhpv-616307.html", "date_download": "2022-01-28T22:07:45Z", "digest": "sha1:VYGHCWDOPAMFA6TBYXSV5LVLB6EVHIEL", "length": 8662, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली, संजय राऊतांनी दिली माहिती – News18 लोकमत", "raw_content": "\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली, संजय राऊतांनी दिली माहिती\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली, संजय राऊतांनी दिली माहिती\nयावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.\nLive Updates: गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, भर रस्त्यावर थरार\nLive Updates: अनिल देशमुख यांनी केला पुन्हा जामिनासाठी अर्ज\nकाँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, नितीन राऊत खरंच नाराज की आणखी दुसरं काही\n'मंत्रालय ही कोणाच्या बापाची मालकी नाही', सोमय्यांचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा\nमुंबई, 11 ऑक्टोबर: शिवसेना नेते (Shivsena Leader) आणि खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना दसरा (shiv sena dasara melava) मेळाव्याबाबत मोठी माहिती दिली आहे. यावर्षी दसरा मेळावा होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र चार दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी दसरा मेळावा होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आज त्यांनी दसरा मेळाव्याच्या जागेबाबत माहिती दिली आहे. यंदाचा दसरा मेळावा गेल्यावर्षी प्रमाणे हॉलमध्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदाचा दसरा मेळावा मांटुग्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सभागृहात पार पडेल. हेही वाचा- ठाण्यात शिवसेनेची गुंडगिरी, रिक्षावाल्यांना मारहाण करतानाचा Live Video संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दसरा मेळाव्यात ही माहिती दिली आहे. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी ऑनलाईन दसरा मेळावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गेल्यावर्षी दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ऑनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं होतं. मात्र, यंदाच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेणार अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Dasara Melava) यांनी दिली होती. हेही वाचा- Maharashtra Bandh: बेस्ट बस तोडफोडीचा Live Video आला समोर गेल्यावर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यानंतरचा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा हा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता आणली गेली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली, संजय राऊतांनी दिली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/queen-wands-tarot-card", "date_download": "2022-01-28T22:53:58Z", "digest": "sha1:IBNNCTNN5J7FF44ILJOZHPAUVKWKBQZK", "length": 16421, "nlines": 64, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "वॅन्ड्स टॅरो कार्डची राणी - चिन्ह निवडा", "raw_content": "\nवॅन्ड्स टॅरो कार्डची राणी\nटॅरो कार्ड अर्थ, प्रेम, उलट आणि बरेच काही x टॅरो कार्ड: वंड्सची राणी\nकीवर्डः इच्छाशक्ती, उबदारपणा, निविदा नेतृत्व\nपुष्टीकरण: मी उदार आणि दयाळू आहे.\nयाचा अर्थ: सामान्य - प्रेम - करिअर - आरोग्य\nवेळ रेखा: मागील - उपस्थित - भविष्य\nवॅन्ड्सची राणी वॅन्ड्सचा सूट संबंधित असलेल्या अग्नीच्या आर्केटाइपने दिलेला पुढाकार आणि शक्ती असलेल्या स्त्री, रोगी, समर्थक आणि उबदारपणाचा एक निरोगी संबंध आहे. ती मानवी आणि मानवी आहे, स्त्रीलिंगी वातावरणात उगवलेल्या सूर्याने, आणि आजूबाजूच्या लोकांना वाढण्यास तयार असलेल्यांना आधार देणारी. प्रथम तिचा स्वतःबद्दल आदर आहे, सन्माननीय आहे आणि जर ते स्वत: च्या कृत्याची आणि स्वत: च्या जीवाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसतील तर दुसरे अडकलेले सोडण्यास तयार आहेत. ती एक दयाळू नेता आहे, अविश्वसनीयपणे उच्च उद्दीष्टे असलेले एक संघ आणि कार्यसंघ आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांची क्षमता आणि कौशल्ये वापरुन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सहानुभूती. ती तिची मानवी संसाधने स्पष्टपणे पाहते आणि इतरांमधील प्रकाश तिच्या स्वत: च्याइतकाच स्पष्ट आहे. या कार्डासाठी दुसर्‍यासाठी पुरेसे आकलन असले तरी स्वत: साठी अधिक आदर असणारा थेटपणा, स्थिरता आणि सन्माननीय, उदार दृष्टिकोन आवश्यक आहे. हे स्वतःचे प्रेम आहे, केवळ मानव असल्याबद्दल क्षमा आहे आणि नेतृत्वशक्ती ही एकजूट, आशा आणि यशाच्या स्थिर मार्गाने रंगली आहे.\nएक प्रकारे, वान्ड्सची राणी सूर्य आणि चंद्राच्या स्वभावांना जोडते, यामुळे तिची प्रेमकथा गंभीर, परिपक्व आणि आदर आणि परस्पर समंजसपणाने भरली आहे. उर्वरित हा खटला उत्कटतेकडे वळला आहे, परंतु हे कार्ड सहज, उत्कट आणि अनियंत्रित आत असुरक्षिततेचा समावेश करते आणि आपल्या जीवनातील प्रत्येक संबंधात संतुलन आणि स्थिरता आणते. हे एकल व्यक्ती दर्शवू शकेल की त्यांनी शोधत असलेली व्यक्ती आधीच त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे किंवा वयस्कतेत परिवर्तनाच्या एका टप्प्यात आहेत जिथे त्यांना यापुढे बॉण्डमधून समान प्रकारचे उत्तेजन मिळणार नाही. दीर्घकालीन संबंधांचा राणीमध्ये मित्रपक्ष असतो, कारण ती आपल्या परिपक्व जोडण्याचे ध्येय सोडत नाही आणि तिला माहित आहे की आरोग्यदायी सीमा कोठे आहे.\nकरिअर वाचनाने वॅन्ड्सची राणीला सामर्थ्यवान व्यक्ती म्हणून ओळखले आहे जे आवश्यक असल्यास चिखलात त्याच्या खाली काम करणार्‍यांमध्ये सामील होईल, फक्त हे दर्शविण्यासाठी की आपण सर्व माणसे आहोत हे तिला समजते. ती एक उत्कृष्ट आणि आदरणीय नेता आहे आणि ती व्यक्ती ज्या पदावर कार्यरत आहे त्यांच्यासारख्याच आदरयुक्त सर्व अधिकार्यांसह, सर्व पदांवर असलेले कर्मचारी आणि सहकार्यांशी संबंधित व्यक्तीची क्षमता दर्शवते. येथे आयोजित शिल्लक अनुभवापेक्षा जास्त घेते. यात एक उत्तम संगोपन किंवा तिच्या कौटुंबिक झाडाच्या त्रासांवर मात करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा समावेश आहे, ज्याने तिला वाटेत मारहाण केली अशा काही खरोखरच मागणी करणार्‍या व्यक्तिमत्त्वाबद्दल कृतज्ञता आहे.\nवॅन्ड्सची राणी आरोग्यविषयक वाचनात सामील झाल्यामुळे आम्हाला खात्री आहे की इतर लोक आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचे मूल्य ओळखण्याची आपली स्वतःची क्षमता ही मदत करेल. काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे पाहण्यास सक्षम असल्यास, जर आपल्याला सामोरे जाण्यासाठी काही समस्या पडली असेल तर आपले नैतिक आवश्यक तेच कदाचित आपले रक्षण करू शकतात. आम्ह��� अग्रगण्य पदांवर असलेले अधिकारी, अधिकारी, डॉक्टर आणि सर्व प्रकारच्या रोग बरे करणारे लोकांच्या हातात आमचा विश्वास ठेवू शकतो. या कार्डमधील जीवनशक्ती मजबूत आहे आणि सर्वसाधारणपणे, ही संतुलित जीवनशैली सांगते जी विश्रांतीसाठी पर्याप्त जागा देते आणि एखाद्याच्या शरीरविज्ञानावर गंभीर चट्टे टाकू शकत नाहीत अशा प्रकारे अनुभवांचे अनुभव घेते.\nवॅन्ड्सची राणी उलट झाली\nयशस्वी होण्यासाठी संतुलन शोधणे आवश्यक असताना वॅन्ड्सची राणी उलट स्थितीत असते. हे केवळ स्वार्थासाठी अप्रामाणिक लक्ष्ये किंवा पैशाचा पाठलाग करण्यासाठी केलेली स्वार्थ किंवा कृती सहन करणार नाही. आम्ही येथे जे प्राप्त करण्यासाठी आलो आहोत ते साध्य करण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल आत्मविश्वासाने आपण शांतपणे आपल्या उत्कटतेचे अनुसरण करावे अशी या महिलेची इच्छा आहे. ही सेटिंग दर्शविते की आपण स्वतःवर जास्त शंका घेत आहोत, आपल्या अंतर्गत सत्य नसलेल्या बर्‍याच गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि आणखी काही पुढे जाण्यापूर्वी आपण आपल्या नैतिक अत्यावश्यकतेची तपासणी करणे आवश्यक आहे.\nवॅन्ड्स टाइम लाइनची राणी\nमागील - वॅन्ड्सची राणी आपल्या मागील काळात चांगले मार्गदर्शन आणि आम्ही विशिष्ट परिस्थिती कशा हाताळल्याबद्दल, प्रतिष्ठित आणि पुरेशी सहानुभूती दर्शविते, आपण जसे आहोत तसे आपणही चांगले आहोत याची जाणीव आहे. हे कार्ड आम्हाला दर्शविते की आपण जी प्रतिमा दर्शवू इच्छितो, त्या चांगल्या कर्तव्यावर आधारित आहे ज्या आपण आपल्या सामान्य अंत: करणातून करतो आणि आपल्या स्वतःच्या आंतरिक जगाला मदत करण्यासाठी नैतिक अत्यावश्यकतेवर आधारित असतो. हे नि: स्वार्थी कृत्य आहे जे आम्ही निवडले आहे आणि जे आपले कारण सामायिक करण्यास इच्छुक आहेत त्यांचे आशीर्वाद वाटून घेत आहेत.\nउपस्थित - हे कार्ड स्थिरतेच्या वेळी येते जेव्हा आपल्या स्थितीत रहायचे असते तर त्याऐवजी कोणाच्याही प्रभावाखाली जाणे. हे आपल्या संतुलित वातावरणासह आपले रक्षण करते, ज्याचे आपण पालनपोषण करू इच्छित आहोत आणि आपण आधीपासून आहोत त्या अविश्वसनीय व्यक्तीची आठवण करून देते. त्याचा संदेश आपल्याला नेहमीच दुर्दैवी सल्ला किंवा कुशलतेने ऐकण्यापासून दूर ठेवण्यासाठी, आपले आधार उभे राहण्यासाठी आणि आपल्या आनंदाच्या शोधासाठी आपण टिकून राहण्याच�� गरज असलेल्या आपल्या सर्जनशील सामर्थ्याशी सतत संपर्क साधण्याचे स्मरण ठेवण्यासाठी असतो.\nभविष्य - जर वॅन्ड्सची राणी आपली भावी मित्र असेल तर ती स्थिर आणि तार्किक यश मिळवते. तिच्या समजून घेण्याच्या अधिकारात एक ओळ आहे आणि आम्ही जितके आवश्यक आहे ते करताच आपण आपली प्रगती आणि नवीन स्थान गाठू. गोष्टी सहजतेने विकसित होतात आणि नैसर्गिक वेगाने पुढे जातात आणि परिणामाबद्दल आपण जास्त काळजी करू नये. या कार्डाच्या प्रतिष्ठित दृष्टिकोनाची स्पष्टता आपल्याला आपण काय शोधत आहोत याची आठवण करून देते आणि आज आपण आपल्या जगास विषारी प्रभावापासून शुद्ध केले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणासह कार्य करू शकू.\nहेलेनिस्टिक कन्यारास मी वाचतो प्रतीक निवडा लिओ\nवॅन्ड्स टॅरो कार्डची नाईट\nक्वीन ऑफ कप टॅरो कार्ड\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nमाझे राशिचक्र काय आहे\nमेष कुणाशी सुसंगत आहे\nमकर आणि मीन सुसंगतता टक्केवारी\nमिथुन आणि मिथुन सुसंगत आहेत\nजो कुंभेशी सुसंगत आहे\nकन्या कशाशी सुसंगत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/mehta-publishing-md-sunil-mehta-died-at-poona-hospital-due-to-multiple-organ-failure/386545/", "date_download": "2022-01-28T22:38:37Z", "digest": "sha1:WOD4RK5NWMBXWR52TIJL67KDFP3JBDXH", "length": 12110, "nlines": 136, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mehta publishing MD Sunil mehta died at poona hospital due to multiple organ failure", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Sunil Mehta : मेहता पब्लिशिंग हाऊसचे एमडी सुनील मेहता यांचे निधन\nSunil Mehta : मेहता पब्लिशिंग हाऊसचे एमडी सुनील मेहता यांचे निधन\nमेहता पब्लिशिंग हाऊस संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. याआधी किडनी स्टोनवरील उपचारांसाठी त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान मल्टीपल ऑर्गन फेल्युअरने त्यांचे निधन झाल्याचे कारण समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.\nसुनील मेहता यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्रक��शन व्यवसायामध्ये आधुनिकीकरणासाठी पावल उचलण्यामध्ये त्यांचे नाव अग्रेसर होते. सध्याच्या पिढीतील अनेक ख्यातनाम व्यावसायिकांना मेहता पब्लिकेशनच्या माध्यमातून ओळख मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. समाजातील अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या लेखकांना लिहित करण्यासाठी या संस्थेने संधी दिली. त्यामुळेच अनेक दर्जेदार साहित्याची निर्मिती करणारे लेखक घडवण्याचे श्रेय या संस्थेकडे जाते. अनेक लेखकांना संधी देऊन दर्जेदार साहित्य घडवण्याचे काम मेहतांच्या नेतृत्वात झाले. वाचकांना समृद्ध करणारा प्रकाशक म्हणून त्यांची ओळख होती. मेहता पब्लिकेशनची पुस्तके ऑनलाईन पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.\nकोण आहेत सुनील मेहता \n१९८६ साली त्यांनी आपल्या वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात पाऊल ठेवले. पारंपारिक प्रकाशन व्यवसायाचे डिजिटायजेशन करण्याचे श्रेय हे सुनील मेहतांना जाते. हिंदी, बंगाली, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील पुस्तकांचे मराठी अनुवाद त्यांनी प्रकाशित केले. कोरियन आणि जपानी भाषेतील पुस्तकांचे मराठी आणि इंग्रजी अनुवादही प्रकाशन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.\nसर्व प्रकारच्या श्रेणीली दर्जेदार डिजिटल पुस्तके प्रकाशित करणारे असे मेहता पब्लिशिंग हे एकमात्र पब्लिशिंग हाऊस आहे. एकट्या महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात त्यांनी इंग्रजी पुस्तकांचा व्यवसाय वाढवला. मराठी वाचकांना परदेशी भाषांमधील पुस्तके वाचण्यास मिळावी म्हणून त्यांनी परदेशी भाषांमधील अनेक पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित केले होते.\nरणजित देसाई, वि.स. खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, व.पु. काळे, शिवाजी सावंत, शांता शेळके, शंकर पाटील अशा दिग्गजांची पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली. रविंद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, अरूण शौरी, गुलजार, किरण बेदी, अरूंधती रॉय, सचिन तेंडुलकर, शोभा डे यांचीही पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प��रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nMission Punjab : केजरीवाल यांचा डिनर विथ ऑटो ड्रायव्हर, अन् राईडही\nCyclone Nisarga: वादळाचा वेग वाढू शकतो, पुढील २-३ तास महत्त्वाचे –...\nCyclone Tauktae Live Updates: जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ६ हजार ४८७ नागरिकांचे...\nक्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी शाहरूखच्या मुलाला कोठडी\n पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/big-moves-of-modi-government-to-reduce-petrol-and-diesel-prices/", "date_download": "2022-01-28T23:00:54Z", "digest": "sha1:P5W6MABI3X76ORNV2I2B6RV3MYYHWV34", "length": 19908, "nlines": 195, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "पेट्रोल डिझेल चे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nपेट्रोल डिझेल चे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली\nपेट्रोल डिझेल चे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली\nपेट्रोल डिझेल चे दर कमी करण्यासाठी मोदी सरकारच्या हालचाली\nमुंबई : पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती दिवसोंदिवस वाढतच आहेत. मात्र केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादने गुड्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या अंतर्गत आणल्यास सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय तेल व वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी यासंदर्भातील संकेतही दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर सर्वात उच्च दराचा जीएसटी लागू केला तरी सध्याच्या किंमतीपेक्षा नवे दर हे अर्ध्याहून कमी होती.\nपेट्रोलियम मंत्री आणि अर्थमंत्र्यांनाही यासंदर्भातील दिले संकेत\nसध्या पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारकडून व्हॅट आकारला जातो. दोन्ही करांचा बोजा एवढा जास्त आहे ३५ रुपयांचे पेट्रोल वेगवेगळ्या राज्यांमध्ये ९० ��े १०० रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचलं आहे. २४ फेब्रुवारी रोजी मुंबईत पेट्रोलचे दर ९७ रुपये प्रति लीटर इतके आहेत. असेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास दिल्लीमध्ये काल म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी पेट्रोलेच दर ९०.९३ रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर ८१.३२ रुपये प्रति लीटर इतके होते. यामध्ये अनुक्रम केंद्राने ३२.९८ रुपये प्रति लीटर तर राज्य सरकारने ३१.८३ रुपये प्रति लीटर कर आकारला.\nदेशामध्ये जीएसटी लागू असताना ही परिस्थिती आहे. जीएसटी एक जुलै २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. त्यावेळेच राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर करांच्या रुपाने अधिक अवलंबून असल्याने जीएसटीमधून इंधनाला वगळण्यात आलं होतं. आता सीतारामन यांनी इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.\nपेट्रोल डिझेल चे दर जीएसटी अंतर्गत आलं तर…\nजर पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या अंतर्गत आणण्यात आलं तर देशातील सर्व राज्यांमधील इंधनाचे दर समान होतील. इतकच नाही जीएसटी परिषदेने कमी स्लॅबमध्ये पेट्रोलियम उत्पादनांना स्थान दिल्यास इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतील. सध्या भारतामध्ये चार प्रकारचा जीएसटी आकारला जातो. यामध्ये सर्वात कमी पाच टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे चार प्रकार आहेत. सध्याची स्थिती पाहिल्यास केंद्र आणि राज्य सरकार करांच्या नावाखाली इंधनावर १०० टक्के कर वसूल करत आहे. त्यामुळे सर्वाधिक जीएसटी लावला तरी पेट्रोलची किंमत ६० रुपये प्रति लीटरच्या खालीच राहील.\nसरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय\nपेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर\nपेट्रोल दरवाढीवर E20 पेट्रोल चा उतारा\nनागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी स्थापनेसाठी सरसावले\nपेट्रोलियम मंत्री म्हणतात प्रयत्न सुरु…\nकच्च्या तेलापासून निर्माण होणाऱ्या पदार्थांच्या किंमती कमी होण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही प्रधान यांनी म्हटलं आहे. “आम्ही सातत्याने जीएसटी काऊन्सीलला पेट्रोलियम पदार्थांना कर सवलत देण्यासंर्भांत विनंती करत आहोत. यामुळे सर्वसामान्यांना फायदा होईल. मात्र अंतिम निर्णय त्यांचा असणार आहे,” असं प्रधान यांनी एएनआयशी बोलताना म्हणाले आहे.\nपेट्रोलियम उत्पादने ही राज्या���साठी कर वसुलीचे आणि राजस्व म्हणजेच रेव्हेन्यू मिळवण्याचं प्रमुख साधन आहे. त्यामुळेच जीएसटी परिषद इंधनाला सर्वात मोठ्या स्लॅबमध्ये ठेऊन त्यावर उपकर लावू शकते. सरकारी आकडेवारीनुसार सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्ये पेट्रोलियम क्षेत्राने सराकरी तिजोरीमध्ये दोन लाख ३७ हजार ३३८ कोटी रुपयांचे योगदान दिलं आहे. त्यापैकी एक लाख ५३ हजार २८१ कोटी केंद्राचा वाट तर ८४ हजार ५७ कोटी राज्यांचा वाटा होता. वर्ष २०१९-२० मध्ये राज्य आणि केंद्राने पेट्रोलियम क्षेत्रामधून एकूण पाच लाख ५५ हजार ३७० कोटी मिळवले. हे सरकारच्या कमाईच्या १८ टक्के इतका तर राज्यांच्या कमाईच्या सात टक्के इतका आहे.\nसंपूर्म देशामध्ये राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक म्हणजेच ३६ टक्के व्हॅट लागू करण्यात आला आहे. त्यानंतर तेलंगणा ३५.२ टक्के व्हॅट आकरतो. पेट्रोलवर ३० टक्क्यांहून अधिक व्हॅट आकारणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ, आसाम, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या समावेश आहे. डिझेलवर सर्वाधिक कर आकारणाऱ्यांमध्ये ओदिशा, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे. नुकतेच पश्चिम बंगाल, राजस्थान, मेघालय, आसाम आणि नागालॅण्डने इंधनावरील करामध्ये कापात केलीय.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nCorona vaccine राज्याला मिळणार किती लसी समजून घ्या गणित\nइंधन दरवाढी विरोधात ममता बॅनर्जी यांचा इलेक्ट्रिक दुचाकी प्रवास\nसोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nJio आणि Airtel मध्ये करार, JIo ग्राहकां���ा होणार फायदा\nउमंग अ‍ॅप मध्ये पेंशन योजना कामगार मंत्रालयाची नवीन सुविधा\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/apartments_cv-raman-nagar-d1748/for-rent_i35401873", "date_download": "2022-01-28T22:16:30Z", "digest": "sha1:2OXF3NKMCN4KU24LOXTE7N25BL4DRG2H", "length": 13787, "nlines": 172, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "Apartment For Rent In Cv Raman Nagar, Bangalore", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nप्रकाशित केले 2 hours ago\nमजल्याचा आकार: 1000 Sq feet\nव्यवहाराचा प्रकार: For rent\nवर नोंदणी केली 16. Nov 2021\nआपण जरूर लॉग इन करा किंवा नवीन खाते नोंदणी करा ईमेलद्वारे जाहिरातदाराशी संपर्क साधण्यासाठी.\nजाहिरातदाराशी संपर्क साधा 988666xxxx\nस्पॅम चुकीचे वर्गीकरण डुप्लिकेट केलेले कालबाह्य आक्षेपार्ह\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसी.व्ही. रमन नगर हे बंगळुरुच्या पूर्वेकडील भागात एक अतिपरिचित क्षेत्र आहे. या शहरात राहणारे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांच्या नावावरुन या भागाचे नाव पडले. हे पाय लेआउट, ए नारायणपुरा, बेनिगाना हल्ली, केआर पुरम आणि दुरवानीनगर यासह परिसरांनी वेढलेले आहे. कनेक्टिव्हिटी सी व्ही. रमन नगर हे मॅजेस्टिक बस स्थानकापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने सी.व्ही. रमण नगरला जाण्यासाठी डीआरडीओ टाउनशिप बस स्टेशन, बायरसंद्र बस स्टेशन, सूदगंटेप्यल्य बस स्थानक आणि लर्डे बस स्थानकातूनही बसेस उपलब्ध आहेत. कृष्णराजपुरम रेल्वे स्टेशन येथून 2 किलोमीटरवर आहे तर शहर रेल्वे स्टेशन 11 किलोमीटर अंतरावर आहे. बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे परिसर 26 किलोमीटर अंतरावर आहे. रियल इस्टेटसी व्ही. रमन नगर हा एक विकसित विकसित परिसर आहे. सी.व्ही. रमण नगरमध्ये मोठ्या संख्येने निवासी अपार्टमेंटस् तसेच स्वतंत्र घरे / व्हिला आहेत. बंगळुरु शहरात अगदीच चैनी आणि शांत राहण्याचे निवासी संकुल आणि डिझाइनर व्हिला ऑफर करतात. रमण नगर मधील सामाजिक पायाभूत सुविधा सामाजिक सुविधा विकसित केली आहे. परिसरातील अनेक शाळा, शॉपिंग झोन, बँका आणि जवळील रुग्णालये आहेत. सीबीएसई बोर्डाअंतर्गत बरीच शाळा तसेच सी.व्ही. रमन नगर व त्याच्या आसपास अनेक बालवाडी नाटक शाळा आहेत. राम समरण पब्लिक स्कूल, केंद्रीय विद्यालय, नारायण ई टेक्नो स्कूल सीव्ही रमण नगरमधील काही शाळा आहेत. सर सिव्ही रमण जनरल हॉस्पिटल, श्री लक्ष्मी हॉस्पिटल आणि मेडीहॉप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या भागातील रहिवाशांच्या आरोग्याची सुविधा देणारी रूग्णालये आहेत. रुग्णालये सुसज्ज आहेत आणि विविध प्रगत वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. सीसी रमण नगरमधील रहिवाशांना आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, कॅनरा बँक आणि कॉर्पोरेशन बँकांच्या शाखा उपलब्ध आहेत.\nअपार्टमेंट भाड्याने घेण्यासाठी मुलूर, बेंगलोर\nअपार्टमेंट भाड्याने घेण्यासाठी बीटीएम लेआउट, बेंगलोर\nअपार्टमेंट भाड्याने घेण्यासाठी चिन्नपन्ना हल्ली, बंगलोर\nअपार्टमेंट भाड्याने घेण्यासाठी थानिसंद्र, बंगलोर\nअपार्टमेंट भाड्याने घेण्यासाठी ब्रूकफील्ड, बेंगलोर\nअपार्टमेंट भाड्याने देण्यासाठी विजयनगर, बेंगलोर\nअपार्टमेंट भाड्याने देण्यासाठी बेलंदूर, बेंगलोर\nअपार्टमेंट भाड्याने घेण्यासाठी मराठाहल्ली, बंगळुरू\nअपार्टमेंट भाड्याने इन इलेक्ट्रॉनिक्स शहर, बंगलोर\nदेवरचिक्कना हल्ली, बेंगळुरू मध्ये अपार्टमेंट भाड्याने\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीस��ठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://pandhariuday.com/archives/tag/india-out-campaign-in-maldives", "date_download": "2022-01-28T23:27:59Z", "digest": "sha1:YBLCVRZILA6WQU6QCSM5JVIWQGFV2F65", "length": 1241, "nlines": 27, "source_domain": "pandhariuday.com", "title": "India Out Campaign in Maldives – pandhariuday", "raw_content": "\n‘India Out’ Campaign: ‘इंडिया आउट’ मोहीम; मालदीवमधील भारतविरोध शमणार\nJanuary 15, 2022 admin 0 Comments India Out Campaign in Maldives, maldives, अब्दुल्ला, अब्दुल्ला शाहीद, इंडिया आउट, इब्राहीम सोलीह, चीनकडून फूस, मालदीव\nमाले, मालदीव : माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या पुढाकाराने सध्या मालदीवमध्ये सुरू असलेल्या ‘इंडिया आउट‘ मोहिमेला पायबंद घालण्यासाठी तेथील सरकारने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-shri-vishnu-worship/?add_to_wishlist=2433", "date_download": "2022-01-28T23:27:03Z", "digest": "sha1:5RXCOLCKWAFGPJJRNYPOHMB3YYGTVWYU", "length": 15852, "nlines": 358, "source_domain": "sanatanshop.com", "title": "श्रीविष्णु – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / हिंदु धर्म आणि संस्कार / देवता : उपासना अन् शास्‍त्र\nबहुतेक भाविकांना श्रद्धास्थान असलेल्या देवतांविषयी जे अल्पस्वल्प ज्ञान असते, ते बहुधा त्यांनी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथांमुळे असते. अशा अल्प ज्ञानामुळे त्यांचा देवतांवरचा विश्‍वासही थोडाफारच असतो. देवतांविषयी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान मिळाल्यास त्यांच्याप्रती श्रद्धा निर्माण होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि भावपूर्ण उपासना ही अधिक फलदायी असते. या दृष्टीने या ग्रंथात श्रीविष्णुविषयी इतरत्र बहुधा न दिलेले; पण उपयुक्त असे अध्यात्मशास्त्रीय ज्ञान दिले आहे.\nप.पू डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू . संदीप गजानन आळशी\nश्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)\nपंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)\nशिव (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nमारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nश्रीविष्णु (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2017/10/blog-post.html", "date_download": "2022-01-28T21:33:45Z", "digest": "sha1:HSR5AKMYIBCDGWTKHDODEVIRYTCGL52G", "length": 6441, "nlines": 145, "source_domain": "www.bhovra.com", "title": "आमची दिवाळी !! - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nसाहेब का लावता आपल्याच सणाला दूषण,\nखरंच करते का हो दिवाळी प्रदूषण\nवर्षभर वातानुकूलित घरात राहून खाजगी गाड्यांमध्ये फिरता,\nआणि का हो फक्त दिवाळीलाच दोषी धरता\nनका करू हो खोट्याची पाठराखण,\nबालगोपाळांच्या आनंदावर का घालता विरजण\nदिवाळीच्या चार दिवसात प्रदूषणात जर खरंच एवढी वाढ होते,\nमग औद्योगिक प्रदूषणावर, लाळचाटू पुरोगाम्यांची का बर दातखीळ बसते\nतुम्हाला फक्त हिंदूंच्या सणांनाच पर्यावरण दिसते\nअन इतर धर्माच्या वेळी मात्र सर्वच चालते\nऑपेनहायमर सारख्या अनुबॉम्ब च्या निर्मात्याला पण हिंदू संस्कृती भावते,\nपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तुम्हाला मात्र वेद,धर्म,सण वगैरे थोतांड वाटते.\nअश्या लोकांबाबत एक घोर विडंबन घडते,\nमेल्यानन्तर यांचे कुटुंबिय त्या देहावर अग्निसंस्कारच करते.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/everyone-get-infect-omicron-variant-despite-boosters-dosesaid-medical-expert-jayaprakash-muliyil-glp88", "date_download": "2022-01-28T22:56:40Z", "digest": "sha1:JTP2QS4TRWDYUJ4GKIFIGYUGBSQNQ43H", "length": 10176, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "सगळ्यांना होणार ओमिक्राॅनची बाधा, बूस्टर डोसही थांबवू शकणार नाही संसर्ग | Omicron And Jayaprakash Muliyil | Sakal", "raw_content": "\nसगळ्यांना होणार ओमिक्राॅनची बाधा, बूस्टर डोसही थांबवू शकणार नाही संसर्ग\nसगळ्यांना होणार ओमिक्राॅनची बाधा,बूस्टर डोसही थांबवू शकणार नाही संसर्ग\nनवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. दुसरीकडे ओमिक्राॅन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने बाधित होणाऱ्यांची संख्याही जगभरात वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशात तातडीने १५-१८ वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांपुढील नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरु���ात केली आहे. पण हा बूस्टर डोसही ओमिक्राॅनची (Omicron) बाधा होण्यापासून रोखू शकणार नाही, असे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. आयसीएमआर(ICMR) च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलाॅजीतील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलीईल (Jayprakash Muliyil) म्हणाले, कोरोना (Corona) हा धोकादायक आजार राहिलेला नाही. (Everyone Get Infect Omicron Variant Despite Boosters Dose,Said Medical Expert Jayaprakash Muliyil)\n अमेरिकेत एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित\nनवीन स्ट्रेनचा परिणाम बराच कमी असून फारच कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमिक्राॅनचा आपण सामना करु शकतो. अनेकांना आपल्याला बाधा झाल्याचेही समजणार नाही. शक्यतो ८० टक्क्यांहून अधिक लोकांना समजणार नाही की आपल्याला कधी ओमिक्राॅनची बाधा झाली, असे मुलीईल यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले. कोणत्याही आरोग्यविषयक समितीने बूस्टर डोसची शिफारस केलेली नाही. त्याने या ओमिक्राॅनची नैसर्गिक वाढ थांबणार नाही. बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या कोरोना चाचणीला त्यांनी विरोध केला आहे. या विषाणूचा संसर्ग दोन दिवसांत दुप्पट होत असल्याने कोरोना चाचणीचा (Corona Test) अहवाल येईपर्यंत बाधितांमुळे अनेक जणांना संसर्ग होऊ शकतो. मग अशा स्थितीत चाचणी करण्याचा उपयोग होणार नाही.\nहेही वाचा: कोरोना कमकुवत होतोय ओमिक्रॉनमुळे सामान्य आजाराचं येणार रुप - EU\nत्यामुळे कोरोनाच्या प्रसारावर फरक पडणार नाही, असे जयप्रकाश म्हणतात. लाॅकडाऊनबाबत ते म्हणतात, की आपण फार काळ घरात राहू शकत नाही. तसेही ओमिक्राॅनचा प्रभाव डेल्टा प्रकारापेक्षा खूप सौम्य आहे. दुसरीकडे सुरुवातीला कोरोना लस येईपर्यंत देशात जवळपास ८५ टक्के भारतीय संक्रमित झाले होते. या स्थितीत लसीचा पहिला डोसा हा पहिल्या बूस्टर डोसप्रमाणे होता. कारण बऱ्याच भारतातील लोकांमध्ये नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती होती, असे त्यांनी स्पष्ट केले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kokan-red-soil-garlic-cloves-kotapur-successful-experimentation-of-youth-kgm00", "date_download": "2022-01-28T22:22:39Z", "digest": "sha1:THRXFQUODLTBTSRI4CAKLSNVASW3SRVM", "length": 11745, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोकणच्या तांबड्या मातीत लसणाचा ठसका; कोतापुरातील तरुणाचा यशस्वी प्रयोग | Sakal", "raw_content": "\nकोकणच्या तांबड्या मातीत लसणाचा ठसका; कोतापुरातील तरुणाचा यशस्वी प्रयोग\nराजापूर : शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून शेतीकडे (Agriculture) पाहीले जात असताना मात्र, युवा पिढी शेतीपासून काहीशी दूर जात असल्याचे बोलले जाते. याला तालुक्यातील (Taluka) कोतापूर येथील गणेश जानस्कर हा अवघ्या तिशीतील तरूण अपवाद ठरला आहे. गेल्या काही वर्षामध्ये शेतीमध्ये विविध अभिनव प्रयोग करणारे गणेश यांनी यावर्षी घाटमाथ्यावरील शेतांमध्ये दिसणारे आणि कोकणामध्ये (kokan) दुर्मिळ असलेल्या लसणाचे पीक आपल्या वडीलोपार्जित जमिनीमध्ये घेतले आहे. त्यामुळे कोकणवासियांना आता कोकणच्या तांबड्या मातीमध्येही आता लसणाचा ठसका अनुभवता येणार आहे.\nहेही वाचा: सातारा : ओमनी, दुचाकी धडकेत तिघे गंभीर; विजयनगरजवळ समोरासमोर धडक\nकोतापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविलेल्या गणेशने पुढे वैभववाडी (जि.सिंधुदूर्ग) येथील कृषी महाविद्यालय सांगोलीवाडी येथून बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर ही पदवी संपादन केली. वडील चंद्रकांत जानस्कर शेतामध्ये विविध प्रयोग करून विविधांगी पिके घेत असल्याने घरामध्ये शेतीला पूरक वातावरण होते. वडीलांकडे असलेला अनुभव आणि स्वतः शिक्षण घेतल्याने शेतीविषयक असलेले ज्ञान याच्या जोरावर प्रयोगशील शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आई-वडीलांच्या सहकार्याने तो सत्यातही उतरविला. पाठ्यपुस्तकीय ज्ञानाच्या आधारावर गणेश यांनी गेल्या काही वर्षामध्ये मका, गहू, काळा तांदूळ\nआदींची लागवडीची यशस्वी प्रयोग केले आहेत. यावर्षी त्यांनी सुमारे दोन गुंठे जागेमध्ये लसणाची लागवड केली असून तालुक्यातील लसून लागवडीचा हा बहुतांश पहिलाच प्रयोग आहे. गादी वाफे तयार करून त्यामध्ये लसणाचे गावठी जातीच्या बियाण्याची रूजवात केली आहे. सुमारे तीन-साडेतीन महिना कालावधीचे हे पिक असून स्वमालकीच्या विहीरीचे पाटाद्वारे शेतामध्ये पाणी आणून सुमारे सहा इंचापेक्षा जास्त वाढलेल्या रोपांना आठ-दहा दिवसांनी पाणी दिले जाते. लसणाच्या लागवडीसह सफेद तीळ, भाजीपाला, कुळीथ अशी पिकेही त्याने घेतली आहेत.\nहेही वाचा: वैभववाडी : करूळ घाटात वाहतुकीचा खोळंबा\nलसणाची शेती करण्यासाठी शेतीतज्ञांची फारशी मदत घेतली नसली तरी, वडील चंद्रकांत, आई उज्जवला यांच्याकडे असलेला शेतीचा गाढा अनुभव, भाऊ श्रीकांत, सांगली येथील मित्र प्रफुल्ल साखरे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन उपयोगी आल्याचे गणेश कृतज्ञतापूर्वक सांगतो. त्याचवेळी सोशल मिडीया, युट्युबवर असलेले लसून लागवडीचे व्हिडीओंचाही अभ्यास केल्याचे तो सांगतो. शेतामध्ये पिकणारी लसून स्थानिक बाजारपठेमध्ये विकणार असल्याचे गणेश सांगतो. उन्हाळ्यामध्ये कोकणात मोठ्याप्रमाणात पडीक जमीन असताना गणेशने सातत्याने शेतीमध्ये केलेले अभिनव प्रयोग शेतीसह युवावर्गासाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहेत.\nजादा उत्पन्न घेण्यासाठी शेतकर्‍यांकडून रासायनिक खताची जादा मात्रा दिली जाते. मात्र, त्याला फाटा देताना गणेशने शेणखताचा उपयोग केला आहे. रोपांना पोटॅश, फॉस्फरस आदी घटकांचती मात्रा मिळावी म्हणून गादी वाफे तयार करताना मातीमध्ये योग्यप्रमाणात ‘राख’ मिसळल्याचे गणेशने सांगितले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-09789", "date_download": "2022-01-28T21:51:21Z", "digest": "sha1:XGO7ORWR4G6BVUT47TFRNDYMOC257253", "length": 8170, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी आज सोडत | Sakal", "raw_content": "\nम्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी आज सोडत\nम्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी आज सोडत\nपुणे, ता. ६ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत २ हजार ८२३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एक हजार ३९९ सदनिका अशा एकूण ४ हजार २२२ नवीन सदनिकांसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहा वाजता ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे.\nम्हाडाच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. या चार हजार २२२ सदनिकांसाठी ८० हजार ८४८ अर्जदारांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी ६५ हजार १८० अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीमध्ये सहभाग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.\nसोडतीचा कार्यक्रम महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, पुणे खंडपीठाचे न्यायिक सदस्य एम. एम. पोतदार, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.\nकोरोनामुळे जिल्हा परिषदेत केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सर्व अर्जदारांना फेसबुक लाइव्ह व यूट्यूब लाइव्हची लिंक पाठवण्यात येणार असून, लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन सोडतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6970", "date_download": "2022-01-28T22:59:42Z", "digest": "sha1:5WTYEKAGR43D2QVJX4VAEKKK435C5ZDO", "length": 12376, "nlines": 192, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "शिवसेनेने केले कंगना रानावतचा पुतड्याचे दहन | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमच��� काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome चंद्रपूर शिवसेनेने केले कंगना रानावतचा पुतड्याचे दहन\nशिवसेनेने केले कंगना रानावतचा पुतड्याचे दहन\nचंद्रपूर / कैलाश दूर्योधन\nशिवसेना जिल्हा चंद्रपुराच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाने अभिनेत्री कंगना राणावतच्या पुतळयाचे दहन शिवसेना जिल्हा कार्यालयसमोर करण्यात आले. ज्या मुम्बई मधे राहून पैसा ,प्रसिद्धि आणि नाव कमविले त्या मुम्बईची आणि मुम्बई पोलिसांची बदनामी कारित आहे आता तर कंगना रानावतच्या पुतळा जाळला यानंतर तिने मुम्बई पोलिसांची माफी मागितली नाही तर यानंतर कंगना रानावतचे चित्रपट चंद्रपुर मध्ये प्रसिद्ध होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे.\nयावेळी शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, शिवसेना महिला आघाडीचे भारतीताई दुधानी, वर्षा कोठेकर, कुसुमताई उदार, मन्ती कुशवाह, शोभाताई वाघमारे, माया पटले, अशोक चिरखरे, हर्षल कानल्लीवार, सोनू ठाकुर, हेमराज बावणे, करण वैरागड़े,राहुल विरुटकर, सिकंदर खान, वसीम खान, देवा इंगोले, विक्रम सहारे, अक्षय अबिवार, विश्वास इटनकर, अजय मोरवानी, राहुल पायघन, सुरेश नायर, व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.\nPrevious articleनांदगाव मार्गे येणारी दारु गोंडपिपरी पोलिसांनी पकडली\nNext articleपुरग्रस्त भागात 7 दिवस दैनंदिन आरोग्य तपासणी\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nएसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर\n1 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन.. 30 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन\nहमीभावाने तुर खरेदी खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन… तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 3 केंद्रे सुरु\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/category/politics/", "date_download": "2022-01-28T23:01:25Z", "digest": "sha1:O56PBMAU2LWSXYXXPXFTTAYA2H4EM3TD", "length": 13558, "nlines": 192, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "राजकारण Archives - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी Webnewswala Online Team – Electrol Fund सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपला सर्वाधिक निधी मिळला आहे. इलेक्ट्रॉल निधीच्या...\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार Webnewswala Online Team – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत थेट मोदी-शाहंना टक्कर दिल्यानंतर आता राज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी...\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश Webnewswala Online Team – हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई आणि किनारपट्टीच्या जिल्ह्यात काल रात्री पासून पावसाला सुरुवात...\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधाना���ना पाठवली मनीऑर्डर\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर Webnewswala Online Team – गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे दोन वेळा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. यात अनेकांचे व्यवसाय रोजगार...\nचीन ने नुकसान भरपाई द्यावी डोनाल्ड ट्रम्प\nचीन ने नुकसान भरपाई द्यावी डोनाल्ड ट्रम्प Webnewswala Online Team – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार उडालेले असताना या महामारीमागे चीनचा हात असल्याचा आरोप वारंवार...\nबंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो\nबंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो Webnewswala Online Team – देशातील कोरोनाचा जोर ओसरत असला तरी राजकारण काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत...\nराष्ट्रपतींचे Tweet हटविणाऱ्या Twitter ची देशातून हकालपट्टी\nराष्ट्रपतींचे Tweet हटविणाऱ्या Twitter ची देशातून हकालपट्टी Webnewswala Online Team – नायजेरियन राष्ट्रपतींननी केलेले Tweet हटविणे Twitter ला चांगलेच महागात पडले आहे. नायजेरियन सरकारने ट्विटरवर देशात...\nसरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री\nसरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री Webnewswala Online Team – राज्यातील अनलॉकच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे...\nवैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी\nवैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी Webnewswala Online Team – प्रसिद्ध मराठी गायिका(Singer) वैशाली माडे (Vaishali Made) नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(NCP) प्रवेश घेतला...\nसुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब\nसुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब Webnewswala Online Team – कोरोना लसीकरणाच्याबातीत सुप्रीम कोर्टानं आज केंद्र सरकारला कोरोना लसींचा हिशोब देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र...\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\n��हावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/corporate-term-deposit-is-profitable/", "date_download": "2022-01-28T21:31:10Z", "digest": "sha1:DIPUMF7NCSKU4GXHW5RWZ72F5WPZPSU3", "length": 13165, "nlines": 118, "source_domain": "mhlive24.com", "title": "Bank Vs Corporate FD : कॉर्पोरेट मुदत ठेव बँकेपेक्षा अधिक फायदेशीर आहे, तुम्हाला किती व्याज मिळते ते जाणून घ्या | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/Bank Vs Corporate FD : कॉर्पोरेट मुदत ठेव बँकेपेक्षा अधिक फायदेशीर आहे, तुम्हाला किती व्याज मिळते ते जाणून घ्या\nBank Vs Corporate FD : कॉर्पोरेट मुदत ठेव बँकेपेक्षा अधिक फायदेशीर आहे, तुम्हाला किती व्याज मिळते ते जाणून घ्या\nMHLive24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- कॉर्पोरेट एफडी विरुद्ध बँक एफडी: पैसे वाचवण्यासाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये, ठराविक कालावधीनंतर, तुमची रक्कम व्याजासह परत केली जाईल.(Bank Vs Corporate FD)\nतुम्हाला FD मध्ये अनेक प्रकारचे पर्याय मिळतात, तुम्ही तुमचे पैसे 6 महिने ते एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षांपर्यंत कधीही गुंतवू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कॉर्पोरेट एफडी आणि बँक एफडी या दोन्हीपैकी, ज्यावर तुम्हाला यावेळी जास्त व्याज मिळत आहे\nकॉर्पोरेट एफडी आणि बँक एफडी मधील फरक\nकॉर्पोरेट एफडी बँक एफडी सारख्याच असतात, परंतु बँक एफडीच्या तुलनेत कॉर्पोरेट एफडीच्या बाबतीत जोखीम थोडी जास्त असते. तथापि, मजबूत आणि उच्च रेट केलेल्या कंपन्यांच्या एफडीमध्ये जोखीम कमी असते.\nहे बँक एफडी प्रमाणेच कार्य करते. यासाठीचा फॉर्म कंपनीकडून जारी केला जातो, जो ऑनलाइनही भरता येतो. कॉर्पोरेट FD मधील व्याजदर बँक FD पेक्षा जास्त आहे.\nबँक FD वर जास्त व्याज (SBI नवीनतम FD व्याज दर (₹ 2 कोटी खाली)\nमोठ्या बँकांबद्दल बोलायचे झाले तर, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 2.9 टक्के ते 5.40 टक्के दराने व्याज दिले जात आहे. बँक एफडीवरील व्याजासाठी ही यादी पहा\n७ दिवस ते ४५ दिवस – २.९%\n४६ दिवस ते १७९ दिवस – ३.९%\n211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 4.4%\n1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 5%\n2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 5.1%\n3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.3%\n5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत – 5.4%\nमला कॉर्पोरेट एफडी कुठे मिळेल-\n७.७५ टक्के व्याज मिळते\nकॉर्पोरेट एफडी बँकांपेक्षा जास्त जोखमीच्या असतात. कॉर्पोरेट एफडीच्या तुलनेत बँक एफडीमधून पैसे काढणे खूप सोपे आहे. तुम्‍ही कॉर्पोरेट एफडीमध्‍ये गुंतवणूक करण्‍याची योजना करत असल्‍यास, येथे काही पर्याय आहेत जे सध्या 7.75 टक्के व्याज देत आहेत.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 ल���ख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/chandrakant-patil-support-hunger-strike-of-religious-organization-for-temple-reopening-282880.html", "date_download": "2022-01-28T22:56:29Z", "digest": "sha1:YMU3JVVJGL6S2HKV4LKT2UTXMG35F2WK", "length": 17092, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nमंदिरं खुली करण्यासाठी धार्मिक संघटना पुन्हा मैदानात, लाक्षणिक उपोषणाचा इशारा; भाजपचा पाठिंबा\nसंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात सरकारने बार सुरु आणि मंदिर बंद असे चित्र उभे केले आहे. (Chandrakant Patil Support hunger strike for Temple Reopening)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंदिर बंद ठेवण्यात आली आहे. राज्यातील सर्व मंदिर खुली व्हावीत, या मागणीसाठी येत्या 13 ऑक्टोबरला राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधू-संत, अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना उपोषण करणार आहेत. या उपोषणाला भाजपने पाठ��ंबा दिला असून कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभागी व्हावे, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. (Chandrakant Patil Support hunger strike for Temple Reopening)\nचंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले\nसंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरु आणि मंदिर बंद असे चित्र उभे केले आहे. राज्यातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायांचे साधू-संत, अनेक धार्मिक व आध्यात्मिक संघटना यांच्यातर्फे येत्या 13 ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाला भाजपचा पाठिंबा आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यात सक्रीय सहभागी व्हावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली.\nगेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावेत याकरिता भाविकांनी अनेकवेळा मागणी केली, राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले. तरीही महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.\nउलट राज्यात मदिरेचे बार उघडण्यात आले. ‘मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून मंगळवार दि. 13 ऑक्टोबर रोजी राज्यभर विविध ठिकाणी प्रमुख मंदिरांसमोर भाविकांतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.\nविविध संप्रदायाचे साधु-संत, धर्माचार्य, पुरोहित उपोषणात सहभाग होणार आहेत. फूल-प्रसाद विक्रेते, मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले सर्व व्यावसायिक हे सुद्धा उपोषणात सहभागी होणार आहेत. या लाक्षणिक उपोषणाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा आहे. भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपोषणात सक्रीय सहभागी होतील. कार्यकर्त्यांनी कोरोनासबंधीचे सर्व नियम पाळून सहभागी व्हावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil Support hunger strike for Temple Reopening)\nमंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक, औरंगाबादेत मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार\n‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन\nNagpur corona | दोन दिवसांत वीस मृत्यू, सात हजारांवर रुग्णांची भर; नागपुरातील कोरोनास्थिती काय\nआठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या\nRajesh Tope | केंद्र आणि राज्याचं ट��स्क फोर्स एकत्रित काम करणार; कोरोनाच्या सोबत जगण्याची नियमावली तयार व्हावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमहाराष्ट्र 17 hours ago\nShahid Afridi: शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण\nक्रिकेट 1 day ago\nMayor infected with corona| पुण्यात महापौर मुरलीधर मोहळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण\nमला म्हणतात लवंगी मिरची\nअभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील खास क्षण\nरुचिराने ‘आज दिल को मार ही डाला’ \nअभिनेत्रीने #unshaved फोटो शेअर करण्याचं कारण काय\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डि���ेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/welfare", "date_download": "2022-01-28T22:01:03Z", "digest": "sha1:7XZDMCU2HRET2LDZIKXTDBX6ECI2H2Q5", "length": 13517, "nlines": 240, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nKalyan Corona : केडीएमसीचे कृषि उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ बाजार बंद करण्याचे आदेश\nबाजार समितीप्रमाणोच कल्याण स्टेशन परिसरात लक्ष्मी भाजीपाला मार्केट आहे. या मार्केटमध्ये ओट्यावर व्यापार करणारे व्यापारी आहेत. त्यांनी एक दिवसाआड ओट्यावर व्यापार करावा, अशा सूचना व्यापारीवर्गाला ...\nKalyan: कल्याणमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद\nकाही महिन्यापूर्वी शमीम शेख यांच्या पुतण्यावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला होता. यातील काही आरोपींच्या विरोधात कारवाई केली होती. या गोष्टीचा राग मनात धरुन शेख ...\nकल्याणमध्ये अज्ञात कारणावरून रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या\nरक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमान यांना गावकऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ पंचनामा केला. ...\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nपुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन\nसंपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलर��10 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी11 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी11 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी12 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी12 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nHot water : दररोज 3 ग्लास गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे, रिझल्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nफोटो गॅलरी15 hours ago\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/pm-narendra-modi-address-independence-day-515421.html", "date_download": "2022-01-28T23:16:47Z", "digest": "sha1:TO3LF234QAN6MIOROQHTH4GOTLC2JYKU", "length": 13377, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nदेशातील 100 टक्के घरात वीज पोहचली, 100 टक्के घरात शौचालय निर्मितीसाठी प्रयत्न : PM Narendra Modi\nदेशातील 100 टक्के घरांमध्ये वीज पोहचली, 100 टक्के घरांमध्ये शौचालय निर्मितीसाठी प्रयत���न केले. आता देशातील प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यासाठी काम करणार आहे. देशातील प्रत्येकापर्यंत चांगल्या आरोग्याची व्यवस्था पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असं मोदी म्हणाले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदेशातील 100 टक्के घरांमध्ये वीज पोहचली, 100 टक्के घरांमध्ये शौचालय निर्मितीसाठी प्रयत्न केले. आता देशातील प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यासाठी काम करणार आहे. देशातील प्रत्येकापर्यंत चांगल्या आरोग्याची व्यवस्था पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी आयुष्मान भारत योजनेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचवल्या जात आहेत, नागरिकांना स्वस्त औषधं उपलब्ध करुन दिले जात आहे. आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभे करण्यावर भर दिला जात आहे. पुढील काळात रुग्णालयांकडे स्वतःचे ऑक्सिजन प्लँट असतील, असं मोदी म्हणाले.\nSpecial Report | उमेश घरडेला गावगुंड मोदी का म्हणतात\nSpecial Report | समोर आलेला गावगुंड खरंच मोदी आहे का\nVIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला\nलहान मुलांच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवल्याचा आरोप; केंद्र सरकारकडून चॅनलला नोटीस\nट्रेंडिंग 1 week ago\nRohit Patil | रोहित यांचं महिन्याआधीचं गाजलेलं भाषण आज खरं झालं | Nagar Panchayat Election 2022\nNana Patole | ‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कॉंग्रेस कधी कमी होऊ देणार नाही’\nमला म्हणतात लवंगी मिरची\nअभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील खास क्षण\nरुचिराने ‘आज दिल को मार ही डाला’ \nअभिनेत्रीने #unshaved फोटो शेअर करण्याचं कारण काय\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग��णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/does-anyone-have-a-guardian-for-present-day-maharashtra-sadabhau-question-to-the-authorities/", "date_download": "2022-01-28T22:02:08Z", "digest": "sha1:R5E23RGOWIENSO2SULG27WBEY7ZD52HF", "length": 9994, "nlines": 119, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "\"सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?'', सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल", "raw_content": "\n“सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Udhav Thackrey) मानेच्या आजारामुळे त्रस्त आहेत, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. यासह राज्यातील कोरोना संकट, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, विविध परीक्षा घोटाळा, शेतकरी कर्जमाफी, मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांच्या तक्रारी यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.\nसध्याच्या महाराष्ट्राचा वाली कोनी आहे का \nमुख्यमंत्री ( कुठे आहे माहीत नाही)\nबाकी मंत्री (घोटाळ्यात व्यस्त)\nअरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा \nयाबाबत सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, ‘सध्याच्या महाराष्ट्राचा वाली कोणी आहे का मुख्यमंत्री ( कुठे आहे माहीत नाही), बाकी मंत्री (घोटाळ्यात व्यस्त), अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा मुख्यमंत्री ( कुठे आहे माहीत नाही), बाकी मंत्री (घोटाळ्यात व्यस्त), अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, असा सवाल सदाभाऊंनी केला आहे.\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासोबत बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेवर भाष्य केले आहे, ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा,’ असे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले आहेत.\nअनाथांची माय अनाथ करून गेली… सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन\nसिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”\nआईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे\nबाळ धनंजय… म्हणून माझ्या कार्याची पोहोच पावती देणाऱ्या माईंच्या निधनाने व्यथित झालो-धनंजय मुंडे\n“मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचं त्याला…”, विरोधकांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ram-satpute-comments-on-sanjay-raut/", "date_download": "2022-01-28T22:55:56Z", "digest": "sha1:CAXINP3N4XW25I7M65RRBVQJIE3FOATA", "length": 10102, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा...', राम सातपुतेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल", "raw_content": "\n‘रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा…’, राम सातपुतेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल\nमुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी १२ कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी खरेदी केली. यावरून मोदी सरकारवर टीका झाल्याचे बघायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असा खोचक टोला लगावला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते राम सातपुते(Ram Satpute) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.\nया संदर्भात राम सातपुते यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’रोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा मुंबई च्या गटारात केलेल्या भ्रष्टाचारावर शोध पत्रकारिता करा’, असा सल्ला सातपुतेंनी राऊतांना दिला आहे.\nरोज एक पत्रावळी छापून गरळ ओकण्यापेक्षा मुंबई च्या गटारात केलेल्या भ्रष्टाचारावर शोध पत्रकारिता करा. @rautsanjay61 @Dev_Fadnavis @ShelarAshish pic.twitter.com/gwxlTiWFjH\nदरम्यान, लेखात राऊत म्हणाले आहेत की,’महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. २८ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या १२ कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांच��� सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाडय़ा वापरतात.’\n…त्यामुळे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये- संजय राऊत\n‘मावळत्या वर्षातील जळमटे दूर करून खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवा’\n‘यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार’, संजय राऊतांचा सवाल\n‘ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे,त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये’\n; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2022-01-28T23:28:20Z", "digest": "sha1:3AFZ3PRFHN2OZQL5NHEPMOFXZUFXCYXL", "length": 6090, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२१९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: ११९० चे - १२०० चे - १२१० चे - १���२० चे - १२३० चे\nवर्षे: १२१६ - १२१७ - १२१८ - १२१९ - १२२० - १२२१ - १२२२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १३ - मिनामोटो नो सानेटोमो, जपानी शोगन.\nमे ५ - लिओ दुसरा, आर्मेनियाचा राजा.\nइ.स.च्या १२१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/udayanraje-bhosale-meets-sharad-pawar-in-delhi", "date_download": "2022-01-28T22:02:22Z", "digest": "sha1:EZ5IM4T24AW2YJGLDB6OR3PHVX74AAST", "length": 5306, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण", "raw_content": "\nउदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण\nखासदारकीचा त्याग करून भाजपमध्ये आलेले, सहा महिन्यांत दुसऱ्यांदा निवडणुकीस सामोरे गेलेले भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) सदिच्छा भेट घेतली.\nउदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी काल भेट घेतली. यावेळी त्यांनी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्यातरी, या भेटीतून आगामी काळात वेगळी राजकीय समीकरणं उदयास येण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.\nउदयनराजे भोसले यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करून विविध राजकीय चर्चाना तोंड फोडलं आहे. या ट्वीटमध्ये उदयनराजे भोसले यांनी “आदरणीय खासदार शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट”, असं म्हटलं आहे.\nदरम्यान उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी त्यांची शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम व जवळीक संपलेली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी होते, त्यावेळी उदयनराजेंनी पुण्यात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यामुळं शरद पवार आणि उदयनराजे यांचं वेगळं नातं निर्माण झालं आहे. त्यातच या भेटीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या घरवापसीची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/sanjay-raut-questioned-about-tmc-and-aap-in-goa-assembly-election/385084/", "date_download": "2022-01-28T22:18:44Z", "digest": "sha1:5XHV34BXKSDGYC6ZP25MMV4CPTDPNX4H", "length": 11450, "nlines": 139, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sanjay raut questioned about tmc and aap in goa assembly election", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी गोव्याच्या निवडणुकीत तृणमूल, आपच्या पैशांचे धनी कोण\nगोव्याच्या निवडणुकीत तृणमूल, आपच्या पैशांचे धनी कोण\nगोव्याच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाडवलं असून गोव्यातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी निवडणूक लढवणार आहेत. या दोन पक्षांनी गोव्यात एन्ट्री घेतल्यानंतर काँग्रेससह इतर पक्षांतील नेत्यांनी पक्षाला रामराण ठोकत तृणमूल, आपमध्ये प्रवेश केला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांच्या सामनाचतील रोखठोक या सदरातून गंभीर दावे करत सवाल उपस्थित केले आहेत.\nतृणमूलची हवा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण\nगोव्यातील निवडणुकीत पैशांचा पाऊस, तृणमूल काँग्रेस, आपच्या पैशांचे धनी कोण असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस येण्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल. त्यामुळेच गोव्यात तृणमूलची हवा करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळण सुरू आहे. या पैशांचे धनी तृणमूल नसून दुसरेच कोणी तरी असावेत, असेही सांगणारे अनेक जण भेटले, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nभाजपचे आमदार आणि संभाव्य उमेदवार हे हिस्ट्री-शिटर्स\nगोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाची असू शकते, पण भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात. याचा फायदा शेवटी कोणाला होणार” असा सवाल संजय राूत यांनी उपस्थित केला. तसंच, गोव्यातील भाजपचे आमदार आणि संभाव्य उमेदवार हे एकजात हिस्ट्री-शिटर्स आहेत. अफू-चरसचा व्यापार करणारे लोक उघडपणे भाजपात प्रवेश करतात व मुख्यमंत्री सावंत त्यांचे स्वागत करतात, अशी टीका देखील राऊतांनी केली आहे.\nगोव्यातली निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, पण तृणमूल काँग्रेस आणि ‘आप’सारख्या पक्षांनी काँग्रेसच्या वाटेत काटे पेरून भाजपला मदत केली आहे. तृणमूल आणि आपसारख्या पक्षांनी गोव्याच्या मतदारांना फक्त सोन्याने मढवायचेच बाकी ठेवले. अशा आश्वासनांची खैरात उडवली आहे, असं संजय राऊत म्हणाले.\nआप आणि तृणमूलचे लक्ष ख्रिश्चन मतांवर आहे. पण ख्रिश्चनांची मते काँग्रेसच्या पारड्यात पडतील. गोव्यातले राजकारण आज सोपे राहिलेले नाही. प्रत्येकाने गोव्याची राजकीय प्रयोगशाळा केली आहे. देशाच्या राजकारणाचा कसा चुथडा झाला आहे ते पाहायचे असेल तर गोव्याकडे पाहावे, असं संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात म्हटलं आहे.\nहेही वाचा : २ दिवसांत आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\n‘वंजारी आरक्षण वाढीसाठी शिफारस’ – नितीन राऊत यांची घोषणा\nवाढदिवसानिमित्ताने कॅलिफोर्नियात बाप-लेकीची धमाल, पाहा संजूबाबाचे मजेशीर फोटो\nहातसडीचा तांदूळ ठरतोय आरोग्यासाठी हितकारक ; मधुमेहींसाठीही उपयुक्त\nIPL 2020: यामुळे विजेत्या टीमला मिळणार ५० टक्के बक्षिसाची रक्कम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/team-india-all-out-on-223-runs-in-ind-vs-sa-3rd-test-day-1/386253/", "date_download": "2022-01-28T22:26:59Z", "digest": "sha1:POCYS2UH47YUZ4X2GB6RAZXMUQGJMXHY", "length": 9372, "nlines": 141, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Team india all out on 223 runs in ind vs sa 3rd test day 1", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा IND vs SA 3rd Test : टीम इंडियाचा पहिला डाव २२३ धावांत...\nIND vs SA 3rd Test : टीम इंडियाचा पहिला डाव २२३ धावांत आटोपला, कोहलीचं अर्धशतक\nटीम इंडिया आणि द���्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पूर्ण झाला. यामध्ये टीम इंडियाचा पहिला डाव २२३ धावांत आटोपला असून कर्णधार विराट कोहलीने ७९ धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. तर चेतेश्वर पुजाराने ४३ धावा काढल्या आहेत. दोन्ही संघातील मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेतून कगिसो रबाडाने चार आणि मार्को जॅन्सनने टीम इंडियाचे ३ गडी बाद केले आहेत.\nमयंक अग्रवाल आणि केएल राहुल या जोडीने ३१ धावांपर्यंत भागेदारी केली. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचा डाव सावरला. पुजाराने ७ चौकार लगावत ४३२ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने फक्त ९ धावा केल्या. परंतु चहापानानंतर १६७ धावांमध्येच टीम इंडियाचे ५ गडी बाद झाले. त्यानंतर टीम इंडियाचे एका पाठोपाठ एक खेळाडू बाद झाले.\nअसा आहे उभय संघ –\nविराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन.\nडीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, टेम्बा बावुमा, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी.\nहेही वाचा : Mumbai Police : विनामास्क फिरणाऱ्या १०० जणांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांना टार्गेट\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nशहिद जवानांच्या कुटुंबीयांना बसीसीआ���चा मदतीचा हात\nकोणाचे अनुकरण करायला आवडत नाही, पण कोहलीचे नक्कीच करेन \nIND vs NZ Test Series : मयंक अग्रवालचे माजी क्रिकेटरकडून कौतुक;...\nयावर्षी रिकाम्या स्टेडियममध्ये IPL होईल; कुंबळेला आशा\nचॅम्पियन्स लीग : अ‍ॅटलेटिको माद्रिदची लिव्हरपूलवर मात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sudhir-mungantiwar-praised-ajit-pawar-said/", "date_download": "2022-01-28T23:35:48Z", "digest": "sha1:GO64NN6JW234TW2SEHD6QJJYRRC4NQNZ", "length": 9442, "nlines": 113, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुधीर मुनगंटीवारांनी केले अजित पवारांचे कौतुक! म्हणाले, \"ते कधीही...\"", "raw_content": "\nसुधीर मुनगंटीवारांनी केले अजित पवारांचे कौतुक\nमुंबई : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कौतुक केले आहे. अजित दादा कधीही मास्क काढत नाहीत, मला त्यांचं कौतुक वाटतं, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत. मुंबईत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.\nयावेळी मुनगंटीवार म्हणाले, कसं आहे की मास्क घातलाच पाहिजे. मी आता बोलतोय त्यामुळं मी मास्क काढलाय, मला आजित दादांच कौतुक वाटतं की ते मास्क कधीच काढत नाहीत. पण हेही खरं आहे, मास्क घातलाच पाहिजे, मी पण मास्क वापरतो, आणि मी मास्क जर वापरला नाही तर ताबडतोब मला माझ्या मुलीचा फोन येतो. मी आता मास्क काढला तर दहा मिनीटांनी मुलीचा फोन येईल, ती माझी जास्त काळजी घेते, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोक गांज्या मारुन बोलतात, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केली होती. या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले, मी गंभीरपणे घेत नाही, डॉक्टरापेक्षा कम्पाऊंडर बरा. असा टोला संजय राऊत यांना लगावला. एसटीच्या कर्मचारी संपाबाबत संमजस्यपणे विचार केला पाहिजे. एसटी कर्मचऱ्यांनी ज्या मागण्या केल्या त्या तुम्ही शपथनाम्यात सांगितल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देऊ असे तुम्ही म्हणाले होते. तसेच अजित पवारांवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मला अजित दादांचं कौतुक वाटतं, ते कधीच मास्क काढत नाहीत.\n“परबांनी शपथनामा क्रूझ पार्टीत पत्ती मारुन लिहीला नाही ना\n‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’\nआरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे\n‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’\n‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%AA_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2022-01-28T23:15:16Z", "digest": "sha1:ZW6YIOZREMKXQUB7BCFLP3EKPCZ454VQ", "length": 4949, "nlines": 101, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९२४ हिवाळी ऑलिंपिक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nI हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nयजमान शहर शॅमोनी, ओत-साव्वा\nस्पर्धा १६, ९ खेळात\n१९२४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ओत-साव्वा विभागामधील शॅमोनी ह्या शहरामध्ये जानेवारी २५ ते फेब्रुवारी ४ दरम्यान खेळवण्यात आली. १९२४ ते १९९२ सालांदरम्यान हिवाळी व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा एकाच वर्षी खेळवण्यात येत असत. १९२४ उन्हाळी ऑलिंपिक देखील फ्रान्सच्या पॅरिस शहरामध्येच भ���वली गेली होती.\nखालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.\nनॉर्वे ४ ७ ६ १७\nफिनलंड ४ ४ ३ ११\nऑस्ट्रिया २ १ ० ३\nस्वित्झर्लंड २ ० १ ३\nअमेरिका १ २ १ ४\nयुनायटेड किंग्डम १ १ २ ४\nस्वीडन १ १ ० २\nकॅनडा १ ० ० १\nफ्रान्स (यजमान देश) ० ० ३ ३\nबेल्जियम ० ० १ १\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2022-01-28T22:52:58Z", "digest": "sha1:QPUSONXAKMHAPUDEMVRQBUCR6OIEAYHA", "length": 7387, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:हिंदू दैवते - विकिपीडिया", "raw_content": "\n१ इतरत्र सापडलेला मजकूर\n१.५ विष्णूचे अन्य अवतार\nदेवांची एकूण संख्या ३३कोटि आहे.येथे 'कोटि'म्हणजे प्रकार होय. गणपती हा प्रथम पूजनीय आहे.\nकामदेव - देवी रती\nबृहस्पती - गुरू (ज्योतिष)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०२१ रोजी २३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/6973", "date_download": "2022-01-28T22:23:13Z", "digest": "sha1:HNI4RQQOGLY46KF32NUEBXRC2Y2OWQYL", "length": 20745, "nlines": 207, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "पुरग्रस्त भागात 7 दिवस दैनंदिन आरोग्य तपासणी | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता ���तत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली पुरग्रस्त भागात 7 दिवस दैनंदिन आरोग्य तपासणी\nपुरग्रस्त भागात 7 दिवस दैनंदिन आरोग्य तपासणी\nफवारणी, पाणी शुद्धीकरणासह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रशासनाकडून अंमलबजावणी\nगडचिरोली जिल्हयातील पूरग्रस्त भागात पूरपश्चात विविध आजार पसरू न देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. पुढिल 7 दिवस प्रत्येक पुरग्रस्त भागात गावस्तरावर आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दलदल पसरलेली आहे. तसेच डास, मृत जनावरे, इतर मृत प्राणी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून गावात निर्जंतूकीकरण फवारणी, ब्लीचींग पावडर टाकणे, नालीमध्ये औषधी टाकणे, आरोग्य कॅम्प लावणे तसेच आजार प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सावंगी, आमगाव, हनुमान नगर, वागाळा, डोंगरसावंगी, चुरमूरासह नजीकच्या गावांमध्ये याबाबत उपाययोजना राबविल्या जात आहेत.\nपूर भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या परिसरातील नागरिकांना पूर पश्चात उद्भवणाऱ्या रोगांबाबत तसेच घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांमध्ये जणजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी वार्डनिहाय दवंडी देणे, सूचना फलकावर माहिती देणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पूर बाधितांना भेटून माहिती देणे गरजेचे आहे.\nजलजन्य, किटकजन्य व इतर आजारांवर नियंत्रण :\nपाण्यामुळे होणारे रोग आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करणे, त्यांचे क्लोरीनेशन करणे आवश्यक आहे. त्यांनतरच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वापरावेत. घरातील पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिणे आवश्यक आहे. उघडयावरील पूराच्या पाण्यामुळे डास प्रजनन प्रक्रिया वाढते. त्यामुळे डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उघडयावरील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट ला��णे, प्रतिबंधात्मक पावडरची फवारणी करणे गरजेचे आहे. डास चावू नये म्हणून मच्छरदाणीचा उपयोग केल्यास ते फायदेशीर ठरू शकते.\nतसेच सर्पदंश पासून सावधानता बाळगावी. पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात सर्प किंवा अन्य किटकांच्या स्थलांतर झाल्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणे महत्त्वाचे आहे.\n*शौचालयाचा वापर गरजेचा* : पूरपरिस्थितीनंतर मोठया प्रमाणात राडारोडा पूर भागात पसरलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी वाढलेली दिसून येत आहे. अशात नागरिकांनी शौचालयाचा वापर करून उघडयावरील हागणदारी बंद करणे आवश्यक आहे. यामुळे निश्चितच रोगराई पसरू नये यासाठी मदत होईल.\n*स्वत: लक्षणांबाबत तपासणी करा* : गावस्तरावर आरोग्य विभागाचे तपासणी कॅम्प लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी दैनंदिन तपासणी करावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच ज्या ठिकाणी कॅम्प नसतील त्याठिकाणच्या नागरिकांनी जवळील आरोग्य केंद्रात भेट द्यावी. कोरोना परिस्थिती आणि पूरपरिस्थितीमुळे प्रत्येकाने आपली स्वत:ची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. स्व परिक्षण करत असताना ताप, खोकला, पोट दुखणे, जुलाब असे आजार आंगावर काढू नये.\n*घर व इमारतींची तपासणी करा* : पूर परिस्थितीनंतर पूराच्या पाण्यात भिजलेल्या घर व इमारतींची तपासणी करणे आवश्यक आहे. कुमकूवत घरात व इमारतीमध्ये आश्रय घेणे टाळावे. अर्धे पडलेल्या किंवा जीर्ण झालेल्या घरांची तपासणी ग्रामपंचायत किंवा प्रशासनाकडून करून घ्यावी. घरातील साहित्य किंवा इतर वस्तू घेण्यासाठी घाई न करता काळजी घेणे आवश्यक आहे.\nयाचबरोबर पशु साथरोग उद्भवन्याची शक्यता आहे. याबाबत जनावरांना काही लक्षणे दिसल्यास पशू वैद्यकीय तज्ञाचा सल्ला घ्यावा.\n*प्रशासनाकडून देत असलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा* :\nपूर परिस्थिती अगोदर, दरम्यान व नंतर घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. याबाबत प्रत्येक ग्रामस्थाने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.\n*“पूराच्या पाण्यामुळे सांडपाणी, शौचालयांच्या पाईपलाईनचे पाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे मोठया प्रमाणात जलजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी ग्रामपंचायतींना पाण्याचे स्त्रोत निर्जंतूक करण्याच्या ���ूचना दिल्या आहेत. पिण्याचे पाणी पुढिल काही दिवस नागरिकांनी उकळूनच प्यावे.” :- डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद*\n“आरोग्य विभाग गडचिरोली मार्फत गावस्तरावर आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष गावात जावून पूर स्थितीमूळे उद्भवलेल्या परिसरात आरोग्य विषयक जनजागृती करत आहेत. कोरोना बाबत आवश्यक काळजी घेवून ग्रामस्थांना जलजन्य आजार व किटकजन्य आजारांबाबत माहिती देण्याचे कार्य सुरू आहे”. :\nडॉ.विनोद मशाखेत्री, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद\nPrevious articleशिवसेनेने केले कंगना रानावतचा पुतड्याचे दहन\nNext articleजिल्हयात आज 18 कोरोनामुक्त, 15 नवीन कोरोना बाधित\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nधानाच्या पुंजण्याला आग…आगीत संपूर्ण धान व टॅक्टर जळून खाक\nपंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप नेत्या विरोधात गुन्हे दाखल करावे…जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस मागणी..\nविदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्प मधील हत्तीचे स्थलांतरण थांबवावे याकरिता जय विदर्भ पार्टीचे निवेदन\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanagarpalikajobs.com/2022/01/Crush-Meaning-in-Marathi.html", "date_download": "2022-01-28T21:53:42Z", "digest": "sha1:WPOWFLRNDNALUET4T34H5TPS7AUL5HA2", "length": 15273, "nlines": 129, "source_domain": "www.mahanagarpalikajobs.com", "title": "Crush Meaning in Marathi", "raw_content": "\nप्रिय वाचक, तुम्हाला Crush हा शब्द नेहमीच आला असेल कारण हा इंग्रजी शब्द खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला क्रशचा मराठी अर्थ माहित आहे का जर तुम्हाला माहित नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवा आज तुम्हाला या शब्दाबद्दल बरेच काही कळेल.\nसर्वप्रथम, मी तुम्हाला सांगतो की Crush हा शब्द दोन प्रकारे वापरला जातो, एक क्रियापद म्हणून आणि दुसरा संज्ञा म्हणून. या दोन्ही प्रकारांमध्ये या शब्दाचे मराठीत अर्थ वेगळे आहेत. हा शब्द प्रेम आणि फ्लर्टेशनच्या क्षेत्रात खूप वापरला जातो आणि मी याबद्दल तपशीलवार सांगणार आहे.\nसर्व प्रथम आपण खाली दिलेले Crush Meaning in Marathi पाहू या, त्यानंतर आपण त्याची व्याख्या पाहू जेणेकरून आपल्याला संपूर्ण प्रकरण समजू शकेल.\nतर तुम्ही वर पाहिल्याप्रमाणे, Crush चे अनेक मराठी अर्थ आहेत आणि त्यापैकी काही संज्ञा आहेत आणि काही क्रियापद आहेत. Crush चा मराठीत अर्थ Crush Meaning in Marathi क्रियापद आणि संज्ञा म्हणून समजला असेल, परंतु या अनेक अर्थांव्यतिरिक्त क्रशचा आणखी एक अर्थ आहे.\nम्हणजेच हा शब्द दुसर्‍या प्रकारे वापरला जातो ज्याचा मराठीत अर्थ एक किंवा दोन शब्दात लिहिता येत नाही. आणि मला वाटतं तुम्ही देखील या फॉर्ममध्ये क्रश पाहिला किंवा ऐकला असेल, चला त्याबद्दल जाणून घेऊया-\nमित्रांनो, क्रश या शब्दाचा वापर म्हणजे प्रेमाच्या क्षेत्रात काय जाते, आजची तरुण पिढीही हा शब्द साध्या बोलण्यात वापरतात. येथे तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की प्रेमाशी संबंधित Crush चा कोणताही मराठीत अर्थ नाही म्हणजेच हा इंग्रजी शब्द फक्त लोकप्रिय आहे.\nपूर्वी ते फक्त परदेशात वापरले जायचे पण आज भारतातही ते खूप लोकप्रिय झाले आहे.\nजर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमच्या शाळा किंवा कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांकडून अशा गोष्टी ऐकल्या असतीलच की- तो माझा क्रश आहे, अरे बघ तुझा क्रश येतोय, तुझा क्रश आज शाळेत आला नाही, मला त्याला विचारायचे आहे. प्रेम आले इ.\nFacebook, Whatsapp, Instagram इत्यादी सोशल मीडियावरही हा शब्द खूप वापरला जातो. आणि आमच्यासारखे भोळे लोक विचार करू लागतात की क्रशचा अर्थ काय आहे. चला तर मग जाणून घेऊया प्रेमाशी संबंधित प्रेमाशी संबंधित क्रशचा मराठी अर्थ काय आहे- Crush Meaning in Marathi\nCrush एक रोमँटिक शब्द आहे जो प्रेमाच्या जगात बोलला जातो. क्रश म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी ज्याच्या प्रेमात तू पडला आहेस, जिच्यावर तुझं मन आलं आहे, पण तू ही गोष्ट त्याला सांगितली नाहीस.\nअनेकदा असे घडते की एखादा मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडू लागते, पण त्याच्या समोरच्या व्यक्तीला, म्हणजे तो ज्याच्यावर प्रेम करतोय, त्यालाही कळत नाही. अशा प्रकारच्या प्रेमामुळे \"Crush\" या शब्दाचा उदय होतो.\nउदाहरणार्थ, मी राधिकावर खूप प्रेम करतो जी माझी मैत्रीण आहे, माझे मन राधिकावर पडले आहे पण मी ही गोष्ट राधिकाला सांगितली नाही जेणेकरून तिला कळेल की माझे तिच्यावर प्रेम आहे. अशा परिस्थितीत राधिका माझी Crush होती.\nक्रशचे अनेक मराठी अर्थ आहेत पण प्रेम-प्रेमाबाबत क्रशची ही मराठी लव्ह पॉवर आहे पण हा मराठी शब्द कोणीही वापरत नाही पण इंग्रजी शब्द सर्वाधिक लोकप्रिय आहे.\nCrush हा शब्द वाक्यात दोन प्रकारे वापरला जातो. प्रथम Adjective (विशेषण) उदा. Who is your beautiful crush in the class (वर्गात तुझा सुंदर क्रश कोण आहे).\nतर तुम्हाला कळलं की Crush चा मराठी अर्थ काय आहे, ज्याला Crush म्हणतात, कोण Crush आहे बरं, क्रश म्हणजे नवीन तरुणांचे पहिले प्रेम, परंतु सर्वसाधारणपणे, Crush हा शब्द एखाद्या मुला किंवा मुलीला सूचित करतो ज्याला हे माहित नसते की कोणीतरी त्याच्यावर प्रेम करते, म्हणजेच कोणाचे हृदय आले आहे.\nहे फक्त एकतर्फी प्रेमातच घडते कारण यामध्ये एकाच बाजूने कोणीतरी हवे असते (मुलगा किंवा मुलगी) पण त्याला सांगितले जात नाही.\nबर्‍याच लोकांना असे वाटते की Crush आणि Love यात फरक नाही, म्हणजेच ते दोन्ही समान आहेत, परंतु जर खोलवर समजून घेतले तर Crush आणि Love यात खूप फरक आहे. चला काही मुद्द्यांवरून समजून घेऊया-\n१) Love म्हणजे प्रेम ही एक भावना आहे आणि प्रेमात कोणत्याही एका गोष्टीचे आकर्षण नसते, तर क्रशमध्ये असे होते की लोक कोणाच्या तरी शरीराने, रूपाने, आवाजामुळे आकर्षित होतात आणि ते त्यांच्या मनात प्रेम करू लागतात.\n2) जेव्हा कोणी एखाद्यावर Crush होतो तेव्हा तो त्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एखाद्या मुलीवर क्रश झाला असेल तर तुम्ही तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही छान कपडे घालाल, स्टायलिश होण्याचा प्रयत्न कराल, तुमची खरी ज���वनशैली सोडून कृती कराल जेणेकरून मुलगी तुमच्यावर प्रभावित होईल. पण प्रेमात असं काही होत नाही. खऱ्या गोष्टी प्रेमात असतात ढोंग नाही.\nतुम्ही ज्याच्यावर मनापासून प्रेम करता त्याच्यासमोर तुम्ही अगदी मूळ राहता, तुम्ही खरोखर कोण आहात. प्रेमात एकमेकांच्या गोष्टी शेअर केल्या जातात आणि काहीही लपत नाही.\n3) क्षणात कोणावर तरी क्रश येतो आणि तो फार काळ टिकत नाही कारण ते कोणाच्या तरी शरीराचं, दिसण्याचं आकर्षण असतं. पण प्रेम ही बांधायची गोष्ट आहे, ती काळाबरोबर वाढणारी भावना आहे, म्हणून वेळ लागतो.\n4) क्रशचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. म्हणजेच जेव्हा तुमचा कुणावर क्रश असतो तेव्हा ती व्यक्ती किंवा समोरची व्यक्ती तुमचा क्रश राहीलच असे नाही. आपण इच्छित असल्यास, आपण ते प्रेमात बदलू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही तिला प्रपोज केले आणि ती मान्य करेल, तर तुम्ही दोघेही बोलू लागाल, तुम्ही एकमेकांना वेळ द्यायला सुरुवात कराल, तुम्हाला एकमेकांच्या भावना समजू लागतील, त्यांच्या आनंदात तुम्हाला आनंद वाटेल, तुमचे हृदयही सोबत असेल. त्यांचे दु:ख.दु:ख होईल आणि रडतील मग तेच तुमच्या दोघांमध्ये खरे प्रेम असेल.\nया सारख्या शब्दांचे meaning मराठीत जाणून घेण्यासाठी आणि mahanagarpalika jobs साठी आमच्या website ला visit करा. www.mahanagarpalikajobs.com\nmahanagarpalikajobs.com हा ब्लॉग महानगरपालिका भरतीची माहिती उपलब्ध करून देतो. रोजगार विषयीच्या बातम्या पेपर, सर्व शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून भरतीची माहिती गोळा करून jobs seekers पर्यंत पोहचवते. mahanagarpalikajobs.com हे संकेतस्थळ ecareermarket या कंपनी अंतर्गत काम करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/vizag-steel-recruitment-2021-319.html", "date_download": "2022-01-28T21:55:49Z", "digest": "sha1:YTPTJJFI4NO4FQT7JJGCF2T76WGDDC2Y", "length": 9155, "nlines": 94, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Vizag Steel Recruitment 2021 | राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 319 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nHome Apprentice Government Jobs ITI Vizag Steel Recruitment 2021 | राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 319 जागांची पदभरती\nVizag Steel Recruitment 2021 | राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 319 जागांची पदभरती\nराष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर (G व E), MMTM, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, मेकॅनिक (R व AC), मेकॅनिक डिझेल, COPA अप्रेंटिस पदाच्या एकूण 319 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 319\n1 फिटर 75 संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI-NCVT) उत्तीर्ण\n9 मेकॅनिक डिझेल 30\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 25 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 200 रु. (एससी/एसटी/अपंग - 100 रु.)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2021 (06:00 PM)\nपरीक्षा (CBT): 08 ऑगस्ट 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रे���्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7568", "date_download": "2022-01-28T21:32:55Z", "digest": "sha1:7IMRZ2WXJ4DQZSSYFYBO4GQRQXBJYUWN", "length": 11370, "nlines": 195, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "मासे मारण्या करिता गेलेल्या युवकाची पाण्यात बुडून मृत्यू | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली मासे मारण्या करिता गेलेल्या युवकाची पाण्यात बुडून मृत्यू\nमासे मारण्या करिता गेलेल्या युवकाची पाण्यात बुडून मृत्यू\nदेवदा जवळील दीना नदीची घटना\nगडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा\nचामोर्शी तालुक्यातील पलसपूर येथील तीन इसम अजय मंडल(५२वर्षे),अमित देवनाथ(35वर्षे),मुकेश मंडल(25वर्षे) हे काल दुपारच्या सुमारास मच्छि पकडण्या करिता रेगडी देवदा या मार्गावर असलेल्या दीना नदीत गेले असता\nत्या मधील अजय मंडल यांचा पाण्यात बुडुन मृत झाला.\nकाल दुपार पासून शोध घेतले असता आज पहाटे 6 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला.\nत्यांच्या मृत्यू ने पालसपूर गावात शोककळा पसरलेला आहे.\nPrevious articleभीम आर्मी चे जिल्हाप्रमुख दिवंगत राजूभाऊ देवगडे यांची शोकसभा संपन्न\nNext articleअहवाल बंद आंदोलन\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nधानाच्या पुंजण्याला आग…आगीत संपूर्ण धान व टॅक्टर जळून खाक\nपंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप नेत्या विरोधात गुन्हे दाखल करावे…जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस मागणी..\nविदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्प मधील हत्तीचे स्थलांतरण थांबवावे याकरिता जय विदर्भ पार्टीचे निवेदन\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2022-01-28T22:35:02Z", "digest": "sha1:CUQT7U3W77ZQAHIEVUA6Y32L6BGPXNHD", "length": 6093, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ५० चे - ६० चे - ७० चे - ८० चे - ९० चे\nवर्षे: ६८ - ६९ - ७० - ७१ - ७२ - ७३ - ७४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nरोममध्ये लोखंडी कुलुप-किल्लीचा वापर सुरू झाला.\nइ.स.च्या ७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केल��ले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2022-01-28T23:30:17Z", "digest": "sha1:LAYJNDGRM2AB5GK7GX4JPIURG4LZ45ET", "length": 7402, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती ग्रेनेडा - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती ग्रेनेडा विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती ग्रेनेडा हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव ग्रेनेडा मुख्य लेखाचे नाव (ग्रेनेडा)\nध्वज नाव Flag of Grenada.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of Grenada.svg, वरती उजव्या बाजुस)\nया साच्यात नौसेनिक ध्वज, इतर ध्वज ही आहे, ज्यास साचा:नौसेना बरोबर वापरता येईल.\n{{नौसेना|ग्रेनेडा}} → ग्रेनेडा नौसेना\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nGRD (पहा) GRD ग्रेनेडा\nGRN (पहा) GRN ग्रेनेडा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7866", "date_download": "2022-01-28T23:14:46Z", "digest": "sha1:OQ44ZIGUKSUQSIFVWDDI2G4KPOQOG3VX", "length": 15085, "nlines": 194, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "अवैध रेतीचा भरलेला ट्रैक्टर कोतवालाच्या समोरून पळविला ; 4 तस्करांवर गुन्हा दाखल | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली अवैध रेतीचा भरलेला ट्रैक्टर कोतवालाच्या समोरून पळविला ; 4 तस्करांवर गुन्हा दाखल\nअवैध रेतीचा भरलेला ट्रैक्टर कोतवालाच्या समोरून पळविला ; 4 तस्करांवर गुन्हा दाखल\nगडचिरोली जिल्हा प्रतिनिधी / नितेश खडसे\nट्रैक्टरमधून रेतीची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला अटकाव करून ट्रॅक्टर मालकावर कारवाई केली. मात्र ट्रॅक्टर मालकाने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालुन ट्रॅक्टर पळविल्याची घटना आज 11 ऑक्टोंबर रोजी पहाटे 4 ते 4.15 वाजताच्या\nसुमारास धानोरा येथे घडली. यामुळे निवासी नायब तहसीलदारांनी धानोरा पोलिसात तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी याप्रकरणातकोतवालाच्या बयानावरून 4 आरोपींवर कलम 379,186,34 व 48अंतर्गत गुुुुुुन्हा दाखल केला असुन पोलीस ऊपनिरीक्षक सुरेश साळूंके आरोपींचा शोध घेत आहेत. धानोरा तालुक्यात मागिल कित्येक महिण्ययांपासुन रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असुन तस्करांची प्रचंड मुजोरी वाढली असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या सर्व प्रकरणात धानोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद झालेले आहेत.\nप्राप्त माहितीनुसार धानोरा-मुरूमगांव मार्गावरील डॉ. बर्वे यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर एम.एच. 33एफ 2256 या क्रमांकाच्या ट्रैक्टरने रेतीची तस्करी केली जात असल्याचे आढळून आल्यानंतर महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रैक्टरला अटकाव केला. यानंतर वाहन मालक गणेश मुपतवार घटनास्थळी पोहोचला. त्याने वाहन चालकाला खाली उतरविले.आपण ट्रैक्टरवर बसुन कोतवाल मारोती पदा व नरेश हारामी यांच्यासोबत वाद घालून ट्रैक्टरसह पळ काढला. यामुळे प्रभारी तहसीलदारांच्या मार्गदर्शनात निवासी नायब तहसीलदार भगत यांंनी धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलीसांनी घटनास्थळावर ऊपस्थित असलेल्या कोतवालाचेे बयान नोंदवून त्या आधारे ट्रैक्टर मालक गणेश मुपतवार यांचेसह चालक व अन्य 2 इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.\nदरम्यान महसुल विभागाने किसान भवनाच्या मुख्य गेटजवळ अवैधरित्या आढळून आलेली 3 ब्रॉस रेती जप्त केली. ही कारवाई प्रभारी तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार भगत, मंडळ अधिकारी ललीत झाडे, तलाठी अविनाश गेडाम, कोतवाल मारोती पदा, नरेश हारामी यांनी केली….\nPrevious articleवादळी पावसाने झोडपले ; पीकांचे नूकसान ;बळीराजा चिंततेत\nNext articleगोंडपिपरी तालुक्यात रेती जोरात\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nधानाच्या पुंजण्याला आग…आगीत संपूर्ण धान व टॅक्टर जळून खाक\nपंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप नेत्या विरोधात गुन्हे दाखल करावे…जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस मागणी..\nविदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्प मधील हत्तीचे स्थलांतरण थांबवावे याकरिता जय विदर्भ पार्टीचे निवेदन\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गं��ीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/05/set-exam-2021-2021.html", "date_download": "2022-01-28T22:06:21Z", "digest": "sha1:4FOAGKGASK2ARX5LFJW3AKW5IGUHULR3", "length": 8884, "nlines": 84, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "SET Exam 2021 | सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021 (मुदतवाढ) - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nHome SET Exam SET Exam 2021 | सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021 (मुदतवाढ)\nSET Exam 2021 | सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021 (मुदतवाढ)\nसहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021 करिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nसहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021\nकिमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (एससी/एसटी/ओबीसी /एसबीसी/DT(VJ)/NT/SEBC/Transgender या प्रवर्गासाठी गुणांची अट नाही)\nपरीक्षा केंद्र: मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली & पणजी.\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जून 2021 मुदतवाढ\nप्रवेशपत्र: 16 सप्टेंबर 2021\nपरीक्षा: 26 सप्टेंबर 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2011/11/blog-post_16.html", "date_download": "2022-01-28T21:37:07Z", "digest": "sha1:4SGWVK6WAGJ3BGEAFQ5XERVHQ4EVAPNK", "length": 16666, "nlines": 97, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: श्रमप्रतिष्ठा रुजवणारे शिवाजी विद्यापीठ", "raw_content": "\nश्रमप्रतिष्ठा रुजवणारे शिवाजी विद्यापीठ\nशिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा मुंबईतल्या एका वृत्तपत्राने ‘कोल्हापुरात आणखी एक खानावळ सुरू झाली’ अशा शब्दात त्याची संभावना केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली व्हावीत, यासाठी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे विद्यापीठ उभे राहात होते. उच्च शिक्षण ही ठराविक वर्गाची मिरासदारी आहे, असे मानणाऱ्या वर्गाकडून प्रारंभीच्या काळात शिवाजी विद्यापीठाची हेटाळणी होत होती, परंतु विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत श��वाजी विद्यापीठाची भक्कम पायाभरणी केली. एकोणीसशे बासष्ट मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील चौतीस संलग्न महाविद्यालये आणि चौदा हजार विद्यार्थी घेऊन सुरू झालेल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आज सव्वादोनशे महाविद्यालये आणि दोन लाखांवर विद्यार्थी आहेत. शिवाय मधल्या काळात सोलापूर विद्यापीठ वेगळे सुरू झाले, ते वेगळेच.\nअनेक चढउतारांवरून प्रवास करीत शिवाजी विद्यापीठाने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला आहे. आज स्वायत्त संस्था, अभिमत विद्यापीठे, परदेशी विद्यापीठे याचबरोबर खासगी विद्यापीठांचे युग सुरू होत आहे. या पाश्र्वभूमीवर शिवाजी विद्यापीठासारख्या पारंपारिक विद्यापीठाचे भवितव्य काय असू शकेल, असा प्रश्न निर्माण होतोच. त्याही आधी देशातील अन्य पारंपारिक विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाचे वेगळेपण कशात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वत:च्या फंडातून पंचेचाळीस लाखांची वेगळी तरतूद करून शिष्यवृत्ती योजना राबवणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. आवर्जून नोंदवण्याजोगी बाब म्हणजे ‘कमवा आणि शिका’ योजना राबवणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत ही योजना राबवून श्रमाची प्रतिष्ठा रुजवण्याचा प्रयत्न केला. डॉ. अप्पासाहेब पवार यांनी शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर पातळीवर ही योजना राबवायला सुरुवात केली. त्यामुळे ऐपत नसलेल्या खेडय़ा-पाडय़ांतील कष्टकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षण घेणे शक्य झाले. शिवाजी विद्यापीठात या योजनेअंतर्गत शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारातील शेतात भांगलण करताना दिसतील, पिठाच्या गिरणीत काम करताना दिसतील, कँटिनमध्ये काम करताना दिसतील किंवा ग्रंथालयातही असतील. दिवसातील काही तास काम करवून घेऊन त्यांच्या निवास आणि भोजनाची सोय विद्यापीठातर्फे केली जाते. या योजनेतून आतार्पयत शेकडो मुलांनी आपले उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. प्रारंभी या योजनेअंतर्गत मर्यादित जागा होत्या. काही वर्षापूर्वी विद्यापीठाने व्याप्ती वाढवून ‘मागेल त्याला काम’ योजना सुरू केली. शहरातील काही उद्योजकांचे सहकार्य घेऊन बाहेरही काम मिळवून दिले. चारेक वर्षापूर्वी विद्यापीठाने काही अभ्यासक्रमांची शुल्कवाढ केली, तेव्हा एका विद्यार्थी संघटनेने मोर्चा आणला. मोर्चाचे शिष्टमंडळ कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना भेटायला गेल्यावर त्यांनी या संघटनेला ठणकावून सांगितले, ‘तुम्ही ज्या विद्यार्थ्यांसाठी इथे आला आहात, ते विद्यार्थी आमचे आहेत. शुल्कवाढ करणे ही विद्यापीठाची गरज आहे. परंतु पैसे नाहीत म्हणून कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वंचित राहणार नाही, ही जबाबदारी विद्यापीठाची आहे.’\nआपल्या विद्यार्थ्यांना आईच्या मायेने पोटाशी धरणारे असे विद्यापीठ जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेतरी असेल काय\nडॉ. अप्पासाहेब पवार यांच्यापासून के. भोगीशयन, बॅरिस्टर पी. जी. पाटील, रा. कृ. कणबरकर, डॉ. के. बी. पवार, डॉ. अप्पासाहे वरुटे, प्रा. द. ना. धनागरे, डॉ. एम. जी. ताकवले, डॉ. माणिकराव साळुंखे अशी कुलगुरूंची परंपरा विद्यापीठाला लाभली. डॉ. एन. जे. पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. अप्पासाहेबांनप्रशासनाची अशी भक्कम चौकट घालून दिली आहे, की अनेक वादळे आली तरी तिला धक्का पोहोचला नाही. राज्यातील अन्य कोणत्याही विद्यापीठापेक्षा शिवाजी विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा अधिक कार्यक्षम असून ते अनेकदा सिद्ध झाले आहे. ग्रामीण विद्यापीठ हे बिरूद विद्यापीठाने कधीच मागे टाकले असून गेल्या दशकात जगभरातील अनेक नामांकित संस्थांशी संशोधन करार करून त्यांच्याशी जोडून घेतले आहे. उच्चशिक्षण, संशोधनाबरोबरच परिसर विकास हे उद्दिष्ट ठेवून विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होत शिवाजी विद्यापीठ सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे.\nनिळा कोल्हा, गांधीजी वगैरे…\nकुणाचे बापजादे काय करीत होते \nश्रमप्रतिष्ठा रुजवणारे शिवाजी विद्यापीठ\nपत्रकार रागावले त्याची गोष्ट...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुं�� देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/leo-libra", "date_download": "2022-01-28T21:44:12Z", "digest": "sha1:NZLTOGJQDGHGIVZQ7BRAIMANZNQLPMRV", "length": 18831, "nlines": 67, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "लिओ आणि तुला - लिंग, प्रेम आणि आयुष्यात अनुकूलता - मी वाचतो", "raw_content": "\nलव, लाइफ, सेक्स, कम्युनिकेशन, फ्रेंडशिप आणि ट्रस्ट मधील तुला सह लिओ संगतता. x\nसिंह आणि तुलालैंगिक आणि जवळीक सुसंगतता\nजेव्हा एखादा सिंह आणि तुला एकत्र येतो तेव्हा त्यांना निरोगी लैंगिक जीवन जगण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. लिओच्या आत्मविश्वासाने, आणि तूळ राशीच्या लैंगिकतेसह, ते एकमेकांना एकत्र असताना महान प्रेमी होण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांचे लैंगिक जीवन सहसा सन्मानाने भरलेले असते आणि ते एकमेकांशी नवीन गोष्टी वापरण्यास मोकळे होतात. जर त्यांना त्यांचे नाते दृढ ���रस्पर आकर्षणावर आढळले तर ते बर्‍याच काळ समाधानी समाधानाचे लैंगिक जीवन जगू शकले.\nलिओला पाहिले जायला हरकत नाही आणि तुला एक चिन्ह आहे जे लोकांच्या डोळ्याचे प्रतिनिधित्व करते. जरी त्यांच्या लैंगिक पसंतींबद्दल हे काहीतरी सांगत असले तरी, ते सहसा सार्वजनिकपणे चांगले वागले जातील. कोणतेही प्रतिबंध दर्शविताच त्यांना कधीही त्यांचे उत्कट परिस्थिती दर्शवाव्या लागतील आणि ज्या ठिकाणी जेथे त्यांना फक्त एक मिनिटासाठी एकटे राहण्याची संधी मिळते. तुला शनीच्या उदात्ततेचे लक्षण आहे आणि त्यांच्यासाठी प्रतीक्षा करणे आणि तर्कसंगत असणे सोपे आहे, परंतु उत्कट लिओसह त्यांना नियंत्रणात राहणे अवघड वाटते.\nलिओ आणि तुला यांच्यात परस्पर विश्वासाने भरलेला नातेसंबंध सामायिक करणे नेहमीच नसते. सूर्य त्यांच्या समजून घेतल्यामुळे येथे समस्या उद्भवते, कारण ते लिओवर राज्य करते आणि तुला राशिमध्ये येते. त्यात भर म्हणून, लिओ नेपच्यूनच्या पडझडीचे लक्षण आहे आणि लिब्रा काही वेळा असल्यास लिओच्या आत्मविश्वास कृत्यामागील अप्रामाणिकपणा जाणवू शकतो. ही समस्या या वस्तुस्थितीत आहे की त्या दोघांनाही पहायला आवडते, परंतु पूर्णपणे भिन्न प्रकारे. लिओला जे मिळाले आहे ते सर्व ते दर्शवू इच्छित आहे आणि तुला इतर लोकांकडून मान्यता घेऊ इच्छित आहे. त्यापैकी कोणालाही दुसर्‍यास समजत नाही आणि हे हेवा आणि अविश्वास घेण्याचे कारण बनू शकते. जर त्यांना विश्वासू नातेसंबंधात टिकून राहण्याची इच्छा असेल तर त्यांनी सुरुवात करण्यासाठी एकमेकांना मान्यता आणि योग्य प्रेक्षक शोधण्याची आवश्यकता आहे. तरच ते संशय उद्भवल्याशिवाय पुढे जाऊ शकतील आणि इतर लोकांमध्ये या गोष्टी शोधू शकतील.\nसिंह आणि तुलासंप्रेषण आणि बुद्धी\nजेव्हा त्यांच्या नातेसंबंधाविषयी तर्कसंगत बाजू येते तेव्हा लिओ आणि तुला एकमेकाच्या व्यक्तिमत्त्वाचे समर्थन करण्याचा आणि संवाद साधण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्यांच्या सूर्यामधील लैंगिक संबंध सामान्यतः त्यांच्यासाठी एकमेकांचा आदर करणे आणि कोणत्याही प्रकारच्या निर्णयाशिवाय स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे मजबूत बनविण्यात मदत करतात. त्यांचे फायर आणि एअरचे घटक पूर्णपणे फिट आहेत आणि तूळांच्या प्रत्येक कल्पनेसाठी लिओचा एक उत्कट दृष्टीकोन आहे. त्यांचे संप्रेषण जलद आण�� प्रेरणादायक आहे, जरी कधीकधी जर शनीशी त्याच्या शीत आणि तर्कशुद्ध संबंधांवर अवलंबून नसेल तर रचनात्मक कल्पनांचा आधार घेणे कठीण आहे.\nजर लिब्राला त्यांच्या लिओ जोडीदाराला त्यांच्या कधीकधी निराधार आत्मविश्वासाबद्दल आणि सुरक्षिततेच्या अंतर्गत भावनांविषयी ईर्ष्या वाटली तर ही समस्या उद्भवते. लिओराला आत्मविश्वास कसा जाणवायचा हे शिकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लिओच्या या क्षमतेस त्यांच्या सुंदर चरित्रातील सर्वोत्कृष्ट भाग म्हणून स्वीकारणे. जर लिब्राने लिओचा न्याय करण्यास सुरवात केली तर आपल्या जोडीदाराने कसे वागावे याविषयी गृहितक लावून त्यांचे पालन केले नाही तर त्यांचा परस्पर आदर कमी होईल आणि ते दोघेही आपल्या नात्याचा मुद्दा गमावतील.\nही दोन चिन्हे आमचे प्रेमळ नाते आणि विवाह दर्शवितात आणि जेव्हा आपण या जोडप्याकडे पहाल तेव्हा लक्षात येईल की त्यांचे एकमेकांवरील प्रेम वास्तविक, स्पष्ट, दर्शविलेले आहे आणि त्यांना एका विशिष्ट दिशेने नेत आहे. भविष्यकाळ नसलेल्या नात्यामध्ये त्यांचा कधीही अंत होणार नाही आणि प्रेमावरील त्यांचा विश्वास विवाह, मुले आणि वृद्ध एकत्र एकत्र येण्यास प्रवृत्त होईल, फक्त जर त्यांचा पुरेसा विश्वास आणि प्रेम सामायिक असेल तर. सूर्याद्वारे आणि शुक्राद्वारे राज्य केल्या गेलेल्या या चिन्हे प्रेमाच्या मूलभूत ग्रह चक्रांपैकी एक प्रतिनिधित्त्व करतात जी बहुधा आठ वर्षांच्या कालावधीत जोडलेली असतात. जर ते त्यापेक्षा जास्त काळ एकत्र राहिले तर कदाचित ते रस्त्यावरुन जायला आणि मुलांना भरपूर असावेत.\nकुणाच्याही मजबूत व्यक्तिमत्त्वात आणि स्वतःचे अभिमान आणि शौर्य यापेक्षा लिओसाठी अधिक महत्त्वाचे काही नाही. दुसरीकडे तूळ, न्याय आणि एखाद्याच्या नायकाच्या क्षमतेस महत्त्व देते - असे काहीतरी जे त्यांना बर्‍याचदा वाटते की त्यांची उणीव आहे. सूर्याच्या बाबतीत जेव्हा ते विचार करतात तेव्हा ते पूर्णपणे सुसंगत असतात आणि ते एकमेकांना अशा प्रकारे पूरक असतात ज्यामुळे त्यांना स्वतःला आणि त्यांची क्षमता आणि सामर्थ्य व्यक्त करण्याबद्दल दोघांनाही मदत होते. या जोडप्याची समस्या शनीकडे असलेल्या त्यांच्या नात्यात आहे आणि लिओ आपल्या हानीचे प्रतिनिधित्व करीत आहे, तर तुला त्यास उंच करते. हे शिकण्यासाठी धडा असू शकतो, परंतु असमानपणे त्यांनी घेतलेली जबाबदारीचे आव्हान त्यांना फाटू शकते. लिओला गंभीर होणे आवश्यक आहे आणि तुला काय आवश्यक आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे जे तुला तुला सर्वात जास्त महत्त्व देतात - विश्वसनीयता आणि युक्ती.\nसिंह आणि तुलासामायिक क्रियाकलाप\nया चिन्हेच्या वेगामध्ये एक विचित्र साम्य आहे. लिओ हे अग्नि चिन्ह आहे आणि जसे की हे जल चिन्ह किंवा पृथ्वी चिन्हासारखे धीमे होऊ नये. तुला हवेच्या घटकांशी संबंधित आहे आणि ते इतर कोणत्याही घटकापेक्षा वेगवान असावे. परंतु जेव्हा आपण या दोन चिन्हे पाहता तेव्हा आपल्याला दिसेल की लिओला दररोज 20 तास झोपायला आवडेल, आणि तुलाला प्रत्येक गोष्टीबद्दल दोनदा विचार करणे आवश्यक आहे आणि काळजीपूर्वक ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या शब्द आणि शब्दांची निवड करणे आवश्यक आहे. हे इतके वेगवान वाटत नाही, आहे ना जर ते समान रूची सामायिक करीत असतील तर त्यांच्याकडे सामायिक केलेल्या गतिविधींसाठी संभाव्यतेचे अंत नसलेले क्षेत्र असू शकते. ते बहुतेक रेड कार्पेट इव्हेंटचा आणि फॅन्सी मेळाव्याचा आनंद घेतील जेथे ते दोघेही जगाला एकमेकांना दर्शवू शकतात.\nत्यांच्या क्रियाकलापांच्या निवडीतील सर्वात मोठी समस्या ही लिब्राच्या अनिर्बंध स्वभावाची आहे जी लिओला फक्त समजत नाही आणि सहसा याचा धीर धरत नाही. येथेच ते निर्णय घेण्यास, चाक घेण्याऐवजी आणि त्याऐवजी निर्णय घेण्यास मदत करण्याच्या मोहात पडतील. एखाद्यास अगदी लहानपणाच्या गोष्टी पाहिल्याच पाहिजेत तरीदेखील यामुळे परस्परांमधील आदर कमी होऊ शकतो. त्यांना एकमेकांना वेळ देणे आणि शक्य तितक्या स्वतंत्र राहणे आवश्यक आहे.\nजर आपल्याला सिंह आणि तूळ राशीतील नात्याचा सारांश हवा असेल तर आपण हे समजून घ्यावे की त्यांच्या बंधामध्ये शनि आणि सूर्य यांच्या सुंदर आणि आव्हानात्मक प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. त्यांच्याकडे एकमेकांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे आणि शक्तीचे परिपूर्ण संतुलन मध्ये सामायिक आदर आणि जबाबदारीच्या टप्प्यावर पोहोचणे हे त्यांच्या नात्याचे मुख्य लक्ष्य आहे. एखादा चांगला, हुशार किंवा अधिक सक्षम व्यक्ती कोण हे ठरवण्याचा प्रयत्न करून स्पर्धात्मकतेवर अवलंबून राहणे त्यांच्यासाठी कधीकधी कठीण असेल. जरी त्यांनी तसे केले नाही तरीही, त्यांचे संबंध सार्वजनिकपणे ��नंद घेण्यासाठी आणि दर्शविण्यासारखे काहीतरी असतील.\nपाउंड मकर लिओ सिंह वृश्चिक\nमिथुन राशि राशीची साइन राशी\nमकर राशीची राशी मकर राशीची राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nजून 25 साठी राशि चिन्ह\nमेष राशीचे चिन्ह कसे आहे\nतुला स्त्री आणि मीन पुरुष\nमिथुन कोणते चिन्ह आहे\n15 जून कोणत्या राशीचे चिन्ह आहे\nमेष राशिचक्र काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pandhariuday.com/archives/tag/pakistan", "date_download": "2022-01-28T23:26:42Z", "digest": "sha1:T2K7S4NPDND5DDF7A6YWFBVY3UDU4YBX", "length": 9350, "nlines": 64, "source_domain": "pandhariuday.com", "title": "pakistan – pandhariuday", "raw_content": "\nPakistan: पाकिस्तानात कट्टरपंथियांकडून हिंगलाज मंदिरावर हल्ला\nहायलाइट्स: हिंगलाज माता मंदिराची तोडफोड सिंध प्रांतातील थार पार्कर जिल्ह्यातील खत्री मोहल्ला या भागातील घटना पाकिस्तानात गेल्या २२ महिन्यांत हिंदू\nCovid19: अमेरिकेतील रुग्णालये भरली, चाचण्यांचं प्रमाण दुप्पट करणार\nहायलाइट्स: अमेरिकेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं उघडली मोहीम चीन, पाकिस्तानातही कडक निर्बंधात वाढ वृत्तसंस्था,\nPM Imran Khan: आम्ही तुम्हाला पंतप्रधान बनवलं, इम्रान खान यांना घरचा आहेर\nहायलाइट्स: पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांतील वाद चव्हाट्यावर ‘आमच्या मतांनी तुम्हाला पंतप्रधान बनवलं’ ‘…तर पुढच्या वेळी मतं देणार नाही’ इस्लामाबाद, पाकिस्तान\nपाकिस्तानात बर्फाच्या वादळात गाडले गेले चार मित्र\nहायलाइट्स: पाकिस्तानातील दुर्दैवी घटना बर्फवृष्टी दरम्यान गाडीत अडकून २२ जणांचा मृत्यू गाडीत हीटर असूनही चार मित्रांनी गमावला जीव इस्लामाबाद, पाकिस्तान\nआयशा मलिक… पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश\nइस्लामाबाद, पाकिस्तान : पाकिस्तानसारख्या एखाद्या मुस्लीम देशात एखाद्या महिलेनं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत झेप घ्यावी, ही अतिशय महत्त्वाची घटना म्हणून ओळखली\nMuhammad Khorasani: पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद खुरासानी अफगाणिस्तानात ठार\nहायलाइट्स: अफगाणिस्तानात खुरासानीचा मृत्यू खुरासानी हा गिलगिट-बाल्टिस्तानचा रहिवासी होता मृत्यू कसा झाला याबाबत माहिती नाही इस्लामाबाद, पाकिस्तान :पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड\nReham Khan: पंतप्रधान इम्रान खान यांच्या माजी पत्नी रेहम खान यांच्यावर जीवघेणा हल्ला\nहायलाइट्स: रेहम खान पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या पूर्व पत्नी पुतण्याच्या लग्नाहून परतताना गाडीवर गोळीबार गाडी बदलल्यानं गोळीबारात बचावल्याचा दावा\nAfghan Crisis: यादवीत होरपळणाऱ्या अफगाणिस्तानासाठी भारत-पाकचे एक पाऊल पुढे\nहायलाइट्स: अफगाणिस्तानला मानवी दृष्टिकोनातून मदत गहू पाठविण्याच्या प्रस्तावावर भारत आणि पाकिस्तानमधील करार अंतिम टप्प्यात भारत ५० हजार टन गहू अफगाणिस्तानला\n‘राफेल’चा धसका, पाकची चीनकडून J-10C लढावू विमानांची खरेदी\nDecember 30, 2021 admin 0 Comments j 10c fighter jet, pakistan, rafale jets, जे १० सी, पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद, राफेल, लढावू विमान, स्क्वॉड्रनची खरेदी\nइस्लामाबाद, पाकिस्तान : भारताच्या ‘राफेल‘चा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय. इम्रान खान सरकारनं आपल्याच खासदारांचा विरोध बाजुला सारत चीनकडून ‘जे १०\nGen Nadeem Anjum: ना फोटो, ना व्हिडिओ… कुठे गायब झालेत पाकिस्तानी ISI चे नवे प्रमुख अंजुम नदीम\nहायलाइट्स: कुठे गायब झालेत लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येणं का टाळत आहेत मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येणं का टाळत आहेत पाकिस्तानी मंत्र्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-incoming-vegetables-stable-nagar-bazar-samiti-48227?tid=161", "date_download": "2022-01-28T21:37:40Z", "digest": "sha1:3PYKHHLCUANAXEGYSLFKKXQFM34RZDY3", "length": 14320, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Incoming of vegetables is stable in Nagar Bazar Samiti | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिर\nनगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिर\nमंगळवार, 16 नोव्हेंबर 2021\nनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक स्थिर राहिली. काही भाज्यांच्या दरात सुधारणा झाली. भुसारमध्येही आवक आणि दर नेहमीप्रमाणे स्थिर राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.\nनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक स्थिर ���ाहिली. काही भाज्यांच्या दरात सुधारणा झाली. भुसारमध्येही आवक आणि दर नेहमीप्रमाणे स्थिर राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.\nनगर येथील कृषी बाजार समितीत टोमॅटोला ११८ ते १२० क्विंटलची दर दिवसाला १८०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३५००, फ्लॉवरची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, कोबीची ५० ते ५५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२००, काकडीची ५८ ते ६२ क्विंटलची आवक होऊन ८०० ते १८००, गवारीला ७००० ते ८५००, घोसाळ्याची २ ते ५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३ हजार, कारल्याची १२ ते १५ क्विंटलची आवक होऊन १८०० ते ३ हजार, भेंडीची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार रुपये दर मिळाला.\nवाल शेंगाची ५ ते १० क्विंटलची आवक होऊन २८०० ते ४ हजार २००, बटाट्याची २७८ ते ३०० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, हिरव्या मिरचीची ८० ते १०० क्विंटलची आवक होऊन ३ हजार\nते ४ हजार ५००, शेवग्याची २ ते ४ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते १० हजार, शिमला मिरचीची ४४ ते ५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजाराचा दर मिळाला.\nपालेभाज्यात कोथिंबिरीच्या ६ हजार ७०० जुड्याची आवक होऊन शंभर जुड्यांना ८०० ते १२००, मेथीच्या ४ हजार ते ४ हजार ५०० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्यांना १५०० ते २ हजार रुपये, शेपुच्या ३४५ ते ४०० जुड्यांची आवक होऊन ९०० ते १२००, पालकच्या २५० ते ३०० जुड्यांची आवक होऊन ८०० ते १ हजार रुपयाचा शंभर जुड्यांना दर मिळाला.\nनगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान ज्वारीची आवक अल्प आहे. ज्वारीला १६०० ते १९५० रुपयांचा दर मिळत आहे. आवक कमी असूनही दर कमी आहे. बाजरीला १५२५ ते १६००, हरभऱ्याला ४००० ते ४५५०, मुगाला ५१०० ते ७०००, मठाला ५०००, लाल मिरचीला ३००० ते १२६१०, सोयाबीनला ४ हजार ते ५३१० रुपयाचा दर मिळाला आहे.\nनाशिक nashik नगर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee टोमॅटो गवा भेंडी okra मिरची कोथिंबिर ज्वारी jowar\nगेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दरगेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nकळमणात तूर हमीदराखालीनागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली...\nनगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा कायमनागपूर नगर ः नगर येथील दादा पाटील...\nकाकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर...पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...\nTop 5 News: खाद्यतेल बाजाराची...1. सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी...\nराज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...\nTop 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र...1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट...\nजालन्यात हिरवी मिरची, गवार,...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nलाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nसोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून​ नगर : नगर येथील दादा पाटील...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात...\nरब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर...पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi...\nपुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...\nलातूरमध्ये वांगी सरासरी १६०० रुपये...लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५)...\nराज्यात काकडी ५०० ते ३००० रुपयेसांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये सांगली ः...\nकापूस बाजार मजबूत राहणारफॉरेन अॅग्रिकल्चरल सर्विसेस ही अमेरिकेच्या कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/sports/utt-national-qualifying-table-tennis-tournament-tanisha-kotecha-wins-gold-in-youth-group/385110/", "date_download": "2022-01-28T22:17:20Z", "digest": "sha1:MLPWHG77WA6PKUBWLKSN722BKMD65PDR", "length": 9287, "nlines": 134, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "UTT National Qualifying Table Tennis Tournament Tanisha Kotecha wins gold in youth group", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा यूथ मुलींच्या गटात तनिशा कोटेचाला सुवर्ण\nयूथ मुलींच्या गटात तनिशा कोटेचाला सुवर्ण\nयूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील यश\nनाशिक : इंदौर येथे सुरू असलेल्या यूटीटी सेंट्रल झोन राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत यूथ १७ वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित तनिशा कोटेचा हिने अंतिम फेरीत महाराष्ट्राच्याच तिसर्‍या मनांकित पृथा वर्टीकर हिचा १३-११, ७-११, ११-९, ११-६ व ११-६ असा ४-१ सहजरीत्या पराभव करीत सुवर्ण पदक पटकावले.\nपहिला गेम १३-११ असा जिंकून तनिषाने १-० अशी आघाडी घेतली, परंतु पृथा वर्टिकर हिने दुसरा गेम ७-११ असा जिंकून बरोबरी साधली. परंतु पुढच्या तिन्ही गेम तनिषाने जिंकून सामना जिंकला. तनिषाला २१ हजार रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपउपांत्य फेरीत तिने या स्पर्धेतील प्रथम मानांकित हरियाणाच्या सुहाना सैनी हिचा १३-११, ७-११,११-५, ११-८ व ११-४ असा सहजरीत्या ४-१ असा परभाव करीत आपली सुवर्णपदकाकडील वाटचाल सुरू ठेवली. तर उपांत्य फेरीत चौथी महाराष्ट्राच्या जेनिफर वर्गीस हीचा११-६, ११-६, ९-११, ११-५ व १२-१० असा ४-१ ने पराभव करीत अंतिम फेरीतले स्थान निश्चित करत सुवर्ण पदक पटकावले.\nतनिशा ही प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोले, अभिषेक छाजेड, पीयूष चोपडा, राजेश वाणी, हर्षल पवार, राज्य संघटनेचे यतिन टिपणीस, संजय कडू, रामलू पारे, योगेश देसाई, विवेक आळवणी, राम कोणकर, संजय मोडक, समीर भाटे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांच���...\nHong Kong Open : पारुपल्ली कश्यपचा मुख्य फेरीत प्रवेश\nमेरी कोमचा सुवर्ण पंच\nरणजीमध्ये मुंबईची गाडी पुन्हा रुळावर येणे गरजेचे – अमोल मुजुमदार\nजे झाले ते चांगले नाही झाले\nकठीण परिस्थितीत खेळायला आवडते", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/05/blog-post_3351.html", "date_download": "2022-01-28T23:02:03Z", "digest": "sha1:TVI65TLTWDGT6GMPKTAMW4VBL25LPQAS", "length": 8100, "nlines": 242, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: हा माझ्या बापुंचा देश नाही.", "raw_content": "\nहा माझ्या बापुंचा देश नाही.\nमाझ्या देशान बलिदान केल होत स्वतेंत्र्यासाठी\nमाझ्या देशान बाँधल्या होत्या रुनानुबंदाच्या गाठी.\nमाझा देश होता तो गुलामगिरीत जगनारा,\nआणि माझाच देश होता तो अन्यायाविरुद्ध पेट्नारा\nमाझ्या देशान शिकवला होता बंधुभाव,\nआणि माझ्याच देशान सांगितल होत चलेजाव.\nमाझा देश होता जगाला प्रेम शिकवनारा,\nमाझा देश होता द्वेशाच पात मोडनारा.\nमाझ्या देशात होत नव्हती हिंसा,\nमाझा देश होता अहिन्सेशी नात सांगणारा.\nसत्तेसाठी लड़तोय तो हा माझा देश आहे.\nआणि काय रे न्याय मागना-यानवर जिथ..\nलाठी हल्ला होतोय तो ही माझाच देश आहे \nमाझ्याच देशात का ते शहर पेटत आहे,\nसांग माझ्याच देशात का त्या मातेच वस्त्र फ़िटत आहे \nनाही वेड्या नाही हा देशच माझा नाही,\nशेर्तेवर सांगतो हा माझ्या बापुंचा देश नाही.\nदी. ५ / २ / १९९५\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 8:17 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nरे सख्या, मी चिंब भिजले रे ....\n~ अजून बाकी ~\n१६. || प्रियेचा तो बाप ||\n१५ || नश्वर हा देह ||\nहा माझ्या बापुंचा देश नाही.\nतुला परत यायचं असेल तर\nआधारस्तंभाला आधार द्यायचा कसा \nसत्य, अहिंसा आणि प्रेम\n14. || अवकाळीच तो ||\n१३. || देवा तुझ्या साठी ||\nरमेश ठोंबरे: १२. || अभंगात माझ्या ||\n१२. || अभंगात माझ्या ||\n११. || प्रिया प्राप्तीसाठी .... ||\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2022-01-28T23:27:59Z", "digest": "sha1:NPSYMV3TA67DJUKT4YOOQ6FIXRGGMAXX", "length": 8014, "nlines": 105, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "घाना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपश्चिम आफ्रिकेतील एक देश\nऑस्ट्रेलियामधील शहराकरिता याकरिता पाहा गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया.\nघाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे. आक्रा ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.\nब्रीद वाक्य: फ्रीडम ॲंड जस्टिस (स्वातंत्र्य आणि न्याय)\nराष्ट्रगीत: गॉड ब्लेस अवर होमलॅंड घाना\nघानाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) आक्रा\n- राष्ट्रप्रमुख जॉन ड्रामानी महामा\n- स्वातंत्र्य दिवस मार्च ६, १९५७ (युनायटेड किंग्डमपासून)\n- प्रजासत्ताक दिन जुलै १, १९६०\n- एकूण २,३८,५४० किमी२ (७९वा क्रमांक)\n- पाणी (%) ३.५\n-एकूण २,४२,३३,४३१ (४९वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ८२.५७१ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३,३१२ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.५४१ (मध्यम) (१३५ वा) (२०१०)\nराष्ट्रीय चलन घाना सेडी (GHC)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (GMT) (यूटीसी ०)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२३३\n१५ व्या शतकात युरोपीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. १८७४ साली ब्रिटिशांनी येथे वसाहत स्थापन केली व येथील सोन्याच्या मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव गोल्ड कोस्ट असे ठेवले. गोल्ड कोस्टला १९५७ साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली.\nसध्या घाना संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल परिषद, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. आफ्रिका खंडात सुवर्ण उत्पादनात दक्षिण आफ्रिकेखालोखाल घानाचा दुसरा क्रमांक लागतो. कोकोच्या उत्पादनात देखील घाना जगात अग्रेसर आहे.\nघाना देश पश्चिम आफ्रिकेत अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. घानाच्या आग्नेय भागात व्होल्टा सरोवर हे जगातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर स्थित आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील घाना पर्यटन गाईड (इंग्रजी)\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १०:१० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/08/02/big-decision-of-store-time-has-taken-by-thakre-sarkar/", "date_download": "2022-01-28T21:55:48Z", "digest": "sha1:EFSP4J4D2WQLPLAYSAOSO6VOO5SBHCFD", "length": 11096, "nlines": 99, "source_domain": "spreaditnews.com", "title": "दुकानांच्या वेळांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..! व्यापाऱ्यांच्या इशाऱ्याला मुख्यमंत्री ठाकरे यांचे खणखणीत उत्तर, पाहा नेमकं काय म्हणाले..? – Spreadit", "raw_content": "\nदुकानांच्या वेळांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय.. व्यापाऱ्यांच्या इशाऱ्याला मुख्यमंत्री ठाकरे यांचे खणखणीत उत्तर, पाहा नेमकं काय म्हणाले..\nदुकानांच्या वेळांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय.. व्यापाऱ्यांच्या इशाऱ्याला मुख्यमंत्री ठाकरे यांचे खणखणीत उत्तर, पाहा नेमकं काय म्हणाले..\nराज्यातील ज्या जिल्ह्यांतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे, तेथील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध कायम असतील, अशी माहिती मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी दिली.\nयाबाबतचा शासन निर्णय (जीआर) आज (साेमवारी) सायंकाळपर्यंत काढणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.\nसांगली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर लोक बाजारात येत असल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी दुकानदारांकडून होत होती.\nव्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही\nपुण्यासह राज्यातील काही व्यापारी संघटनांनी तर राज्य सरकारने दुकानांच्या वेळा न वाढविल्यास कायदा मोडून दुकाने सुरु ठेऊ, अशी भूमिका घेतली होती. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, की राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून, व्यापाऱ्यांच्या अशा धमक्यांना आपण घाबरत नाही.\nठाकरे म्हणाले, की जीव वाचविण्याचा वेळ येते, तेव्हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन तयार होत नाही. ती चिंता आम्हाला कारावी लागते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने दिलेल्या सुचनेनुसार कोरोनाचे नियम पाळावेच लागतील.\nराज्यातील वेगवेगळ्या शहरांचा अनियंत्रित विकास झाला आहे. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. जिथं भेटी दिल्या आणि जिथं दिल्या नाही, त्या सर्व भागांना सारखीच मदत देणार असल��याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.\n‘वर्क फ्रॉम होम’ करा\nखासगी कार्यालयांनी कामाच्या वेळांत बदल करून वेगवेगळ्या वेळेला कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट लावाव्यात, एकाच वेळी कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शक्यतो ‘वर्क फ्रॉम होम’ करायला सांगावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.\nकेंद्र सरकारकडून राज्याला तीन गोष्टींची अपेक्षा असल्याचे सांगताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की ‘एनडीआरएफ’चे नियम जुने, कालबाह्य झाले असून, ते बदलण्याची गरज आहे. महसूल विभागाने केलेले पंचनामे गृहित धरून विमा काढलेल्या व्यापाऱ्यांना मदत तत्काळ करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.\nमुंबई लोकल सुरु करणार नाही\nदरम्यान, मुंबई लोकलबाबत मुख्यमंत्र्यांनी काहीही घोषणा केली नाही. पहिल्या टप्प्यात लोकल सुरू करणं शक्य नाही. काही गोष्टी शिथील करीत आहोत. त्याचे परिणाम, दुष्परिणाम पाहूनच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking\n16 कोटींचे इंजेक्शन दिले, पण नियतीपुढे हरले.. 11 महिन्यांच्या चिमुरडीच्या मृत्यूने जनमन हळहळले.. काळीज हेलावणारी कहाणी..\nब्रेकिंग : बारावीचा निकाल जाहीर.. कुठे, कसा पाहणार निकाल जाणून घेण्यासाठी वाचा..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/npcil-recruitment-2021-121.html", "date_download": "2022-01-28T21:39:14Z", "digest": "sha1:36W4SFADJMXX7FDTA2MCFOUGN2PELAWQ", "length": 9380, "nlines": 93, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "NPCIL Recruitment 2021 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 121 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNPCIL Recruitment 2021 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 121 जागांची पदभरती\nन्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, PASSA/ COPA, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, Reff. व AC मेकॅनिक पदांच्या एकूण 121 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 121\n1 इलेक्ट्रिशियन 32 संबंधित ट्रेड मध्ये मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय (ITI) उत्तीर्ण.\n3 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 12\n4 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 12\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 15 जुलै 2021 रोजी 14 ते 24 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nअर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.humansofmaharashtra.com/history/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-28T21:59:39Z", "digest": "sha1:7JH7CRE5CZCPC2KEFYTWAVHGQBC2PTQR", "length": 22252, "nlines": 67, "source_domain": "www.humansofmaharashtra.com", "title": "जिजाबाई शहाजी भोसले-आऊसाहेब - Humans of Maharashtra", "raw_content": "\nजिजाबाई ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.\nशहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना र���ज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.\nशिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.\nभोसले व जाधवांचे वैर\nपुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.[२] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता\nशिवाजी महाराजांवरचे संस्कार आणि राज्यकारभाराची जवाबदारी\nराष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या 600 तरूण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌. तोरण्याची डागडुजी सुरू असत��ंना देवदेवतांच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्या, या मुर्तींचे काय जिजाऊंनी सल्ला दिला,“या मुर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका, या मुर्ती वितळवा आणि स्वराज्यतील मावळेरुपी जिवंत देव घडवा, हा महाराष्ट्र मुक्त करा.” पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करुन नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले.\nलोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने बाळाजी हैबतराव या ब्राम्हण सरदाराच्या मदतीने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करुन झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात बाळाजी हैबतरावची फौज कापून काढली. स्वतः मल्हार कावजीच्या भाल्याने बाळाजी हैबतराव खाली पडला. उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली.\nमहाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करुन खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला, तिकडे संभाजी राजांनी सु���्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629 ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खुन केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेवून अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली.\nछत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्याची संपुर्ण जवाबदारी जिजामातेन स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं.शहाजी महाराजांनी जिजामातेवर पुण्याची जवाबदारी सोपवल्याने त्या शिवाजी महाराजांसमवेत पुणे येथे आल्या. शत्रुचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्याने पुण्याची जोखीम वाढली होती परंतु दादोजी कोंडदेवांच्या मदतीने त्यांनी पुण्याची जवाबदारी समर्थपणे पेलली. पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतक.यांना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जवाबदा.या पार पाडतांना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडणीकडे देखील बारकाईने लक्ष देत.शिवाजी महाराजांना कर्तृत्ववान योध्यांच्या गोष्टी सांगणे, राम कृष्णाच्या, बलाढय आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर संस्कार करीत होत्या व शस्त्रविद्येत त्यांना निपुण करतांना दादोजी कोंडदेवांसोबत स्वतःदेखील बारकाईने लक्ष ठेवत होत्या.\nशिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय ��रतांना समान करावा आणि अपराध करणा.याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले. मोठया मोहिमांवर जेव्हा शिवराय जात तेव्हां राज्यकारभारावर जिजामाता स्वतः लक्ष ठेवत. शहाजी राजे बंगळुर येथे चाकरीवर असतांना त्या शिवाजी महाराजांच्या आई वडिल दोन्ही ही झाल्या. नेटाने आणि धैर्याने राज्यकारभार सांभाळला. सईबाईंच्या अकाली जाण्याने संभाजीराजांची जवाबदारी सुध्दा समर्थपण पेलली. राजांच्या लढायांचा, युध्दांचा, स्वा.यांचा सर्व तपशील स्वतः ठेवायच्या. महाराजांच्या मुत्सद्देगिरीत, खलबतांमधे स्वतः जातीने लक्ष घालायच्या. वेळप्रसंगी योग्य सल्ला द्यायच्या. शिवाजी महाराजांना आग्रा येथे जेव्हां कैद झाली होती त्यावेळी उतारवयात देखील जिजाउं माॅं साहेबांनी राज्याची जवाबदारी अतिशय समर्थपणे पेलली. आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले. महाराजा देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले\nलोकमान्य टिळक- सार्वजनिक गणेशोत्सवाचे ​जनक\nगनिमी काव्याच्या तंत्राने ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडणारे महान क्रांतिकारक ‘राजे उमाजी नाईक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/author-articles/Snehal%20Mutha", "date_download": "2022-01-28T21:50:09Z", "digest": "sha1:IEFURC7BPJLULDSRH4LQAKJVG2GDFRU6", "length": 5056, "nlines": 121, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा ���ंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/video-murder-in-golden-temple-a-young-man-approached-gurugranth-saheb-boy-beaten-to-the-death-mhmg-645586.html", "date_download": "2022-01-28T23:03:53Z", "digest": "sha1:HYT3BCFQJQAROFKLY3GRT56HG2XSFHJ3", "length": 8787, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO Murder in Golden Temple a young man approached Gurugranth Saheb boy beaten to the death mhmg - VIDEO : सुवर्ण मंदिरात भयावह प्रकार; गुरुग्रंथ साहेबजवळ पोहोचला तरुण, जमावाकडून मारहाणीत मृत्यू – News18 लोकमत", "raw_content": "\nVIDEO : सुवर्ण मंदिरात भयावह प्रकार; गुरुग्रंथ साहेबजवळ पोहोचला तरुण, जमावाकडून मारहाणीत मृत्यू\nVIDEO : सुवर्ण मंदिरात भयावह प्रकार; गुरुग्रंथ साहेबजवळ पोहोचला तरुण, जमावाकडून मारहाणीत मृत्यू\nपंजाबमधील (Punjab News) सुवर्ण मंदिरात (Golden Temple) शनिवारी गुरू ग्रंथ साहेबाचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आली.\nमंदिरात देवीच्या प्रतिमेसोबत तरुणाचं गैरवर्तन; दर्शन घेताना ग्रील ओलांडली आणि...\nPunjab Election 2022: भाजपने जाहीर केला सीट शेअरिंग फॉर्म्युला\nपंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक: चौकशी करू नका; इंदू मल्होत्रांना थेट धमकी\nLive Updates : गोपीचंद पडळकर घेणार राज्यपालांची भेट\nअमृतसर, 18 डिसेंबर : पंजाबमधील (Punjab News) सुवर्ण मंदिरात (Golden Temple) शनिवारी गुरू ग्रंथ साहेबाचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणाने मंदिरातील सचखंड साहेबच्या आतील गेट पार करीत गुरु ग्रंथ साहेबचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तरुणाने तेथे ठेवलेली तलवार देखील उचलली होती. त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले. सुरक्षा रक्षकांनी तरुणाला तातडीने शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या हवाली (SGPC) केलं. SGPC पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, मंदिरातील लोकांनीच तरुणाला जबर मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. हा तरुण उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा-बंगळुरूतील घटनेचे पडसाद; बेळगावात तणाव वाढला, 27 जणांना अटक अन् जमावबंदीचे आदेश सायंकाळी 6 वाजता पाठ सुरू असताना घडली ��टना सुवर्ण मंदिरात सचखंड साहेबच्या आत शनिवारी सायंकाळी साधारण 6 वाजता रहरास (सायंकाळच्या वेळी श्री गुरु ग्रंथ साहेब यांची केली जाणारी प्रार्थना) सुरू होता. नेहमीप्रमाणे भक्त दर्शनासाठी आले होते. सचखंड साहेबमध्ये श्री गुरु ग्रंथ साहेबच्या पुढे सुरक्षाच्या कारणास्तव गेट तयार करण्यात आली आहे. संगतच्या रांगेत सामील तरुणाने त्याची वेळ आल्यानंतर सचखंड साहेबच्या आत पोहोचला आणि अचानक सुरक्षेसाठी लावलेला गेट ओलांडून गुरु ग्रंथ साहेबच्या दिशेने गेला.\nयानंतर तेथे गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं. तेेथे उपस्थित असलेल्यांनी सांगितलं की, तरुणाने श्री गुरु ग्रंथ साहेबच्या समोर ठेवलेली तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी सांगितलं की, तो गुरु ग्रंथ साहेबच्या समोर ठेवलेली फूलं उचलण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान तेथील लोकांनी त्याला जबर मारहाण केली व यातच त्याचा मृत्यू झाला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nVIDEO : सुवर्ण मंदिरात भयावह प्रकार; गुरुग्रंथ साहेबजवळ पोहोचला तरुण, जमावाकडून मारहाणीत मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/entertainment/bigg-boss-marathi-season-3-fem-jay-dudhane/index.html", "date_download": "2022-01-28T22:49:58Z", "digest": "sha1:KAFJKL7GLQOHJOUKQOVMUUUIS3AYX6XB", "length": 1910, "nlines": 11, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जयने बिग बॉस मराठीचा विजय साजरा केला.", "raw_content": "जयने बिग बॉस मराठीचा विजय साजरा केला.\nबिग बॉस मराठी सीझन थ्रीचा फर्स्ट रनर अप जयचं कुटुंबीयांसोबत सेलिब्रेशन\nया वेळी मिनिएचर बिग बॉस ट्रॉफी असलेला कस्टमाइज्ड केक जयने कापला.\nत्याच्या या सेलिब्रेशनचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\nयापूर्वी जय दुधाणे MTV Splitsvilla 13 मध्ये विजयी ठरला होता.\nदिग्दर्शक महेश मांजरेकरांनी जयला 'शनिवारवाडा' फिल्मसाठी साइन केलं आहे.\nयाबाबतची घोषणा महेश मांजरेकरांनी 26 डिसेंबरला ग्रँड फिनालेमध्ये केली.\nशनिवारवाडा हा जय दुधाणेचा पहिला बिग बजेट सिनेमा असेल.\nही बातमी समजल्यापासून जयच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.\n'बिग बॉस मराठी थ्री'मध्ये विशाल निकम विजयी झाला. आता शोचा सीझन संपलाय.\nयात विकास पाटील, जय दुधाणे, मीनल शाह, उत्��र्ष शिंदे फायनलिस्ट्स होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/science/asteroid-4660-nereus-approximately-330-meters-long-heading-for-earth-next-week-308268.html", "date_download": "2022-01-28T23:36:54Z", "digest": "sha1:GU5O4IILFQ3CE3QZ6ZKKDXR4TYW4CTBX", "length": 32683, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Asteroid 4660 Nereus: येत्या आठवड्यात पृथ्वीच्या 2.5 मिलियन माईल्स जवळून जाणार लघुग्रह | 🔬 LatestLY मराठी", "raw_content": "\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Kamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Theft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nशनिवार, जानेवारी 29, 2022\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराशीभविष्य 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nबॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा\nभाजप आण��� शिवसेनेमध्ये रंगले ट्विटरवॉर\nभारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nCrime: मुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nSanjay Raut On BJP: भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यावर संजय राऊत यांनी उपस्थित केला प्रश्न, 'त्यांच्या' पक्षाला कोर्टातून कसा दिलासा मिळतो\nDevendra Fadnavis On MVA: महाराष्ट्राला ‘मद्य‘राष्ट्र बनविण्यासाठी नेमकी डील कुणाशी, फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल\nKarnataka: माजी मुख्यमंत्री Yediyurappa यांच्या 30 वर्षीय नातीची आत्महत्या, घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह\nओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी Moderna चा येणार खास बूस्टर डोस\nPakistan: पिझ्झाच्या ऑर्डरप्रमाणे पाकिस्तानात AK-47 ची केली जाते होम डिलिव्हरी\nपाच कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात; UN ने व्यक्त केल�� चिंता, जाणून घ्या कारण\nIraq संसद अध्यक्षांच्या घराजवळ रॉकेट हल्ला, 2 जखमी\nCorruption Perception Index: डेन्मार्क ठरला सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश; पाकिस्तान 140, तर बांगलादेश 147 व्या स्थानावर, जाणून घ्या भारताची स्थिती\nWhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक\nGoogle Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार\nTata Sky बनले Tata Play, 15 वर्षांनंतर या बदलामुळे यूजर्सना मिळणार Netflix सपोर्ट\nVivo Y75 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक\nInstagram वर आवडत्या Creator चा कंटेंट पाहण्यासाठी भरावे लागू शकतात पैसे; लवकरच येणार Subscription फिचर\nOla Electric Car: ओला लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 'अशी' आहे Concept Design, जाणून घ्या सविस्तर\nTata Motors Cars Price Hike: मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सनेही घेतला Passenger Vehicles च्या किमती वाढवण्याचा निर्णय, 19 जानेवारीपासून लागू होणार नवे दर\nइलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत लवकरच 134 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार\n महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली Early Bird Benefits योजनेची मुदत; 'या' Electric Vehicles वर मिळत आहे भरपूर सवलत\nMercedes-Maybach S650 Guard: PM Narendra Modi यांच्या ताफ्यात नव्या कारचा समावेश; गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचाही परिणाम होणार नाही, जाणून घ्या काय आहे खास\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nViral Video: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर केला घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ शेअर\nICC ने झिम्बाब्वेचा फलंदाज Brendan Taylor वर घातली बंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केली मोठी कारवाई\nIND vs WI Series 2022: धाकड वेस्ट इंडिजला लढा देण्यासाठी मोहम्मद सिराजची तयारी सुरु, वेगवान गोलंदाजी पाहून व्हाल थक्क (Watch Video)\nIPL 2022 Venues: महाराष्ट्रात होणार आयपीएल 15 चा रोमांच, स्पर्धेसाठी दोन स्थळे निश्चित; BCCI लवकरच करणार घोषणा\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nChabuk Marathi Movie: कल्पेश भांडारकर दिग्दर्शित ‘चाबुक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे मुख्य भूमिकेत\nShweta Tiwari Official Statement: श्वेता तिव���रीला समजली तिची चूक, केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण\nHawahawai Marathi Movie: मल्याळम अभिनेत्री 'निमिषा सजयन'ची मराठीत एन्ट्री, 'हवाहवाई' चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला\nराशीभविष्य 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMartyrs’ Day 2022: महात्मा गांधींचे काही प्रसिद्ध प्रेरणादायी संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत\nHaldi Kunku Invitation Card Format in Marathi: हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी खास Invitation Card\nकोरोनाच्या आणखी एक नव्या वेरियंट NeoCov व्हायरसचा धोका, प्रत्येक 3 पैकी 1 संक्रमिताचा होतोय मृत्यू-रिपोर्ट्स\nराशीभविष्य 28 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nलग्नसोहळ्यादरम्यान नव वधू-वरावर नोटा उडवत असताना पडला व्यक्ती, पुढे काय झाले तुम्हीच पहा (Watch Viral Video)\nDisha Patani in Bikini: समुद्रावर बिकिनीमध्ये दिसली दिशा पटानी; Sexy आणि Hot लूक पाहून चाहते घायाळ (See Photo)\nViral: वयाच्या 56 व्या वर्षात व्यक्तीने सुरु केले Sprem Donation, आता झाला 129 मुलांचा बाबा\nदिल्लीतील Vegetarian Fish Fry ची सोशल मीडीयात चर्चा; पहा खवय्यांच्या प्रतिक्रिया\n66 वर्षीय निवृत्त शिक्षक 'World's Most Prolific' Sperm Donor; 129 बाळांसाठी पिता\nDCGI कडून भारत बायोटेकला Intranasal बूस्टर डोस चाचणीसाठी परवानगी\nMouni Roy & Suraj Nambiar यांच बंगाली परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न, पाहा लग्नाचे फोटो\nमहाराष्ट्रामध्ये वॉक-इन स्टोअर आणि सुपरमार्केटमध्ये वाइनची विक्री करण्यास परवानगी\n भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासाठी SC चे आभार - देवेंद्र फडणवीस\nजस्टिस ब्रेयर निवृत्त झाल्यानंतर प्रथम कृष्णवर्णीय महिला सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश, जो बिडेनने केले घोषित\nAsteroid 4660 Nereus: येत्या आठवड्यात पृथ्वीच्या 2.5 मिलियन माईल्स जवळून जाणार लघुग्रह\n4660 Nereus हा पहिल्यांदा 1982 साली शोधण्यात आला होता. हा धोकादायक आहे म्हणून स्पेशल नव्हे तर पृथ्वीजवळून रिलेटीव्ह फ्रिक्वेंसी ने जात असल्याने चर्चेमध्ये आहे.\nसामान्य आकारापेक्षा मोठा असा asteroid येत्या आठवड्यात पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. या asteroid चं नाव 4660 Nereus आहे. ही घटना 11 डिसेंबर दिवशी होणार आहे. या घटनेबद्दल चर्चा होत असली तरीही 4660 Nereus हा सुरक्षित अंतरावरून जाणार आहे. रिपोर्ट्स नुसार पृथ्वीपासून त्याचं अंतर 3.93 मिलियन किलिमीटर आहे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्राच्या अ���तरामधील 10 पटीने हे अंतर आहे.\n4660 Nereus चा आकार आणि पृथ्वीपासूनचं अंतर यामुळे ही धोकादायक घटना समजली जात आहे. सामान्यपए जो asteroid हा 7.48 मिलियन किमीच्या अंतरामध्ये आणि 140 मीटर (500 फीट) यापेक्षा मोठा असतो त्याचं वर्गीकरण 'धोकादायक' म्हणून केले जाते. World Asteroid Day 2021: कधी साजरा केला जातो लघुग्रह दिवस जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास .\n4660 Nereus हा पहिल्यांदा 1982 साली शोधण्यात आला होता. हा धोकादायक आहे म्हणून स्पेशल नव्हे तर पृथ्वीजवळून रिलेटीव्ह फ्रिक्वेंसी ने जात असल्याने चर्चेमध्ये आहे. त्याचे 1.82 वर्ष जुनी ऑर्बिट आपल्या जवळ येत आहे. दर 10 वर्षांनी तो अधिक जवळ येत आहे. पण अवकाशीय घटनेचा विचार करता हे जवळ येणं अजूनही सुरक्षित अंतरावरच आहे.\nदरम्यान asteroid मुळे सध्या काही धोका नसला तरीही काळजी घेणं आवश्यक आहे. मागील काही काळात asteroid मुळे पृथ्वीवर परिणाम झाल्याचं पहायला मिळालं आहे. स्पेस एजंसी सध्या यावर काम करत आहेत. नासा स्पेसक्राफ्ट कडून त्यासाठी मिशन लॉन्च करण्यात आलं होतं त्याला Double Asteroid Redirection Test किंवा DART असं नाव आहे. त्याद्वारा लघुग्रह रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात याची शक्यता आहे.\nकोरोनाच्या आणखी एक नव्या वेरियंट NeoCov व्हायरसचा धोका, प्रत्येक 3 पैकी 1 संक्रमिताचा होतोय मृत्यू-रिपोर्ट्स\nTecno Pova Neo स्मार्टफोन लॉन्च, युजरला मिळणार 6000mAh च्या बॅटरीसह 'हे' धमाकेदार फिचर्स\nRealme 9i भारतात लॉन्च; 11GB RAM 33W फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळणार, जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स\nNASA करत आहे 24 धर्मगुरू व पुजाऱ्यांची नियुक्ती; एलियन्स शोधण्याच्या दिशेने मोठे पाऊल\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित; अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे\nVaccination of Children: कोरोनाविरोधी लस घेण्यास नक्की कोणती मुले आहे पात्र सरकारने स्पष्ट केली वयाची अट\nअभिनेत्री Shweta Tiwari च्या ‘ब्रा साईज’ च्या वक्तव्यावरून नवा वाद; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश\n लवकरच महाराष्ट्रातील सुपर मार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन मिळण्याची शक्यता\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nWhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक\nGoogle Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार\nTata Sky बनले Tata Play, 15 वर्षांनंतर या बदलामुळे यूजर्सना मिळणार Netflix सपोर्ट\nVivo Y75 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/benefits-of-filing-tax-returns/", "date_download": "2022-01-28T21:37:45Z", "digest": "sha1:EOHNP52CLXLWSO6WRII56QUXOT5VW5RR", "length": 15832, "nlines": 114, "source_domain": "mhlive24.com", "title": "Benefits Of Filling ITR : तुमचे उत्पन्न इन्कम टॅक्स भरण्याइतके नाही तरीही भरला पाहिज�� टॅक्स रिटर्न, मिळतील 'हे' प्रचंड फायदे | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/Benefits of Filling ITR : तुमचे उत्पन्न इन्कम टॅक्स भरण्याइतके नाही तरीही भरला पाहिजे टॅक्स रिटर्न, मिळतील ‘हे’ प्रचंड फायदे\nBenefits of Filling ITR : तुमचे उत्पन्न इन्कम टॅक्स भरण्याइतके नाही तरीही भरला पाहिजे टॅक्स रिटर्न, मिळतील ‘हे’ प्रचंड फायदे\nMHLive24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. 60 वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती, जी वार्षिक 2.5 लाख रुपये कमावते, त्यांना आयकरातून सूट मिळते. ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न कर सवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, त्याला आयकर विवरणपत्र भरावे लागेल.(Benefits of Filling ITR)\nआपल्या सर्वांना माहित आहे की 60 वर्षांवरील आणि 80 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत मर्यादा 3 लाख रुपये आहे, तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी ही मर्यादा 5 लाख रुपये आहे. तुमचा पगार आयकर मर्यादेपेक्षा कमी असला तरीही, तुम्ही आयकर रिटर्न भरले पाहिजे, कारण त्याचे अनेक फायदे आहेत.\n1. कर्जाची पात्रता ठरवली जाते\nतुम्ही कर्ज घेणार असाल, तर बँक तुमची पात्रता तपासते, जी उत्पन्नावर आधारित असते. बँक तुम्हाला किती कर्ज देईल, हे तुम्ही आयकर रिटर्नमध्ये भरलेले तुमचे उत्पन्न किती आहे यावर अवलंबून आहे. वास्तविक, आयटीआर हा असा एक दस्तऐवज आहे जो सर्व बँका कर्जाच्या सुलभ प्रक्रियेसाठी वापरतात.\nसहसा बँका कर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांच्या ग्राहकांकडून 3 ITR ची मागणी करतात. म्हणून, जर तुम्हाला गृहकर्ज घेऊन घर घ्यायचे असेल, किंवा कार लोन घ्यायचे असेल किंवा वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर आयटीआर भरणे आवश्यक आहे कारण त्यामुळे कर्ज मिळणे सोपे होते.\n2. टॅक्स रिफंडसाठी आवश्यक\nतुम्ही आयटीआर फाइल केल्यास, मुदत ठेवींसारख्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजावरील कर वाचवू शकता. लाभांश उत्पन्नावरही कर वाचवता येतो. तुम्ही आयटीआर रिफंडद्वारे कराचा दावा करू शकता, जर उत्पन्नाच्या एकाधिक स्रोतांमधून एकूण उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही कापलेल्या टीडीएसवर पुन्हा दावा करू शकता.\n3. पत्ता, उत्पन्नाचा पुरावा यासाठी वैध कागदपत्र\nआयकर मूल्यांकन आदेश वैध पत्त्याचा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. याचा वापर आधार कार्ड बनवण्यासाठीही करता येईल. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना फॉर्म-16 जारी केला जातो. जो त्याच्या उत्पन्नाचा पुरावा आहे. स्वयंरोजगार किंवा फ्री-लांसरसाठी देखील, आयटीआर फाइलिंग दस्तऐवज वैध उत्पन्नाचा पुरावा म्हणून कार्य करते.\n4. नुकसानिचा दावा करू शकतो\nकोणत्याही नुकसानिचा दावा करण्यासाठी करदात्याने निर्धारित तारखेच्या आत आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. हा तोटा भांडवली नफा, व्यवसाय किंवा व्यवसायाच्या स्वरूपात असू शकतो. आयकर नियम संबंधित मूल्यांकन वर्षात आयटीआर दाखल करणार्‍यांना भांडवली नफ्यावरील तोटा पुढे नेण्याची परवानगी देतात.\n5. व्हिसा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे\nतुम्ही परदेशात कुठे जात असाल तर बहुतेक देश आयटीआरची मागणी करतात. हे दर्शवते की ती टैक्स कंप्लायंट सिटिजन आहे. यामुळे व्हिसा प्रक्रिया अधिकाऱ्यांना तुमची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्नाची स्पष्ट कल्पना येते. यामुळे तुम्हाला व्हिसा मिळणे सोपे होते.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/lost-your-driving-license-duplicates-will/", "date_download": "2022-01-28T23:36:15Z", "digest": "sha1:V3LXBDPTBQXL3JEH4HO7H54J4R36FFOK", "length": 15243, "nlines": 125, "source_domain": "mhlive24.com", "title": "How To Get Duplicate Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स हरवले? आता घरबसल्या मिळेल डुप्लिकेट; जाणून घ्या प्रोसेस | Mhlive24.com", "raw_content": "\n आता घरबसल्या मिळेल डुप्लिकेट; जाणून घ्या प्रोसेस\n आता घरबसल्या मिळेल डुप्लिकेट; जाणून घ्या प्रोसेस\nMHLive24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- बऱ्याचदा अनेकांचे ड्रायव्हिंग लायसन्स खराब होते किंवा हरवते. अशा वे���ी अनेकदा आरटीओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. अशा लोकासांठी ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित ही महत्वाची बातमी आहे.(How to get duplicate driving license )\nजर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्हाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात चकरा मारण्याचीही गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या सहज दुसरा म्हणजेच डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.\nड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे\nअनेक ठिकाणी योजनांचा लाभ घेण्यापासून ते ओळखपत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचा मूळ ड्रायव्हिंग लायसन्स काही कारणास्तव हरवला किंवा फाटला असेल, तर त्या शिवाय वाहन चालवणे तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकते.\nअशा परिस्थितीत, काही सोप्या चरणांचे अनुसरण करून तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घरबसल्या लायसन मिळवू शकता.\nजर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स हरवला असेल तर सर्वप्रथम त्याची एफआयआर पोलिस ठाण्यात नोंदवावी लागेल. जर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स जुना झाला असेल जो स्पष्ट नसेल किंवा फाटला असेल, तर तुम्हाला डुप्लिकेटसाठी मूळ लायसन सबमिट करावे लागेल.\nयानंतर, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला राज्य परिवहन विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.\nया सोप्या स्टेप फॉलो करा\nसर्वप्रथम परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जा.\nआता विनंती केलेले तपशील येथे भरा.\nयानंतर, एलएलडी फॉर्म भरा.\nआता त्याची प्रिंट काढा.\nयासोबत तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अटॅच करा.\nआता हा फॉर्म आणि सर्व कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करा.\nहे ऑनलाइन देखील सादर केले जाऊ शकते.\nऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांनंतर डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे येईल.\nऑफलाइनसाठी या स्टेप फॉलो करा\nतुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑफलाइन देखील अर्ज करू शकता.\nयासाठी ज्या RTO मधून तुम्हाला मूळ ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले आहे, तिथे आधी जा.\nयेथे तुम्ही एलएलडी फॉर्म भरा आणि सबमिट करा.\nया फॉर्मसोबत विभागाने ठरवून दिलेली फी देखील भरा.\nया संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुम्हाला 30 दिवसांत डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.\nया प्रक्रियेनंतर, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्सच्या ऑनलाइन प्रक्रियेनंतर तुमची कागदपत्रे पूर्ण होताच, त्या कालावधीत तुम्हाला एक पावती देखील मिळेल.ते जपून ठेवा कारण डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स आल्यावर तुम्हाला त्याची गरज भासेल. किंवा डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स येण्यास उशीर झाल्यास, त्या पावतीवरून त्याचा मागोवा घेऊ शकता.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/subscription/payment-received-by-ravindra-pullagor-via-razorpay/", "date_download": "2022-01-28T22:30:30Z", "digest": "sha1:VBEFXAZ2I3PVT3TJSEHQN52H6ARHHSTB", "length": 2340, "nlines": 39, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Payment received by Ravindra Pullagor – via Razorpay – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-absence-government-grants-sugar-exports-will-increase-year-48639?page=3", "date_download": "2022-01-28T21:43:30Z", "digest": "sha1:3QKJZ3D36FG36IYVVWS6I3E53M3WHFLH", "length": 17811, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi In the absence of government grants Sugar exports will increase this year | Page 4 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यास��ठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकारी अनुदान नसतानाही यंदा साखर निर्यात वाढणार\nसरकारी अनुदान नसतानाही यंदा साखर निर्यात वाढणार\nबुधवार, 1 डिसेंबर 2021\nभारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता चालू गाळप हंगामात साखरेचे उत्पादन वाढणार आहे. अशा स्थितीत सरकारने निर्यातीला प्रोत्साहन अनुदान दिले नाही, तरी यंदा ७० लाख टन साखर भारताकडून निर्यात होण्याची शक्यता आहे.\nपुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता चालू गाळप हंगामात साखरेचे उत्पादन वाढणार आहे. अशा स्थितीत सरकारने निर्यातीला प्रोत्साहन अनुदान दिले नाही, तरी यंदा ७० लाख टन साखर भारताकडून निर्यात होण्याची शक्यता आहे, असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जागतिक साखर परिषदेसमोर मांडले.\nलंडनमध्ये अलीकडेच झालेल्या या चारदिवसीय परिषदेत केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोध सिंग व गायकवाड यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. परिषदेतून परतल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना भारताच्या भूमिकेबद्दल तसेच परिषदेच्या कामकाजाविषयी साखर आयुक्तांनी माहिती दिली.\n‘‘भारत यंदा चांगल्या प्रमाणात साखर निर्यात करणार आहे. आतापर्यंत कच्च्या साखरेचे ३० लाख टनाचे करार झाले आहेत. याशिवाय ४५० कोटी लिटर्स इथेनॉल खरेदीच्या निविदादेखील निघालेल्या आहेत,’’ असे भारताने स्वतःहून या परिषदेत स्पष्ट केले. परिषदेत पहिल्या दोन दिवसात जागतिक दर्जावरील पिकांच्या व्यापाराचा आढावा घेण्यात आला.\nजगात सोयाबीन, गव्हाखालोखाल सर्वाधिक व्यापार साखरेचा होतो. इथेनॉल मिश्रणाबाबत जागतिक पातळीवर होत असलेल्या धोरणात्मक बाबींचे बारकावेदेखील या वेळी उलगडून सांगण्यात आले. साखर व इथेनॉलनिर्मितीत आता भारत एक मोठी ताकद होत असल्याने इतर देशांच्या नजरा भारताच्या भूमिकवर खिळलेल्या आहेत.\nसाखर आयुक्त म्हणाले, ‘‘ब्राझील, पाकिस्तान, थायलंड व इतर जागतिक पातळीवरील साखर उत्पादक देशांकडून भारतीय साखर धोरणावर घेतले जात असलेले आक्षेप किंवा मागण्या अजूनही कायम आहेत. विशेषतः भारत सरकारने निर्यातीला अनुदान देऊ नये, अशी या देशांची मागणी आहे. या शिवाय आम्हाला भारतात मळीची निर्यात करू द्यावी, अशी मागणीही साखर उत्पादक देशांची आहे. भारताने सध्या साखरेच्��ा आयातीवर १०० टक्के सीमा शुल्क लावलेले आहे. ते कमी करण्याचा तगादा या देशानी लावलेला आहे.’’\nइंधनाबाबत इलेक्ट्रिक आणि इथेनॉल, अशा दोन्ही गटांत सुरू असलेल्या हालचाली व स्पर्धेचीही चर्चा झाली. युरोपने आता इथेनॉलकडे लक्ष द्यायला हवे, असा आग्रह या वेळी धरला गेला. इथेनॉलमुळे आता जगाच्या वाटचालीत ऊस हे एक ‘गेमचेंजर’ म्हणजेच डाव पलटविण्याची क्षमता असलेले पीक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण नैसर्गिक वायूपासून आतापर्यंत मिळणाऱ्या सर्व बाबी उदाहरणार्थ, पांढरे घासलेट, पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन आता ऊस, शर्कराकंद आणि अन्नधान्यापासून मिळण्याची मोठी शक्यता तयार झालेली आहे. त्यामुळे उसाचे महत्त्व यापुढे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असे सूतोवाच आयुक्त गायकवाड यांनी केले.\nभारत ऊस गाळप हंगाम मात mate साखर पुणे मंत्रालय मका maize विषय topics साखर निर्यात इथेनॉल ethanol व्यापार सोयाबीन पाकिस्तान थायलंड इंधन\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nजमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...\n‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...\nविलंब ‘एफआरपी’चे व्याज कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...\nसोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...\nराज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...\nमहावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...\nद्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्��म द्राक्ष मालाच्या उत्पादन...\nयंदा डाळिंब निर्यातदार शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...\nफळबाग लागवडीसाठी आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...\nकोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...\nग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...\nदळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...\nवाळूदर येतील आवाक्यात लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...\nनगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...\nतेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...\nभात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...\nउसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...\nचिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...\nबुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/thane/river-pollutionvaldhuniambarnat/385547/", "date_download": "2022-01-28T23:03:56Z", "digest": "sha1:Z6TVLK5MP65IMISKY33XR2SN7X4NI253", "length": 10337, "nlines": 134, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "River pollution valdhuni", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ठाणे वालधुनी संवर्धनासाठी शासकीय यंत्रणांची बैठक\nवालधुनी संवर्धनासाठी शासकीय यंत्रणांची बैठक\nनदीतील प्रदूषण कमी करण्यावर चर्चा\nअंबरनाथ शहराजवळ उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला मागील काही वर्षात रासायनिक प्रदूषणामुळे अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या नदीचे संवर्धन करण्यासाठी आता शासकीय यंत्रणा एकवटल्या आहेत. याच अनुषंगाने अंबरनाथ पालिकेत सर्व शासकीय यंत्रणांची एक बैठक न���कतीच पार पडली. या बैठकीत नदी संवर्धनासाठी उपाययोजना आखण्यावर चर्चा करण्यात आली.\nअंबरनाथ शहराजवळून उगम पावणारी वालधुनी नदी अंबरनाथ एमआयडीसी आणि पुढे अंबरनाथ शहरातून उल्हासनगर शहरात वाहत जाते. मात्र अंबरनाथ एमआयडीसीतल्या काही रासायनिक कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडले जाते. तर काही जीन्स वॉश कारखान्यांचे सांडपाणीही वालधुनी नदीत सोडले जाते. यामुळे गेल्या काही वर्षात या नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. याच नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वनशक्ती संस्थेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने स्थानिक स्वराज्य संस्थांसह एमआयडीसीला मिळून तब्बल १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यातून या नदीचे पुनरुज्जीवीकरण केले जाणार होते.\nमात्र त्यानंतरही या नदीत एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्यांकडून थेट रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे प्रकार पाहायला मिळत होते. मात्र या सगळ्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपन्यांवर काहीही कारवाई करत नव्हते. त्यामुळे वालधुनी नदीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी अंबरनाथ पालिकेत शासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. या बैठकीत अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासह एमपीसीबीचे विभागीय अधिकारी शंकर वाघमारे, एमआयडीसीचे अधिकारी, अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासंदर्भात काय उपायोजना करता येतील याची चर्चा करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nहुक्कापार्लरच्या नावाखाली नशेचा ‘चस्का’, नेत्यांच्या तरूण मुलांचा रॉयल कारभार\nडोंबिवली बलात्कारात पुढार्‍यांचे नातेवाईकही आरोपी\nविद्यार्थ्यांमध्ये कसा वाढेल वैज्ञानिक दृष्टीकोन \nकाही लोक नारायण राणेंकडे गेले होते; पक्षनिष्ठा मला शिकवू नका; जितेंद्र...\nमहापालिका उपायुक्तांच्या सहीचे बनावट नियुक्ती पत्र; पालिका कर्मचाऱ्यासह एकाला अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/subhash-desai-on-aurangabad-city-340572.html", "date_download": "2022-01-28T22:14:06Z", "digest": "sha1:OL5Y7ACXEGBSJGNATJBF3IMYEH5TDXAP", "length": 11830, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nSubhash Desai | औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार, सुभाष देसाईंचं वक्तव्य\nSubhash Desai | औरंगाबादचे सुपर संभाजीनगर करणार, सुभाष देसाईंचं वक्तव्य\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nAurangabad: वैजापूर नगरपंचायत समितीच्या इमारतीला लोकनेते आर.एम. वाणी यांचे नाव, सहा महिन्यात पुतळा उभारणार\nऔरंगाबाद 3 hours ago\nAurangabad | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्धाटनाचा वाद पेटण्याची शक्यता\nAurangabad | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद; एमआयएम, मराठा क्रांती मोर्चाची वेगळी मागणी\nऔरंगाबाद 9 hours ago\nSpecial Report | औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप-शिवसेना आमने-सामने\nमराठवाड्याच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य, लवकरच संभाजीनगरमध्ये येणार-मुख्यमंत्री\nऔरंगाबाद 3 days ago\nAurangabad मध्ये आजपासून शाळा सुरु\nरुचिराने ‘आज दिल को मार ही डाला’ \nअभिनेत्रीने #unshaved फोटो शेअर करण्याचं कारण काय\nमराठी अभिनेत्रींचा मराठमोळा लुक\nविकी-सारा लवकरच एकत्र झळकणार \nपाच हजार मुलींनी हवा एकच नवारा, नंतर लक्षात आले हा सगळाच फर्जीवाडा होता\nकार प्रेमीसाठी आहे आनंदची बातमी ,Toyota या वर्षी भारतात लॉन्च करेल 4 नवीन कार \nदेशातील संसदेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांची संख्या जरी 543 असली तरी या संख्येत 420 नंबरची सीट मात्र असते गायब, नेमके काय आहे यामागील गूढ \nराज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, भाजपनंतर आता संभाजी भिडेही खवळले\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी30 mins ago\nNana Patole यांच्या पत्त्यावर मनोरुग्णांना ��िलं जाणारं औषध कुणी पाठवलं\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nसुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात\nGoogle Maps मध्ये तुमच्या घराचा डिजीटल अ‍ॅड्रेस तयार करता येणार, अचूक लोकेशन शोधणं सोपं होणार\n12 आमदारांबाबतचा निकाल आणि नियुक्तीवरुन भाजप प्रवक्ते आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात जुंपली, काय आहेत आरोप-प्रत्यारोप\nराज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, भाजपनंतर आता संभाजी भिडेही खवळले\n12 आमदारांबाबतचा निकाल आणि नियुक्तीवरुन भाजप प्रवक्ते आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात जुंपली, काय आहेत आरोप-प्रत्यारोप\nGoogle Maps मध्ये तुमच्या घराचा डिजीटल अ‍ॅड्रेस तयार करता येणार, अचूक लोकेशन शोधणं सोपं होणार\nकृत्रिम बहुमताने मिळालेली सत्ता आघाडीच्या डोक्यात गेल्याने हम करे सो कायदा वागत होते-चंद्रकांत पाटील\nसुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nPm Modi : जिथं तिथं हवा फक्त मोदींच्या लुकची, आता मोदी कोणत्या लुकमध्ये\nपंजाब विधानसभा निवडणूक 2022 LIVE2 hours ago\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE: वुहानमधील शास्त्रज्ञांचं धडकी भरवणारं संशोधन\nMaharashtra News Live Update : महाराष्ट्रात हुकूमशाही सरकार, सरकारसाठी वसुली महत्वाची-मुनगंटीवार\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/10/blog-post_20.html", "date_download": "2022-01-28T23:21:48Z", "digest": "sha1:JJKXT6LIFGF6MSVNF2UPO57DDM3T6X22", "length": 33542, "nlines": 203, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "मुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्तित्व कमी कसे होत गेले? - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास उद्योग गुंतवणूक ग्राहक लेख व्यवसाय मुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्तित्व कमी कसे होत गेले\nमुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्तित्व कमी कसे होत गेले\nचला उद्योजक घडवूया ७:०० AM आर्थिक विकास उद्योग गुंतवणूक ग्राहक लेख व्यवसाय\nमुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्तित्व कमी कसे होत गेले\nमुंबई मध्ये ए�� काळ असा होता ज्यामध्ये स्थानिकांची जागा होती त्यामध्ये त्यांनी दुकाने देखील काढली व भाडे खात बसले होते. ज्यांना अजून वेळ होता ते मुलं जन्माला घालत बसले. दुकानाचे मालक असणे हे महत्वाचे तर आहेचच पण अजून एक समस्या आहे ती म्हणजे जर समजा ठराविक रक्कम हि भाड्याने भेटत गेली तर विचार करा कि जो ते भाड्याचे दुकान चालवत आहे तो किती पैसे कमवत असेल\nस्थानिक मंडळे काढणे वेगळे आणि दुकान चालवणे वेगळे. मराठी लोकांची मंडळे आहे तिथेच आहे फक्त आजूबाजूची दुकाने आहे ती परप्रांतीयांच्या हातात गेली. भावना महत्वाची जी मराठी पिढ्या मुंबई मध्ये टिकणे महत्वाचे परप्रांतीय अगोदर बेकायदेशीर काम करायचे, त्यानंतर सरकार ने अश्या कामावर बंदी आणली तर मग ते त्या सलग्न अश्या कायदेशीर व्यवसायात उतरले आणि बघता बघता प्रचंड पैसा कमवू लागले पण बेकायदेशीर काम करणे काही सुटले नाही. ह्या आणि त्या मार्गाने पैसे कमावतात व मराठी त्यांचे खाते सांभाळतो.\nभाड्याची जागा आता मालकीची होऊ लागली. स्थानिक दादागिरी करत आहे म्हणून परप्रांतीय हाताखाली कामावर ठेवू लागले. स्वतःच्या गावावरून लोक मागवू लागले आणि त्यांना सर्व सुखसुविधा देवून पोसू लागले. मग तेच हाताखाली काम करणारे गावावरून मागवलेले कामगार हळू हळू नव नवीन संधी शोधू लागले आणि एकसारखी बाजारपेठ काबीज करू लागले.\nउदाहरणार्थ एक परप्रांतीय दारूची अवैध तस्करी करत होते. सरकारने त्यावर बंदी आणली. मग त्यांनी बार चालवायला घेतले. कायदेशीर आणि बेकायदेशीर बार चालवू लागले. ह्यांच्या मध्ये डी एस कुलकर्णी सारखे जेल मध्ये पाठवण्याची कामे करणारा कोणी नव्हता, उलट पांघरून घालत होते. मी स्वतः स्थानिक आहे त्यामुळे सर्व आतल्या घडामोडी कश्या झाल्या ते चांगले माहिती आहे.\nसर्वात मोठी चूक केली ती मराठी भाई किंवा गुंड लोकांनी. त्यांची मदत घेत परप्रांतीय हे जमिनीवर कब्जा करू लागले, हफ्ते देवू लागले, बायका मुली पुरवू लागले आणि मराठी भाई गुंडांना एका लहानश्या परिसराचे राजे असल्यासारखे वाटू लागले. सर्व गुन्हे हे मराठी भाई आणि गुंडांच्या नवे करून त्यांनी जागा ताब्यात घेतल्या, मराठी वस्ती उध्वस्त केल्या, टोलेजंग इमारती बांधल्या आणि तिथे स्थानिक आहार मांस, मटन, मच्छी ह्यावर आणि ह्या सोबत मराठी संस्कृतीच्या लोकांवर खोली घेण्यात बंदी आणली.\nक���हींसाठी मुंबई शहर आहे तर काहीसाठी गाव जे उध्वस्त केले गेले. स्थानिकांचा इतिहास पुसला गेला. स्वतःच्याच मराठी लोकांनी पुसायला मदत केली.\nसरकारी अधिकारी ह्यांना हाताशी धरण्यात आले. त्यांना खुश ठेवण्यात आले. त्यांना पाहिजे ते पुरवण्यात आणि आपले काम पूर्ण करून घेण्यात परप्रांतीय यशस्वी झाले आणि मराठी त्याच अधिकाऱ्यांना नावे ठेवू लागला कि पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. ते बिचारे सरकारी अधिकारी वाट बघत होते कि कोण मराठी येतो आणि त्याचे काम करून देतो ज्याने दोन मराठी कुटुंब आणि इतर अनेक मराठी कुटुंबांचा फायदा होईल पण असे काही झाले नाही.\nम्हणजे इतकी वर्षे मराठी आपल्याच हाताने आपले अस्तित्व मिटवत होता जे आताच्या पिढीला समजेल कि नाही ते माहिती नाही.\nप्रत्येक संधी सोडली गेली. इतका शिकलो काय बार चालवू काय लेडीज बार किंवा दारूचे दुकान चालवायला लाज वाटते. समोरच्या जागेवर कब्जा केला तर सरकार कारवाई करेल, छे किराणा मालाचे, स्टेशनरीचे दुकान चालवू लेडीज बार किंवा दारूचे दुकान चालवायला लाज वाटते. समोरच्या जागेवर कब्जा केला तर सरकार कारवाई करेल, छे किराणा मालाचे, स्टेशनरीचे दुकान चालवू कपडे कोण घेते मी नाही बाजारात भाजी विकणार मला फक्त आणि फक्त नोकरीच पाहिजे तेही ८ तास.\nमाझ्या पाहण्यातील २ मुले, मराठी मुलाचे वडील रिक्षा चालवतात पण त्यामधून नीट कमवता येत नाही. भविष्य अंधकारमय कारण नोकरी करणार आणि नोकरीची परिस्थिती चांगली माहिती आहे. दुसरा मुलगा परप्रांतीय आणि मुंबई मध्ये एका महत्वाच्या स्टेशनजवळ मोठे कपड्याचे दुकान. आता सांगा कुणाचे भविष्य उज्वल आहे कुणाला पदवी पूर्ण झाल्यावर काम शोधताना तणाव आणि नैराश्य येणार आहे\nज्याचे मोठे दुकान आहे त्याला तणाव नसेल, तो आरामात किंवा मनोरंजन म्हणून शिकत असेल, त्याला तणाव तेव्हाच येईल जेव्हा तो दुकान एकटा चालवायचा प्रयत्न करेल. त्याच्या पाठी त्याच्या वडिलांचा आणि समाजाचा हात असेल. त्यामुळे हे येणारे तणाव तो आरामात हाताळू शकतो. मराठी मध्ये देखील दुकानदार होते, इमानदार, दर्जेदार माल आणि सेवा देणारे पण नंतर काय झाले माहिती नाही जो नोकरीचा किडा चावला त्याचे विष भिनभिनायला सुरवात झाली आणि एखाद्या प्लेग सारखे सर्व मराठी समाजात पसरला गेला.\nह्या प्लेग मुळे अनेक मराठी मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आ���ि सोबत त्यांच्या पिढ्यांचे देखील. अनेक मराठी दुकानदार, उद्योजक, व्यवसायिक हे लुप्त होत गेले आणि त्याची भंयकर फळे हि दिसत आहे. नाहीतर फोर्ब्स च्या पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये मराठी नाव हे तुम्हाला दिसलेच असते. १९०० चे संपूर्ण दशक पार करून आपण २०१९ मध्ये पोहचलो आहे ना कि एका दिवसात मराठी समाजाची पीछेहाट झाली आहे.\nआज मुंबई ची निवडणूक बघा आणि उभे असलेले परप्रांतीय उमेदवार बघा. सगळ्यांवर काही ना काही केसेस आहेत आणि काहींनी केसेस दाबून देखील टाकल्या. आणि जर तिथे मराठी उद्योजक असला असता तर पहिले अपमानित केले असते, नंतर जात काढून त्या उद्योजकाचे समर्थक कमी केले असते जसे डी एस कुलकर्णी ह्यांचे करण्यात आले आणि नंतर त्यांना जेल मध्ये टाकले असते.\nआज रहेजा कॉम्प्लेक्स उभे आहे, हिरानंदानी उभे आहे मग तिथे मुंबई मध्ये पाटील कॉम्प्लेक्स, कोळी कॉम्प्लेक्स, कुलकर्णी कॉम्प्लेक्स किंवा कांबळे कॉम्प्लेक्स का नाही किती लोकांवर केसेस सुरु आहे माहिती आहे का किती लोकांवर केसेस सुरु आहे माहिती आहे का सर्व नियम पायदळी तुडवून यशस्वी उद्योजक झाले आहे परप्रांतीय. आणि ज्यांची इमानदारीची ग्वाही देत आहे ते जॉब सिक्युरिटी च्या नावाखाली प्रचंड कमी पगार देवून कामगारांचे शोषण करत आहेत. ज्या परप्रांतीयाच्या पूर्वजांनी अफू चा तस्करी बोला किंवा व्यवसाय बोला तो कमवून जो पैसा आला तो उद्योग व्यवसायात गुंतवला.\nआपली त्यावेळेस दिशा चुकली आणि आज आपण भरकटलेलो आहोत. समाज उभा नाही, मदत नाही, प्रोस्ताहन नाही. संस्कार नाही आणि आर्थिक शिक्षण नाही. आज परत एका दुकानात दही घ्यायला गेलो तिथे तो लहान मुलगा शाळेतून येवून गिऱ्हाईक बघत होता, दुकान सांभाळत होता. उद्या तो शिक्षण फक्त नावाला असेल आणि शाळा पूर्ण होईपर्यंत धंद्याचे सर्व गणित शिकून घेईल आणि एम बी ए वाल्यांना कामावर ठेवेल.\nइथे सर्व नातेवाईक हे गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीय, भय्ये, बिहारी आणि इतर परप्रांतीय हे वाळवीसारखे पसरले आहेत. संपूर्ण मुंबई मध्ये दुकान नाहीतर कंत्राट घेवून बसले आहेत. मराठी दिसतच नाही. मुंबई चा काही भाग असा झाला कि स्थानिक मराठी पूर्ण हद्दपार झाला कि काय अशी अवस्था आहे. आज मुंबई जाईल, उद्या पुणे पर्वा, सातारा सांगली, कोकण तर परप्रांतीय लोकांना गुंतवणुकीसाठी स्वर्ग वाटत आहे आणि तशी ग��ंतवणूक देखील सुरु आहे अश्या प्रकारे ते पण जाईल.\nआता युद्ध करण्याची पद्धत बदलली आहे, तलवारीने युद्ध नाही होत तर पैश्याने होते. जो समाज श्रीमंत तो युद्धात जिंकणार. हे युद्ध आहे आर्थिक युद्ध. आता अशी वेळ आली कि सुरवातच महाराष्ट्र काबीज करण्यापासून करावी लागेल. जे आपले उद्योजक व्यवसायिक अगोदरच उद्योग व्यवसायात आहे त्यांना मदत करावी लागेल, संपूर्ण साखळी म्हणजे कच्चा माल, पक्का माल, ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते ते फेरीवाले हि सर्व शृंखला काबीज करावी लागेल.\nनंतर बाहेर आपले हात पाय पसरावे लागतील ते संपूर्ण जगभर आपले आर्थिक राज्य प्रस्थापित करावे लागेल. जागतिकीकरणात स्पर्धेला तोंड तर द्यावेच लागेल. ह्यासाठी लागते ती मानसिकता. जर मानसिकता असेल तर टिकाल आणि नसेल तर स्पर्धेतून गरीब होवून बाहेर फेकले जाल. परप्रांतीयांना गरज नाही कारण त्यांच्याकडे मानसिकता आहे त्यामुळे ते आरामात कुठल्याही परिस्थितीतून बाहेर येतात. नुसता पैसा आहे म्हणून व्यवसाय करणारे मराठी बघितले आणि त्यांचे लाखो रुपये बुडताना देखील बघितले. अश्यांपासून लांब रहा. पैसा महत्वाचा नाही तर काहीतरी मोठे करण्याचा, श्रीमंत बनण्याचा आणि जगावर राज्य करण्याचा धगधगता अंतर्मनातील ज्वालामुखी महत्वाचा आहे.\nसमविचारी लोकांचे स्वागत आहे, बाकीच्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. इथे काही दोषारोप करत नाही आणि नाही कुठला वादविवाद जेणेकरून महत्वाचा वेळ हा वाया जाईल. कमेंट युद्धापासून लांब रहा, मोठमोठ्या कमेंटस देणार्यापासून लांब रहा. फेसबुक चा वापर फक्त तुम्हाला जे पाहिजे ते घेण्यासाठी करा आणि ऑफलाईन काम करून श्रीमंत व्हा.\nउद्योजक, व्यवसायिक, गुंतवणूकदार, सरकारी आणि खाजगी नोकरी करणारे किंवा इतर जे मदत करू इच्छित असणार्यांनी खालील फॉर्म भरून द्याल.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\n** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.\nफेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया\nचला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nइलेक्शन ड्युटी मुळे आलेला ताण तणाव कसा दूर करायचा\nआर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो\nमुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्त...\nहा एक मंत्रा तुमचे आयुष्य बदलून टाकेल\n\"फोर्ब्स ह्या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील ...\nअंतर्मनाची शक्ती वापरून एखाद्या किंवा अनेक व्यक्ती...\nमुंबईतील मोक्याच्या, जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्...\nउर्जा शास्त्र वास्तू उर्जा आणि मालकाची उर्जा\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T23:13:02Z", "digest": "sha1:AQXDYE7VVH6UXCZM65VGEOOGUHX4P4LA", "length": 3701, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पूर्व जर्मनी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक (जर्मन: Deutsche Demokratische Republik, डॉयच डेमोक्राटिश रेपुब्लिक) किंवा पूर्व जर्मनी (जर्मन: Ostdeutschland, ओस्टडॉइचलांड) हे एक समाजवादी राष्ट्र होते. दुसर्‍या महायुद्धानंतर व्याप्त जर्मनीच्या सोव्हियेत भागात सोव्हियेत संघाने इ.स. १९४९ साली या समाजवादी राष्ट्राची प्रतिष्ठापना केली.\n← [[चित्र:|border|30 px|link=जर्मन इकोनॉमिक कमिशन]] इ.स. १९४९ – इ.स. १९९० →\nब्रीदवाक्य: \"प्रोलेट��रिएर आलर लेंडर, फेराइनिश्ट ऑइश\"\n(\"जगातल्या कामगारांनो, एकत्र व्हा\")\nसर्वात मोठे शहर पूर्व बर्लिन\nशासनप्रकार मार्क्सवादी-लेनिनवादी एकपक्षीय समाजवादी राष्ट्र\nक्षेत्रफळ १,०८,३३३ चौरस किमी\nलोकसंख्या १,६१,११,००० (इ.स. १९९०)\n–घनता १४८.७ प्रती चौरस किमी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:३२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/28/07/2021/thackeray-governments-big-relief-to-parents-decision-to-reduce-private-school-fees-by-15-during-corona/", "date_download": "2022-01-28T23:11:10Z", "digest": "sha1:BTII5HSFWFQGJRCYT2TABOO3XXW43ABM", "length": 14041, "nlines": 178, "source_domain": "newsposts.in", "title": "पालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा : करोना काळात खासगी शाळांचे १५ टक्के शुल्क कमी करण्याचा निर्णय | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi पालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा : करोना काळात खासगी शाळांचे १५ टक्के...\nपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा : करोना काळात खासगी शाळांचे १५ टक्के शुल्क कमी करण्याचा निर्णय\nमुंबई : करोना विषाणू महासाथीमुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. करोना विषाणू संकटाच्या सुरुवातीपासूनच देशातील बहुतांश शाळा टाळेबंद आहेत. विषाणू संकटामुळे आर्थिक अडचणीत अडकलेल्या पालक वर्गाकडून शाळांनी शुल्कामध्ये कपात करावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत आज राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.\nआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खासगी शाळांनी शुल्कामध्ये १५ टक्के कपात करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पालकांना आता खासगी शाळांची फी ८५ टक्के भरावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे. यापूर्वी राजस्थान सरकारने देखील असाच निर्णय घेतला होता.\nयाबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. शाळांचे शुल्क कमी करण्याचा अधिकार सरकारला नसला तरी करोना महासाथीमध्ये राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद आहेत. त्यामुळे या कालावधीतील शुल्क आकारणीचा अधिकार सरकारकडे घेणार असल्याची तरतूद अध्यादेशात असल्याचे समजते.\nPrevious articleपिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आले अंगलट\nNext articleअनुत्पादक कर्जाची आकडेवारी बरीच घटली\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्र��्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dense-clouds-marathwada-sprinkle-48670?tid=124", "date_download": "2022-01-28T23:32:26Z", "digest": "sha1:C7OSVVD5NMDU5YL5CSWZ72LBYV3AWDPI", "length": 15540, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Dense clouds in Marathwada; Sprinkle | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात ढगांची दाटी; भुरभुर\nमराठवाड्यात ढगांची दाटी; भुरभुर\nगुरुवार, 2 डिसेंबर 2021\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा आकाशात ढगांची गर्दी झाली आहे. काही ठिकाणी भुरभुर, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. कीड-रोगांना पोषक अशा या वातावरणामुळे तूर, द्राक्ष, हरभरा, भाजीपालावर्गीय पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये धास्ती आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा आकाशात ढगांची गर्दी झाली आहे. काही ठिकाणी भुरभुर, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. कीड-रोगांना पोषक अशा या वातावरणामुळे तूर, द्���ाक्ष, हरभरा, भाजीपालावर्गीय पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये धास्ती आहे.\nमराठवाड्यातील बहुतांश भागात बुधवारी (ता.१) ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. औरंगाबाद तालुक्‍यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिले. अधून मधून पावसाचे तुरळक थेंब पडत होते. गवळीशिवरा, गंगापूर, कायगाव, नागद, आमठाणा, जायकवाडी, ढोरकीन, शिवूर, आळंद आदी ठिकाणी पावसाची थोडी भुरभुर झाली. तुर्काबाद खराडी परिसरातील घोडेगाव शहापूर (ता. गंगापूर) दुपारी दीडच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसाने चांगलीच तारांबळ उडविली. जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण पहायला मिळाले.\nलांबलेल्या पावसाळ्याने आधीच शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. तुरीवरही संकटाचे ढग गडद होत आहेत. यापूर्वी तुरीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी आवश्‍यक फवारणी केली. त्यामुळे त्यावेळचे संकट टळले. तूर आता कुठे फुलोरा, पापडी व कुठे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. आता तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे. तुरीसोबतच रब्बीत आधीच रखडत पेरणी होतअसलेल्या हरभऱ्यावर घाटेअळी व उंट अळीचे संकट आहे.\nकांदा व टोमॅटोवर करपाचे संकट येण्याची भीतीही वाढली आहे. अर्थात या सर्व संकटाचे परिणाम दिसण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागेल. त्यादरम्यान शेतकऱ्यांनी शिफारशित कीटकनाशकांचा वापर व फवारण्यांची दक्षता घेतल्यास संकटाची तीव्रता कमी करता येऊ शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nऔरंगाबाद aurangabad ऊस पाऊस तूर द्राक्ष भाजीपाला vegetables गंगा ganga river पूर floods उस्मानाबाद usmanabad बीड beed लातूर latur टोमॅटो करपा कीटकनाशक\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वी�� वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nआकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nसाखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...\nएक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...\nकोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...\nमृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/narayangad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:50:57Z", "digest": "sha1:SD2T3BU5GSQJ437ULFSJIDZTFH5TV724", "length": 13618, "nlines": 109, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "नारायणगड किल्ला माहिती Narayangad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नारायणगड किल्ला मराठी माहिती निबंध (Narayangad fort information in Marathi). नारायणगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी नारायणगड किल्ला मराठी माहिती निबंध (Narayangad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nनारायणगड किल्ल्यावर कसे पोहचाल\nनारायणगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील खोडद – गडाचीवाडी जवळील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.\nनारायणगड किल्ला ट्रेक हा पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे स्थित एक मध्यम आकाराचा किल्ला आहे. हा किल्ला नारायणगड जुन्नर बाजार आणि नाणेघाट जवळील सपाट क्षेत्राच्या मध्यभागी वसलेला आहे आणि एक चांगला प्रेक्षणीय किल्ला आहे.\nहा किल्ला सातवाहन काळातील असून जुन्नर पैठण मार्गासाठी टेहळणी करण्यासाठी वापरला जात होता. हा किल्ला पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी पुन्हा बांधला आणि सयाजी पोवार यांना बक्षीस म्हणून दिला गेल्याचे सांगितले जाते. १८१८ च्या शेवटच्या मराठा युद्धात नारायणगड १८१८ मध्ये इंग्रजांनि जिंकला असे म्हणतात.\nनारायणगड किल्ला हा डोंगरी किल्ल्याचा एक प्रकार आहे. किल्ला हा समुद्रसपाटीपासून २,५५७ फूट उंचीवर आहे. हा किल्ला खोडद गावात बांधलेल्या मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या अगदी जवळ आहे.\nकिल्ल्यात प्रवेश करताच आपल्याला दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन लहान टेकड्या दिसतात. डावीकडे टेकडीवर हस्तमाता देवीचे मंदिर आहे ज्यात गावकऱ्यांसाठी जाण्याचा रस्ता आहे. शरभचे दोन दगडी कोरीव शिल्प आणि दाराची पट्टी एक छोटी गणेशमूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या मुख्य सभामंडपाची उंची अंदाजे ४ फूट आहे आणि त्यावर तांदळा, हस्तमाता देवीची मूर्ती कोरलेली आहे.\nवाटेत एक खांब असलेली पाण्याची टाकी दिसते ज्याला नारायण टाकी असे नाव आहे. या पाण्याच्या टाकीसमोरील तटबंदीचे अवशेष येथे आहेत. नार���यणगड किल्ला ट्रेकच्या पायथ्याशी मुकाईमातेचे सुंदर मंदिर आहे. दूरवर शिवनेरी किल्ला आणि त्याच्या आजूबाजूला अंबा अंबालिका लेणी दिसतात.\nनारायण टाकेच्या पुढे दरीच्या बाजूला झुडपात लपलेला चोर दरवाजा आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी झाडाझुडपांचा रस्ता असल्याने प्रवेश करता येत नाही. एक सरळ वाट गडाच्या पूर्वेकडील बुरुजावर जाते. या ठिकाणी तुम्हाला बुरुज आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. जरी किल्ला उंचीच्या दृष्टीने फारसा उंच नसला तरी डोंगराच्या तीन बाजूंनी उंच सुळके त्याला नैसर्गिक संरक्षण देतात.\nगडाच्या वरती नारायणटाके आणि चांभार टाके नावाचे छोटे पाणवठे आहेत. गडाच्या सर्वात उंचावर हस्तमाता देवीचे मंदिर आहे आणि त्याच्या खाली मुकाई देवीचे मंदिर आहे. या टेकडीवर इतर काही अवशेष आहेत, विशेषत: दगडी दारावर गणपतीची आकृती आणि दोन सेवक वाघ आहेत. उत्तर-दक्षिण दिशेला बांधलेल्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला आहे.\nतसेच नारायणगाव ते खोडद ही बस नारायणगाव ते 7 किमी अंतरावर “गडाचीवाडी” नावाच्या बस स्टॉपवर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही नैसर्गिक वातावरणातील ट्रेकचा आनंद घेऊ शकता.\nनारायणगड किल्ल्यावर कसे पोहचाल\nमुंबईवरून येत असाल तर मुंबईहून आळेफाटाहून पुण्याला गेल्यावर २ किमी नंतर एक टोलनाका आहे. हा टोलनाका पार केल्यानंतर कुकडी नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. पुलानंतर डाव्या बाजूला कालव्याजवळून जाणारी कच्ची वाट आहे. ही वाट नारायणगाव गावातून येणाऱ्या वाटेला जोडते आणि पुढे पायथ्याशी असलेल्या मुकाईदेवीच्या मंदिराकडे जाते. या मार्गावरील आळेफाटा ते मुकाईदेवी मंदिर हे १६ कि.मी.\nनारायणगावच्या एसटी स्टँडसमोरून एक वाट खोडद गावात जाते. या वाटेवर ९ किमी अंतरावर आपण एका जंक्शनवर येतो जिथून सरळ वाट खोडद गावात जाते आणि डावीकडे जाणारी वाट पायथ्याशी असलेल्या मुकाईदेवी मंदिराकडे जाते. या मार्गावरील नारायणगाव ते मुकाईदेवी मंदिर हे अंतर १०.५ किमी आहे. नारायणगाव ते खोडद या बसने आपण जंक्शनवर उतरलो, तर पायथ्या गावाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी किमान ३० मिनिटे लागतात.\nतर हा होता नारायणगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास नारायणगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Narayangad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांस���बत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-twenty-seven-thousand-co-operative-societies-election-program-announced?tid=124", "date_download": "2022-01-28T23:20:31Z", "digest": "sha1:WBMNH6MBGMZKF2HPBADVFACSWWGSW42V", "length": 16831, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi Twenty-seven thousand co-operative societies Election program announced | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nसत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nरविवार, 28 नोव्हेंबर 2021\nराज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला आहे. या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.\nपुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला आहे. या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.\nप्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. डॉ. पाटील म्हणाले, ‘‘कोरोना परिस्थितीमुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. शासनाने या निवडणुकांवरील स्थगिती उठवून या निवडणुका १ सप्टेंबरपासून घेण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.\nत्यानुसार प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण ४५ हजार ४०९ सहकारी संस्थांचा ६ टप्प्यांचा समावेश असलेला ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला आहे. प्राधिकरणाने सप्टेंबरपासून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे ४ हजार ३६२ व १२ हजार ७२९ अशा एकूण १७ हजार ९१ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्य��� आहेत.\nयानुसार तिसऱ्या टप्प्यातील २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केले असून, त्यामध्ये १८ हजार ३१० कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा तर उर्वरित ८ हजार ८२८ सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाने, इतर पतसंस्था, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दुग्ध संस्था आदींचा समावेश आहे.\nया संस्थांच्या निवडणुका मुदतीत पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणुकीस पात्र संस्थांनी प्रारूप मतदार यादी व आवश्यक निवडणूक निधी संबंधित जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.\n३१ पैकी १६ जिल्हा बँकांच्या निवडणुका पूर्ण\nप्राधिकरणाने राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी १६ बँकांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तर शासनाने नाशिक, नागपूर, सोलापूर, बुलडाणा आणि उस्मानाबाद, अशा पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहेत, त्या टप्प्यावर पुढे ढकललेल्या आहेत. रायगड तसेच जालना या २०२२ या वर्षांत निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने अद्याप सुरू केलेल्या नाहीत.\nसात जिल्हा बँका न्यायप्रविष्ट\nगोंदिया, भंडारा, चंद्रपूर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तर वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश पारीत केलेले आहेत. या शिवाय पुणे, मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब न्यायप्रविष्ट असून, त्यात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.\nपुणे वर्षा varsha निवडणूक साखर पूर floods जिल्हा बँक नागपूर nagpur सोलापूर उस्मानाबाद usmanabad रायगड चंद्रपूर मुंबई mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court उच्च न्यायालय high court कोल्हापूर सिंधुदुर्ग sindhudurg\nआकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट���र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nसाखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...\nएक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...\nकोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...\nमृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/kandhar-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:31:51Z", "digest": "sha1:CE7XLRUF6KDTI4BZOBQYRU5TXLLK7QI2", "length": 13009, "nlines": 115, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "कंधार किल्ला माहिती मराठी Kandhar Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कंधार किल्ला मराठी माहिती निबंध (Kandhar fort information in Marathi). कंधार किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी कंधार किल्ला मराठी माहिती निबंध (Kandhar fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nकंधार किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nकंधार किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nकंधार किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nकंधार किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरात आहे. कंधार शहर हे किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. कंधार शहराच्या मध्यभागी किल्ला आहे.\nमहाराष्ट्रातील फारच कमी किल्ले शिल्लक आहेत जे अजूनही कंधारसारखे सुस्थितीत आहेत. या किल्ल्याला एक प्रकारचा पाण्याने भरलेला खंदक आहे जो संरचनेला वळसा घालतो.हा किल्ला निजामशाही काळातील इमारत आहे आणि राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याच्या सन्मानार्थ बांधली गेली होती.\nकंधार हे नांदेड जिल्ह्याचे तालुक्याचे ठिकाण आहे, कंधार हे शहर राष्ट्रकूटांची राजधानी होती. कंधार किल्ला राष्ट्रकूट राजवटीच्या काळात बांधला गेला.\nकंधार किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nकंधार किल्ला कंधार शहराच्या मध्यभागी आहे. किल्ल्याला वळसा घालून पाण्याने भरलेला खंदक आहे. कंधार किल्ल्याच्या बाहेर काही अंतरावर एक टेकडी आहे ज्यावर मुस्लिमांनी श्रद्धेने आयोजित केलेला जुना ईदगाह आहे. अहमदनगर शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण दोन घुमट असलेले हे निजामशाही काळातील आहे.\nकिल्ल्याच्या वास्तूमध्ये काही आश्चर्यकारकपणे विस्तृत सुरक्षा रचना आहेत. तसेच, एक टेहळणी बुरुज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. लाल महाल आणि दरबार महल पाहण्यासारखे आहेत. कारंजे असलेली एक सुंदर पाण्याची टाकी आणि आजूबाजूच्या बागेचे अवशेष मध्ययुगीन सुलतानांनी अनुभवलेल्या राजेशाहीची कल्पना देतात.\nकिल्ल्यातील सर्व वारसा वास्तूंपैकी अंबरखाना आणि काचेचा महाल सर्वात अचंबित करणारे आहेत. काचेचा महाल ही एक दुमजली इमारत आहे जिथे राष्ट्रकूट रॉयल पॅलेस अस्तित्वात होता त्याच जागेवर बांधले गेले असावे. काचेचा महाल हा तुघलक आणि बहमनी सुलतानांच्या राणी महालासारखा वाटतो.\nकिल्ल्यावर अनेक शिल्पे आहेत. त्यापैकी ६० फूट उंचीच्या माणसाचे विशाल यक्ष वास्तुपुरुष शिल्प हे सर्वात उल्लेखनीय आहे.\nकंधार किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nपुण्याहून कंधार किल्ल्याकडे येताना\nपुण्यापासून एसटी बसेस, व्होल्वो, पुण्यापासून ४४७ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदेडला जाण्यासाठी स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे, नांदेडहून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कंधारला जाण्यासाठी एसटी बसेस आणि स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे.\nपुणे जंक्शन ते नांदेड पर्यंत रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत, पुणे जंक्शन ते नांदेड हे सुमारे ५५५ किलोमीटरचे अंतर आहे.\nपुणे ते कंधार किल्ला रस्त्याने येताना पुणे – शिरूर – अहमदनगर – पार्थानी – नांदेड – लोहा – कंधार – कंधार किल्ला असे जावे लागेल.\nमुंबई वरून कंधार किल्ल्याकडे येताना\nमुंबईहून नांदेडला जाण्यासाठी एसटी बसेस व व्होल्वो बसेस उपलब्ध आहेत, मुंबई ते नांदेड हे अंतर ५७८ किलोमीटर आहे, नांदेडहून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कंधारला जाण्यासाठी एसटी बसेस आणि स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे.\nमुंबई ते नांदेड येथे रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत, मुंबई ते नांदेड हे सुमारे ६०८ किलोमीटरचे अंतर आहे.\nमुंबई ते कंधार किल्ला रस्त्याने येत असाल तर मुंबई – लोणावळा – पुणे – शिरूर – अहमदनगर – पार्थानी – नांदेड – लोहा – कंधार – कंधार किल्ला असे जावे लागेल.\nनांदेडच्या कोणत्याही ठिकाणाहून कंधार किल्ल्यावर जाण्यासाठी स्थानिक वाहतूक सहज उपलब्ध आहे.\nकंधार किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nकंधारचा किल्ला हा खूप मोठा आणि अतिशय सुंदर आहे. अप्रतिम दृश्ये, ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी कोणीही कधीही भेट देऊ शकते.\nतर हा होता कंधार किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास कंधार किल्ला हा निबंध माहिती लेख (Kandhar fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2014/12/blog-post_31.html", "date_download": "2022-01-28T21:46:44Z", "digest": "sha1:ZIVNL3H2435V7LFBX77XQQH7ZKZP3I5Q", "length": 12095, "nlines": 92, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: वाघ, माणूस आणि संशोधक", "raw_content": "\nवाघ, माणूस आणि संशोधक\nबेळगावजवळच्या खानापूर परिसरात जवळजवळ सव्वा महिना एका नरभक्षक वाघामुळे हलकल्लोळ माजला होता. वाघाला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर परिसर भीतीच्या छायेतून मुक्त झाला. खरेतर खानापूर परिसराला वाघाचे तसे अप्रूप नाही. बेळगाव वनविभागांतर्गत असलेल्या खानापूर तालुक्यातील जंगलांत सहा ते सात वाघ आहेत. तालुक्यातील नागरगाळी, लोंढा, भीमगड व कणकुंबी या वनक्षेत्रातच वाघांचे अस्तित्व आहे. सन २०११-१२ मध्ये भीमगडला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे भीमगड वेगळे वनक्षेत्र बनले. अभयारण्याचे कायदे लागू झाल्याने या वनक्षेत्राला संरक्षण लाभले. परिणामी वाघांची संख्या वाढू लागली.\nबेळगावपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमगडच्या जंगलात १९ नोव्हेंबरला वनखात्याने एक नरभक्षक वाघ सोडला. या वाघाने चिकमंगळूर येथे एका महिलेचा बळी घेतला होता. त्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले होते. तिथून दांडेलीच्या जंगलात सोडण्यासाठी नेले, मात्र स्थानिक लोकांनी तीव्र विरोध केल्यामुळे वनखात्याचे लोक वाघाला घेऊन खानापूरच्या भीमगड जंगलात आले. स्थानिक लोकांना कल्पना न देताच वाघ जंगलात सोडण्यात आला. ही वार्ता कळताच परिसरातील लोकांनी वन अधिकाऱ्यांची वाहने अडवून जाब विचारला. गावापासून १०० मीटरच्या अंतरावर नरभक्षक वाघाला सोडण्यात आल्याने लोक संतप्त झाले. वाघाला पुन्हा बंदिस्त करून इतरत्र हलविण्याची मागणी त्यांनी केली. वाघाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी होऊ लागली. गावाजवळच सोडलेल्या नरभक्षक वाघामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरी वस्तीच्या आसपास वाघाचे दर्शन होऊ लागले. काही पाळीव प्राण्यांवर वाघाने हल्ले केले. अफवाही पसरू लागल्या. गेल्या आठवड्यात शेतात मळणी करीत असलेल्या अंजली हणबर नामक महिलेवर हल्ला करून वाघाने तिला ओढून नेण्याची घटना घडल्यानंतर मात्र जनक्षोभ उसळला. परिणामी वनविभागाने वाघाला ठार करण्याचा निर्णय घेतला. वाघ, वनखाते आणि जंगलाच्या परिसरात राहणारे लोक एवढ्यापुरते हे नाट्य मर्यादित असल्याचे चित्र होते. परंतु याचा चौथा कोन खूप गंभीर स्वरूपाचा होता. हा चौथा कोन होता एका वन्यजीव संशोधकाचा. नरभक्षक ��ाघाला एखाद्या प्राणिसंग्रहालयातही ठेवता आले असते. परंतु वनखात्यातील वरिष्ठांशी संबंधित वन्यजीव अभ्यासकाला नरभक्षक वाघावर संशोधन करण्याची खुमखुमी होती. त्यासाठी त्याने वाघाला कॉलर आयडी लावून तो जंगलात सोडण्याचा हट्ट धरला. दांडेली परिसरातील लोकांनी विरोध केल्यानंतर वाघाला गुपचूपपणे भीमगडच्या जंगलात सोडण्यात आले. परंतु बभ्रा झालाच. वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेलाच, परंतु त्या वाघाचाही बळी गेला. सारासार विचार न करता घेतलेला एखादा निर्णय किती धोकादायक ठरू शकतो, हाच धडा या घटनेतून मिळतो.\nवाघ, माणूस आणि संशोधक\nयशवंतराव आणि शरदराव, पृथ्वीराज, देवेंद्र....\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षाप��र्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-manisha-koirala-was-not-ready-to-play-ranbir-kapoors-mother-role-5893640-NOR.html", "date_download": "2022-01-28T21:47:34Z", "digest": "sha1:2EIOQ5PPHMGB54DLOWHABU3XCUNFJI6L", "length": 6797, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Manisha Koirala Was Not Ready To Play Ranbir Kapoor's Mother Role | मनीषा कोइरालाला करायची नव्हती रणबीरच्या आईची भूमिका, या कारणामुळे झाली तयार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमनीषा कोइरालाला करायची नव्हती रणबीरच्या आईची भूमिका, या कारणामुळे झाली तयार\nएन्टटेन्मेंड डेस्क : संजय दत्तचा बायोबिक 'संजू' मध्ये मनीषा कोइराला नरगिस दत्तची भूमिका साकारत आहेत. चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. मनीषा यासोबतच 'प्रस्थानम' चित्रपटाच्या रीमेकची शूटिंग करतेय. मनीषा ही नेहमी चॅरिटीचे काम आणि कँसर अवेयरनेससाठी अनेक वेळा नेपाळमध्ये जात असते. एका मुलाखतीत तिने चित्रपटाविषयी रंजक गोष्टी शेअर केल्या.\nहा चित्रपट कसा मिळाला\nगेल्या वर्षीची ही गोष्ट आहे. मी तेव्हा नेपाळमध्ये होते. राजकुमार हिरानी यांनी मला अप्रोच केले आणि सांगितले की, त्यांना माझ्याकडून नरगिसचा रोल करुन घ्यायचा आहे. या क्षणी मनात मिश्रित रिअॅक्शन आली. मला नरगिस दत्त यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रीची भूमिका साकारायला मिळणार यामुळे मी आनंदी होती. कारण ही भूमिका नशीबाने मिळते. पण भिती होती की, मी 'आई'ची भूमिका जरा जास्त लवकर करतेय का असा प्रश्न होता. तसेही ही इंडस्ट्री अभिनेत्रींना खुप लवकरच आईच्या भूमिकेत सेट करते. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रणबीरपेक्षा फक्त 10 वर्षांनी मोठी आहे. अशा वेळी त्याच्या आईची भूमिका स्विकारणे योग्य आहे का हा प्रश्न होता. नंतर मी राजकुमार हिरानी यांच्या ऑफिसमध्ये त्यांना नाही म्हणायला गेले होते. पण मी त्यांच्या ऑफिसचे सकारात्मक वातावरण पाहिले, तेव्हा माझे मन बदलले. त्यांच्या टीममध्ये सर्व शांत स्वभावाचे आहेत. मग मी ही भूमिका करण्यासाठी मनाची तयारी केली.\nसुनील दत्त यांच्या आईची भूमिका स्वतः नरगिस ���ांनी साकारली होती. म्हणजेच कॅपेबल कलाकारांना असे चॅलेंजिग भूमिका मिळतात. ही भूमिका कठीण तर नव्हती ना\n- ते आहेच, पण आम्ही अभिनेत्रींच्या बाबतीत खुप सांभाळून चालावे लागते. अन्यथा इंडस्ट्री आमच्या सारख्या अभिनेत्रींना लवकरच आई बनवते. अॅक्टर्सला तर स्वतःपेक्षा तीन दशक लहान अभिनेत्रींसोबतही रोमान्स करण्याची संधी दिली जाते. पण आम्हाला थोडे सांभाळून राहावे लागते.\nया भूमिकेत रुजण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत मिळाली\nडायरेक्टर साहेबांच्या रिसर्चने सर्व अडचणी दूर केल्या. त्यांनी खुप जास्त रिसर्च केलेले होते. यामुळे कॅरेक्टरचा सूर पकडण्यासाठी जास्त अडचणी आल्या नाहीत. प्रिया दत्तला भेटून उरलेल्या सर्व अडचणी दूर झाल्या. मी तिला चांगल्या प्रकारे ओळखते. मी त्यांच्या एनजीओसाठी कामही केले आहे. पुढेही असेच काम करत राहिल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/us-couple-adopted-visually-impaired-child-from-china-5942155.html", "date_download": "2022-01-28T22:25:39Z", "digest": "sha1:ISLVL3GM7ALLXI55MH2LVN4QYZ67ZVH7", "length": 4660, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "US Couple Adopted Visually Impaired Child From China | जन्मतःच अनाथाश्रमात सोडून गेले आई-वडील, चेहरा पाहून कोणीही दत्तक घ्यायला तयार होईना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजन्मतःच अनाथाश्रमात सोडून गेले आई-वडील, चेहरा पाहून कोणीही दत्तक घ्यायला तयार होईना\nब्रासेल्टन - ही व्यथा आहे एका चिनी मुलीची. इतर मुलींसारखे न दिसण्याची शिक्षा तिला मिळाली आहे. जन्मानंतर काही दिवसांतच आई वडिल या मुलीला अनाथाश्रमात सोडून गेले. त्यानंतर ती अनाथाश्रमात नवे कुटुंब कधी मिळणार यासाठी वाट पाहत राहिली. पण कोणीही तिला दत्तक घ्यायला तयार झाले नाही. एक दिवस फेसबूकवर एका अमेरिकन दाम्पत्याला या मुलीचा फोटो दिसला तेव्हा त्यांना तिची किंमत समजली. त्यांना मनापासून असे वाटले की ही आपली मुलगी आहे आणि त्यांनी तिला दत्तक घेतले.\nआजारामुळे डोळे झाले असे\n- तीन वर्षांपूर्वी जन्मलेली प्रिमरोज गंभीररित्या ग्लुकोमाने पीडित आहे. त्यामुळे तिचे डोळे पूर्णपणे सिलव्हर ब्लू रंगाचे आहेत आणि तिला जराही दिसत नाही.\n- या आजारामुळे प्रिमरोजला तिच्या आई वडिलांनी काही दिवसांतच सांभाळण्यास नकार देत अनाथाश्रमात सोडले.\n- एका अमेरिकन कपलने तिचा फोटो पाहिला आणि त्यांना जणू ध���्काच बसला. या दाम्पत्याला दोन मुले होती. पण या मुलीला पाहून त्यांना वाटले जणू आपल्या जीवनात या मुलीची कमतरचा आहे.\n- या मुलीबाबत समजल्यानंतर तर त्यांनी प्रिमरोजला दत्तक घेण्याचा निर्णयच घेतला. जानेवारी 2016 मध्ये त्यांनी तिला अमेरिकेला आणले.\n- या मुलीला पाहिले तेव्हा जणू तिनेच आम्हाला तिच्याकडे खेचले अशी काहीसी अध्यात्मिक जाणीव झाल्याचे या दाम्पत्याने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/usmanabad/", "date_download": "2022-01-28T21:52:27Z", "digest": "sha1:MYLPHXSH4XTLJ5ZT7BNHBL6CQ7OBRKB3", "length": 26910, "nlines": 225, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "usmanabad Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nपूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप\nपुणे : मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल ...\n‘हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख मातोश्रीवर बसून तुम्हाला समजणार नाही’\nपुणे : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब ...\n‘महाराष्ट्राची जनता अनाथ झाली का त्यांचे कोणीच वाली नाही का त्यांचे कोणीच वाली नाही का\nपरळी : मराठवाड्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या भागामध्ये तुफान ...\n‘दौरे व पंचनामे यांचा फार्स न करता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करा’\nअकोला : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील 182 परिमंडळांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने राज्यातील 12 लाख हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन ...\nशेतकऱ्यांना मदत करा हे सांगायला भाजप कशाला हवा \nनागपूर : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब ...\nदेवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर मराठवाडा व विदर्भाचा दौरा करणार\nपुणे : मराठवाड्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या भागामध्ये तुफान ...\nपंचनामे पूर्ण झाल्यानंतरच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार – वडेट्टीवार\nमुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल ...\nशेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती\nमुंबई : मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात ...\nमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं केलेलं आवाहन म्हणजे…; भातखळकरांनी उडवली खिल्ली\nमुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. जवळपास २५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी ...\nमराठवाड्यात पावसाचा हाहाकार; नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री करणार दौरा\nमुंबई : मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे ...\n‘मुख्यमंत्र्यांचे कोकणातील आश्वासन अजून हवेतच आणि आता मराठवाड्यासाठी नव्या वाफा…’\nमुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती उद्भवली आहे. जवळपास २५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी ...\nआम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले; पंकजा मुंडेंचा सरकारवर निशाणा\nपरळी : मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे ...\n अतिवृष्टीने 436 नागरिकांनी जीव गमावला, तर 196 जणांचा वीज पडून मृत्यू\nमुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल ...\nशेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा – बावनकुळे\nनागपूर : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल ...\nराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची कार्यालयात आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दोन महिलांसह एका व्यक्तीचे नाव\nउस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्याती�� वडगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातच आत्महत्या ...\nमराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फडणवीस सरकारच्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय \nमुंबई : मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई दूर करून ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी पोचवण्याच्या उद्देशाने तत्कालीन भाजप सरकारने आणलेली मराठवाडा ...\nबोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई\nउस्मानाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असल्यामुळे बाहेर कुठे जाता येत नाहीये तसेच आंतरजिल्हा प्रवास करायचा ...\nसाखर कारखाना निर्माण करणार ऑक्सिजन देशातील पहिल्याच प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन\nउस्मानाबाद : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत ...\nपुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय उकळत्या तेलातून नाणे काढण्याच्या घटनेला धक्कादायक वळण\nउस्मानाबाद- उकळत्या तेलातून पाच रुपयाचं नाणं बाहेर काढण्यास सांगून पतीने पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा घेतल्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घडल्याचे ...\nशिवसेनेचे तब्बल १७ उमेदवार बाद, तर राष्ट्रवादीचा एकहाती विजय निश्चित; राजकीय गोटात खळबळ\nउस्मानाबाद : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, आज उमेदवारी ...\nमुख्यमंत्र्यांसाठी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची सोय देखील भाजप युवा मोर्चालाच करावी लागेल : विक्रांत पाटील\nतुळजापूर : राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात शेतीचं मोठं नुकसान झालं असून हाताशी आलेलं सोन्यासारख्या पिकासोबतच ...\nमहाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मसन्मानाची भाषा करूच नये ; शेलारांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला\nमुंबई : उस्मानाबादमधील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ...\nफक्त दौरे करू नका, शेतकऱ्यांना मदत करा ; संभाजीराजेंचा पवारांना अप्रत्यक्ष टोला\nपंढरपूर : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर ...\nशेतकऱ्यांच्या भरपाईसाठी मोदींची भेट घेणार ; पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन\nउस्मानाबाद : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर ...\nभारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात\nउस्मानाबाद- प्रेमात बुडालेले तरुण प्रेमसााठी काय करतील याचा नेम नाही. अगदी सातासमुद्रापार जाण्याची वेळ आली तर तेही करण्याची तयारी प्रेमवीरांमध्ये ...\nउस्मानाबादमधील चिखलीतून सुट्टी संपवून सोलापूरला रुजू पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह\nतुळजापूर - उस्मानाबाद तालुक्यातील चिखली या गावचा रहिवासी असलेल्या आणि सध्या सोलापूर येथे सेवेत असलेल्या आणि नुकतीच सुट्टी संपवून सोलापूर ...\nआता तुळजापुरातही ऐकू येऊ लागले गूढ आवाज\nतुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह परिसर गुरुवार दि १२ रोजी सांयकाळी पाच वाजता आजपर्यत झालेल्या आवाजापेक्षामोठ्या भयानक गुढ आवाजाने हादरुन ...\nउस्मानाबाद जिल्हा खरीप पीक-विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीकडून राडा\nटीम महाराष्ट्र देशा - उस्मानाबाद जिल्हा खरीप पिक विम्यातून वगळल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हा कृषी अधिक्षक कर्यालयात राडा करत ...\nगूढ आवाजामुळे हादरले उस्मानाबादसह तीन तालुके\nउस्मानाबाद : भूगर्भातून सोमवारी दुपारी चार वाजून चौतीस मिनिटांनी झालेल्या गूढ आवाजाने उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा तालुके हादरले. त्यामुळे ग्रामस्थांत काही ...\n आदित्य ठाकरे यांनी दिले ‘हे’उत्तर\nटीम महाराष्ट्र देशा : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या सोलापूर, उस्मानाबाद ह्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त भागांची पाहणी आदित्य ...\nउस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारांचा सुकाळ,उर्वरीत पक्षांकडे माञ दुष्काळ \nतुळजापूर- उस्मानाबाद लोकसभा निवडणूकी साठी राज्यपातळीवर विविध प्रमुख पक्षांकडून उमेदवारी कुणाला द्यावयाची ��ाबाबतीत विचारमंथन चालु असल्याने फक्त राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारांचा ...\nआई- वडिलांच्या कष्टाचे पोराने पांग फेडले; यूपीएससीत उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात पहिला\nउस्मानाबाद: केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससीचा ) निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कसगी या छोट्याशा गावातील गिरीश बदोले ...\nभूम मधील ‘हल्लाबोल’ आंदोलनात चोरट्यांचा ‘डल्ला’\nटीम महाराष्ट्र देशा- सरकारविरोधात पुकारलेल्या एल्गारामुळे चर्चेत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हल्लाबोल आंदोलन भूम शहरात वेगळ्याच गोष्टीमुळे लोकांच्या चर्चेचा विषय ...\nएसटीच्या २२०० कर्मचाऱ्यांसाठी केवळ ९० ड्रेस\nउस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये विभागीय मंडळनिहाय कर्मचाऱ्यांना नव्या ड्रेसचे वाटप होणार होते.मात्र, गणवेशाच्या अपु-या साठ्यामुळे हा कार्यक्रम पाच मिनिटांत संपविण्यात आला. ...\nऊसतोड मजुरांचा ‘पीएफ’ भरा, ६१ कारखान्यांना नोटिसा\nसोलापूर: ऊसतोड मजुरांचा 'भविष्य निर्वाह निधी' (ईपीएफ) भरण्यासाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूरच्या ६१ साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्या ...\nती जन्मली आणि तिला अवघ्या ६ मिनिटांत आधार कार्ड मिळाले\nआधार कार्डची दिवसेंदिवस सक्ती केली जात आहे. मेरा आधार मेरी पहचान या ब्रीदवाक्या खाली आधार सक्ती केली जात आहे. पण ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/inflation-to-break-even-cng-large-increase-in-domestic-pipeline-gas-rates-see-how-much-increase-per-kilogram/", "date_download": "2022-01-28T22:47:33Z", "digest": "sha1:INCR6VF2VFXZKRFJBLYXZSZCF33HVT6D", "length": 11912, "nlines": 103, "source_domain": "mhlive24.com", "title": "महागाई कंबरडे मोडवणार! CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरांत मोठी वाढ; पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ | Mhlive24.com", "raw_content": "\n CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरांत मोठी वाढ; पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ\n CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरांत मोठी वाढ; पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ\nMHLive24 टीम, 14 जुलै 2021 :- देशात महागाई प्रचंड वाढली आहे. देशात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गॅस सिलिंडरचे दरही वाढले आहेत. या सर्वांचा परिणाम महागाईचा भडका झाला आहे.\nआता यातच भर म्हणून कि काय मध्यरात्रीपासून सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅस (PNG)च्या दरात मोठी वाढ झाली आहे.\nसीएनजीच्या दरात किलोमागे किती वाढ :- महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 55 पैशांची वाढ केली आहे. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले आहे.\n :- त्यामुळे आता मुंबई व आसपासच्या परिसरात सीएनजी 51 रुपये 98 पैसे प्रति किलो तर पीएनजी स्लॅब 1 मध्ये 30.40 रुपये व स्लॅब 2 मध्ये 36 रुपये या दराने उपलब्ध होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या वाढत्या किंमतींमागे प्रवास खर्च आणि दुसऱ्या खर्चांचा देखील समावेश आहे.\nमहागाईने जनता त्रस्त :- देशात महागाई प्रचंड वाढली आहे. देशात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. याच परिणाम पायाभूत गोष्टी महाग होण्यावर होतो. त्यामुळे आता वाढती महागाई जनतेवर ताण बनत चालली आहे. यामुळे आता जनतेमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/special/sbi-atm-cash-withdrawal-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:39:04Z", "digest": "sha1:QM77NX2TF6DXU5IBJJGNWMYNVALIGCRO", "length": 13544, "nlines": 106, "source_domain": "mhlive24.com", "title": "SBI ATM Cash Withdrawal : स्टेट बँक मध्ये तुमचे खाते आहे ? जाणून घ्या OTP वरून पैसे कसे काढायचे ? | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/स्पेशल/SBI ATM cash withdrawal : स्टेट बँक मध्ये तुमचे खाते आहे जाणून घ्या OTP वरून पैसे कसे काढायचे \nSBI ATM cash withdrawal : स्टेट बँक मध्ये तुमचे खाते आहे जाणून घ्या OTP वरून पैसे कसे काढायचे \nदेशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट जारी केले आहे. सर्व SBI खातेधारकांना या अपडेटबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. हे एक अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे अपडेट आहे.(SBI ATM cash withdrawal)\nSBI ने त्यांच्या ATM ऑपरेशन्सची सुरक्षा सुधारण्यासाठी त्यांच्या मानकांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. SBI ग्राहकांना कोणत्याही त्रासाशिवाय आणि धोक्याशिवाय एटीएममधून पैसे काढायचे असतील तर तुम्ही येथे नमूद केलेल्या सूचना समजून घेणे महत्त्वाचे आहे. (how to withdraw money from OTP)\nOTP वरून कॅश विथड्रॉल\nSBI बँकेने अलीकडेच एक नवीन अपडेट आपल्या ग्राहकांसोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये सर्व SBI ग्राहकांना एका विशिष्ट पूर्व-निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी OTP वापरावा लागेल असे सांगण्यात आले आहे. एका लिमिट पेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी तुम्हाला एटीएमची आवश्यकता असेल. अशावेळी एटीएममधून पैसे काढताना बँक तुमच्या फोन नंबरवर ओटीपी पाठवेल. तुम्हाला त्या ठिकाणी एटीएम मशीनवर जावे लागेल, तरच तुम्हाला पैसे मिळतील.\nएसबीआयकडून सांगण्यात आले आहे की एटीएममधून 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक पैसे काढण्यासाठीच OTP आवश्यक असेल. तर 9,999 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे एटीएममधून काढण्यासाठी ओटीपी प्रविष्ट करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे.\nसोपी प्रक्रिया जाणून घ्या\nएसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी, जर रक्कम रु. 10,000 किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला ओटीपीची आवश्यकता असेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP ही संख्यांची सिस्टीम-जनरेटेड स्ट्रिंग आहे जी तुम्हाला एकाच व्यवहारासाठी मिळेल. तुम्ही काढू इच्छित असलेली रक्कम टाकल्यानंतर, एटीएम स्क्रीनवर ओटीपी स्क्रीन दिसेल. त्यानंतर तुम्हाला कॅश प्राप्त करण्यासाठी स्क्री���वर बँकेकडून आलेला ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.\nओटीपीचा हा अतिरिक्त घटक स्टेट बँक कार्डधारकांना संभ्रमित एटीएम व्यवहारांपासून वाचवेल. बँकेने सांगितले आहे की OTP आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा फक्त SBI ATM मध्ये उपलब्ध आहे. SBI कडे 22,224 शाखा, 63,906 ATM/CDM आणि 71,705 बिजनेस कॉरेस्पोंडेंटचे देशातील सर्वात मोठे नेटवर्क आहे.\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची न���र, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2022-01-28T23:16:50Z", "digest": "sha1:7WCSV6F5VE5H3DUJUUXNWM3PLR5DFMY7", "length": 3631, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\nइ.स. १९५४ मधील खेळ‎ (३ प)\nइ.स. १९५४ मधील जन्म‎ (१ क, १२१ प)\nइ.स. १९५४ मधील मृत्यू‎ (१९ प)\nइ.स. १९५४ मधील चित्रपट‎ (२ क, १ प)\n\"इ.स. १९५४\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\n१९५४ अटलांटिक हरिकेन मोसम\nLast edited on १७ एप्रिल २०१३, at १९:०६\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:०६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/10/09/2021/face-to-face-ban-in-chandrapur-city-ganeshas-darshan-can-be-taken-online/", "date_download": "2022-01-28T23:06:04Z", "digest": "sha1:T25YIPSJDBGYERQYL7NV26TRH6F4YPA6", "length": 16766, "nlines": 178, "source_domain": "newsposts.in", "title": "चंद्रपूर शहरात मुखदर्शनास प्रतिबंध; ऑनलाईनच घेता येणार गणेशाचे दर्शन | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi चंद्रपूर शहरात मुखदर्शनास प्रतिबंध; ऑनलाईनच घेता येणार गणेशाचे दर्शन\nचंद्रपूर शहरात मुखदर्शनास प्रतिबंध; ऑनलाईनच घेता येणार गणेशाचे दर्शन\nचंद्रपूर : श्रद्धा, भक्ति, उत्साह आणि संघटन शिकवणारा गणेश उत्सव आज मोठ्या भक्तीभावात सुरु झाला. कोरोना पार्श्वभूमीवर हा उत्सव आला असल्यामुळे दरवेळी प्रमाणे गर्दी न करता कोरोना प्रोटोकॉल पाळत हा उत्सव साजरा करण्याच्या राज्यशासनाच्या सूचना आहेत. चंद्रपूर शहरात प्रत्यक्ष किंवा मुखदर्शनास प्रतिबंध घालण्यात येत असून, गणेशाचे दर्शन ऑनलाईनच घेता येणार आहे. त्याचे गणेश भक्त व सार्वजनिक मंडळांनी पालन करावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.\nगणेशोत्सव साध्या पध्दतीने करण्यासंबंधीत प्रशासनातर्फे नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांमध्ये आता गणेश मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यात प्रतिबंध करण्यात येत असून, दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे उपलब्ध करून देण्यात यावे, असे श���चिता करण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढीला गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी कारणीभुत ठरू नये. यासाठी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.\nगणेशोत्सव साजरा करतांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. मंडप सुसंगत, मर्यादित आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे उभारावे. सार्वजनिक मंडळाची सजावट साधी असावी. सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती ४ फूट तर घरगुती मूर्ती २ फुटांची असावी. शाडूची किंवा पर्यावरणपुरक मुर्ती असल्यास घरी विसर्जन करावे. शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा मनपाच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावे. घरी विसर्जन शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे. तसेच मनपाच्या फिरत्या विसर्जन कुंडाचा लाभ घ्यावा, विसर्जनासाठी मिरवणूक काढू नये, असेही आवाहन मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.\nगणेश मंडळानी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेबसाईट, ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंग व्यवस्था असावी. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना थेट मुखदर्शनाऐवजी ऑनलाईन दर्शन देण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nPrevious articleनगरपरिषदेत लागलेल्या आगीत खरंच भ्रष्टाचार जळाला का \nNext articleवीज पडून शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या ठार\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/04/14/privatization-of-two-banks-in-the-first-phase-today/", "date_download": "2022-01-28T23:14:42Z", "digest": "sha1:5P5AKGS3KJ5VTIAZD7NYTD3NAU3BU34T", "length": 9657, "nlines": 98, "source_domain": "spreaditnews.com", "title": "पहिल्या टप्प्यात आज दोन बँकांचे खासगीकरण! – Spreadit", "raw_content": "\nपहिल्या टप्प्यात आज दोन बँकांचे खासगीकरण\nपहिल्या टप्प्यात आज दोन बँकांचे खासगीकरण\nनवी दिल्ली – बँकिंग सेक्टरसाठी आजचा (ता. १४ ��प्रिल) दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण, सरकारकडून पहिल्या टप्प्यातील दोन सार्वजनिक बँकांचं खाजगीकरण आज होण्याची शक्यता आहे.\nकाही मीडिया अहवालांच्या मते खासगीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरुप देण्यासाठी आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. तीत खासगीकरण होणाऱ्या संभाव्य बँकांबाबत चर्चा होणार आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, चार ते पाच सार्वजनिक बँकांचं खाजगीकरण करण्याची शिफारस नीती आयोगाने केली आहे. बैठकीत त्यावर चर्चा होणार असल्याचे समजते.\nखासगीकरणाच्या यादीत या बँका\nबिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, नीती आयोगाने 4-5 बँकांची शिफारस केली आहे. बैठकीत पैकी दोन बँकांचे नाव निश्चित केले जाईल. खासगीकरणाच्या यादीत बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank), बँक ऑफ इंडिया (Bank of India), सेंट्रल बँक (Central Bank) यांच्या नावाची चर्चा आहे.\nआतापर्यंत याबाबत कोणताही निश्चित निर्णय झालेला नाही. मात्र, मंगळवारी (ता. 13) या बँकांच्या शेअरमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती. बीसइमधील माहितीनुसार अनेक डील्स अंतर्गत एक लाखापेक्षा अधिक शेअर्सना बदलल्यानंतर मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये 15.6 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.\nयादीत कोणत्या बँका नसतील\nनीती आयोगाच्या मते, स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त ज्या बँकांचे गेल्या काही दिवसांत विलिनीकरण झाले आहे, त्यांचे खासगीकरण होणार नाही. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. खासगीकरणाच्या यादीत स्टेट बँकेव्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा नसतील.\nअर्थसंकल्पात झाली खासगीकरणाची घोषणा\nकेंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात बँकांच्या खासगीकरणाची घोषणा झाली होती. पुढील आर्थिक वर्षात दोन बँकांच्या खासगीकरणाची तयारी सुरू आहे. खासगीकरणाच्या यादीत बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक यांच्या नावांची चर्चा आहे. खासगीकरणासाठी अद्याप कोणत्याही बँकेला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही.\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021-22चा अर्थसंकल्प सादर करताना, सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एक विमा कंपनीचे खासगीकरण करणार असल्याचे प्रस्तावित केले होते.\n💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs\n मग तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट होऊ शकतं हॅक, कसं ते जाणून घ्या..\nगुगल मॅप ने चुकवले रस्ते; दुसऱ्याच मंडपात जाऊन नवरदेव करणार होता वेगळ्याच नवरीशी लग्न\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/cyrus-poonawala/", "date_download": "2022-01-28T23:43:38Z", "digest": "sha1:SU6OHUGFUVLVPYYBC6RI746U53Q5DDE6", "length": 4458, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "cyrus poonawala Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nसिरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार; शरद पवार म्हणाले, “माझा बॅचमेट…”\nनवी दिल्ली : कोरोना लस कोविशील्ड बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे एमडी सायरस पूनावाला यांना सरकारने २०२२ साठी पद्मभूषण देण्याचा निर्णय घेतला ...\nसरकारने थापा मारणे बंद करावे; सायरस पूनावाला यांच्या मोदी सरकारला कानपिचक्या\nपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लसीकरणाचे वर्षाला ११० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन हि सोपी गोष्ट ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/if-you-lose-this-12-digit-number-your/", "date_download": "2022-01-28T22:04:11Z", "digest": "sha1:N43JTIFT5O5CVFNSNDAR65O5APIMQDPC", "length": 13815, "nlines": 115, "source_domain": "mhlive24.com", "title": "News For Pensioners : 'हा' 12-अंकी क्रमांक हरवला तर थांबेल तुमची पेन्शन , घरबसल्या मिळवा परत | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/News for Pensioners : ‘हा’ 12-अंकी क्रमांक हरवला तर थांबेल तुमची पेन्शन , घरबसल्या मिळवा परत\nNews for Pensioners : ‘हा’ 12-अंकी क्रमांक हरवला तर थांबेल तुमची पेन्शन , घरबसल्या मिळवा परत\nMHLive24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नावाचा एक यूनिक क्रमांक दिला जातो. या आधारे पेन्शनधारकांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते.(News for Pensioners)\nजर कोणी हा नंबर गमावला असेल किंवा चुकला असेल तर तुमची पेन्शन थांबू शकते. अशा परिस्थितीत, ईपीएफओने सांगितलेल्या नियमांचे पालन करून तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय हा क्रमांक पुन्हा मिळवू शकता.\nपीपीओ क्रमांक खूप महत्त्वाचा आहे\nपीपीओ क्रमांक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (EPFO) कोणत्याही कंपनीतून निवृत्त होणाऱ्या व्यक्तीला जारी केला जातो. याशिवाय पेन्शन मिळू शकत नाही. म्हणूनच ते असणे खूप महत्वाचे आहे.\nखरं तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लाभार्थीच्या ओळखीसाठी दिलेल्या PPO क्रमांकावरून पगाराची स्थिती इत्यादी तपासण्याची सुविधा देखील प्रदान करते. चला तर मग जाणून घेऊया हरवलेला नम्बर परत मिळवण्याची प्रक्रिया.\nपीपीओ क्रमांकासाठी अर्ज कसा करावा\n1. हरवलेला PPO क्रमांक परत मिळवण्यासाठी, प्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा.\n2. आता ‘ऑनलाइन सेवा’ विभागातील ‘पेन्शनर्स पोर्टल’ या पर्यायावर क्लिक करा.\n3. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्ही ‘Know Your PPO No’ वर क्लिक करा.\n4. येथे तुम्ही तुमचा बँक खाते क्रमांक भरा ज्यामध्ये तुमचे पेन्शन दर महिन्याला येते. तुम्हाला हवे अ��ल्यास तुम्ही तुमचा पीएफ क्रमांक टाकूनही ते शोधू शकता.\n5. सर्व तपशील भरल्यानंतर ते सबमिट करा.\n6. यानंतर तुम्हाला तुमचा PPO नंबर स्क्रीनवर दिसेल.\nयेथे देखील अनिवार्य आहे पीपीओ क्रमांक\nहा विशेष 12-अंकी नंबर तुमच्यासाठी रेफरेंस म्हणून काम करते. याद्वारे केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाशी संपर्क साधला जातो. पेन्शनरच्या पासबुकमध्ये हा पीपीओ क्रमांक टाकून तुमचे खाते एका बँकेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरित करणे देखील सोपे आहे.\nयाशिवाय पेन्शनशी संबंधित कोणत्याही कामासाठी किंवा तक्रारीसाठी EPFO मध्ये PPO क्रमांक देणे बंधनकारक आहे. याशिवाय पेंशन स्टेटस पाहण्यासाठी हा क्रमांक लिहिणे अत्यंत आवश्यक आहे.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँ�� खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/%E0%A4%AD%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T23:20:01Z", "digest": "sha1:GKYY2MMTREC6QCQMSIT2NBQX3ZLPQ44C", "length": 17552, "nlines": 218, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "भद्रावती | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्य�� येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nझाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढला पण शॉक लागल्याने जागीच मृत्यू…भद्रावती तालुक्यातील घटना..\nज्वलंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एकाचा मृत्यू... #चंद्रपुर_न्यूज भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे ज्वलंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका गरीब शेतकरी वर्गातील युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये महावितरण कंपनी जबाबदार असल्याचे नातेवाइकांचे आक्षेप असून नातेवाइकांनी शवविच्छेदन करण्यास...\nभद्रावतीत कोरोना नियमांना तिलांजली…\nभद्रावती : कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र भद्रावतीकरण या नियमांना तिलाजंली देत असून विना मास्क शहरात फिरत असल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक या...\nपुराच्या पाण्याने सोयाबीन पीक गेले :सर्व्हे करून नुकसान भरपाईची मागणी…\nभद्रावती : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पाऊसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना शेतकऱ्यांच्या शेतातील ऊभे सोयाबीन पीक नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने खरवडून नेल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अस्मानी, सुलतानी संकट आले...\nब्रेकिंग: मृतावस्थेत आढळला व्यक्तीचा मृतदेह..भद्रावती तालुक्यातील माजरी येथील घटना…\nभद्रावती :घरातच मृतावस्थेत एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने माजरी वसाहतीमध्ये एकच खळबळ उडाली. साईनाथ अमृतलाल नगराळे (58) रा. माजरी वसाहत असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार साईनाथ हे युको बँकेतील कर्मचारी असल्याचे कळते....\nह्युमनवेल फेअर मल्टीपर्पज असोसिएशनने कार्य महान; जेष्ठ अभिनेते रजा मुराद यांचे प्रतिपादन..\nभद्रावती :- भद्रावती या ऐतिहासिक नगरीमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट फारच चांगली वाटली.जी आजच्या युगात कमी ठिकाणी बघायला मिळते.ती म्हणजे सावित्रीबाई फूले आणि फातिमा शेख यांची प्रतिमा एकाच फ्रेममध्ये आढळली.आजच्या समाजात ठिकठिकाणी दिसून ये��ारे,...\nसावित्रीबाई फुले जयंती विशेष लेख…राजकारणातील प्रतिभा…\nआज सावित्रीबाई फुले जयंती आहे, सगळीकडे सावित्री बाई फुले यांचा सन्मान केला जातो, महाराष्ट्र शासनाने देखील हा दिवस शिक्षिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आपल्याच समाजात आपल्याच अवतीभोवती अनेक सावित्री आणि...\nचंद्रपुर जिल्ह्यात तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…\nशेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : नाफेडच्या वतीने आधारभुत दराने हंगाम 2020-21 मध्ये तुर खरेदी करण्यासाठी चंद्रपुर, वरोरा, चिमुर, गडचांदुर व राजुरा येथील खरेदी केंद्रांवर 28 डिसेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील...\nसर्व ग्रामपंचायतींवर भाजपाच्‍या विचारांचा झेंडा फडकवा- आ. सुधीर मुनगंटीवार…\nकोरोनाच्‍या महामारीच्‍या काळात लॉकडाऊन दरम्‍यान भारतीय जनता पार्टी म्‍हणून नागरीकांनी आम्‍हाला हाक दिली तेव्‍हा त्‍यांच्‍या मागे आम्‍ही शक्‍ती उभी केली. पार्टी म्‍हणजे केवळ निवडणुकी जिंकण्‍याचे यंत्र नसुन मन जिंकण्‍याचे यंत्र होण्‍याची आवश्‍यकता आहे. सर्वसामान्‍य...\nअभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…\nशेखर बोंनगीरवार भद्रावती: दिनांक 19. डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता कटारिया लेआउट मध्ये एका अभियंता तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. सोनाली सुरेश उईके. ((32)) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती पुणे येथे वीप्रो कंपनीत...\nभाजपा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्याने १००७ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने केले विक्रमी रक्तदान…\nकोरोनाच्या संकटाचा सामना करताना जिल्ह्यात पुरेसा रक्तसाठा असावा त्याशिवाय या महामारीचा सामना करू शकणार नाही, यासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी लॉकडाऊन काळात सलग 35 दिवस रक्तदान शिबिर आयोजित केले होते . या...\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूर��ज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/08/02/vedika-shinde-died-of-a-rare-disease/", "date_download": "2022-01-28T22:02:17Z", "digest": "sha1:US45DXMVQOL2H3WGV2OWWD6LFRSHQDO2", "length": 10843, "nlines": 96, "source_domain": "spreaditnews.com", "title": "16 कोटींचे इंजेक्शन दिले, पण नियतीपुढे हरले..! 11 महिन्यांच्या चिमुरडीच्या मृत्यूने जनमन हळहळले.. काळीज हेलावणारी कहाणी..! – Spreadit", "raw_content": "\n16 कोटींचे इंजेक्शन दिले, पण नियतीपुढे हरले.. 11 महिन्यांच्या चिमुरडीच्या मृत्यूने जनमन हळहळले.. काळीज हेलावणारी कहाणी..\n16 कोटींचे इंजेक्शन दिले, पण नियतीपुढे हरले.. 11 महिन्यांच्या चिमुरडीच्या मृत्यूने जनमन हळहळले.. काळीज हेलावणारी कहाणी..\nवय वर्षे अवघे ११ महिने.. जन्मत: ती दुर्मिळ आजार घेऊन या जगात आली; पण तिच्यासाठी आपले स्वत:चे आयुष्यही पणाला लावण्याची आई-वडिलांची तयारी होती.. ती जगावी.. हसावी, खेळावी, फुलावी, यासाठी माता-पित्यांने जंग जंग पछाडले, पण नियतीपुढे तेही हरले.. अवघ्या ११ महिन्यांत साऱ्या जगाला आपला लळा लावून तिने या जगाचा निरोप घेतला. या चिमुकलीच्या जाण्याने सारा महाराष्ट्र हळहळला…\nवेदिका सौरभ शिंदे, असे या चिमुकलीचे नाव. पुण्यातील भोसरी परिसरात तिचे आई-बाबा राहतात. वेदिकाला जन्मजात ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन’ या दुर्मिळ आजाराने ग्रासले होते. जन्मानंतर अगदी काही महिन्यांतच बाळाच्या हालचालीवरून काहीतरी चुकतंय, हे तिच्या पालकांच्या लक्षात आले.\nदवाखान्यात नेल्यावर कळलं, की बाळाला ‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉपी’ (SMA) या दुर्धर आजाराने ग्रासलेले आहे. मग तिला जगविण्यासाठी पालकांची धावपळ सुरु झाली. या आजारावर अमेरिकेत ‘झोलगेन्स्मा’ नावाचे एक ��ंजेक्शन असल्याचे समजले, पण त्याची किंमत होती तब्बल १६ कोटी रुपये..\nसर्वसाधारण परिस्थिती असणाऱ्या शिंदे कुटुंबासाठी ही रक्कम उभी करणे अशक्य होते. पण आपल्या हाडा-मासाच्या गोळ्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. त्यांनी लोकांना मदतीसाठी आवाहन केले. ‘थेंबे थेंबे तळे साचे..’ या उक्तीप्रमाणे पाहता पाहता १६ कोटी रुपये उभे राहिले.\nअखेर अमेरिकेतून ‘झोलगेन्स्मा’ हे इंजेक्शन मागविण्यात आले. त्यावरील सहा कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले. पुण्यातील खासगी रुग्णालयात १५ जूनला वेदिकाला हे औषध दिले, तेव्हा अवघ्या महाराष्ट्राने आनंद व्यक्त केला.\nइंजेक्शन दिल्यावर तिच्या प्रकृतीतही सुधारणा दिसू लागली. परंतु SMA नी तिच्या चेतातंतूवर हल्ला झाल्यामुळे तिला सिक्रिशनची समस्या उद्भवली होती. त्यामुळे तिला श्वसनाचा त्रास उद्भवत गेला.\nआता सगळे काही चांगले होईल, असे वाटत असतानाच रविवारी (ता. १ ऑगस्ट) सायंकाळी खेळत असताना वेदिकाला श्वास घेण्यात त्रास जाणवू लागला. पालकांनी तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले; पण सायंकाळी सहाच्या सुमारास वेदिकाचे निधन झाले.\nवेदिकाच्या डोळ्यात जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. ‘झोलगेस्मा’ दिल्यानंतर तिच्यात अभूतपूर्ण बदल झाले होते, पण वातावरणात बदलानुसार तिच्या शरीराला जुळवून घेता आलं नाही. काळाने अखेर आपला डाव साधलाच..\n‘जेनेटिक स्पायनल मस्कुलर अ‍ॅट्रोफी’ (SMA) हा आजार मुख्यत: लहान मुलांना होतो. या आजाराचे प्रमाण ब्रिटनमध्ये खूप आहे. तेथे दरवर्षी जवळपास ६० बाळांना जन्मजात हा आजार होतो. शरीरात ‘एसएमएन-1 जीन’च्या कमतरतेमुळे हा आजार होतो. त्यामुळे छातीचे स्नायू कमकूवत होतात, श्वास घेण्यात अडथळा येऊन बाळाचा मृत्यू होतो.\nपेटीएम 20 हजार बेरोजगार तरुणांना देणार नोकऱ्या, 35 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार\nदुकानांच्या वेळांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय.. व्यापाऱ्यांच्या इशाऱ्याला मुख्यमंत्री ठाकरे यांचे खणखणीत उत्तर, पाहा नेमकं काय म्हणाले..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘य��’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-large-loss-paddy-crop-nashik-due-untimely-47961?page=2", "date_download": "2022-01-28T23:35:57Z", "digest": "sha1:VSI7PYSFM5TZG4QXEN25G7JIFSNY2K4N", "length": 15455, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Large loss of paddy crop in Nashik due to untimely | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान\nनाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान\nसोमवार, 8 नोव्हेंबर 2021\nनाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता.५) व शनिवारी (ता.६) जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.\nनाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (ता.५) व शनिवारी (ता.६) जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यासह पश्चिम पट्ट्यातील भात, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांना पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे ऐन आनंदाच्या सणाला बळीराजाच्या कष्टावर पाणी फिरले आहे.\nजिल्ह्याच्या पश्चिम भागातील भात उत्पादक पट्ट्यात भाताच्या सोंगणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी भात सोंगणी करून पेंढ्या जमा करून शेतात ठेवल्या होत्या. मात्र पावसामुळे त्या पाण्यात भिजल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढले. त्यामुळे खळ्यावर तसेच शेतात ठेवलेला भात झोडणी अगोदरच मातीमोल झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nइगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यात प्रामुख्याने भाताच्या पेंढ्या पाण्याखाली गेल्या होत्या. या पिकाशिवाय टोमॅटो, मिरची, काकडी, फ्लॉवरसह पालेभाजीवर्गीय पिकांचे नुकसान झाले. टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.\nइगतपुरीच्या पूर्व भागात शुक्रवार (ता. ६) सायंकाळनंतर मेघगर्जनेसह तासभर झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.\nदोन दिवस झालेल्या पावसामुळे भात पिकाचे खूपच नुकसान झाले. सोंगूण ठेवलेल्या भातावर पाऊस पडल्याने भाताचे दाणे गळून पडण्याची भीती आहे. शेतकरी हवालदिल झाला. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी.\n- वसंत भोसले, भात उत्पादक, धामणी, ता. इगतपुरी.\nनाशिक nashik दिवाळी हवामान विभाग अवकाळी पाऊस ऊस पाऊस सिन्नर sinnar सोयाबीन प्रशासन administrations\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nशेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊजलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...\n‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...\n‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...\nनाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...\nपाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...\nअकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...\nपुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...\nयेल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...\nघरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...\nबलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...\nघाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...\nपुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...\nपाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...\nमराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...\nपरभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...\n‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...\nसोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nलासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...\nउष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...\nनांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/vegetable-prices-rise-but-farmers-are-disappointed", "date_download": "2022-01-28T22:19:53Z", "digest": "sha1:WAAX6HFUZKLYLFTAK5AKZX5JUKYTTYPI", "length": 8734, "nlines": 88, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भाजीपाला कडाडला; शेतकरी मात्र निराश | Vegetable prices rise; But Farmers are disappointed", "raw_content": "\nभाजीपाला कडाडला; शेतकरी मात्र निराश\n बब्बू शेख | Manmad\nपेट्रोल (Petrol,), डिझेल (diesel), गॅस (gas) पाठोपाठ आता भाजीपाला (Vegetables) देखील महाग झाला आहे. कोथंबीर वगळता इतर सर्वच भाजीपाल्याने प्रति किलो शंभरी गाठली असून मांस (Meat), मच्छी (fish), मटण, तेल, डाळी यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे या दरवाढीचा (Inflation) फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने त्यांचे आर्थिक बजेट पुर्णत: कोलमडले आहे.\nदोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर खुपच कमी झाल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर (farmer) आली होती. आता मालाला भाव चांगला मिळतोय मात्र बदलत्या हवामानाचा (Climate change) फटका पिकांना बसून उत्पादनात मोठी घट झाली असल्याने भाव वाढ होऊन देखील पदरी निराशाच असल्याची खंत भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केली.\nसध्या पेट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली असून घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic gas cylinder) किमतीतही मोठी वाढ झाली आहे. मटणाचे भाव प्रती किलो 520 रुपये तर कोंबडीच्या मटनाचे भाव देखील प्रती किलो 200 रुपयांच्या उंबरठ्यावर आले आहे. वाढत्या महागाईचा सर्वात जास्त फटका हा गोरगरीब, मजूर आणि रोज कमवून खाणार्‍यांना बसू लागला आहे. वेगाने महागाई वाढत असतांना कमाई मात्र वाढत नसल्यामुळे अनेकांना जीवन जगणे कठीण झाले आहे.\nगोरगरीब व मजुरांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत भाजीपाला एकमेव स्वस्त होता मात्र इतर जीवनावश्यक वस्तूंच्या (Essentials) किमती सोबत आता भाजीपाला देखील महागला आहे. त्यामुळे खावे तरी काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. यावर्षी अतिवृष्टी झाली असल्यामुळे त्याचा फटका इतर पिकांसोबत भाजीपाल्यावर देखील मोठ्या प्रमाणात बसला असून एकरी उत्पन्नात सुमारे 60 ते 65 टक्के घट झाली आहे. त्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भावात वाढ झाली असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले तर भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊन देखील उत्पादनात घट झाली असल्यामुळे पिकावर केलेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.\nकिरकोळ बाजारात वांगी-100 ते 129 रु., गवार-110 ते 115 रुपये, शेवगा-125 ते 135 रु., वाल शेंग-80 ते 90 रु., कारले-70 ते 75 रु., टोमॅटो-40 ते 50 रु., फ्लॉवर-100 ते 110 रु., कोबी-75 ते 80 रु., भेंडी-100 ते 110 रु., सिमला मिरची-60 ते 70 रु., मेथी-25 ते 30 रु. जुडी, कोथंबीर-5 ते 7 रु.जुडी या दराने विकली जात आहे.\nदिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. उत्पन्न कमी तर खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे काटकसर करावी लागत आहे. घराचे पुर्ण बजेट महागाईमुळे कोलमडून पडले आहे. केंद्र व राज्य शासनाने महागाईवर अंकुश लावून दिलासा देण्याची गरज आहे.\nभाजीपाल्याच्या भावात वाढ झाल्याची ओरड केली जात असली तरी आम्हाला या दर वाढीचा कोणताही फायदा होत नाही. अगोदर खते, बी-बियाणे यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मजुरी देखील वाढली आहे त्यात अ���काळी, अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली एकरी फक्त 20 ते 25 टक्केच उत्पन्न निघत आहे त्यामुळे पिकांवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने भाव वाढ होऊन देखील आमच्या पदरी काहीच पडत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/05/western-railway-recruitment-2021-3591.html", "date_download": "2022-01-28T22:35:36Z", "digest": "sha1:UNZAOV34JTYT5TLMVKRMP5EAEJDQ36BJ", "length": 10284, "nlines": 102, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Western Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nWestern Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांची महाभरती\nपश्चिम रेल्वेमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (G & E), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टर्नर, वायरमन, मशिनिस्ट, Reff. & AC मेकॅनिक, कारपेंटर, पाईप फिटर, पेंटर (जनरल), प्लंबर, मेकॅनिक (डिझेल), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), मेकॅनिक (मोटार व्हेईकल), स्टेनोग्राफर (इंग्रजी),\nCOPA/PASAA, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, Reff. & AC मेकॅनिक, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), स्टेनोग्राफर (इंग्रजी) ट्रेडच्या अप्रेन्टिस पदाच्या एकूण 3591 जागांसाठी\nआवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 3591\n1 फिटर किमान 50 टक्के गुणांसह SSC (10वी) उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT (आयटीआय)\n8 मेकॅनिक (मोटार व्हेईकल)\n13 फ्रिज आणि एसी मेकॅनिक\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 24 जून 2021 रोजी 15 ते 24 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/अपंग/महिला - निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2021\n(सायंकाळी 5 वाजेपर्यंत) ऑनलाईन अर्जाची सुरुवात 25 मे 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची ���दस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/prakash-raj", "date_download": "2022-01-28T21:46:05Z", "digest": "sha1:2VT2S66T7JJYY7FCLHFD4TC4KWFDT3RI", "length": 16143, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nJai Bhim Controversy: ‘जय भीम’मधल्या वादग्रस्त थप्पड सीनवर प्रकाश राज यांनी मौन सोडलं, म्हणतात, ‘कट्टरपंथीयांचा मी बुरखा फाडला\nदक्षिणेतील अभिनेता सुर्याचा नुकताच प्रदर्शित झालेला जय भीम हा चित्रपट वादात सापडला आहे. या वादाचे कारण चित्रपटात दाखवण्यात आलेले एक वादग्रस्त दृश्य आहे. ...\nPrakash Raj : अभिनेता प्रकाश राज पुन्हा बोहल्यावर, पण कुणासोबत; कारण वाचाल तर थक्क व्हाल\nफोटो गॅलरी5 months ago\nआता नुकतंच 56 वर्षीय प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा लग्न केलं आहे. प्रकाश राज आणि त्यांची पत्नी पोनी वर्मा यांनी मंगळवारी, 24 ऑगस्ट रोजी लग्नाची ...\nBirthday Special | पडद्यावरच्या सुप्रसिद्ध खलनायका���ा सुरुवातीला मिळायचे केवळ 300 रुपये मानधन, वाचा प्रकाश राजबद्दल…\nदाक्षिणात्य चित्रपटापासून करिअरची सुरूवात करणारे लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांचे चाहते आज जगभरात पसरले आहेत. त्यांनी कधी खलनायक बनून प्रेक्षकांना घाबरवले, तर कधी ...\nप्रकाश राज आणि कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, भाजप खासदाराचा माफीनामा\nताज्या बातम्या2 years ago\nमैसूरमधील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्याविषयी सोशल मीडियावर लेखन केले होते. त्याबद्दल दोन वर्षांनी सिम्हा यांनी खेद व्यक्त केला आहे ...\nभाजपच्या विजयावर जुही चावला म्हणते, “हर बार मोदी सरकार”\nताज्या बातम्या3 years ago\nमुंबई : लोकसभा निवडणुकांच्या इतक्या मोठ्या प्रक्रियेनंतर अखेर आज या निवडणुकांचा निकाल लागला. यंदाच्या लोकसभेतही जनतेने मोदी सरकारला भरघोस मतांनी विजयी केलं आहे. म्हणजेच यावेळी ...\nराजू शेट्टींसाठी ‘जयकांत शिकरे’ कोल्हापूरच्या मैदानात\nताज्या बातम्या3 years ago\nकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात आहेत. राजू शेट्टी हे हातकणंगलेचे विद्यमान खासदार असून, ...\n‘जयकांत शिकरे’ निवडणुकीच्या रिंगणात\nताज्या बातम्या3 years ago\nबंगळुरु (कर्नाटक) : हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमातील दिग्गज अभिनेते प्रकाश राज हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रकाश राज यांनी नव्या वर्षाचे निमित्त साधत ट्विटरवरुन ...\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nपुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन\nसंपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी10 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी11 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी11 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी11 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी12 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nHot water : दररोज 3 ग्लास गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे, रिझल्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nफोटो गॅलरी15 hours ago\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/rajesh-tope-announce-decision-of-payment-hike-of-asha-worker-maharashtra-523523.html", "date_download": "2022-01-28T22:37:33Z", "digest": "sha1:2ZWADFGGHJQE3E4QTY4JJZNYYPHTG734", "length": 12841, "nlines": 241, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nRajesh Tope | आशा सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांनी वाढ : राजेश टोपे\nआशा सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलाय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अंतिम निर्णय झाल्याचं सांगितलं.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nRajesh Tope | आशा सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलाय. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अंतिम निर्णय झाल्याचं सांगितलं. तसेच आशासेविकांना आंदोलनानंतर जसं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे जुलै 2021 पासून ही वाढ लागू करण्यात येईल, असंही आश्वासन दिलं. | Rajesh Tope announce decision of payment hike of Asha worker Maharashtra\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nVIDEO: तर तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात बसणार नाही; भास्कर जाधवांची मोठी घोषणा\nमहाराष्ट्र 8 hours ago\nकोर्टाचे दोन वेगवेगळे न्याय कसे असू शकतात; अनिल परब म्हणाले, निकालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ\nअन्य जिल्हे 10 hours ago\n12 आमदारांबाबतचा निकाल आणि नियुक्तीवरुन भाजप प्रवक्ते आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात जुंपली, काय आहेत आरोप-प्रत्यारोप\n12 आमदारांच्या निलंबनाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर MLA Ravi Rana यांची प्रतिक्रिया\nमला म्हणतात लवंगी मिरची\nअभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील खास क्षण\nरुचिराने ‘आज दिल को मार ही डाला’ \nअभिनेत्रीने #unshaved फोटो शेअर करण्याचं कारण काय\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्य��� 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-environment-hygiene-womens-questions-roads-transport-committed-to-solve-the-prob-4480303.html", "date_download": "2022-01-28T22:46:12Z", "digest": "sha1:MFMNTLK4JLEYJOKPBBEWEGZV23YQG2IE", "length": 16494, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Environment, hygiene, women's questions; roads, transport, committed to solve the problem | पर्यावरण, स्वच्छता, महिलांच्या प्रश्नांना प्रतिसाद; रस्ते, वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपर्यावरण, स्वच्छता, महिलांच्या प्रश्नांना प्रतिसाद; रस्ते, वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध\nऔरंगाबाद - वृक्षतोड, कचरा, वाहतूक या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवर डीबी स्टारने या वर्षभरात वृत्तमालिका प्रसिद्ध करून जबाबदार लोकांचा कारभार उघड केला. महिलांशी संबधित प्रश्न, दारूचा महापूर यावर प्रकाश टाकला. एकीकडे वृत्त प्रसिद्ध करण्याबरोबरच अधिका-यांना भेटून त्यांना मदत करून प्रश्न मार्गी लावले, तर दुसरीकडे लोकसहभागातून अभियान राबवत बदलाची सुरुवात केली. तुमच्या सहकार्यामुळे काय बदल घडला आणि येत्या वर्षात काय करावे लागणार आहे याचा आढावा...\nदैनिक दिव्य मराठीने 2013 हे जलवर्ष म्हणून जाही��� केले. त्यानुसार पाणी बचतीबाबतच्या, जलसंवर्धनाच्या वेगवेगळ्या बातम्यांना वर्षभर जागा देण्यात आली. डीबी स्टारने फेब्रुवारीपासूनच भूजल उपशावर अभ्यासपूर्ण आणि थेट वृत्त प्रसिद्ध केले. एप्रिल महिन्यापासूनच वॉटर हार्वेस्टिंगचा विषय हाती घेतला. सुरुवातीला वॉटर हार्वेस्टिंगच्या नावावर पालिकेत कसे पाणी मुरत आहे हे आम्ही उघड केले. त्यानंतर आर्किटेक्ट स्वप्निल सराफ यांच्या मदतीने लोकांना स्वस्तात वॉटर हार्वेस्टिंग कसे करता येईल याचे मार्गदर्शन दिले. याशिवाय पाणी बचत आणि पाणी जमिनीत मुरण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना खास जागा देण्यात आली. त्यामुळे जागृती वाढली आहे.\nमर्सिडीझला बीएमडब्ल्यूची साथ मिळणारे हे शहर जगभरात चर्चेचा विषय ठरले. मात्र, येथील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था एकदम गावठी आहे. अ‍ॅपेचालकांनी तर कहर केला आहे. या सुसाट अ‍ॅपेंना आरटीओ आणि पोलिसांनीही कधी रेड सिग्नल दाखवलेला नाही. त्यात सार्वजनिक वाहतुकीचा बोºया वाजला आहे. इतक्यातच ‘अ‍ॅपेगिरी’ मालिका प्रसिद्ध केली. संबंधित सर्व विभागांना एकत्र बोलावून हा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील.\nलोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या पत्रकारितेतील नवीन प्रवाह तुमची मर्जी चालल्याने भक्कम झाला. ‘डीबी स्टार म्हणजे दणका’ हे समीकरण कायम ठेवतच गेल्या वर्षभरात तुमच्या दैनिकाने ‘सकारात्मक बदलाचा मंच’ म्हणूनही काम केले. पर्यावरण, वाहतूक, स्वच्छता, व्यसनाधीनता, पर्यटन, मूलभूत सुविधा आणि महिलांचे संवेदनशील प्रश्न मांडले, दोषींवर कोरडे ओढले. सोबतच या स्थितीत बदलासाठी पुढाकार घेत जागरूक नागरिकांच्या मदतीने थेट काम केले. त्यात यश मिळत आहे. त्याचे श्रेय आमच्या सुजाण वाचकांनाच जाते. येत्या वर्षातदेखील हे काम सुरूच राहील. कारण आपल्याला शहरात बदल घडवून आणायचा आहे.. सर्वांनी मिळून...\nशहरात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वृक्षतोड, डोंगर पोखरणे यावर डीबी स्टारने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले. दुसरीकडे लोकसहभागातून वृक्षारोपण महाअभियान राबवण्यात आले. डीबी स्टारग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून 16 जून ते 18 गस्ट या दोन महिन्यांत पाच टप्प्यांमध्ये शहरातील 16 संस्थांच्या मदतीने तब्बल 35 हजार 129 झाडांचे रोपण आणि वितरण करण्यात आले. ही झाडे जगवण्या���े काम औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरम, भारतीय क्रीडा प्रबोधिनी आणि विद्यापीठ करत आहे. यात जिल्हा प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले. महानगरपालिकेने मात्र टाळाटाळ केली. परिणामी शहरातील ग्रीन बेल्टवर वृक्षारोपण होऊ शकले नाही. पालिकेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर येत्या वर्षात ग्रीन बेल्ट खºया अर्थाने ग्रीन होईल.\nआकडे- 2 महिने, 5 टप्पे,16 संस्था, 35129 वृक्षांचे रोपण\nतुमच्या डीबी स्टारने रोखठोक पत्रकारिता करत दणकेबाज वृत्त प्रसिद्ध केले. त्याबरोबरच महिलांच्या दृष्टीने नाजूक आणि फारशी चर्चा न होणारे गंभीर विषय मांडून पाठपुरावा केला. मासिक पाळीदरम्यान मुलींनी काळजी घेणे गरजेचे असते. स्वच्छतेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासाठी सॅनिटरी नॅपकीनचा वापर व्हायला हवा. मात्र, अज्ञान आणि सहज उपलब्धतेचा प्रश्न ही अडचण आहे. त्यामुळे आजही पारंपरिक पद्धतीचा वापर होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. याला सॅनिटरी नॅपकीनच्या व्हेंडिंग मशीन हा चांगला पर्याय आहे. बचत गट, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. या शिवाय स्तनदा मातांची सार्वजनिक ठिकाणी बाळाला दूध पाजताना कुचंबणा होते. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे सर्वत्र असे कक्ष सुरू करण्याची गरज आहे. हे दोन्ही विषय प्रसिद्ध करून जिल्हा परिषद, मनपा, जिल्हा प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा केला. मनपाच्या महिला आणि बालकल्याण विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत 10 व्हेंडिंग मशीन लावण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही एक प्रारंभ आहे.\nऐतिहासिक औरंगाबाद शहर एक उद्योग आणि पर्यटननगरी आहे. मात्र, मनपाच्या कृपेने शहराचा ‘कचरा’ झाला आहे. स्वच्छता पंधरवड्यात अधिकारीपदाधिकाºयांची झाडाझडती घेतल्यानंतर आता स्वच्छसुंदर शहर अभियान राबवले जात आहे. एकीकडे मनपा कर्मचाºयांच्या डोक्यातील जळमटे काढतानाच शहरावासीयांची जबाबदारीही लक्षात आणून देणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे, तर लोकांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कृती करणेही आवश्यक आहे. हेच काम डीबी स्टारने केले. राहुल इंगळेसारखा तरुण, आगलावे काकांसारखे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे शिवनेरी मित्रमंडळ आणि हरिपाठाचा बहाणा करून स्वच्छतेचा सत्संग करणाºया एन3 सिडकोतील महिलांची उदाहरणे आम्ही मांडली. त्यानंतर सर्वांना एकत्र आणून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. यात आता दरदिवशी नवीन विभागांची भर पडत आहे. आणखी अनेक जागरूक नागरिकांच्या मदतीने शहराची बकाली दूर करण्याची मोहीम पुढेही सुरू राहील.\nकायद्याला कवडीमोल समजणे, दबंगगिरी करणे काय असते हे दारुड्यांचा शहरातील वावर पाहून कळते. वाट्टेल तेथे केव्हाही खुलेआम दारू पिण्याची सूट उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी दिली आहे. तुमच्या तक्रारींची दखल घेत आम्ही ही ‘बेबंदशाही’ उघड केली. साटेलोटे करून उत्पादन शुल्क, पोलिस, हॉटेल्स, दारूविक्रेते खासगी ‘उत्पादन’ वाढवत आहेत. वृत्तमालिकेनंतर एक्साइजने तोंडदेखली कारवाई केली, तर पोलिसांनी पुढाकार घेतला. मात्र, यात सातत्य राहणे गरजेचे आहे.\nग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून वृक्षारोपण महाअभियान राबवल्यानंतर तुमच्या आरोग्यासाठी ‘संजीवनी भेट अभियान’ राबवण्यात आले. या माध्यमातून 5 हजार तुळशी रोपे आणि त्याचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका भेट दिली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनाही तुळस भेट देण्यात आली. त्यामुळे उद्योजक, कलावंत, क्रीडा संघटनांनी पाहुण्यांचे स्वागत तुळस किंवा इतर रोप देऊन करण्याचा प्रस्ताव संमत केला. क्सिजनचे प्रमाण वाढवणारी ही चमत्कारी वनस्पती शहरभर पोहोचण्याच्या दृष्टीने आम्ही सुरुवात केली आहे. ही साखळी वाढत जाईल यात शंका नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/whatsapp-will-have-this-features/", "date_download": "2022-01-28T22:54:10Z", "digest": "sha1:LATXUSKDWYBOQNIILZKNMVE7EL5565GB", "length": 14461, "nlines": 117, "source_domain": "mhlive24.com", "title": "WhatsApp Feature : जबरदस्त ! व्हॉट्सअॅपवर येणार 'हे' लय भारी फीचर्स | Mhlive24.com", "raw_content": "\n व्हॉट्सअॅपवर येणार ‘हे’ लय भारी फीचर्स\n व्हॉट्सअॅपवर येणार ‘हे’ लय भारी फीचर्स\nMHLive24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- लोकप्रिय मेसेजिंग अॅप, व्हॉट्सअॅप सध्या सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल ऍप आहे. हे ऍप वेळोवेळी नवीन अपडेट्स जारी करत असते.(WhatsApp Feature )\nज्यामुळे युजर्सना अनेक शानदार फिचर मिळत राहतात. रिपोर्ट्सनुसार, WhatsApp वर लवकरच दोन नवीन फीचर्स येणार आहेत.\nएक फीचर व्हॉट्सअॅपच्या ग्रुप चॅटशी संबंधित आहे आणि दुसरे फीचर व्हॉट्सअॅपच्या कॅमेरासंदर्भात आले आहे.\nग्रुप अॅडमिन्सना एक खास फीचर दिले जात आहे जे त्यांना बाकी ग्रुप यूजर्सपेक्षा जास्त पॉवर देईल. चला जाणून घेऊया WhatsApp च्या या नवीन अपडेट्सबद्दल.\nwhatsapp वर नवीन फीचर्स येतील\nWABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने दोन नवीन फीचर्सची चाचणी सुरू केली आहे. एक फीचर व्हॉट्सअॅपच्या कॅमेऱ्याबद्दल आहे, ज्यामध्ये त्याच्या इंटरफेसमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि दुसरे फीचर अॅपच्या ग्रुप चॅट्सचे आहे.\nया नवीन फीचरसह, ग्रुप चॅट्सच्या अॅडमिन्सना एक विशेष पॉवर दिली जाईल ज्यामुळे ते कोणाचेही मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन करू शकतील. चला या वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती जाणून घ्या..\nग्रुप अॅडमिनला सुपरपॉवर मिळेल\nग्रुप अॅडमिनला अनेक सुपरपॉवर्स मिळतात, म्हणजेच त्यांना असे अनेक फीचर्स मिळतात जे ग्रुपच्या बाकी सदस्यांकडे नाहीत. आता ग्रुप अॅडमिन्सनाही एक नवीन पॉवर देण्यात आली आहे, ज्यामुळे ते ग्रुपमध्ये येणारा कोणताही मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन करू शकतील.\nव्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर अॅपच्या ‘डिलीट फॉर एव्हरीवन ‘ फीचरचा विस्तार आहे, ज्यामध्ये ग्रुप अॅडमिनला हवे असल्यास तो ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा मेसेज प्रत्येकासाठी डिलीट करू शकतो.\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप अॅडमिन्सना दिलेल्या खास फीचर्समध्ये हे सर्व समाविष्ट आहे. जर एखाद्याला त्या ग्रुपमध्ये अॅड करायचे असेल तर ते फक्त ग्रुप अॅडमिनच करू शकतात.\nग्रुप अॅडमिन लोकांना ग्रुपमधून काढून टाकू शकतो आणि ग्रुपच्या सेटिंग्ज अशा प्रकारे सेट करू शकतो की फक्त अॅडमिन ग्रुपला मेसेज पाठवू शकतात.\nव्हॉट्सअॅपच्या कॅमेऱ्यात झाले बदल\nरिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपच्या इन-अॅप कॅमेऱ्याचा इंटरफेसही बदलणार आहे. या नवीन अपडेटनंतर, फोनच्या कॅमेऱ्यातील फ्लॅश बटणाचे स्थान बदलेल आणि ते डाव्या कोपऱ्यातून हटवले जाईल आणि वरच्या उजव्या बाजूला नेले जाईल. तसेच, गॅलरीमधून फोटो जोडण्यासाठी असणाऱ्या आयकॉनची रचना देखील बदलली जाईल.\nसध्या हे अपडेट्स बीटा व्हर्जनसाठी रिलीज केले जातील आणि इतर सर्व युजर्ससाठी ते कधी येतील याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्ष���त्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-first-aid-training-saving-the-critical-victim-s-life/?add_to_wishlist=4840", "date_download": "2022-01-28T22:01:01Z", "digest": "sha1:TXAQDXZ7GPVLMGJZM6UR2KFOAXNV2RKB", "length": 17699, "nlines": 363, "source_domain": "sanatanshop.com", "title": "रोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nरोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार\nआगामी भीषण आपातकालके लिए संजीवनी सिद्ध होनेवाली सनातनकी ग्रन्थमाला…\nप्रस्तुत ग्रन्थमें गम्भीर स्थितिके रोगीकी प्राणोंकी रक्षा हेतु उपयोगकी जानेवाली AB-CABS इस प्राथमिक उपचार पद्धतिका विवेचन किया है ग्रन्थमें सम्बन्धित रोगोंके कुछ लक्षण भी बताए हैं ग्रन्थमें सम्बन्धित रोगोंके कुछ लक्षण भी बताए हैं ग्रन्थमें लक्षण यह शब्द रोगीद्वारा बताए गए अथवा रोगीके विषयमें बताई गई समस्याएं (Symptoms), साथ ही रोगीकी जांच करते समय पाए गए रोगके चिह्न (Signs)ऐसे दो अर्थमें उपयोग हुए हैं ग्रन्थमें लक्षण यह शब्द रोगीद्वारा बताए गए अथवा रोगीके विषयमें बताई गई समस्याएं (Symptoms), साथ ही रोगीकी जांच कर��े समय पाए गए रोगके चिह्न (Signs)ऐसे दो अर्थमें उपयोग हुए हैं ग्रन्थमें आवश्यकस्थानोंपर मूलभूत सैद्धान्तिक जानकारी संक्षेपमें देनेके साथ-साथ सम्बन्धित रोग अथवा आकस्मिक दुर्घटना रोकनेके बचावात्मक उपाय भी दिए हैं \nरोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार quantity\nसद्गुरु (डॉ.) चारुदत्त प्रभाकर पिंगळे, एम.एस. (ई.एन.टी.) एवं डॉ. दुर्गेश शंकर सामंत, एम.डी. (मेडिसिन)\nBe the first to review “रोगीके प्राणोंकी रक्षा एवं मर्माघातादि विकारोंका प्राथमिक उपचार” Cancel reply\nसामान्य विकारोंके लिए बिन्दुदाब उपचार\nआयुर्वेदानुसार आचरण कर बिना औषधियाेंके निरोगी रहें \nआपातकाल सहने हेतु मानसिक एवं आध्यात्मिक स्तरकी व्यवस्था करें (स्वसूचना-उपचार, साधनाका महत्त्व इत्यादी)\nविकारानुसार नामजप-उपचार (देवताओंका जप, बीजमन्त्र, अंकजप इत्यादि)\nविकार-निर्मूलन हेतु रिक्त गत्तेके बक्सोंसे उपचार (भाग १) महत्त्व एवं उपचार-पद्धतिका अध्यात्मशास्त्र\nप्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण उत्पन्न विकारोंके उपचार\nशारीरिक, मानसिक एवं आध्यात्मिक पीडाका उपाय ‘बिन्दुदाब (एक्यूप्रेशर)’\nविकार-निर्मूलन हेतु रिक्त गत्तेके बक्सोंसे उपचार (भाग २)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2011/04/blog-post_08.html", "date_download": "2022-01-28T22:21:11Z", "digest": "sha1:SYEWUVCMYTQXH4Q67C4SNFO2TM3YAM45", "length": 17557, "nlines": 156, "source_domain": "www.bhovra.com", "title": "अण्णांसाठी पत्र - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nअण्णा हजारे लोकपाल साठी उपोषण करताना\n हे का��� करायला बसला आहेत तुम्ही....आतापर्यंत फक्त महाराष्ट्राची साफसफाई करत होता आता थेट दिल्लीत जाऊन देशाची साफसफाई करायला घेतली आहेत तुम्ही. अहो कसे काय जमणार तुम्हाला अशाने भ्रष्टाचार चा राक्षस संपणार आहे का अशाने भ्रष्टाचार चा राक्षस संपणार आहे का अहो भ्रष्टाचार तर आमच्या रक्ता-रक्तात भरला आहे. असा एक दिवस जात नाही कि आमच्या देशात भ्रष्टाचार उघडकीस आला नाही. तुम्ही उपोषण करा नाहीतर दांडी यात्रा करा, आमच्या भ्रष्ट मंत्र्यांना आणि सरकारी बाबूंना काही फरक नाही पडत. अहो अहो भ्रष्टाचार तर आमच्या रक्ता-रक्तात भरला आहे. असा एक दिवस जात नाही कि आमच्या देशात भ्रष्टाचार उघडकीस आला नाही. तुम्ही उपोषण करा नाहीतर दांडी यात्रा करा, आमच्या भ्रष्ट मंत्र्यांना आणि सरकारी बाबूंना काही फरक नाही पडत. अहो तुम्ही भुकेने मेलात तरी त्यांना काही फरक नाही पडणार. अहो आता येणारी नवी जनरेशन च्या अंगातहि त्यांच्या बापाने केलेले भ्रष्टाचाराचे जीन्स आपोआपच येताहेत. पुढे जाऊन हीच जनरेशन भ्रष्टाचाराचे रेकोर्ड करणार आहे.\nअहो कुठले कुठले डीपार्टमेंट तुम्ही साफ करणार असे कुठले डीपार्टमेंट राहिले आहे ज्यात भ्रष्टाचार होत नाही असे कुठले डीपार्टमेंट राहिले आहे ज्यात भ्रष्टाचार होत नाही समाजाशी जास्त संबधित असलेले पोलीस खाते, फायर ब्रिगेड, गृह खाते, म्युन्सिपालीटी सर्व भ्रष्टाचाराने पोखरली आहेत.तुम्ही जो उपक्रम चालू केला आहे त्याला नवीन जनरेशन चा सपोर्ट मिळेल ह्यात काही शंकाच नाही पण ते सर्व आपापले काम धंदा सोडून तुमच्या बरोबर दिल्लीला थोडीच येणार आणि तुमच्या बरोबर उपोषणाला थोडीच बसणार आहेत\nअहो अण्णा पहिले म्हणजे तुमचे टायमिंग जरा चुकले. वर्ल्डकप चा जोश नुकताच कुठे शरीरात भिनत होता आणि परत आयपीएल चालू होतेय. क्रिकेट ह्या देशाचा धर्म, जात, पात, श्वास आहे. अहो आयपीएल चे बिगुल वाजले कि तुम्हाला हे सर्व लोक विसरून जातील. फेसबुक, ओर्कुट आणि कट्ट्यावर फक्त धोनी, युवराज, सचिनच्याच चर्चा होतील. कोण हे अण्णा छोड मॅच देख असे बोलायला कमी नाही करणार.\nतुम्हाला मध्ये फक्त ५/६ दिवसच होते. तुम्ही आता चुकीच्या वेळेला उपोषणाला बसला आहात. तुम्हाला वाटले असेल कि जास्तीत जास्त चार ते पाच दिवसात तुम्हाला निकाल भेटेल अहो तुम्ही कदाचित विसरला असाल कि ह्या देशाचा पंतप्रधान जेव्हा बॉम्बस्फोट होऊन मृत्युमुखी पडतो आणि त्याची केस १५ वर्षे चालते तिथे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाची काय कथा अहो तुम्ही कदाचित विसरला असाल कि ह्या देशाचा पंतप्रधान जेव्हा बॉम्बस्फोट होऊन मृत्युमुखी पडतो आणि त्याची केस १५ वर्षे चालते तिथे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाची काय कथा राष्ट्रपती नंतर पंतप्रधान ह्या देशातले दुसरे महत्वाचे पद. हे पद आपल्या भारताचे पूर्ण जगात प्रतिनिधित्व करते. अश्या पंतप्रधानाच्या मृत्यूची केस कोर्टात १५ वर्षे चालते मग तुम्ही विचार करा कि आपले कायदा आणि गृह खाते किती सक्षम आहे ते. तरी नशीब त्या श्रीलंकेने त्या प्रभाकरन ला ठार मारले आणि राजीव गांधीची केस बंद झाली नाहीतर ती अजून चालूच राहिली असती.\nअहो तुम्ही ज्या लोकपाल साठी हट्ट धरलाय त्यावर निवडून येणारी पण माणसेच असतील हो. उद्या त्यानीच भ्रष्टाचार केला तर तुम्ही परत उपोषणाला बसणार का तुम्ही जो हट्ट धरलाय तो योग्यच आहे ह्या लोकपाल समिती मध्ये अर्धी सरकारची आणि अर्धी जनतेची माणसे हवीत आणि ते सुद्धा उच्च क्षिक्षितच हवी ज्यांना समाजाची आणि बऱ्या वाईटाची चांगली जाण असावी. एका बाबतीत तुम्हाला मानले कि तुम्ही दोन बॉल मध्येच शरद रावांची विकेट काढली. त्यांच्या सारख्या मातब्बर राजकारण्याची विकेट काढली त्यातच तुम्ही अर्धी लढाई जिंकलात.\nअहो भ्रष्टाचार आमच्या जन्मापासून ते स्मशानापर्यंत सोबत आहे. जन्माला आल्यावर पहिले नर्स/ आया च्या हाती पैसे टेकवा नाहीतर तुमची आणि तुमची बाळाची ते काळजी बरोबर घेणार नाही, जन्माची नोंद करायची असेल आणि जन्माचा दाखला पाहिजे असेल तर तुम्हाला अधिकाऱ्याला लाच द्यावी लागणार, पुढे बाळ मोठा झाला त्याला शाळेत घालायचे आहे तर शाळेच्या ऐपती प्रमाणे (तुमच्या ऐपती प्रमाणे नाही ) तुम्हाला डोनेशन द्यावे लागणार. जेवढी शाळा मोठी तेवढे डोनेशन जास्त. पुढे कॉलेज ला डोनेशन, त्याला इंजिनिअरिंग ला जायचे असेल, डॉक्टर बनायचे असेल त्या प्रमाणे डोनेशन रूपी लाच द्यावी लागते, पुढे मोटार सायकल/गाडी घ्यायची असेल तर लायसन्स काढायला लाच द्यायची, गाडीचे रजिस्ट्रेशन करायला लाच द्यायची, पुढे तर जसे जसे सिग्नल तोडेल, कायदे मोडेल तस तसे तोच लाच द्यायला शिकतो. मग नोकरी लागायला लाच, त्यात जर सरकारी नोकरी असेल तर विचारायलाच नक���. लाच देणारे हात कधी घ्यायला चालू होतात ते त्याचे बिचाऱ्यालाच समजत नाही,घर घ्यायचे असेल तर लाच द्यावी लागते, पुढे रिटायर्ड झाल्यावर आपल्याच हक्काचे पैसे परत मिळायला लाच द्यावी लागते, हॉस्पिटल मध्ये चांगला बेड मिळण्यासाठी लाच द्यावी लागते, मरताना बॉडी आपल्याच नातेवाईकांच्या हातात मिळायला लाच द्यावी लागते, मेल्यावर स्मशानात लवकर नंबर लागावा ह्या साठी लाच, मेल्यावर जाळायला सुद्धा चिरीमिरी द्यावी लागते, मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीहि लाच दिल्याशिवाय मिळत नाही. पण अण्णा तुम्ही लढा आम्ही सुधारलो नाही तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कधी न कधी तुम्ही जिंकलाच.\nआता आम्हाला तुमच्या या उपक्रमाला साथ द्यायला दिल्लीला वगैरे यायला येता येणार नाही पण आम्ही आमच्या परीने फेसबुक, ओर्कुट वगैरे साईट वर किंवा ह्या लिंकवर क्लिक ( http://www.avaaz.org/en/stand_with_anna_hazare_fb/copy) करून तुम्हाला साथ देऊ. चक्क तुम्हाला शिवसेनाप्रमुखांनी सुद्धा पाठींबा दिला आहे तुम्ही घाबरू नका. भले काही नेते तुमच्या नावाने शंख करूदे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही जिंकलाच असे समजा. आम्ही तुमच्या नावाने प्रिंट केलेल्या गांधी टोप्या घालू, एकमेकांना लिंक फोरवर्ड करून सबस्क्रायीब करायला सांगू, तुमच्या समर्थनासाठी एक दिवसाचा उपवास करू, जमले तर आयपीएल बघायचे पण टाळू, पण तुम्ही लढा.\nअण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है \nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\nWatercolor study/ जलरंगाचा अभ्यास\nSitting Girl / बसलेली मुलगीचे स्केच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/aroh-velankar-now-favourite-in-big-boss-house/", "date_download": "2022-01-28T23:00:23Z", "digest": "sha1:D45AJEHT6LPWKJSKTEY376OLQOD2VASF", "length": 10239, "nlines": 83, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बनला बिग बॉसच्या घरच्यांचा लाडका - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बनला बिग बॉसच्या घरच्यांचा लाडका\nवाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बनला बिग बॉसच्या घरच्यांचा लाडका\nबिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातल्या टॉप-6 स्पर्धकांमध्ये हँडसम हंक एक्टर आरोह वेलणकरची वर्णी लागली आहे. या टॉप 6 सदस्यांना भेटायला नुकतेच यंदाच्या पर्वातले जुने सदस्यघरात आले होते. टिकिट टू फिनाले या टास्क दरम्यान दिगंबर नाईक, बाप्पा जोशी, अभिजित केळकर, रुपाली भोसले,सुरेखा पुणेकर, मैथिली जावकर आणि माधव देवचके पुन्हा बिग बॉसच्या घरात आले असताना त्यांनी आरोहची विशेष प्रशंसा केली.\nटिकिट टू फिनाले ह्या टास्क दरम्यान आरोहला फ्रिझ केले असल्याने आरोह घरात आलेल्या सदस्यांशी बोलू शकत नव्हता. पण ह्या सदस्यांनी आरोहशी संवाद साधला. बाप्पा जोशीने घरात आल्यावर आरोहकडे जाऊन ‘आरोह कसा आहेस मजा करतोयस ना आता दोनच आठवडे राहिलेत एन्जॉय कर’ अशी अगत्याने विचारपूस केली.\nदिगंबर नाईक आरोहला पहिल्यांदाच भेटत होता. त्याने आरोहला मिठी मारली आणि म्हणाला, “तू मस्त खेळत आहेस. तू चांगले स्टँड घेतोस. तुझे बोलणे खूप आवडते. तू लोकांनाही खूप आवडत आहेस. तू वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आला आहेस असं वाटत नाही. तू खूप आधीपासून या खेळात असल्यासारखा वाटतोस. तू जर आधीपासून आला असतास तर आपली चांगली दोस्ती झाली असती. “\nमैथिली जावकर म्हणाली, “तुझी फिल्म मी पाहिली . मला खूप आवडली. तू बाहेर आल्यावर आपण नक्की काम करू.”\nसुरेखा पुणेकर म्हणाल्या, “आरोह तू छान खेळतो बाळा. तू पुणेकर आहेस. मला माहित आहे. मी बघते रोज, तु चांगला खेळत आहेस.”\nमाधव देवचकेही आरोहला सल्ला देताना म्हणाला, “आता रडायची नाही तर रडवायची वेळ आलेली आहे. ऑल दि बेस्ट.”\nरुपाली भोसले देखील टास्क दरम्यान आरोहला आनंदाने मिठी मारून म्हणाली कि, “जाम आवडतोस तू मला” तसेच अभिजित केळकरने खास आरोहला भेटून त्यांच्यातली अढी दूर करत म्हणाला कि, “ तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.आपण गेम खेळायला आलो आहोत. तू मला नॉमिनेट केलंस, ह्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तू तुझा गेम खेळलास मी माझा.”\nबिग बॉसचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला असताना आरोहने आपल्या चाहत्यांसमोर मनोगत व्यक्त केले कि, “माझा माझ्यावर विश्वास आहे. माझ्या खेळावर विश्वास आहे. मी जे करतोय प्रामाणिकपणे त्याच्यावर माझा विश्वास आहे. मी पुढील येणाऱ्या दिवसांना नव्या जोमाने सामोरे जाणार आहे. अजून मेहनतीने छान खेळ खेळण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हि संधी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मला पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. त्या संधीचे मी सोने करेन. मला सिद्ध करायला आवडेल कि मी बिग बॉसचा विजेता होणारच मी त्यासाठी खूप छान खेळ खेळीन. मी खूप मेहनत करीन.”\nआपल्या दमदार खेळीमूळे आरोह प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक आहे. आरोह वेलणकरने कमीत कमी वेळात बिग बॉसच्या घरातल्या सगळ्या स्पर्धकांची मनं जिंकून घेतली. बिग बॉसमधल्या जुन्या सदस्यांनी त्याची आवर्जून प्रशंसा केली आहे. त्याशिवाय घरात राहणारे सदस्यही त्याच्याविषयी चांगली मतं व्यक्त करत असतात. नुकत्याच पार पडलेल्या बिचुकलेंच्या कोर्टात आरोह विरोधात एकही ठोस आरोप नव्हता. कामातली तत्परता आणि समंजस स्वभाव यामुळे तो सगळ्यांचा आवडता स्पर्धक आहे. सगळ्यांचा आवडता आरोह आपल्या बुद्धी चातुर्याने आणि दमदार खेळाने बिग बॉसचा विजेता ठरू शकतो. मायबाप प्रेक्षक त्याला अंतिम फेरीत पाठवतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.\nPrevious महाबली हनुमान २३ ऑगस्टपासून सोनी मराठीवर\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/property-tax-rti/", "date_download": "2022-01-28T22:18:48Z", "digest": "sha1:VGOVMR3FH7Z5HIUM3SWRNVFYOF3FPGPO", "length": 6445, "nlines": 160, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "मालमत्ता कर विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमालमत्ता कर विभाग माहिती अधिकार अधिनियम\nमाहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांची त��शीलवार सोबत जोडण्यात आलेल्या फाईल मध्ये नमूद करण्यात आलेली आहे.\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nसन २०२१-२२ या वर्षाचा प्रशासन अहवाल व कलाम ४(१)ख अन्वये (१७ मुद्दे माहिती)\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१५-१६\nसन २०१७-१८ चा प्रशासन अहवाल व कलम ४ नुसार विभागाअंतर्गत स्वयं प्रेरणेने माहिती प्रसिद्ध करणे बाबद\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद .(मालमत्ता क्र.०१००४३७६०००१)\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ कलम४(१)(ब) अंतर्गत माहिती\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/photo-of-balasaheb-thackeray-removed-sindhudurga-district-bank-office-narayan-rane-photo/387928/", "date_download": "2022-01-28T21:50:54Z", "digest": "sha1:FUXVGIPSTHRPNDPNOXKDRGGYIWEHGLID", "length": 11684, "nlines": 140, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Photo of Balasaheb thackeray removed sindhudurga district bank office narayan Rane photo", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र सत्तासंघर्ष| ….अन् बाळासाहेबांचा फोटो हटवून लावला नारायण राणेंचा फोटो; बदललेल्या फोटोंची चर्चा\nसत्तासंघर्ष| ….अन् बाळासाहेबांचा फोटो हटवून लावला नारायण राणेंचा फोटो; बदललेल्या फोटोंची चर्चा\nसत्ता हा शब्द खूप अद्भुत आहे. ज्याच्याकडे आहे त्याचा बोलबाला असतो. माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जिल्हा बँकेमधील चित्र बदलले. तसेच जिल्हा बँक अध्यक्ष केबिनमधील भिंतीवरील फोटो ही बदलले. निवडणूक झाली आणि सत्ता बदलली आणि दोन दिवसांपूर्वी नवीन अध्यक्ष -उपाध्यक्ष स्थानापन्न झाले.\nसिंधुदुर्गः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक यंदा चांगलीच चर्चेत राहिली. विशेष ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपाऐवजी राणे विरुद्ध ठाकरे अशी रंगलेली पाहायला मिळाली. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीनं सगळ्यांचे लक्ष वेधले. जिल्हा बँक निवडणूक ही तशी पाहिली तर इतर जिल्हा बँकांप्रमाणे निवडणूक प्रक्रिया, मात्र यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली आणि पर्यायाने चर्चेत राहिली.\nया निवडणुकीनं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. जिल्हा बँक निवडनूक प्रचार झाला, निवडणूक झाली, अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडही झाली. आणि लक्ष वेधलं ते जिल्हा बँक अध्यक्ष केबिनमधील हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार आदी नेत्यांच्या उतरलेल्या फोटोंनी आणि नव्याने स्थानापन्न झालेल्या फक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोने आणि नवीन एका चर्चेला तोंड फुटले.\nसत्ता हा शब्द खूप अद्भुत आहे. ज्याच्याकडे आहे त्याचा बोलबाला असतो. माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जिल्हा बँकेमधील चित्र बदलले. तसेच जिल्हा बँक अध्यक्ष केबिनमधील भिंतीवरील फोटो ही बदलले. निवडणूक झाली आणि सत्ता बदलली आणि दोन दिवसांपूर्वी नवीन अध्यक्ष -उपाध्यक्ष स्थानापन्न झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा किंगमेकर ठरले आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सहीत इतर सर्व फोटो हटवण्यात आले. फक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय.\nविशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले होते. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता. गुरुवारी नितेश राणे कणकवलीत दाखल होताच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राणेंना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले, त्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रवेश केला होता.\nहेही वाचा : १५ दिवसांनंतर नितेश राणे प्रकटले\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊ���लोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nराज्यात २,४९८ नवे रुग्ण, ५० जणांचा मृत्यू\nCorona Live Update: कल्याण डोंबिवलीत आज ६२ रुग्णांची नोंद\nराज्यातील ४०० परिचारिकांचा ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा\nST Worker strike: कोरोनामुळे ST कर्मचाऱ्यांना मोजक्या वेळेत आंदोलन करण्याची परवानगी,...\nआरे कारशेडला ८२ हजार जणांचा विरोध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/06/cb-khadki-job-vacancies-2021.html", "date_download": "2022-01-28T23:17:31Z", "digest": "sha1:QOVBQRJVVLCXWR53RZMMCDEKMZ4DAV5W", "length": 9032, "nlines": 87, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "CB Khadki Job Vacancies 2021 | खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात नोकरीची संधी - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nCB Khadki Job Vacancies 2021 | खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात नोकरीची संधी\nखडकी कॅन्टोनमेंट बोर्डात सहायक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅबोरेटरी तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 33 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 33\n1 सहायक वैद्यकीय अधिकारी 2 MBBS पदवी.\n2 स्टाफ नर्स 14 GNM/बी.एस्सी.(नर्सिंग)\n3 एक्स-रे तंत्रज्ञ 3 HSC (12 वी) उत्तीर्ण, एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) कोर्स\n4 लॅबोरेटरी तंत्रज्ञ 4 विज्ञान पदवीधर (B.Sc.) व (PGDMLT/DMLT)\n5 डायलिसिस तंत्रज्ञ 2 विज्ञान पदवीधर (B.Sc.), डायलीसीस तंत्रज्ञ.\n6 ECG तंत्रज्ञ 1 पदवीधर, ECG तंत्रज्ञ कोर्स\n7 फार्मासिस्ट 4 औषधनिर्माणशास्त्र पदवी/पदविका (B.Pharm/D.Pharm), व नोंदणी\n8 डाटा एंट्री ऑपरेटर 3 पदवीधर, MS-CIT\nवयोमर्यादा Age Limit : जाहिरातीत नमूद केलेली नाही.\nपरीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क\nथेट मु��ाखत : दिनांक 10 जून 2021\nमुलाखत स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/chhattisgarh-telangana-border-6-naxals-killed-in-encounter", "date_download": "2022-01-28T22:29:33Z", "digest": "sha1:B5SOGJCWYD2BYEY7LDMJAL66VVDNU6WC", "length": 5056, "nlines": 84, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ६ नक्षल्यांचा खात्मा", "raw_content": "\nसुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ६ नक्षल्यांचा खात्मा\nनक्षलग्रस्त भागात (Naxal Area) सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxals killed in encounter) चकमक झाली. या ६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.\nSalman Khan: सापाने मला पहिलं बर्थडे गिफ्ट दिलं; सलमानची प्रतिक्रिया\nचकमकीच्या ठिकाणावरून ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. सकाळी १०.३० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती आणि पोलिसांचे पथक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे एसपी सुनील दत्त म्हणाले. अद्याप नक्षलींचा शोध सुरु असल्याची माहितीसुद्धा सुनिल दत्त यांनी दिली.\nनव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...\nनक्षलवादी आयईडीद्वारे सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत. कारण बस्तर आणि अबुजमाद भागातील स्थानिकांचा नक्षलवाद्यांचा पाठिंबा कमी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.\nPHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून\nमुंबईत राहूनही मराठी येत नाही; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiantechmarathi.in/2021/03/sambhaji-brigade-nondani.html", "date_download": "2022-01-28T22:53:57Z", "digest": "sha1:MMUJBNJN6PJ3FZOVZLF4LSJ5B3EAKCGW", "length": 6564, "nlines": 54, "source_domain": "www.indiantechmarathi.in", "title": "संभाजी ब्रिगेड सदस्य नोंदणी - sambhaji brigade nondani", "raw_content": "\nसंभाजी ब्रिगेड सदस्य नोंदणी - sambhaji brigade nondani\nसंभाजी ब्रिगेड बद्दल सांगायचे झाले तर संभाजी ब्रिगेड म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर एकत्र आलेल्या वैचारिक युवकांची घटना.\nया घटनेला मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या नावाने नोंदणीकृत केले आहे. या संघटनेचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड हे आहेत. संभाजी ब्रिगेड हि संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पण कार्य करते.\nमराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड हा संघ बहुजन समाजाचा इतिहास वर्तमान आणि भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर काम करणारी सामाजिक संघटना आहे. या संघटनेमध्ये सर्व जातीधर्मांचे कार्यकर्ते आहेत आणि ते समाजातील पुरोगामी विचार जपणाऱ्या आणि न्याय प्रश्नांसाठी सहकार्य करत असतात.\nजर मित्रांनो आपल्यालाही या संभाजी ब्रिगेड संघटनेमध्ये सदस्य नोंदणी करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून हे करु शकता.\nसं���ाजी ब्रिगेड सोशल मीडिया महाराष्ट्र सदस्य होण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून ओपन करा.\nलिंक ओपन केल्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगतील आणि प्ले स्टोअरवर redirect करतील >> आता आपल्यासमोर एक kutumb नावाचे ॲप्लिकेशन दिसेल हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा >> डाऊनोड केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा >> भाषा निवडा >> नंतर आपला मोबाईल नंबर टाका.\nआणि पुढे या बटणावर क्लिक करा >> आता आपल्या मोबाईल नंबरचा OTP कम्फर्म होईल >> यानंतर आपले नाव, आडनाव, आणि पिनकोड टाका >> हे टाकल्यानंतर प्रोफाइल फोटो जोडा आणि सुरु बटणावर क्लिक करा.\nआता आपण संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया महाराष्ट्र सदस्य नोंदणी पूर्ण केली.\nसंभाजी ब्रिगेड सदस्य ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रोफाइल ऑप्शन वर क्लिक करा >> नंतर ID कार्ड या ऑप्शन वर क्लिक करा >> व्हॉट्सॲपवर शेअर करून ID कार्ड सेव्ह करा.\nअश्याप्रकरे आपण संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया महाराष्ट्र सदस्य नोंदणी पूर्ण करू शकतो.\n➡️मनसे सभासद नोंदणी अशी करा - mns nondani\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nUnknown २५ मार्च, २०२१ रोजी ८:०२ AM\nGanesh Sawant २६ मार्च, २०२१ रोजी ११:४८ PM\nथोडे नवीन जरा जुने\nआज आपण पाहता की इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त तंत्रज्ञाना विषयी माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ब्लॉग तयार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B9-%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-28T23:09:44Z", "digest": "sha1:JZ5BZOUEXLNSTM4JNTKJALD5RDOSCCQF", "length": 6572, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "ह.म.बने तु.म.बने परिवार निघालयं वारीला बने परिवारही लुटणार वारीची मजा - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>ह.म.बने तु.म.बने परिवार निघालयं वारीला बने परिवारही लुटणार वारीची मजा\nह.म.बने तु.म.बने परिवार निघालयं वारीला बने परिवारही लुटणार वारीची मजा\nअवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या वारीत मिळणारा आनंद स्पष्ट करतं. माऊलीच्या दर्शनाला निघालेलं असंच एक जोडपं काही काळ बनेंच्या घरी विसावलं आणि जाता-जाता त्यांच्यात दिसलेला निस्वार्थ भाव आणि पंढरीच�� आस बने कुटुंबीयांनाही वारीत सहभागी होण्यासाठी उत्साहित करून गेली. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार समाधान अनुभवण्यासाठी आता बने कुटुंबीय ही वारीत सहभागी होणार आहे. या वारीत बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की पहा, १२ तारखेला रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.\nबने परिवारही लुटणार वारीची मजा\nअवघ्या महाराष्ट्राला लागलेली माऊलीच्या दर्शनाची आस चारी बाजूला पहायला मिळते आहे. या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान या वारीत मिळणारा आनंद स्पष्टकरतं. माऊलीच्या दर्शनाला निघालेलं असंच एक जोडपं काही काळ बनेंच्या घरी विसावलं आणि जाता-जाता त्यांच्यात दिसलेला निस्वार्थ भाव आणि पंढरीची आस बने कुटुंबीयांनाही वारीत सहभागीहोण्यासाठी उत्साहित करून गेली. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणार समाधान अनुभवण्यासाठी आता बने कुटुंबीय ही वारीत सहभागी होणार आहे. या वारीत बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणित्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की पहा, १२ तारखेला रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.\nPrevious सलमान खानची ‘भारत’ पहिल्या सहामाहीतली सर्वाधिक लोकप्रिय फिल्म\nNext प्रेक्षकांची मन जिंकत माधवची बिग बॉसमध्ये यशस्वी घोडदौड\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=South-Korea-continues-without-lockdown-The-fight-against-the-Coronavirus-what-will-happen-in-MumbaiOA3832051", "date_download": "2022-01-28T23:20:08Z", "digest": "sha1:E33GY4ATAMH6EAVBV3367OZBOWG2GA3U", "length": 21983, "nlines": 137, "source_domain": "www.kolaj.in", "title": "लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक| Kolaj", "raw_content": "\nलॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. ���ोरियानं हे कसं साध्य केलं\nआपणच सर्वशक्तिमान असल्याचं डंके की चोट पर सांगणाऱ्या अमेरिकेला कोरोना वायरसनं आपल्या विळख्यात घेतलंय. युरोपातही कोरोना खूप वेगानं पसरतोय. पण तैवान, हाँगकाँग, सिंगापूर यासारख्या चीनशेजारच्या देशांनी वेळीच आक्रमक पावलं उचलत कोरोनाला रोखून धरलंय. त्यामुळं पाश्चात्य देशांतला मीडिया आपापल्या देशाला तैवान, सिंगापूरकडून काहीएक धडा घेण्याचा सल्ला देतोय.\nदक्षिण कोरिया तर लॉकडाऊन न करता वायरसशी लढण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे. चीन, इटली आणि इराण यांच्यानंतर दक्षिण कोरियात कोरोनाचा संसर्ग झालेले सर्वाधिक लोक सापडलेत. सरकार हजारो लोकांच्या नमुन्यांची रस्त्यांवर तपासणी करते आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी तर या वायरसविरोधातल्या लढ्याला ‘एका लढाईची सुरवात’ असं संबोधलंय.\nदक्षिण कोरिया कोरोनाविरोधात कसं लढतोय यावर मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा सदानंद घायाळ यांनी केलेल्या अनुवादाचा हा संपादित भाग .\nहेही वाचाः एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का\nदक्षिण कोरियानं हे सारं कसं केलं\nदक्षिण कोरियाची लोकसंख्या ५ कोटी आहे. २९ फेब्रुवारीला इथे एकाच दिवसात ९०९ जणांना कोरोना वायरसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. १७ मार्चला नव्यानं ७४ जण सापडले. आतापर्यंतचा तिसरा दिवस आहे, एका दिवशी १०० हून कमी केस आढळल्यात. इथं आतापर्यंत ८ हजार ४१३ जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. ८४ जणांना जीव गमवावा लागलाय तर १५४० लोक बरे होऊन घरी परतलेत.\nजनजीवन ठप्प न करता म्हणजेच लॉकडाऊनशिवाय कोरोना वायरसशी लढणारा हा एकमेव देश आहे. आपली शहरं बंद केली नाहीत. दक्षिण कोरियानं हे सगळं कसं केलं\nचीनमधून कोरोना वायरसच्या बातम्या येऊन लागताच दक्षिण कोरियातल्या चार खासगी कंपन्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार टेस्ट किट तयार करायला सुरवात केली. कोरोनाचा धोका ओळखून दक्षिण कोरियानं वेळीच तयारी सुरू केली. त्यामुळेच कोरियाकडे एका दिवशी १० हजार नमुने तपासले जातील एवढे टेस्ट किट उपलब्ध झाले. आता ही क्षमता वाढून एका दिवशी १५ हजारवर गेलीय. दक्षिण कोरिया आपल्या जुन्या अनुभवातून शिकला. त्यामुळेच कोरियानं यावेळी हातात असलेला वेळ न दवडता वेळ���च आपली तयारी पूर्ण केली.\nसँपल टेस्टिंगमधे भारत कुठंय\nमीडियात आलेल्या बातम्यांनुसार, दक्षिण कोरियात आतापर्यंत २ लाख ७० हजारांहून अधिक लोकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. दहा लाखांहून अधिक लोकसंख्येचे ५२०० नमुने तपासण्यात आलेत. याउलट अमेरिका दहा लाख लोकसंख्येवर केवळ ७४ नमुने तपासू शकतोय. १३ मार्चपर्यंत भारतात ६००० नमुने तपासण्यात आले होते.\nइंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या मते, १८ मार्चपर्यंत भारतात १२ हजार ३५१ नमुने तपासण्यात आलेत. यापैकी १४५ नमुने पॉझिटिव आढळलेत. भारतात सध्यातरी अलीकडच्या काळात परदेशात जाऊन आलेल्या लोकांचेच नमुने तपासण्यात येत आहेत. त्यामुळंच भारतानं आपल्या नियमांत थोडीशी ढिलाई देत अधिकचे नमुने तपासायला हवेत, अशी मागणी जोर धरतेय. पण आता आपण दक्षिण कोरियाची चर्चा करू.\nहेही वाचाः भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय\nकोरोनाचा संसर्ग कुणाला झाला आणि कुणाला झाला नाही हे ओळखण्यासाठी दक्षिण कोरियानं एक गोष्ट ठरवली. ती म्हणजे, अधिकाधिक लोकांच्या नमुन्याची तपासणी करणं. यासाठी देशभर ५० ड्राईव थ्रू टेस्ट स्टेशन सुरू करण्यात आले. या केंद्रांवर अवघ्या १० मिनिटांत टेस्टची सारी प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि अवघ्या काही तासांतच टेस्टचा रिपोर्टही दिला जातो. 'कार घेऊन जा, सँपल द्या आणि रिपोर्ट मिळवा' अशी साधीसरळ प्रक्रिया कोरियानं राबवली.\nटेस्ट रिपोर्ट पॉझिटिव आढळलेल्यांच्या सेलफोनचा रेकॉर्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहार यावरून ते कुठकुठं गेले होते, हे शोधण्यात आलं. ही माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांसाठी खुली करण्यात आली. यामुळे घटनास्थळी या व्यक्तींच्या संपर्कात कोणकोण आलं होतं हे ओळखणं इतर लोकांना शक्य झालं. म्हणजेच टेस्ट पॉझिटिव आलेली व्यक्ती सिनेमा बघायला गेलेली असेल तर त्याचा सीट नंबर सार्वजनिक करण्यात आला. असं केल्यानं आजूबाजूच्या लोकांना आपणही टेस्ट करून घेतली पाहिजे याबद्दल माहिती मिळू लागली.\nएवढंच नाही तर नगरपालिकेच्या वेबसाईटवर सॅम्पल पॉझिटिव आलेल्यांची माहिती खुली करण्यात आली. यात संबंधित व्यक्ती कुठं राहते, काय काम करते अशी माहिती देण्यात आली. ही माहिती खुली करून संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना सावध करण्यात आ��ं. दक्षिण कोरियात सर्वसामान्य माणसं एरवीच तोंडाला मास्क लावून फिरतात. अनेक अपार्टमेंट, गृहनिर्माण सोसायट्यांमधे मास्क लावल्याशिवाय कुणीही प्रवेश करून नये, असे बोर्ड लावलेले असतात.\nहेही वाचाः तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना\nआपण काय धडा घेणार\nदक्षिण कोरियाचा हा अनुभव आपल्यासाठी एक महत्त्वाचा धडा आहे. तो म्हणजे, एक देश म्हणून जागतिक साथींविरोधात लढायचं असेल तर आपल्याकडे नमुने तपासण्यासाठीची पुरेशी व्यवस्था असली पाहिजे. टेस्ट पॉझिटिव आढळलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठीची यंत्रण उपलब्ध हवी. तिथे विलगीकरण म्हणजेच क्वारेंटिन करण्यात आलेल्यांना मेडिकल टीम दिवसातून दोनवेळा फोन करते. संबंधित लोक कुठं बाहेरत हिंडत नाहीत ना याची खात्री करून घेतली जाते. कायद्याचं उल्लंघन केल्यास ३ लाख वॉन इतक्या रकमेचा दंड वसूल केला जातो.\nइथे नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, दक्षिण कोरियामधे कोरोनाच्या विळख्यात आलेल्यांमधे तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. संबंधित लोकांना त्यांच्या मोबाईल नंबरवर अलर्ट पाठवले जात आहेत.\nदक्षिण कोरियाचं म्हणणं आहे, की अख्खं शहर बंद करणं हा काही योग्य मार्ग नाही तर अधिकाधिक लोकांची तपासणी केली पाहिजे. लोकांवर निगराणी ठेवली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे, माहिती सर्वसामान्य लोकांसोबत शेअर करायला हवी. आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे दक्षिण कोरियानं परदेशातून येणारी विमानंही बंद केली नाहीत.\nकोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा\nकोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nविलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव\nकोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा\nकोरोना: रँडच्या वधाला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू\n१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराच�� सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\nपंतप्रधानांच्या सुरक्षेतली चूक नेत्यांसाठी इवेंट, टीवीसाठी कंटेंट\n२०२१मधे भारताने गमावलेल्या विवेकाची गोष्ट – २\n२०२१मधे भारताने गमावलेल्या विवेकाची गोष्ट – २\n२०२१मधे भारताने गमावलेल्या विवेकाची गोष्ट - १\n२०२१मधे भारताने गमावलेल्या विवेकाची गोष्ट - १\nविनोद दुआ: न पाहता आठवणं, बघून समाधान देणं\nविनोद दुआ: न पाहता आठवणं, बघून समाधान देणं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/1-crore-of-25-thousand-made-by-this/", "date_download": "2022-01-28T23:44:07Z", "digest": "sha1:LDANBWJFCTANXNWLZ7DDRVFJ6KZWOQ5D", "length": 17802, "nlines": 119, "source_domain": "mhlive24.com", "title": "Ethereum : अबब ! 'ह्या' क्रिप्टोकरन्सीने बनवले 25 हजारांचे 1 कोटी रुपये; भविष्यातही संधी | Mhlive24.com", "raw_content": "\n ‘ह्या’ क्रिप्टोकरन्सीने बनवले 25 हजारांचे 1 कोटी रुपये; भविष्यातही संधी\n ‘ह्या’ क्रिप्टोकरन्सीने बनवले 25 हजारांचे 1 कोटी रुपये; भविष्यातही संधी\nMHLive24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- शेअर बाजार म्हटले की चढ उतार आलेच. परंतु आता सध्या शेअर बरोबरच क्रिप्टोदेखील जास्त वाढत आहे. कालचा विचार करता शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला परंतु क्रिप्टोकरन्सी बाजार सातत्याने खूप चांगला रिटर्न देत आहे.(Ethereum)\nक्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये अशी अनेक चलने किंवा टोकन आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना फार कमी वेळात करोडपती बनवले आहे. अशीच एक क्रिप्टोकरन्सी म्हणजे इथरियम. इथरियम क्रिप्टोकरन्सीने वर्षानुवर्षे गुंतवणूकदारांना सातत्याने फायदा होत आहे.\nगेल्या चार वर्षांवर नजर टाकली तर इथरियम क्रिप्टोकरन्सीने दरवर्षी सुमारे 1 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. परिस्थिती अशी आहे की, त्यात कुणी फक्त 25 हजार रुपयेही गुंतवले असते, तर तो आज करोडपती झाला असेल.\nइथरियम क्रिप्टोकरन्सीने गुंतवणूकदारांना कसे श्रीमंत केले आहे ते आपण या ठिकाणी पाहुयात. त्याच वेळी, 2025 पर्यंत इथरियम क्रिप्टोकरन्सीचा दर कुठे जाऊ शकतो हे देखील पाहुयात.\nकाही वर्षांपूर्वी इथरियम क्रिप्टोकरन्सीचा दर काय होता ते पाहुयात\nआजपासून काही वर्षांपूर्वी, इथरियम क्रिप्टोकरन्सीचा दर फक्त $11 (रु. 825) होता. आज हा दर 4 वर्षांत 4,604 डॉलर (346,081 रुपये) इतका वाढला आहे. म्हणजेच, आजपासून 4 वर्षांपूर्वी जर कोणी इथरियम क्रिप्टोकरन्सीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याची किंमत आज अनेक कोटी झाली आहे. एवढेच नाही तर 4 वर्षांपूर्वी इथरियम क्रिप्टोकरन्सीमध्ये जर कोणी फक्त 25,000 रुपये गुंतवले असते, तर तो सुद्धा करोडपती झाला असता.\nइथरियम क्रिप्टोकरन्सीचा काय रेट आहे ते जाणून घ्या\n3 डिसेंबर रोजी, इथरियम क्रिप्टोकरन्सीचा दर 4,604 डॉलर (346,081 रुपये) च्या आसपास आहे. तर इथरियम क्रिप्टोकरन्सीने त्याची सर्वोच्च पातळी $4,636 (रु. 348,522) बनवली आहे, तर नीचांकी पातळी $4,437 (रु. 333,553) आहे. परताव्याच्या बाबतीत आपण पहिले तर , इथरियम क्रिप्टोकरन्सीने या वर्षी जानेवारी ते डिसेंबर 2021 दरम्यान 519.81 टक्के परतावा दिला आहे.\nआता जाणून घ्या इथरियम क्रिप्टोकरन्सीने करोडपती कसे केले\nइथरियम क्रिप्टोकरन्सीने गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या सुरुवातीला इथरियम क्रिप्टोकरन्सीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य 5 लाखांपेक्षा जास्त झाले असते.\nदुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20217 मध्ये इथरियम क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्याला भरपूर नफा मिळत असेल. जर कोणी 2017 मध्ये इथरियम क्रिप्टोकरन्सीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याची किंमत यावेळी सुमारे 4.2 कोटी रुपये असेल.\nइथरियम क्रिप्टोकरन्सीने या कालावधीत सुमारे 42,000 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्याने 2017 मध्ये फक्त 25,000 रुपये गुंतवले असतील तर त्याची किंमत यावेळी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.\nइथरियम खास का आहे ते जाणून घ्या\nइथरियम स्वतःमध्ये दोन गोष्टी आहेत. हे एक क्रिप्टोकरन्सी देखील आहे आणि ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म देखील आहे. म्हणूनच इथरियम इतके महत्त्वाचे आहे. हेच कारण आहे की बहुतेक डेवलपर्स इथरियमला अधिक पसंती देतात. त्याच वेळी, हे एनएफटी साठी पसंतीचे प्लेटफार्म असल्याचे सिद्ध होत आहे. हेच कारण आहे की इथरियमची मागणी सतत वाढत आहे.\nइथरियम क्रिप्टोकरन्सीचा दर किती भविष्यात कोठपर्यंत जाऊ शकतो\nइथरियम क्रिप्टोकरन्सी ही जगातील दुसरी सर्वात मोठी लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. हे एक ब्लॉकचेन आधारित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. हे 2015 मध्ये विटालिक बुटेरिन यांनी तयार केले होते. इथरियम हे केवळ क्रिप्टोकरन्सी नाही तर विकेंद्रित अॅप स्टोअर देखील आहे.\nहे डेवलपर्स ना एप्लिकेशन तयार, प्रकाशित आणि वितरित करण्यात मदत करते. तज्ञांच्या मते, 2025 पर्यंत, इथरियम क्रिप्टोकरन्सीचा दर $ 19842 (रु. 14,88,150) पर्यंत जाऊ शकतो. थॉमसन रॉयटर्सचे तंत्रज्ञ जोसेफ रॅझिन्स्की आणि एलएमएक्स ग्रुपचे जोएल क्रुगर म्हणतात की इथरियमच्या मूल्यांकनात स्थिर वाढ होईल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होईल.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/zodiac-signs-therapy", "date_download": "2022-01-28T22:58:51Z", "digest": "sha1:2XKTRU4NSFT64U4OGOIMB7VDMEI7RU3F", "length": 28629, "nlines": 67, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "थेरपीमध्ये राशिचक्र चिन्हे | ज्योतिष- zodiac-signs.com - चिन्ह निवडा", "raw_content": "\nआपल्या आतील समस्या, भीती आणि आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी थेरपी हा एक चांगला मार्ग असू शकतो. जरी अनेकदा हे वेड्यात घेतलेले असते आणि बरेच लोक अजूनही वेड्यांशी वागण्याचा एक मार्ग म्हणून पाहतात, हे स्वत: ची ओळख मिळवण्याचे एक साधन आहे जे आपल्यास एक मजबूत व्यक्तिमत्त्व तयार करण्यास, स्पष्ट सीमा निश्चित करण्यासाठी आणि भावनात्मक सामानापासून स्वत: ला मुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. . अशाप्रकारे राशीच्या वेगवेगळ्या चिन्हे थेरपीला स्वीकारतात आणि त्यावर प्रतिक्रिया देतात:\nएक मेष एखाद्या थेरपिस्टला भेट देईल जेव्हा त्यांनी आधीच भिंतीवर अनेकदा डोके टेकले असेल, ज्यामुळे राग, सर्व भावना उघडकीस येतील आणि त्यांचे मन सहजपणे बोलू शकेल. त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक सत्रामध्ये ते खुले आणि दिसतात उत्पादनक्षम असतात. थोड्या वेळाने, हे स्पष्ट होईल की त्यांची सीमा स्व-शोधाच्या मार्गाच्या मध्यभागी सेट केली गेली आहे आणि ते मंडळामध्ये फिरतील जसे की काही नवीन निष्कर्ष काढण्यास असमर्थ आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की: त्यांची भीती अभेद्य आणि बेशुद्ध आहे, कारण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शौर्यासाठी लढा दिले आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टी त्यांचे आरोग्य, त्यांचा निर्णायकपणा किंवा कोणत्याही प्रकारे दुखापत होऊ शकतात ही संकल्पना समजणे सोपे नाही. सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांना प्रत्यक्षात प्रगती करण्यासाठी बराच काळ थेरपीमध्ये ठेवणे.\nआधी वृषभ एका थेरपिस्टला भेट दिली, ते त्यांच्या स्वत: च्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वकाही करतील. जेव्हा ते संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचतात तेव्हा त्यांना हाताळताना त्यांना त्रास होईल आणि बर्‍याच प्रकरणांमध्ये निराकरण न झालेल्या रागाच्या कारणास्तव थेरपी मिळते. निष्क्रीय स्वभाव त्यांना बर्‍याचदा स्थिर असंतोषात ठेवेल जोपर्यंत कोणी त्यांना धक्का देत नाही आणि थेरपी पलंगाकडे निर्देशित करत नाही. मदतीसाठी विचारण्यास त्यांच्यात पुढाकार नसतो आणि बहुतेकदा दडपशाहीच्या गोष्टींमध्ये भांडणे टाळतात, गरज नसल्यामुळे ते आनंदी असल्याचे भासवतात. त्यांच्यावर उप���ार करण्यासाठी त्यांना एक कोमल व्यक्ती आवश्यक आहे, जो एखादा वैयक्तिक, मैत्रीपूर्ण संपर्क साधेल. स्थिर, परंतु कमकुवत दाब असलेले सौम्य दृष्टीकोन त्यांचे लक्ष वेधून घेईल आणि शेवटी बदल करण्यास तयार असणा their्या त्यांच्या जिद्दीला जड करेल.\nआम्ही कुतूहल बाहेर थेरपी प्रयत्न कोण एक चिन्ह शोधत असाल तर, ते होईल मिथुन . ते आनंदाने वेगवेगळ्या थेरपिस्टांकडे जातील, वेगवेगळ्या पद्धती आणि त्यांच्या अधीन असलेल्या पद्धतींकडे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती मिळेल आणि जेव्हा त्यांना योग्य व्यक्तीशी बोलण्यासाठी योग्य सापडेल तेव्हाच त्यांच्या बाह्य समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतील. तथापि, त्यांचा सखोल विचार न करता विस्तृतपणे निष्कर्ष काढण्याचा त्यांचा कल असतो आणि एखाद्याला विशिष्ट समाधान आणि आत्म-मान्यतेच्या मुद्याकडे नेणे हे त्यांच्यासाठी खरे आव्हान असू शकते. भावनिक जखमांच्या बाबतीत खरोखरच कठीण, जोपर्यंत त्यांना कारणाच्या काठावरुन आणि त्यांच्या हृदयात ढकलण्यासाठी पुरेशी समस्या नसते, तोपर्यंत त्यांना सखोल शोध देणे जवळजवळ अशक्य होईल.\nआम्ही बर्‍याचदा इतर चिन्हे जोडतो वृश्चिक आणि मकर सर्व प्रकारच्या खोदण्यासह, परंतु कर्करोग आम्ही विचार करण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या मनात खोदण्यासाठी नेहमीच मुक्त असतो. त्यांना प्रथम एखाद्या थेरपिस्टला पहिल्यांदा भेट देण्याची कमतरता ही योग्य प्रेरणा असते कारण त्यांना असे वाटत नाही की कोणत्याही प्रकारचे मनोवैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करेल. एकदा ते थेरपी सुरू करतात, सहसा कारण ज्याच्यावर त्यांच्या एखाद्या प्रेयसीने त्यांना या दिशेने निर्देशित केले असेल, त्यांना कदाचित स्वत: ची काळजी घेण्यासाठी इतरांची काळजी घेण्याकडे लक्ष वेधून घेणे आणि हेतू आणि पूर्णतेचे संपूर्ण नवीन जग सापडेल. स्वभावानुसार भावनिक आणि कौटुंबिक समस्यांकडे वळल्यामुळे, ते बालपणातील मुद्द्यांसह आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागणूक आणली त्याचा परिणाम म्हणून, सामान्य मनोचिकित्सामध्ये उत्कृष्ट परिणाम मिळतात.\nलिओ जेव्हा कोणत्याही प्रकारच्या मानसिक कार्याचा विचार केला जातो तेव्हा प्रतिनिधी दोन टोकापर्यंत जातात. एकतर त्यांना खात्री आहे की त्य��ंच्यात काहीही चूक नाही आणि कोणत्याही थेरपिस्टला भेट देण्याचे कोणतेही कारण नाही, किंवा त्यांना उत्सुकता आणि आत्मविश्वास आहे की कोणीतरी त्यांना आणखी चांगले बनवेल आणि त्यांच्या चमकदार व्यक्तिमत्त्वाशी संपर्क साधू शकेल. थेरपीमध्ये, त्यांना स्वतःस शोधणे आणि बाह्य जगाला सीमा कशी सेट करावी हे शोधणे आवश्यक आहे. त्यांची मुख्य समस्या असंबद्ध विषयांवर आणि इतर लोकांवरील आत्मविश्वास वाया घालविण्यामध्ये नेहमी लपून राहते. नेपच्यूनच्या फसवणूकीसाठी आणि गोष्टींबद्दल असुरक्षित, त्यांना बोलण्यासाठी ठोस आणि विशिष्ट गोष्टी आवश्यक आहेत, आणि एखाद्याला त्यांची नैसर्गिक शक्ती आणि सर्जनशीलता लक्षात ठेवण्यास मदत करण्यासाठी एखाद्याने जास्त रहस्य, विचित्र निष्कर्ष किंवा बदल न करता.\nअसल्याने कन्यारास सर्व मनोविकृतिसंबंधी समस्यांचे लक्षण आहे, ते सामान्यत: आरोग्यविषयक समस्येमुळे थेरपीमध्ये येतात जे स्पष्ट, शारीरिक कारणास्तव त्यांच्यावर ओझे पाडतात. थेरपीच्या संभाव्य फायद्यांविषयी उत्सुक नसणे ते खूप हुशार आहेत आणि बर्‍याच व्हर्गोस एक किंवा दोन सत्रासाठी पैसे देतात किंवा आवश्यकतेपेक्षा कुतूहल सोडून समस्या सोडवण्यासाठी सल्ला देतात. हे असे लक्षण आहे जे नियमितपणे त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास आवडेल आणि त्यांना रस ठेवण्यासाठी त्यांना दृढ बुद्धी व मार्गदर्शन असणार्‍या थेरपिस्टची आवश्यकता आहे. नेहमीच बलिदान देण्यास तयार असणारी, थेरपी पलंग ही एक अशी जागा असते जिथे ते आत्मविश्वास वाढवतात, लक्षात घ्या की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही त्यांची चूक नसते आणि नेहमी कमीतकमी स्थायिक होण्याऐवजी त्यांच्या वास्तविक शक्यतांचा स्वीकार करतात.\nएक सर्वोत्तम मार्ग तुला थेरपी सुरू करणे ही भागीदाराबरोबर असते, कारण त्यांचे लक्ष बर्‍याचदा इतर लोकांकडे वळते आणि ते स्वत: कडे वळण्यासाठी त्यांना एखाद्याशी मिलन आवश्यक असते. जर ते एकट्या थेरपीमध्ये असतील तर त्यांना एक व्यावसायिक आवश्यक आहे जो त्यांच्याशी हुशारीने संपर्क साधेल आणि त्यांचे असंख्य अंदाज समजेल. त्यांच्या थेरपिस्टने त्यांना हळू हळू स्वत: ची शोधाकडे नेणे आवश्यक आहे आणि दाबाच्या मुद्द्यांवरील कोणतीही रचनात्मक कामे करण्यापूर्वी त्यांचे काय आहे आणि इतर लोकांचे काय आहे हे त्���ांना अवगत करणे आवश्यक आहे. संवाद साधण्यास इच्छुक, एक तुला एक अशी व्यक्ती आहे जी बहुधा समोर उभे असलेल्या व्यक्तीशी बोलणे सोपे करते. तरीही, त्यांच्या परिस्थितीत दोषी ठरलेल्या बाह्य प्रभावांची प्रोजेक्ट करण्याची आणि शोधण्याची आवश्यकता असल्यामुळे त्यांच्याबरोबर कार्य करणे कठीण आहे.\nचे चिन्ह वृश्चिक च्या चिन्हासह एकत्रितपणे मासे मानसोपचार स्वतःच बोलतात आणि या चिन्हेचे प्रतिनिधी अनेकदा मानसशास्त्राच्या बर्‍याच शाखांमध्ये रस दर्शवितात आणि त्यांचा अभ्यास करून अभ्यास करतात आणि स्वत: अभ्यास करतात. वृश्चिकांचे स्वरूप त्यांना एका बिंदूत आणते आणि कोणत्याही प्रकारचे सखोल संशोधन त्यांना मोठ्या प्रमाणात समाधान देईल. वृश्चिक राष्ट्राला भावनिक मान्यता आणि स्वीकृती यावर कार्य करणे आवश्यक आहे, जे त्यांचे नुकसान करतात अशा खलनायकाच्या रूपात पाहण्याऐवजी त्यांच्या हृदयाचे पालनपोषण कसे करावे हे शिकून. त्यांच्यात पुढाकार किंवा अभिनय करण्याची क्षमता नसते, परंतु मनापासून भावनिक असतात, त्यांना जीवनाच्या समीकरणात कसे वाटते हे सांगण्यात त्रास होतो. वृश्चिक राशीसह थेरपी नेहमीच उत्साहवर्धक आणि खोल असते आणि जरी प्रतिकार बहुतेक वेळा दिसून येत नाही, तेव्हा तो आत प्रवेश करणे अशक्य वाटेल. ते जिस्टल थेरपी, कौटुंबिक नक्षत्र आणि भूतकाळातील आक्रमणासह जँगियन दृष्टिकोनाचे उत्कृष्ट परिणाम प्राप्त करतात.\nसह समस्या धनु त्यांच्या अवास्तव अपेक्षांमध्ये आहे आणि जर थेरपीद्वारे किंवा एखाद्या विशिष्ट थेरपिस्टकडून अशी कल्पना केली जाते की जे त्यांच्या कल्पित कालावधीत पूर्ण केले जाऊ शकत नाही अशा गोष्टीची त्यांना अपेक्षा असेल तर ते सहजपणे निराश होतील. दुसरीकडे, त्यांचे मन विविधता शोधत आहे आणि त्यांच्या ठाम दृढ विश्वासाने आणि मतांनी त्यांनी कधीकधी समोर उभे असलेल्या व्यक्तीवर मात केली त्यांना एका विषयावर जास्त काळ टिकू इच्छित नाही. जर या व्यक्तीने त्यांचे खरे स्वत्व दर्शविले असेल आणि हळूहळू आणि संपूर्णपणे त्यांच्या अंतर्गत परिस्थितीचे परीक्षण केले असेल तर यशस्वीरित्या त्यांचा आनंद त्यांना बराच काळ थेरपीमध्ये ठेवेल. त्यांना भेडसावण्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचे काल्पनिक जग आणि बालिश अपेक्षा जे त्यांना निराश करण्यासाठी निराश करतात आणि त्यांना खोलवर त्रास देतात.\nहे प्रत्येक खरे आहे मकर खोदणे आवडते. पुरातत्व साइटवर किंवा त्यांच्या मेंदूत खोदणे उद्भवल्यास ते फार फरक पडत नाही, जेव्हा त्यांना पुरातन पुरण्यात आलेली एखादी वस्तू सापडली तेव्हा त्यांना खरोखर आनंद होईल. एकदा त्यांनी ध्येय निश्चित केले की मकर राशीची खरोखर काय परिभाषा होते आणि जर त्यांच्या मनावर काम करण्याची इच्छा असेल तर ते अविश्वसनीय प्रगती करण्यास काहीच रोखणार नाहीत. मकर व्यक्ती संप्रेषण करण्यासाठी कठोर आणि कठोर असू शकतात, कधीकधी खूप आशावादी नसतात आणि त्यांच्या जीवनात अर्थ नसतात. तरीही, त्यांनी या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जीवन सुधारण्याच्या दिशेने सर्वात मोठ्या चरणांसाठी तयार असलेल्या थेरपीसाठी ते उत्तम ग्राहक आहेत.\nएक कुंभ टिपिकल थेरपीटिक सेशनमध्ये क्वचितच समाप्त होईल आणि ते त्याऐवजी जिस्टल थेरपी, रोल प्ले किंवा उपचारांच्या वैकल्पिक पद्धतींसह मिश्रित दृष्टिकोन निवडतील. या व्यक्ती त्यांच्या मानसिकतेवर सर्व प्रकारच्या प्रयोगांसाठी उत्सुक असतात आणि खुल्या असतात, परंतु योग्य थेरपिस्ट शोधण्यासाठी बर्‍याचदा बौद्धिक सामर्थ्य आणि अत्यल्प धैर्य असते. निश्चित चिन्हाचा प्रतिनिधी म्हणून, कुंभ योग्य प्रकारच्या व्यक्तीवर अडखळत पडल्यास आणि त्यांच्या वर्णांशी जुळणार्‍या दृष्टिकोनाप्रमाणे कोणतीही समस्या सोडल्याशिवाय कुंभ या प्रकारच्या आतील कार्यासाठी समर्पित होईल. तसे नसल्यास, प्रतिकार करण्याची आवश्यकता असतानाच ते थेरपी स्वतः पाहतील आणि कदाचित उपहास करुन याकडे दुर्लक्ष करतील. प्राधिकरणातील त्यांच्या समस्या सहसा त्यांना आत्म-शोधाच्या मार्गावर पाठवतात आणि कोणाबरोबर काम करण्याऐवजी ते स्वत: च्या मानसिक स्थितीत सुधारणा करण्याचा मार्ग शोधतात.\nच्या मनात विचारांचा प्रवाह मासे एक आव्हान शोधत असलेल्या प्रत्येक थेरपिस्टसाठी आनंद आहे. त्यांच्याकडे त्यांच्या राज्यात कार्य करण्याची भावना, कुतूहल किंवा मोकळेपणाचा अभाव नाही किंवा निराकरण करण्यासाठी त्यांच्यात कमतरता नाही. सर्व प्रकारचे टोमॅटो मीनशी संबंधित आहेत, उदासीनता आणि खोल स्पष्टीकरण नसलेल्या दु: खापासून, आशावादी होण्यापर्यंत आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती, ज्या जगतात त्या जादूच्या जगाच्या मोहजाला�� जगणे. जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हादेखील ते सहजपणे औषधोपचार स्वीकारतील, आणि बर्‍याच बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या अवलंबनांमुळे थेरपीचा अंत होतो. मीन राशीत असणा with्या कुणाबरोबर काम करण्यासाठी त्यांना प्रामुख्याने अशा प्रकारे संघटित केले जाणे आवश्यक आहे जे त्यांना भौतिक वास्तविकतेशी जोडेल आणि त्यांना हे पाहण्यास सक्षम करेल की वास्तविक जगात त्यांचे काहीही नुकसान होणार नाही. एखाद्याला जादूची भावना धोक्यात न घालता जमिनीवर पाय ठेवता आले तर ते बहरतील.\nसिंह चिन्ह निवडा लिओ धनु मिथुन\nवॅन्ड्स टॅरो कार्डची नाईट\nक्वीन ऑफ कप टॅरो कार्ड\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nकर्करोग आणि मीन यांना सुसंगतता आवडते\nवृश्चिक कोणत्या चिन्हाशी जुळतो\nकोण मेष सर्वात अनुकूल आहे\nमेष आणि वृषभ सुसंगत आहेत\nकुंभ आणि मीन सुसंगत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/mr/", "date_download": "2022-01-28T23:43:53Z", "digest": "sha1:QWX3ZLRH4SADI4ZSI22SZ6REQ4XVUWP3", "length": 11818, "nlines": 226, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nपे अँड पार्क विभाग\nई ‍ निविदा विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nशेवटचा बदल जानेवारी 28th, 2022 at 04:27 am\nकोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती भारताचा कोरोना डॅशबोर्ड\nकोविड-19 अहवाल दिनांक: 27/01/2022\nआज बरे झालेले रुग्ण\nएकूण बरे झालेले रुग्ण\nऑनलाईन मालमत्ता कर भरणा\nनागरिकांना कोणताही त्रास न होता ते आता त्यांचे बिल ऑनलाईन पद्धतीने पाहू किंवा भरू शकतात\nऑनलाईन पाणी पुरवठा कर भरणा\nनागरिकांना कोणताही त्रास न होता ते आता त्यांचे बिल ऑनलाईन पद्धतीने पाहू किंवा भरू शकतात\nऑनलाईन सेवा हमी कायद्याअंतर्गत सेवा (RTS)\nनागरिकांना इच��छित सेवेसाठी अर्ज करणे, शुल्क भरणा, अर्जाचा मागोवा घेणे आदी बाबी घरबसल्या करता येणार आहेत.\nमाझी वसुंधरा अभियान (स्वातंत्र्य अमृत महोत्सव)\nमाझे मिरा भायंदर ( myMBMC)\nदि 29/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 29/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरा भाईदर महानगरपालिकेच्या नगरभवन, भाईदर (प.) येथिल वाचनालयाकरीता UPSC/MPSC स्पर्धा परिक्षा व इतर पुस�\nमिरा भाईदर महानगरपालिकेच्या नगरभवन, भाईदर (प.) येथिल वाचनालयाकरीता UPSC/MPSC स्पर्धा परिक्षा व इतर पुस�\nनागरी सुविधा पुरविण्यातील सर्व्हेक्षणात मिरा-भाईंदर महानगरपालिका अव्वल\nश्रीमती. ज्योत्स्ना जालींदर हसनाळे\nसंपर्क क्र. मो ९२२४२०७५३१\nकार्यालय : ०२२-२८१९५९४९ EXT १३०\nश्री. हसमुख मोहनलाल गहलोत\nसंपर्क क्र. मो ९८२०७२२७८६\nकार्यालय : ०२२-२८१९२९३१ EXT २११\nसंपर्क क्र. मो ८८७९७३६५५५\nकार्यालय : ०२२-२८१९२८२८ EXT १२८/१२९\nसफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2021\nसफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2021\nसफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2021\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinhagadtimes.com/2021/10/Raids-continue-in-Modi-s--in-Pune.html", "date_download": "2022-01-28T23:07:42Z", "digest": "sha1:P6VORLHMOKUAVJWGYQFT4L4WCIAB64AX", "length": 13432, "nlines": 103, "source_domain": "www.sinhagadtimes.com", "title": "पवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू", "raw_content": "\nमुख्यपृष्ठSharad Pawarपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\n0 Team गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१\nपुणे: आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्याच सोसायटीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही राहतात. त्यांच्या शेजारीच आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. सकाळपासूनच ही छापेमारी सुरू असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.\nउपमुख���यमंत्री अजित पवारांची बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्या गृहिणी असून त्यांचे पती डॉक्टर आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा पुण्यात मोदी बाग सोसायटीतच राहतात. त्यांच्या घराच्या शेजारीच हे छापे सुरु असल्याचं सांगितलं जातं आहे.\nआयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nशनिवार, ऑगस्ट १४, २०२१\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nशुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nमुंबई: राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे,...\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nपुणे: संपूर्ण पुण्यनगरी बरोबरच हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तसेच सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नामांकित पानशेत धरण कामी आपल्या घरादारांव...\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nपुणे: आंबिल ओढा परिसरात 2019 मध्ये आलेल्या पुराची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी आंबिल ओढ्याच्या मुळ प्रवाहामध्ये कोणतेही बदल करु नयेत अ...\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nकिरकटवाडी: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यांतर्गत नांदेडफाटा ते किरकटवाडी फाटा या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असू...\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nपुरंदर: कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे...\nआयकराच्या विभागाच्या दिवसभराच्या छापासत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया\nपुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केली आहे. त्यात अजित पव...\nअजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार\nसोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कानोसा घेत आहेत. कालपासून उपमुख्यम...\n\"बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार\" महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nवडगाव: गॅस, पेट्रोल व डिझेल ची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीने त्रस्त झालेली जनता, मोद...\nपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nपुणे: आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहत...\nताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन आयोजित मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात संपन्न\nपुणे: ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 या स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/mumbai-central-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-01-28T22:07:12Z", "digest": "sha1:VWZPFRPYY25BQ7WETMGQCIDINSGLLXNS", "length": 14800, "nlines": 188, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "Mumbai Central स्थानकाचे नाव नाना शंकरशेठ टर्मिनस होणार - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nMumbai Central स्थानकाचे नाव नाना शंकरशेठ टर्मिनस होणार\nMumbai Central स्थानकाचे नाव नाना शंकरशेठ टर्मिनस होणार\nमुंबई : पश्चिम रेल्वे (Western Railway) वरील Mumbai Central टर्मिनस (Mumbai Central Terminus)चे नामांतरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून होत होती आता शिवसेनेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यात येणार आहे. Mumbai Central टर्मिनसचे नाव बदलून ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ (Nana Shankarseth Terminus) असे करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून या नामांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे.\nMumbai Central टर्मिनसचं नाव बदलून ‘नाना शंकरशेठ’ टर्मिनस करण्याची मागणी\nमुंबई सेट्रल टर्मिनसचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या या मागणीला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पत्राद्वारे उत्तर देत नामांतराच्या संदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी आपल्या पत्रात म्हटलं, “मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलून ‘नाना शंकरशेठ’ टर्मिनस करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संबंधी योग्य ती प्रक्रिया सुरू आहे. सर्व संबंधित एजन्सीकडून अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य तो कार्यवाही करण्यात येईल.”\nरेल्वेत चहासाठी पुन्हा कुल्हड\nरेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात\nमोनो रेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत\nमुंबई CSMT पुनर्विकास साठी अदानीसह या 9 कंपन्या शर्यतीत\nगेली सहा वर्ष यासंदर्भात मागणी\nशिवसनेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं, “लोकसभेत गेली सहा वर्ष यासंदर्भात आम्ही ही मागणी करत होतो. अलिकडे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही मी पत्रव्यवहार केला होता. महाविकास आघाडी सरकारने या संदर्भातील प्रस्ताव विधिमंडळात मंजूर केल्यानंतर आता केंद्र सरकारकडून केवळ प्राथमिक मान्यता मिळावी असं मी पत्रात म्हटलं होतं. यावर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचं उत्तर आलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की नामकरणाची प्रक्रिया सुरू झा���ी आहे.”\nनाना शंकरशेठ हे शिक्षणतज्ञ होते. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी नाना शंकरशेठ यांनी महत्वाची कामगिरी केली होती. मुंबईच्या विकास कार्यातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nशाश्वत विकास भारत आता नेपाळ, भूतान पेक्षाही मागे\nBioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\n5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nFacebook ची मोठी घोषणा Like बटन हटवल\nCentral Vista Project चा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने केला मोकळा\nकोपरी पुल कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रीचे विशेष ब्लॉक\nअमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका\nगणेशोत्सवानन्तर नवरात्रीलाही कोरोनाचा फटका\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/municipal-schools-no-longer-mumbai-public-schools/", "date_download": "2022-01-28T22:36:20Z", "digest": "sha1:4GXGYGCF7A2SCFZSP4QIEHQY7W7KUMSY", "length": 18238, "nlines": 194, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "पालिकेच्या शाळा यापुढे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nपालिकेच्या शाळा यापुढे ‘मुंबई पब्लिक स्कूल’\nपालिकेच्या शाळा यापुढे ‘मुंबई पब्लिक स्कूल’\nमुंबई : महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा २९४५.७८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांना सादर केला. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ १ कोटी २९ लाखांची वाढ झाली आहे. महापालिकेच्या सर्व शाळांचे नामांतर ‘मुंबई पब्लिक स्कूल’ करण्यात आले, हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्टय़. गतवर्षीच्या योजनांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करण्यात आली आहे.\nपालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता पालिका शाळांचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमहापालिकेच्या शिक्षण विभागाने चालू आर्थिक वर्षांत (२०२०-२१) २९४४.५९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या आर्थिक वर्षांतील (२०१९-२०) अर्थसंकल्पापेक्षा त्यात २१०.८२ कोटींनी वाढ के ली होती. मात्र येत्या आर्थिक वर्षांतील अर्थसंकल्पात केवळ १ कोटी २९ लाखांची वाढ झाली आहे. या वर्षी भांडवली खर्चासाठी २४४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल क्लासरूम, व्हच्र्युअल क्लासरूम, अक्षरशिल्प, स्वसंरक्षण प्रशिक्षण, अपंग विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता अशा जुन्याच योजनांबरोबरच काही नवीन योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.\nप्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यामिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कूल असे संबोधण्यात येणार आहे. त्याकरिता नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर पाल��केच्या सर्व शाळांसाठी करण्यात येणार आहे.\nहॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनाचा अडथळा\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nशिक्षकांसाठी मोठी बातमी TET Lifetime Validity वैध\nविद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, पालिकेचं केंद्राला पत्र\nपालिकेच्या मालकीची एकूण ६३ मैदाने असून त्यापैकी ४३ मैदाने सुस्थितीत आहेत. उर्वरित मैदानांचा शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत विकास. यासाठी पाच लाख रुपयांची प्राथमिक तरतूद.\nविद्यमान उच्च प्राथमिक शाळा भविष्यात दहावी इयत्तेपर्यंत वाढवणार. २४ माध्यमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत.\nसीबीएसई बोर्डाच्या दहा नवीन शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच. याकरिता दोन कोटींची तरतूद.\nउच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनच्या लोकसहभागातून पालिका माध्यमिक शाळांमधील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता मार्च २०२१ पासून समाज माध्यमांच्या साहाय्याने (व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट) विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच करिअर टेन लॅब संस्थेमार्फत महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याकरिताही मार्गदर्शन केले जाणार आहे.\nदहावीत उत्तीर्ण होऊन प्रथम येणाऱ्या २५ विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक शिक्षणासाठी प्रतिवर्षी प्रतिविद्यार्थी २५ हजार रुपये अथवा संबंधित शिक्षण संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क देण्यात येणार आहे. त्याकरिता ३५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे.\nदहा नवीन शाळांची उभारणी\nभांडवली कामांमध्ये मुख्यत: शाळांची दुरुस्ती, पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्याकरिता १९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिके च्या मालकीच्या ४६७ शालेय इमारती आहेत. त्यापैकी मार्च २०२१पर्यंत ४३ इमारतींची दुरुस्ती पूर्ण करण्यात येणार आहे. तर येत्या आर्थिक वर्षांत आणखी आठ कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. सहा शाळांची पुनर्बाधणी मार्चमध्ये पूर्ण होणार असून येत्या वर्षांत १३ शाळांची पुनर्बाधणी होणार आहे. तर मोकळ्या भूखंडावरील नवीन शालेय इमारतींची बांधणीची १० कामे प्रगतिपथावर असून त्यापैकी नऊ कामे येत्या आर्थिक वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nBA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nमहाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nअर्थसंकल्पानंतर महागाई; LPG सिलिंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ\nराजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेच्या अध्यक्षपदी योगेश महाजन\nदेशात मुंबईकरांना मिळते सर्वात शुद्ध पाणी\nनवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी\nसमृद्धी महामार्ग वन्यप्राण्यांसाठी २९५ उन्नत, भुयारी मार्ग\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/special/kalpana-chawla-indias-first-space-girl/", "date_download": "2022-01-28T23:23:49Z", "digest": "sha1:TL5FLG4IOP2SYUK4X72CM5NVZCWGGG7M", "length": 11584, "nlines": 40, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "भारताची प्रथम महिला अंतराळवीर कल्पना चावलाने आजच्याच दिवशी घेतली होती अवकाश भरारी - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nभारताची प्रथम महिला अंतराळवीर कल्पना चावलाने आजच्याच दिवशी घेतली होती अवकाश भरारी\nआज वीस नोव्हेंबर… आजचा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. कारण आजच्याच दिवशी भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळयात्री ‘Kalpana Chawla’ अवकाशात झेपावली होती. या तिच्या कामगिरीबद्दल फक्त भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने टाळ्या वाजवल्या होत्या. नव्वदच्या दशकातील ही भारताची एक फार मोठी मान उंचावणारी कामगिरी ठरली होती. तर आज\n20 नोव्हेंबर निमित्त जाणून घेऊया कल्पना चावलाचा प्रवास…\nतो काळ होता नव्वदच्या दशकाचा. आजही नाइंटीज मध्ये वाढलेली पिढी तो काळ आठवून भावनिक होते. एकीकडे बॉलिवूडच्या सिनेमांची आणि त्याच्या रोमँटिक गाण्यांची चलती होती तर दुसरीकडे राजकीय उलथापालथीमुळे भारतात सातत्याने पंतप्रधान बदलत होते. जिकडे तिकडे सिनेमा आणि राजकारण याचीच चर्चा असताना अचानक एक बातमी येऊन धडकली आणि सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले. अमेरिकेच्या कोलंबिया STS-87 या अवकाशयानातून एका भारतीय वंशाच्या महिलेने, कल्पना चावलाने थेट अंतराळात भरारी घेतली भारतीयांसाठी ही निश्चितच अत्यंत अभिमानाची बाब होती. सगळीकडे कल्पना चावलाची चर्चा होऊ लागली.\nएक काळ असा होता की, महिलांना घराच्या चार भिंतीच्या बाहेर येऊ दिले जात नसे. त्यांच्यावर अनेक बंधने होती. अश्या परिस्थितीत हरियाणाच्या कर्नाल गावात कल्पनाचा जन्म 17 मार्च 1962 रोजी झाला. ती चार भावंडात सर्वात लहान होती. घरचे तिला लाडाने ‘मोंटू’ अशी हाक मारत असत. लहानपणी कल्पनाला इंजिनिअर व्हायची इच्छा होती पण तिच्या वडिलांना तिने शिक्षक किंवा डॉक्टर बनावे असे वाटत असे.\nत्यावेळी कुणाला कल्पना सुद्धा नव्हती की ही कल्पना पुढे चालून अंतराळवीर बनेल आणि पृथ्वीभोवती तब्बल 352 वेळा परिक्रमा करेल.\nकल्पनाचे सुरुवातीचे शिक्षण कर्नालच्या टागोर बालनिकेतन येथे झाले.\nहरियाणा हे राज्य तसे कर्मठ विचारांचे समजले जाते. तिथे महिलांवर अनेक बंधने असतात. अश्या वेळी कल्पना तिचे स्वप्न कसे पुरे करणार होती मग तिने गाव सोडून चंदिगढच्���ा इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. तिथे तिने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये बिटेक केले. आता तिला अंतरिक्ष खुणावू लागले होते. पण त्या वेळी अंतराळ क्षेत्रात भारत फार पिछाडीवर असल्याने कल्पनाला आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अमेरिका गाठावी लागली. तिला माहीत होते, तिचे स्वप्न फक्त नासा पूर्ण करू शकते. कल्पनाने टेक्सस युनिव्हर्सिटी मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग हा विषय घेऊन एम टेक पूर्ण केले.\nशिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र कल्पना चावलाने सरळ नासा मध्ये प्रवेश केला.\n1988 मध्ये नासाच्या रिसर्च सेंटर मध्ये तिची नियुक्ती झाली. आपल्या उत्कृष्ट कामगिरी मुळे कल्पना 1995 साली नासाच्या अंतराळवीरांच्या टीममध्ये निवडली गेली आणि इथून तिच्या स्वप्नांना खरोखर मार्ग मिळाला. अत्यंत खडतर असे प्रशिक्षण तिला पूर्ण करावे लागले आणि शेवटी काही मोजक्या लोकांसोबत अवकाशात जाण्याची संधी तिला प्राप्त झाली.\nभारतातल्या एका साध्या गावातली महिला आपल्या महत्वकांक्षा आणि मेहनतीच्या बळावर एवढा मोठा पल्ला गाठू शकते हे तिने जगाला आजच्याच दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर 1997 रोजी दाखवून दिले. तिच्या या भरारीला सर्व जगाने मानवंदना दिली.\nपहिली अवकाशयात्रा यशस्वीपणे पार पाडून कल्पना शांत बसली नाही… तिने परत आल्यानंतर लगेचच दुसऱ्या यात्रेची तयारीही सुरू केली.\n1 फेब्रुवारी 2003 ही तारीख अंतराळ इतिहासातील काळा दिवस मानली जाते. याच दिवशी कल्पना चावला तिच्या सहकाऱ्यांसोबत आपली दुसरी यात्रा आटपून परत पृथ्वीवर परत येत होती. त्यांचे अंतराळ यान कोलंबिया STS-107 हे पृथ्वीपासून दोन लाख फुटांवर होते. त्याचा वेग ताशी वीस हजार किलोमीटर प्रति तास इतका होता. पुढच्या 16 मिनिटात ते यान धरतीवर पोचणार होते आणि त्याची प्रतीक्षा सगळे जग करत होते… पण…\nयानाचा पृथ्वीसोबत संपर्क तुटल्याची बातमी आली आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला नेमके काय घडते आहे हे समजण्याच्या आतच कोलंबिया यानाचे तुकडे तुकडे होऊन ते जमिनीवर विखुरले गेले. कल्पना सह आतल्या सर्व अंतराळ वीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला नेमके काय घडते आहे हे समजण्याच्या आतच कोलंबिया यानाचे तुकडे तुकडे होऊन ते जमिनीवर विखुरले गेले. कल्पना सह आतल्या सर्व अंतराळ वीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आजही ही घटना आठवून हळहळ वाटते इतकी ती धक्कादायक ह���ती. पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन यानाची बाहेरचे सुरक्षा कव्हर फाटले असे याचे कारण सांगितले जाते.\nपण आज 20 नोव्हेंबर रोजी हमखास कल्पना चावलाची आठवण येते आणि आपोआप तिला सलाम ठोकला जातो. कुठलाही भारतीय व्यक्ती कल्पना चावला आणि तिचे अंतराळ क्षेत्रासाठीचे योगदान कधीही विसरू शकत नाही.\nफक्त दिल्लीच नाही तर हि आहेत २० Most Polluted City of world\nछत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह ; तानाजी मालुसरे\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/medical-examinations-postponed/", "date_download": "2022-01-28T22:49:48Z", "digest": "sha1:FLUD2FE66AVGCVYCZBGTIFJIGLRSGHUT", "length": 10321, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा आता 'या' तारखेपासून होणार", "raw_content": "\n३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा आता ‘या’ तारखेपासून होणार\nमुंबई: राज्यात वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुन्हा झपाट्याने पासरणाऱ्य या कोरोनाने अनेक नेत्यांना देखील घेरले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.\nयाच पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी घेतला आहे. येत्या ३१ जानेवारीपासून वैद्यकीय परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र राज्यात कोरोना तसेच ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.\n#ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता #महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. #MUHSExams #Medico pic.twitter.com/yu6aNZIIyA\nपुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा आता फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ह्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nधोनीने पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला दिले गिफ्ट, ट्वीट व्हायरल\n‘मनात दहशत करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी…’ चंद्रकांत पाटलांचे वक्तव्यं\nपाच राज्यातील निवडणूक; जाणून घ्या महत्वाचे १० मुद्दे\nकिरीट सोमय्यांच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचे उत्तर; म्हणाले,‘सोमय्यांनी बोलताना भान…’\n‘‘तुझे केस पकडून तुला घराबाहेर काढेन”; सलमानने दिली बिचुकलेला धमकी\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2022-01-28T23:31:11Z", "digest": "sha1:4L32245BPWJKXGCKH5IXSHX3RAF2MQWI", "length": 1988, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अपक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअपक्ष उमेदवार निवडणुक लढविताना कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नसणारा उमेदवार होय.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २२ डिसेंबर २०१७, at १०:१९\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१७ रोजी १०:१९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/scorpio-woman", "date_download": "2022-01-28T23:32:29Z", "digest": "sha1:THTHD7T34DRCQFZNZXA53RU7JKM3NXO6", "length": 16525, "nlines": 60, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "वृश्चिक स्त्री - वृश्चिक", "raw_content": "\nवृश्चिक महिलेची माहिती x\nही अशी स्त्री आहे ज्यांचे हेतू आणि अंतर्गत राज्ये अनेकदा गैरसमज होतात. ती बर्‍याचदा मार्गाने लोक न्याय देतात आणि तेथून पळ काढतात अशा दुर्दैवी भावनांच्या ती दुर्दैवी चिन्हे आहेत. जेव्हा ती प्रेमात पडते तेव्हा ती आतापर्यंत ज्ञात असलेल्या भावनांच्या खोल तलावामध्ये उडी मारते. पाण्याच्या सर्व चिन्हेंपैकी, ती ही एक आहे जी स्त्री भावनांच्या लैंगिक, लैंगिक, संरक्षक आणि पृथ्वीच्या मध्यभागी स्थापना केलेल्या खोलीचे प्रतिनिधित्व करते. ती दिशाभूल करता येणार नाही अशा कृतींद्वारे तिचे प्रेम दर्शविते आणि जर तिला स्कॉर्पिओ बाईला सामील होऊ इच्छित नसेल तर त्याने कधीही छेडले नाही. तिचे हेतू स्पष्ट आहेत, तिचे प्रेम अगदी स्पष्ट आहे, तिथपर्यंत तिला दुखापत होते. जेव्हा असे होते तेव्हा तिच्या वेदनांच्या तीव्रतेमुळे ती आपली सर्वात वाईट शत्रू बनू शकते.\nप्रत्येकजण या महिलेकडून लैंगिकतेबद्दल शिकू शकतो. तिच्या पूर्वीच्या नात्यात तिला खूप वाईट दुखवले गेले नसल्यास, ती संभोगासह परिपूर्ण संतुलनामध्ये भावनांचे विलीनीकरण करेल. तिची लैंगिकता ही अशी एक गोष्ट आहे जी तिला परिभाषित करते आणि तिचे हृदय जितके तयार आहे तितके खोल जाणे आवश्यक आहे. येथे काहीही सोपे किंवा हलके नाही आणि तिच्या लैंगिक अनुभवांना उत्कट आणि उत्स्फूर्त, तरीही विचारशील, रंजक आणि तिच्या नियमित, समाधानकारक आणि अद्याप देण्याचा एक महत्त्वाचा भाग असणे आवश्यक आहे. जरी हे कोणत्याही भागीदारासाठी खरे आव्हान आहे असे वाटत असले तरी, ती सहजपणे खूष आहे आणि एखाद्याने तिच्यावर प्रेम करण्याची आणि तिच्या इच्छेचा आदर करण्याची गरज आहे कारण तिला स्वतःहून जे काही तयार करावे लागेल यासाठी पुढाकार घेण्यास काहीच हरकत नाही.\nतिचे नातं नेहमीच मनातून आणि मनाच्या आत असह्य असतं. जरी तिला तिची भावना कशी लपवायची हे चांगले शिकवले गेले असले तरी, ती तिच्याकडे असलेली प्रत्येक भावना एकत्र करेल आणि कारणांमुळे समजावून सांगितले जाऊ शकत नाही अशा कारणास्तव संबंध संपवतील. त्याच्या कोणत्याही जोडीदाराचे मुख्य लक्ष्य शब्दांशिवाय संवाद साधण्याचा मार्ग शोधला पाहिजे. ऐकण्याऐवजी तिला अनुभवण्याची गरज आहे आणि बहुतेक वेळा चाकूसारखे तीक्ष्ण शब्द असलेले तिचे ऐकणे ही समस्या असू नये. ती आपल्या मालकीची असू शकते परंतु ती परत देण्यास तयार नसलेल्या वस्तू मागणार नाही. जर एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूपर्यंत विश्वासू राहू इच्छित असेल तर आपण तिच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत आणि आपण तिच्यावर आपले असणे आवश्यक आहे तितकेच आपण तिला तिचे असल्याचे दर्शविणे आवश्यक आहे.\nआपण आपला विश्वास करू शकतावृश्चिक स्त्री\nहोय, जोपर्यंत तिला दुखापत होत नाही. जेव्हा तिच्या भावना दुखावल्या जातात, तेव्हा तिला कृती कशी करावी हे खरोखर माहित नसते आणि तिचा कर्म न्यायाचा अर्थ प्राप्त होईपर्यंत तिच्या हृदयात क्षमा मिळविण्यात त्रास होतो. हे तिला त्या निर्दोषतेत बदलू शकते माजी प्रत्येकजण तिला सहजपणे ओळखतो, परंतु हा नियम नाही. बर्‍याच परिस्थितींमध्ये ही एक स्त्री आहे जी सहजपणे जाणते - जे इकडे तिकडे फिरते, आसपास येते. तिला समजले आहे की ब्रह्मांड नेहमीच कोणत्याही कराराची काळजी घेतो आणि दुखापत झाली तरीही मोठ्या संख्येने वृश्चिक स्त्रिया त्यांच्याशी प्रामाणिक राहतील किंवा त्यांच्या शब्दसंग्रह कलंकित करण्याचा कोणताही हेतू नसतील.\nवृश्चिक स्त्रीला डेट करणे हे रोलरकोस्टर असू शकते. तिला उत्तेजन पाहिजे आहे, बदल पाहिजे आहे आणि शिळा वातावरणास भाग देऊ शकत नाही आणि दररोज नेहमीची दिनचर्या करू शकते. तिला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, प्रयोग करावेत आणि बरीच शारिरीक चकमकी आणि लैंग��क तणाव आहे. तरीही, ती कदाचित वाटेल, बहुतेक तिला कोमलता आणि काळजी हवी आहे. तिचे सर्वात मोठे स्वप्न आहे की ती तिच्याशी वागणूक देणारी एखाद्या व्यक्तीला शोधेल आणि सर्व जोडपे ज्या रेस्टॉरंट्सना भेट देतात किंवा काही प्रणय म्हणून चित्रपटांना जायला आवडत नसतील तरीही ती नदीकाठी फिरण्याच्या मूडमध्येच असेल. किंवा शहराबाहेर लांबलचक सुट्टी. जेव्हा तिला आवश्यक ते दिले जाते तेव्हा ती तिच्या जोडीदाराचे कोठेही अनुसरण करते\nती एक सामान्य स्त्री नाही, ज्यावर प्लूटो आणि मंगळावर राज्य आहे, परंतु स्त्री पुढाकार, व्यावहारिकता आणि सामर्थ्याच्या देवीसारखी आहे. तिचे शरीर हे तिचे मंदिर आहे आणि तिला तिच्या आयुष्यातील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा शारीरिक प्रेम अधिक वाटावेसे वाटते. तथापि, तिच्याबरोबर जन्माला आलेल्या व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार करणे तिच्यासाठी सोपे नाही आणि ती तिच्या सूर्याला आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये केंद्रित नसलेल्या अशा झोपेच्या उर्जा बनू देते. तिची करिअर सेट करणे आवश्यक आहे आणि तिला आयुष्यातून काय हवे आहे हे तिला खरोखर समजून घेणे आवश्यक आहे. जर ती नसली तर तिची निराशा आणि ती कोणाचीही अपेक्षा किंवा गरजा भागवत नाही, ही भावना तिला हाताळायला जरा अवघड बनविते\nवृश्चिक स्त्रीआवडी आणि नापसंत\nती खोल, हुशार आहे आणि तिच्या मजबूत सीमा आहेत. जेव्हा ती प्रेम करते, तेव्हा ती तिच्या मनापासून प्रेम करते आणि त्या वास्तविक भावनांसाठी मरणार आहे. यामुळे ती गंभीरपणे संवेदनशील, विश्वासघात करण्यापासून घाबरत आहे आणि बर्‍याचदा दुखापत होते आणि संतापते.\nआपल्यासाठी एखादी भेट कशी निवडावीवृश्चिक स्त्री\nराशि चक्रातील इतर सर्व लक्षणांमध्ये सूर्यासह जन्मलेल्या सर्व स्त्रियांपैकी, वृश्चिक राशी ही भेटवस्तू घेताना सर्वात कठीण असते. तिला आश्चर्यचकिते आवडतात आणि ती तिच्या चांगल्या दिशेने निर्देशित केलेल्या चांगल्या कृत्याची आणि मनाची कदर करेल. तथापि, जेव्हा तिच्या वाढदिवशी किंवा वर्धापन दिन यासारखी मागणीची परिस्थिती उद्भवली, तेव्हा वृश्चिक महिला बहुतेक महिला भागीदार अशा कोणत्याही गोष्टीसाठी हताश होऊ शकतात ज्यामुळे तिला समाधान मिळेल. हे फक्त खरे नाही. ती एखाद्याची स्वत: ची भरभराट, एखाद्याची गरज नसलेली अशी छाप पाडते, परंतु जर तुम्ही काळजीपूर्��क ऐकले तर तुम्हाला कदाचित समजेल की तिला सर्वात लहान गोष्टींमध्ये आनंद मिळतो. जोपर्यंत तिच्या चरित्रात फिट येत नाही तोपर्यंत ती दागिन्यांची काळजी घेणार नाही परंतु तिच्या बेडरूममध्ये ती फ्लोरोसंट तार्‍यांवर तुटून पडेल. तिच्या सद्यस्थितीत त्यामागील वास्तविक भावना लपविण्याची आवश्यकता आहे आणि आपण फक्त आपल्या अंतःकरणाकडे पाहिले तर आपण गमावू शकत नाही.\nवृश्चिक मत्स्यालय प्रतीक निवडा मेष वृषभ\nयुरेनस आणि अ‍ॅन्ड्रोमेडा नक्षत्र\nमीन राशि चक्र साइन राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nधनु स्त्री आणि मिथुन पुरुष\nमिथुन पुरुष आणि वृषभ स्त्री\nकर्करोग कशाशी सर्वात सुसंगत आहेत\nकोणत्या राशीचे चिन्ह कर्करोगाशी सुसंगत आहे\nतुला आणि कर्करोग एकत्र येतात\nराशीच्या तारखा काय आहेत\nवृश्चिक आणि वृषभ सोबत आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/bhakti/makar-sankranti-2022-in-marathi-auspicious-for-these-five-zodiac-signs-makar-sankranti-benefit/384656/", "date_download": "2022-01-28T22:41:11Z", "digest": "sha1:B4XMZVBUPYR2N5JP7WHV3KNVIDDU4QN2", "length": 13689, "nlines": 143, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Makar sankranti 2022 in marathi auspicious for these five zodiac signs makar sankranti benefit", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर भक्ती makar sankranti 2022 : यंदाची मकर संक्रात ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुखदायक\nmakar sankranti 2022 : यंदाची मकर संक्रात ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुखदायक\nसूर्याच्या मकर राशीत प्रवेश करताना सूर्यदेवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे माणसाच्या जीवनात अनेक सुखद बदलही घडतात.\nmakar sankranti 2022 : यंदाची मकर संक्रात या राशीच्या लोकांसाठी सुखदायक\nमक्रसंक्रांत (Makar Sankrant) हा नववर्षतला पहिला सण आहे. यंदा 14 ऐवजी 15 जानेवारीला हा सण साजरा केला जाणार आहे. मात्र यंदा मकर संक्रांतीचा सण दोन दिवस साजरा करता येणार आहे. कारण 14 जानेवारीला सूर्य रात्री 8.49 वाजता मकर राशीत प्रवेश करत आहे. त्याचे पुण्यकाल दुसऱ्या दिवशी (15जानेवारी) दुपारी 12.49 पर्यंत राहील. अशा परिस्थितीत 14 आणि 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाऊ शकते. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या दानाचे फळ इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अनेक पटीने जास्त असते. या दिवशी तीळ-गुळ, तांदूळ-मसूर खिचडी इत्यादी दान करणे शुभ मानले जाते. अनेक ठिकाणी या दिवशी पतंग उडवण्याचीही परंपरा आहे. सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करत���ना सूर्यदेवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे माणसाच्या जीवनात अनेक सुखद बदलही घडतात.\nवाराणसीच्या हृषिकेश पंचांगानुसार, मकर संक्रांतीच्या वेळी रोहिणी आणि मृगाशिरा नक्षत्राचा संयोग असतो. संक्रांतीच्या वेळी ब्रह्मयोग आणि बलव करण असतो. ही संक्रांत चंद्राच्या वृषभ राशीत होत आहे. या दिवशी मित्र नावाचा महाऔदायिक योगही आहे.\nज्योतिष शास्त्राच्या मेदिनी संहितेनुसार मेष, वृषभ, कर्क, मकर आणि मीन राशीत संक्रांत आल्यास सुखदायक असते. या वर्षी मकर संक्रांत वृषभ राशीत आल्याने आनंददायी राहील. संक्रांतीचा आसनस्थ अवस्थेत प्रवेश झाल्यास धन-धान्य, आरोग्यामुळे संसारात सुख-समृद्धी व सर्व कार्यात समानता येते, असे फलप्रदात म्हटले आहे.\nसंक्रांतीचा प्रवेश रात्री होत आहे. त्यामुळे चांगले वातावरण राहील. मृगाशिरा नक्षत्रात असल्याने ‘मंदाकिनी’ हे नाव राहील. हे क्षत्रियांसाठी (लष्करी दल आणि सैनिक) अनुकूल असेल आणि शुक्रवार असल्याने ते प्राण्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरेल.\nज्योतिष शास्त्राच्या मते, हिंदू धर्मात सूर्यदेवाला प्रत्यक्ष देव म्हटले गेले आहे. जे रोज दर्शन देतात आणि संपूर्ण जगाला ऊर्जा देतात. ज्योतिषशास्त्रात सूर्यला नऊ ग्रहांचा स्वामी मानले जाते. सूर्य त्याच्या नियमित गतीने आपली राशी बदलत असतो. सूर्याच्या या राशी बदलाला संक्रांत म्हणतात. अशा प्रकारे वर्षात 12 संक्रांती तिथी येतात. त्यापैकी मकर संक्रांत सर्वात महत्त्वाची आहे. मकर संक्रांतीला उत्तर भारतात खिचडी असेही म्हणतात.\nअशी करा सूर्याची पूजा\nज्योतिष शास्त्रानुसार, मकरसंक्रांतीच्या वेळी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. यानंतर तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घेऊन, रोळी, अक्षता, लाल फुले आणि तीळ आणि गूळ घालून, पूर्व दिशेला उभे राहावे. दोन्ही हात वर करून श्रद्धेने गायत्री मंत्राचा जप करावा. सूर्य देवाला ‘ओम घ्रिण सूर्याय नमः श्री सूर्य नारायणाय अर्घ्यं समर्पयामि’ मंत्राने अर्घ्य अर्पण करावे.\nज्योतिषशास्त्रानुसार, संक्रांतीत तिळाला विशेष महत्त्व असते. या दिवशी तिळाच्या तेलाचे दान व सेवन करणे, तिळमिश्रित पाण्याने स्नान करणे, तीळ अर्पण करणे, तीळ अर्पण करणे, पांढरे तीळ असलेल्या वस्तूंचे दान व सेवन केल्याने मागील जन्मांची पापे नष्ट होतात. धर्मसिंधूच्या मते, देवत���ंना पांढरे तीळ आणि पितरांना काळ्या तिळाचा नैवेद्य दाखवावा. मकरसंक्रांतीच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.\nLockdown : लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूरांनी धरली घरची वाट\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nपैसे उडवण्यात या ‘४’ राशीवाले सर्वात पुढे, काटकसर यांना माहीतच नाही\nAngarki Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीनिमित्त करा ‘हे’ उपाय; गणपती बाप्पा सर्व...\nAngarki Sankashti Chaturthi 2021: सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी\nGanesh Chaturthi 2021 : बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवतात\n‘या’ ४ राशीच्या लोकांना वाटते लग्नाची भीती, जोडीदार शोधण्यासाठी घेतात वेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2017/01/blog-post_92.html", "date_download": "2022-01-28T22:32:38Z", "digest": "sha1:4S46GUV2D4WSZBEZHU5GMBAF3646I2WO", "length": 16687, "nlines": 225, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "प्रोस्ताहन देणारे मराठी व्यक्तिमत्व फिटनेस गुरू, सेलिब्रिटी ट्रेनर शैलेश परुळेकर - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास बातम्या लेख प्रोस्ताहन देणारे मराठी व्यक्तिमत्व फिटनेस गुरू, सेलिब्रिटी ट्रेनर शैलेश परुळेकर\nप्रोस्ताहन देणारे मराठी व्यक्तिमत्व फिटनेस गुरू, सेलिब्रिटी ट्रेनर शैलेश परुळेकर\nचला उद्योजक घडवूया १:०१ AM आर्थिक विकास बातम्या लेख\nडॉक्टर, इंजिनीअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, बीए आणि बीकॉम असे पठडीतील मर्यादित आयुष्य निवडण्यापेक्षा व्यायामासारखे नवीन, धाडसी, तंदुरुस्त, निरोगी, आवडीचे आणि सगळ्यात महत्वाचे ह्या वरील सर्वांपेक्षा जास्त पैसा देणारे क्षेत्र फिटनेस गुरू, सेलिब्रिटी ट्रेनर शैलेश परुळेकर ह्या मराठी तरुणाने निवडले.\nआज त्यांची शाखा कांदिवली, गो���ेगाव आणि मिरारोड येथे आहे.\nशैलेश परुळेकर ह्यांनी दिलेले यशाचे मंत्र\n“प्रामाणिकपणे काम केले तर पैसा आणि प्रसिद्धीही मिळते, त्यासाठी या दोन्हींच्या मागे धावत जाण्याची काहीच गरज नाही. मेहनत आणि संयमच स्वतहून तुम्हाला त्या मार्गावर नेईल.”\nलिंक मधील लेख पूर्ण वाचा. ज्यांना वेगळे काही करायची इच्छा आहे त्यांनी संपर्क करावा.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n\" भडकवणारे \" आणि \" भडकणारे \"\nमहाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबई मध्ये मर...\nउद्योजक, व्यवसायिक आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत\nमहाभारतातील अभिमन्यू, गर्भ संस्कार, अनुवांशिकता आण...\nमुख्य मुंबई, पश्चिम मुंबई उपनगर आणि नवी मुंबई मधून...\nप्रोस्ताहन देणारे व्यक्तिमत्व ओपरा विनफ्रे\nपाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO\nसंपूर्ण जगामध्ये तुम्हाला ९ प्रकारच्या मानसिकतेची ...\nमनुष्याची परिस्थिती इतिहास, वर्तमान आणि भविष्य\nउद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, पैसा आणि आयुष्य समज गैरसमज\nप्रोस्ताहन देणारे मराठी व्यक्तिमत्व फिटनेस गुरू, स...\nमायकल जॉर्डन जगप्रसिद्ध बास्केट बॉल खेळाडू\nसकाळी उठल्या उठल्या करायचे विचार\nनव उद्योजक, व्यवसायिक, अपयश, तणाव आणि आत्महत्या\nघर हि मनुष्य प्राण्याची मुलभूत गरज आहे ना कि बँकां...\nभारतातील २०० मोठ्या कंपन्यांमधील ७२ % सीइओ (मुख्य ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्मा�� करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2022-01-28T22:43:05Z", "digest": "sha1:UYAELERO3Y3KTH3F4DLOWEQCPK5RWVPW", "length": 12128, "nlines": 236, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघ\nदक्षिण आफ्रिका फुटबॉल राष्ट्रीय संघटन\n२१ (९) (सप्टेंबर १९९६ (ऑक्टोबर १९५५)[१])\nआर्जेन्टिना ० - १ दक्षिण आफ्रिका\nऑस्ट्रेलिया ० - ८ दक्षिण आफ्रिका\n(ॲडलेड, ऑस्ट्रेलिया; सप्टेंबर १७ १९५५)\nऑस्ट्रेलिया ५ - १ दक्षिण आफ्रिका\n(Newcastle, ऑस्ट्रेलिया; ७ जून १९४७)\nमेक्सिको ४ - ० दक्षिण आफ्रिका\nअमेरिका ४ - ० दक्षिण आफ्रिका\nनायजेरिया ४ - ० दक्षिण आफ्रिका\nप्रथम फेरी१, १९९८ व २००२\nकृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२०१० फिफा विश्वचषक संघ\nब्राझील · घाना · आर्जेन्टिना · पेराग्वे\n१६ संघांची फेरीतुन बाद\nइंग्लंड · दक्षिण कोरिया · मेक्सिको · अमेरिका · स्लोव्हाकिया · चिली · जपान · पोर्तुगाल\nअल्जीरिया · ऑस्ट्रेलिया · कामेरून · कोत द'ईवोआर · डेन्मार्क · फ्रान्स · ग्रीस · होन्डुरास · इटली · उत्तर कोरिया · न्यूझीलंड · नायजेरिया · सर्बिया · स्लोव्हेनिया · दक्षिण आफ्रिका · स्वित्झर्लंड\nफ्रान्स · मेक्सिको · दक्षिण आफ्रिका · उरुग्वे\nअल्जीरिया · इंग्लंड · स्लोव्हेनिया · अमेरिका\nकामेरून · डेन्मार्क · जपान · नेदरलँड्स\nब्राझील · कोत द'ईवोआर · उत्तर कोरिया · पोर्तुगाल\nआर्जेन्टिना · ग्रीस · दक्षिण कोरिया · नायजेरिया\nऑस्ट्रेलिया · जर्मनी · घाना · सर्बिया\nइटली · न्यूझीलंड · पेराग्वे · स्लोव्हाकिया\nचिली · होन्डुरास · स्पेन · स्वित्झर्लंड\nआफ्रिकेमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (सी.ए.एफ.)\nअल्जीरिया • इजिप्त • लीबिया • मोरोक्को • ट्युनिसिया\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • कोत द'ईवोआर • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nबुरुंडी • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • रवांडा • सोमालिया • दक्षिण सुदान • सुदान • टांझानिया • युगांडा\nकामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे व प्रिन्सिप\nअँगोला • बोत्स्वाना • कोमोरोस • लेसोथो • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • नामिबिया • सेशेल्स • दक्षिण आफ्रिका • इस्वाटिनी • झांबिया • झिम्बाब्वे\nराष्ट्रीय फुटबॉल संघ विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०२१ रोजी ११:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/madangad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:00:11Z", "digest": "sha1:3NXIEK7RYNSCLFH4XMVKF67EE5CFEI2U", "length": 11156, "nlines": 113, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "मदनगड किल्ला माहिती, Madangad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मदनगड किल्ला मराठी माहिती निबंध (Madangad fort information in Marathi). मदनगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मदनगड किल्ला मराठी माहिती निबंध (Madangad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nमदनगड किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nमदनगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nमदनगड किल्ल्यासाठी भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nमदनगड गडावर राहण्याची सोय\nमदनगड किल्ल्यावर जाताना घ्यायची काळजी\nमदनगड हा नाशिक जिल्ह्यातील कळसूबा��� रांगेत असलेला किल्ला आहे.\n४,७०० उंचावर असलेला हा किल्ला उंचीवर, सह्याद्री पर्वतरांगांच्या आसपास हे सर्वात रोमांचकारी किल्ल्यांपैकी एक आहे. जंगल घनदाट होत असल्याने आणि पावसाळ्यात खडकावर चढणे कठीण असल्याने येथे पोहोचणे काही दोरीच्या साहाय्याने अवघड काम आहे.\nमदनगड किल्ल्याचा फारसा कागदोपत्री इतिहास नाही. हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काही माहिती नाही.\nमदनगड किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nमदनगड किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात कठीण चढण असलेल्या ट्रेकपैकी एक आहे आणि ४९०० फूट उंचीवर आहे, या किल्ल्याचे क्षेत्रफळ अलंग आणि कुलंग जवळील इतर दोन किल्ल्यांपेक्षा मोठे आहे, किल्ल्याच्या माथ्यावर फक्त दोन पाण्याची टाकी आहेत. जे पाणी फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध आहे.\nनिवासासाठी, एक गुहा आहे ज्यामध्ये १५-२० ट्रेकर्स एक रात्र घालवू शकतात. तसेच अलंग, कुलंग, रतनगड, अज्यागड, कात्राबाई, हरिहर आणि त्र्यंबकेश्वर यांसारख्या ३० मिनिटांच्या कालावधीत संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी हे निसर्गरम्य दृश्य देखील देते.\nगडावर मानवनिर्मित वास्तू नाहीत, इमारतींचे अवशेष आहेत. अलंग, काळसुबाई, औंढा किल्ला, पट्टा आणि बितनगड किल्ल्याच्या पूर्वेला आहेत; त्याच्या उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड आणि अंजनेरी; त्याच्या दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा (शिखर), रतनगड आणि कात्राबाई; आणि पश्चिमेला कुलंग.\nमदनगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nमदनगड किल्ल्यावर जाण्यासाठी आंबेवाडी हे पायथ्याचे गाव आहे. वाट अतिशय खडतर असून पायर्‍या आहेत, पायऱ्यांनंतर गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी ५० फूट चढण आहे.\nमदनगड किल्ल्यावर जाण्याचा दुसरा मार्ग घाटघर मार्गे आहे. घोटी-भंडारदार मार्गे घाटगरला पोहोचा. घाटघरहून अलंग आणि मदन खोऱ्यात जाण्यासाठी चार तास लागतात.\nमदनगड किल्ल्यासाठी भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nअलंग, मदन आणि कुलंग किल्ला ट्रेक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर आणि फेब्रुवारी आहे कारण पावसाळ्यात गडावर जाण्याचा मार्ग खराब होतो.\nमदनगड गडावर राहण्याची सोय\nगडावर एक गुहा आहे ज्यात ३० लोक राहू शकतात. गडावर अन्न सुविधा उपलब्ध नाही. तुम्हाला सर्व स्वत:सोबत घेऊन जावे लागेल. मदनगडावर पाण्याच्या २ टाक्या आहेत.\nमदनगड किल्ल्यावर जाताना घ्यायची काळजी\nहा किल्ला नवशिक्यांसाठी थ��डा अवघड चढणीचा किल्ला आहे. जंगल घनदाट होत असल्याने आणि पावसाळ्यात खडकावर चढणे कठीण असल्याने येथे पोहोचणे काही दोरांच्या साहाय्याने अवघड आहे.\nतर हा होता मदनगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास मदनगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Madangad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinhagadtimes.com/2021/08/Re-election-of-Ramesh-Bagwe-as-Pune-City-President.html", "date_download": "2022-01-28T22:26:26Z", "digest": "sha1:X4BWCUSAL6PKGTPVRRX3OWJ436YWFOUP", "length": 14362, "nlines": 106, "source_domain": "www.sinhagadtimes.com", "title": "पुणे शहर कॉंग्रेसची सूत्रे पुन्हा रमेश बागवे यांच्याकडेच", "raw_content": "\nमुख्यपृष्ठRamesh Bagveपुणे शहर कॉंग्रेसची सूत्रे पुन्हा रमेश बागवे यांच्याकडेच\nपुणे शहर कॉंग्रेसची सूत्रे पुन्हा रमेश बागवे यांच्याकडेच\n0 Team शुक्रवार, ऑगस्ट २७, २०२१\nपुणे: सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नाना पाटोलेंकडे आल्यानंतर शहर काँग्रेसमध्येही पदाधिकारी बदलाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. शहर काँग्रेसमध्ये फेरबदल होणार, अशी चर्चा गेले कित्येक महिने सुरू होती. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती. मात्र यात रमेश बागवे यांच्यावरचा विश्वास पक्षाने कायम राखत पुणे शहर अध्यक्षपदी रमेश बागवे यांची फेरनिवड केली आहे.\nआज तिलक भवन मुंबई येथे सन 2019 मधील कॉंग्रेस चे लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची आढावा बैठक घेण्यात आली.\nयावेळी संघटनात्मक व त्या त्या क्षेत्राची सविस्तर चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/oeH79PD0R4\nशहराध्यक्ष पदासाठी महापालिकेतील माजी गटनेते अरविंद शिंदे, प्रदेश चिटणीस संजय बालगुडे, ज्येष्ठ नेते वीरेंद्र किराड आणि दत्ता बहिरट यांच्या नावांची चर्चा होती. आगामी निवडणुकीसाठी पुण्यातील पक्ष संघटनेत बदल करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र बागवे यांच्या जागी कोण यावर कोणाची निवड करायची यावर एकमत होत नव्हते नव्हते. बागवे यांना बदलण्याची मागणी शहरातून होत होती. मात्र त्याची दखल पक्षाने घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे निकटवर्तीय असणाऱ्या बागवेंची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. पुणे शहराध्यक्ष निवडताना नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बागवे यांनाच पसंती दिली आहे.\nआगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणूका उमेदवार निश्चितीमध्ये तसेच राष्ट्रवादी बरोबरच्या आघाडीच्याच्या चर्चा आणि वाटाघाटी यामध्ये रमेश बागवे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. २०१९ च्या दोन्ही निवडणुकांमध्ये पुणे काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली होती. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार असल्याने हे चित्र पालटावाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nशनिवार, ऑगस्ट १४, २०२१\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nशुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nमुंबई: राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे,...\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nपुणे: संपूर्ण पुण्यनगरी बरोबरच हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तसेच सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नामांकित पानशेत धरण कामी आपल्या घरादारांव...\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nपुणे: आंबिल ओढा परिसरात 2019 मध्ये आलेल्या पुराची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी आंबिल ओढ्याच्या मुळ प्रवाहामध्ये कोणतेही बदल करु नयेत अ...\n नांदेड ���ाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nकिरकटवाडी: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यांतर्गत नांदेडफाटा ते किरकटवाडी फाटा या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असू...\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nपुरंदर: कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे...\nआयकराच्या विभागाच्या दिवसभराच्या छापासत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया\nपुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केली आहे. त्यात अजित पव...\nअजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार\nसोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कानोसा घेत आहेत. कालपासून उपमुख्यम...\n\"बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार\" महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nवडगाव: गॅस, पेट्रोल व डिझेल ची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीने त्रस्त झालेली जनता, मोद...\nपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nपुणे: आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहत...\nताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन आयोजित मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात संपन्न\nपुणे: ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 या स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/upcoming-government-jobs-2022-check-exam-date-notification-apply-online-mh-pr-648257.html", "date_download": "2022-01-28T21:31:31Z", "digest": "sha1:GI56TLRLCUPC65IM3BJ7N3VC24SCIFP4", "length": 16299, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Upcoming government jobs 2022 check exam date notification apply online mh pr - Upcoming Government Jobs 2022: युपीएससी ते एमपीएससी, एनडीए ते रेल्वेपर्यंत नवीन वर्षात भरपूर नोकऱ्या, संपूर्ण यादी पहा – News18 लोकमत", "raw_content": "\nUpcoming Government Jobs 2022: युपीएससी ते एम���ीएससी, एनडीए ते रेल्वेपर्यंत नवीन वर्षात भरपूर नोकऱ्या, संपूर्ण यादी पहा\nUpcoming Government Jobs 2022: युपीएससी ते एमपीएससी, एनडीए ते रेल्वेपर्यंत नवीन वर्षात भरपूर नोकऱ्या, संपूर्ण यादी पहा\nUpcoming Government Jobs 2022: पुढील UPSC, MPSC, SSC, RRB सह अनेक मोठ्या भरती मंडळांद्वारे पराक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अनेक भरती परीक्षाही 2022 मध्ये होणार आहेत.\n TET मध्ये अपात्र ठरलेल्या 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केलं पास\nMPSC Guide: पूर्वीच्या चुकांमधून घ्या बोध आणि Crack करा MPSC; अशी करा तयारी\nMPSC Group C Exam: उमेदवारांनो, अर्ज करण्याची अजून एक संधी; लगेच असा करा अर्ज\nRRB NTPC: वादग्रस्त निकालसंदर्भात अखेर रेल्वेकडून उच्चस्तरीय समिती स्थापन\nमुंबई, 24 डिसेंबर : सरकारी नोकरी (Government Jobs) मिळावी अशी बहुतांश लोकांची इच्छा असते. देशभरातील विविध सरकारी नोकऱ्यांसाठी येणाऱ्या अर्जांवरुन याचा अंदाज येतो. सरकारी नोकरी करताना देशसेवा करण्याची संधी मिळते, म्हणूनही अनेकजण या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत असतात. तुम्ही देखील तोच विचार करत असाल तर पुढील वर्षी सरकारमधील विविध क्षेत्रांत अनेकपदांसाठी भरती होणार आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. 2022 हे वर्ष भरती परीक्षांचे वर्ष असणार आहे. (Upcoming Government Exams 2022) पुढील वर्षी UPSC, MPSC, SSC, RRB सह अनेक मोठ्या भरती मंडळांद्वारे परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अनेक भरती परीक्षाही 2022 मध्ये होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस आरआरबी ग्रुप डी परीक्षा 2021 (RRB Group D Exam 2021) होणार आहे. याशिवाय, RRB NTPC CBT 2 च्या तारखा देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 2022 च्या आगामी मोठ्या भरती परीक्षा (Upcoming Government Exams 2022) वर एक नजर टाकूया. त्यापैकी काहींच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, तर काहींची अधिसूचना येणे बाकी आहे. युपीएससी सीएसई आणि युपीएससी आयएसएस UPSC CSE 2022 & UPSC IFS 2022 केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे जारी केलेल्या वर्ष 2022 च्या भरती परीक्षा दिनदर्शिकेनुसार सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स (UPSC Civil Services Pelims 2022) आणि भारतीय वन सेवा प्रिलिम्स (UPSC IFS Prelims 2022) साठी आयोग 2 फेब्रुवारीला अधिसूचना जारी करणार आहे. यासोबतच परीक्षांची नोंदणीही सुरू होईल. दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2022 असेल. त्यानंतर नागरी सेवा (UPSC CSE 2022) आणि भारतीय वन सेवा (UPSC IFS 2022) च्या पूर्व परीक्षा 5 जून ��ोजी होणार आहेत. नागरी सेवा मुख्य परीक्षा (UPSC Civil Servic Mains 2022) 16 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. त्याचवेळी, भारतीय वन सेवेसाठी मुख्य परीक्षा (UPSC IFS Mains 2022) 20 नोव्हेंबर 2022 रोजी घेतली जाईल. SBI Jobs: हा गोल्डन चान्स सोडू नका; स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे नोकरीची संधी UPSC NDA 1 & UPSC CDS 1 यूपीएससी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (UPSC NDA 2022) आणि संयुक्त संरक्षण सेवा (UPSC CDS 2022) च्या पहिल्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया 22 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. ज्यासाठी उमेदवार 11 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतील. 10 एप्रिल 2022 रोजी परीक्षा होणार आहेत. त्याचवेळी, UPSC NDA 2022 आणि UPSC CDS 2022 च्या दुसऱ्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 18 मे ते 14 जून या कालावधीत आयोजित केली जाईल. तर 4 सप्टेंबर 2022 रोजी परीक्षा होणार आहे. RRB Group D Exam 2022 अडीच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, रेल्वे भर्ती बोर्ड, RRB ने अखेर गट डी भरती परीक्षेच्या (RRB Group D Exam 2022) तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार RRB ग्रुप डी परीक्षा 2022 ची परीक्षा 23 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होईल. परीक्षा अनेक टप्प्यात घेतली जाईल. परीक्षा केंद्र आणि तारखेची माहिती परीक्षा सुरू होण्याच्या 10 दिवस आधी RRB च्या अधिकृत आणि प्रादेशिक वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. त्याचवेळी, उमेदवारांची प्रवेशपत्रे देखील परीक्षेच्या (RRB Group D Exam 2022) 4 दिवस आधी जारी केली जातील. यापूर्वी, RRB उमेदवारांसाठी 15 ते 26 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्जातील दुरूस्तीसाठी सुधारणा लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. RRB NTPC CBT 2 Exam 2022 गट डी भरती परीक्षेसोबतच आरआरबीने नॉन टेक्निकल पॉपुलर श्रेणीतील ओयजित आरआरबी एनटीपीसी सीबीटी 2 परीक्षा (RRB NTPC CBT 2 Exam 2022) तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार आरआरबी एनटीपीसी सीबीटी 2 परीक्षा (RRB NTPC CBT 2 Exam 2022) 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत घेतली जाईल. ज्याद्वारे एकूण 35,208 एनटीपीसी पदे भरली जातील. याअगोदर NTPC फेज I परीक्षा म्हणजेच RRB NTPC CBT 1 Exam 2021 चे आयोजन 7 टप्प्यांत घेण्यात आली होते. जे 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. RRB NTPC CBT 1 परीक्षा 2021 चा निकाल देखील 15 जानेवारी 2022 पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. जे RRB च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. Job Alert: राज्यातील 'या' फार्मसी कॉलेजमध्ये विविध जागांसाठी होणार भरती SSC Exam Calendar 2022 कर्मचारी निवड आयोग, एसएससीने 2022 च्या आगामी भरती परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक देखील प्रसिद्ध के���े आहे. आयोगाने CGL, CHSL, MTS, स्टेनोग्राफर, GD कॉन्स्टेबल (SSC GD Constable Exam 2022) यासह अनेक भरती परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. SSC CGL 2022 & SSC CHSL 2022 एसएससीने जारी केलेल्या परीक्षा दिनदर्शिकेनुसार (SSC Exam Calendar 2022) एकत्रित पदवी स्तर, SSC CGL 2022 आणि एकत्रित उच्च माध्यमिक स्तर स्तर-1, SSC CHSL 2022 च्या परीक्षा एप्रिल आणि मे 2022 मध्ये घेतल्या जातील. मात्र, आता आयोगाने परीक्षांच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. SSC CGL 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. एसएससी सीएचएसएल 2022 साठी तेच 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होईल. तर मल्टी टास्किंग स्टाफ (SSC MTS 2022) पदांसाठी भरतीसाठी परीक्षा जून 2022 मध्ये घेतली जाईल. याशिवाय जीडी कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी परीक्षा (SSC GD Constable Exam 2022) जूनमध्ये घेतली जाईल. Resume Tips: बायोडेटा बनवताना काही नियमांमध्ये करा बदल; तुम्हालाच मिळेल नोकरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने गट क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, राज्यात एकूण 900 पदांची भरती केली जाणार आहे. गट क पदांवर (MPSC Group C Recruitment 2021) जाहीर झालेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 22 डिसेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2022 आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्यावी लागेल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nUpcoming Government Jobs 2022: युपीएससी ते एमपीएससी, एनडीए ते रेल्वेपर्यंत नवीन वर्षात भरपूर नोकऱ्या, संपूर्ण यादी पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%AC", "date_download": "2022-01-28T23:29:51Z", "digest": "sha1:QPX72JD4DKVCKMBSPJETPV4VLRITVSZJ", "length": 2448, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४९६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ५१० चे - पू. ५०० चे - पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे\nवर्षे: पू. ४९९ - पू. ४९८ - पू. ४९७ - पू. ४९६ - पू. ४९५ - पू. ४९४ - पू. ४९३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन क���ा\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2022-01-28T23:02:18Z", "digest": "sha1:JPRLXVBEL4PNOORZ2Z7B3R2GIFJJMRUG", "length": 3249, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मानवी हक्क - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत[१]. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.[२]\nयातनांपासून मुक्तता (Freedom from torture)\nगुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)\nकोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)\nभाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.\nआंतरराष्ट्रीय मानवी हक्क संस्था\nआंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायदा\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१९ रोजी १२:३१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/03/05/provident-fund/", "date_download": "2022-01-28T21:53:51Z", "digest": "sha1:JUA5XZIS4LM5QR4UZW6HQHOPRLVCDFGE", "length": 7794, "nlines": 95, "source_domain": "spreaditnews.com", "title": "या आर्थिक वर्षात पीएफ वर मिळणार ‘इतके टक्के’ व्याज… जाणून घ्या सविस्तर! – Spreadit", "raw_content": "\nया आर्थिक वर्षात पीएफ वर मिळणार ‘इतके टक्के’ व्याज… जाणून घ्या सविस्तर\nया आर्थिक वर्षात पीएफ वर मिळणार ‘इतके टक्के’ व्याज… जाणून घ्या सविस्तर\nयावर्षीच्या मोठ्या बातम्यांमध्ये एक बातमी सतत पाहायला मिळाली आणि ती म्हणजे, कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधी मध्ये व्याजदर किती मिळणार याबाबतची\nकर्मचारी एका विशिष्ट कालावधीपर्यंत एखाद्या संस्थेमध्ये किंवा कार्यालयात काम करतात. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना भविष्य निर्वाह निधीची गरज जास्त भासते आणि तोच त्यांचा आधार असतो.\nयंदा पी एफ वर किती व्याज मिळणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या असताना महत्त्वाची बातमी समोर येत आहे.\nयंदाच्या वर्षी पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात ���ोणताही बदल केलेला नाही. या आर्थिक वर्षात सुद्धा पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळणार आहे.\nईपीएफओ केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या श्रीनगरच्या बैठकीमध्ये आज हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईपीएफओ च्या 6 कोटी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nईपीएफओ संघटना प्रत्येक आर्थिक वर्षात पीएफ रकमेवर किती व्याज मिळणार त्याचे दर जाहीर करत असते.\nगेल्या वर्षी मार्चमध्ये या संघटनेने व्याजदर कमी करून साडेआठ टक्‍क्‍यांवर आणला होता. यंदाही त्याच टक्केवारीने व्याजदर मिळणार आहे.\nया बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात स्रोतांची गुंतवणूक, त्यावरील उत्पन्न, आणि कोविड यांच्या परिणामावर आधारित व्याजदराचा साठीचा अहवाल एका समितीने सादर केला. व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.\nअंतिम निर्णय मात्र, अर्थमंत्रालय घेत असते. तो अंतिम निर्णय अजून झालेला नाही. ईपीएफ बोर्ड स्वतःच्या शिफारसी वित्त मंत्र्यांकडे पाठवेल. त्यानंतरच, त्यावर निर्णय होईल.\nआता चेक बाउन्स होणे हा कठोर शिक्षेस पात्र गुन्हा; केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची ‘ही’ सूचना\n अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या गाडीचा मालक मृत्युमुखी; हत्या की आत्महत्या शंका कायम\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/1055", "date_download": "2022-01-28T22:32:53Z", "digest": "sha1:QNEGG3SLPCT23ABEONBCTVBI6FQOMLEW", "length": 15900, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्न-धान्याचे वाटप | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome प्रादेशिक राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्न-धान्याचे वाटप\nराज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्न-धान्याचे वाटप\nमुंबई, दि. 14 जुलै : राज्यातील 52 हजार 433 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 13 जुलै पर्यंत राज्यातील 70 लाख 68 हजार 597 शिधापत्रिकाधारकांना 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.\nराज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थींची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थींना 52 हजार 433 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 7 लाख 8 हजार 489 क्विंटल गहू, 5 लाख 46 हजार 416 क्विंटल तांदूळ, तर 7 हजार 156 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेल्या परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 1 लाख 55 हजार 886 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहेत, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.\nप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. द��. 6 जून पासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण 1 कोटी 39 लाख 40 हजार 24 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 6 कोटी 30 लाख 48 हजार 755 लोकसंख्येला 31 लाख 52 हजार 440 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.\nराज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी लाभार्थींना प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे मे व जून महिन्यासाठी आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप केले आहे.\nप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 68 हजार 650 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.\nआत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या 2 महिन्यांसाठी असून त्याअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे.आतापर्यंत 1 लाख 28 हजार 8 क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे.\nराज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.\nPrevious article15 जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन\nNext articleचंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या २०४\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nओबीसी मोर्चाच्या आयोजकांवरील गुन्हे मागे घ्या – आ. किशोर जोरगेवार\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश; चंद्रपूरात सुरु होणार अनुसुचित जमातीचे जात पडताळणी केंद्र\nअहेरी-खमनचेरु रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात,अमोल गुडेल्लीवार यांच्या प्रयत्नांना यश\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदा���िकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/p/nmjobs.html", "date_download": "2022-01-28T23:11:28Z", "digest": "sha1:3ASSIB4PBA22ZAEAQZ7VQX4WDBQROBY3", "length": 5323, "nlines": 61, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "NM Jobs - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/violation-of-the-rules-of-social-distancing-in-night-clubs/", "date_download": "2022-01-28T21:36:27Z", "digest": "sha1:KHSUUIFCNYZQ4A7SGA7KJEETTWI4ZMFD", "length": 15626, "nlines": 189, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "नाईट क्लब मध्ये Social Distancing च्या नियमांचा भंग - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nनाईट क्लब मध्ये Social Distancing च्या नियमांचा भंग\nनाईट क्लब मध्ये Social Distancing च्या नियमांचा भंग\nमुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणाच्या टप्प्यात मिळालेल्या परवानगीचा गैरफायदा घेत मुंबईतील ‘नाइट क्लब’ मध्ये रात्रभर सुरू असलेल्या धिंगाण्यामुळे करोनाचा धोका वाढू लागला आहे. मुखपट्टी न घालता, शारीरिक अंतराचे नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी गर्दी जमत असल्याचे पालिकेच्या छाप्यात समोर आले. त्यानंतर लोअर परळ आणि वांद्रे येथील दोन क्लबविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर करोना निर्बंधांचे पालन होत नसल्याने मुंबईत रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करावी, अशी शिफारसच पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी राज्य सरकारकडे केली आहे.\nकरोनामुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता केवळ ५० लोकांनाच परवनागी दिली जाते. तसेच सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे व सार्वजनिक ठिकाणी मुखपट्ट्या लावण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र मुंबईतील ‘नाइट क्लब’ मध्ये हे सर्व नियम धुडकावून लावले जात आहेत. या क्लबमध्ये हजारोनी गर्दी जमत असते. तसेच हे क्लब पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असतात. महानगरपालिकेने लोअर परळ येथील तोडी मिल कपाऊंडमधील ‘एपिटोम क्लब’ मध्ये तसेच वांद्रे येथील एका क्लबवर धाडी टाकल्या असता ही बाब उघडकीस आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. या पाश्र्वाभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची लेखी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे.\n‘राज्य सरकार संचारबंदी लागू करण्याच्या विचारात नाही. तसेच लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण करण्याचा हेतू नाही. मात्र नागरिकांनी काळजी घेतली नाही तर मात्र कठोर पावले उचलावी लागतील,’ असा इशाराच पालिका आयुक्तांनी दिला.\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\nलॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक\nराजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच होणार साजरी\nमहापालिकेचे पथक या क्लबमध्ये पोहचले तेव्हा तेथे किमान दोन-अडीच हजार लोक जमले होते. तर पालिकेचे पथक येत असल्याची कुणकुण लागताच काही जण तात्काळ बाहेर निघून गेले. क्लबमध्ये करोनाचे सगळे नियम पायदळी तुडवले जात होते, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.\nयावेळी ध्वनिक्षेपकावरून लोकांना मुखपट्ट्या लावण्याचे आवाहनही करण्यात आले. क्लीन अप मार्शलनी ६७ लोकांकडून यावेळी दंड वसूल केला. या कारवाईनंतर आयुक्तांनी सर्व प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना त्यांच्या प्रभागातील नाइट क्लबवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \n5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nपुण्यात म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी\nदातांच्या आरोग्यासाठी या गोष्टी करणे टाळा\nनवाब मलीक यांना पडला मराठीचा विसर केले उर्दुत tweet\n‘इंदु की जवानी’ निर्माता रायन स्टीफन चे कोरोनाने निधन\nबाबा का ढाबा परत एकदा चर्चेत\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप���पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_10.html", "date_download": "2022-01-28T22:53:45Z", "digest": "sha1:RS5DJYH55KP35MJXJU4FNTO45FCAMC2Z", "length": 14359, "nlines": 222, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "- चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन आत्मविकास\nचला उद्योजक घडवूया ८:१५ PM अंतर्मन आत्मविकास\nमाझ्या दयाळू, प्रेमळ स्वभावाला\nमाझी कमजोरी समजू नका.\nमाझ्यामधला सिंह हा झोपलेला आहे,\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्त��ला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/rashifal-28-july-2020-todays-horoscope-in-marathi-read-rashibhavishya-astrosage-mhkk-467426.html", "date_download": "2022-01-28T22:04:03Z", "digest": "sha1:GV4QOLIN6ONCLANI25UAJZWHBKBM4UKU", "length": 6827, "nlines": 93, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मीन आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो फायदा, वाचा आजचं राशीभविष्य rashifal 28-july-2020 todays horoscope-in marathi read rashibhavishya astrosage mhkk – News18 लोकमत", "raw_content": "\nमीन आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो फायदा, वाचा आजचं राशीभविष्य\nकोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य\nप्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.\nमेष-आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज मिळणारा आर्थिक लाभ पुढे ढकलला जाऊ शकतो. आजचा दिवस आपल्या संयमाची परीक्षा असेल.\nवृषभ- आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. अनेक काळापासून असणारे गैरसमज दूर होतील. खर्चावर आळा घाला.\nमिथुन- प्रवास करणं टाळा. त्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वेळेचं नियोजन फायद्याचं आणि महत्त्वाचं ठरेल.\nकर्क- खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी व्यत्यय येतील. आजचा दिवस तणावपूर्ण असेल. स्वत:वर रागवाल.\nसिंह- अडकलेली काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी आनंदवार्ता मिळेल. नकारात्मक विचार त्रासदायक ठरतील.\nकन्या- कामाचा ताण आल्यानं आपला संताप होईल. जोडीदार तुमच्या वागण्यामुळे निराश होईल. शक्य तितक्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा.\nतुळ- प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्यांपासून दूर राहा. दिवसाअखेरीस चांगला फायदा होईल. आजचा दिवस आपला खराब होणार नाही याची काळजी घ्या. अफवांपासून दूर राहा\nवृश्चिक- आपल्याा प्रयत्नांना आज यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. प्रेम प्रकरणांमध्ये आज विचारपूर्व पाऊल उचला. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.\nधनु- निरोगी राहण्यासाठी जास्त खाणे टाळा आणि नियमित व्यायाम करा.थंड डोक्याने वाद सोडवण्याचा प्रयत्न करा\nमकर - जास्त खर्च आणि हुशार आर्थिक योजना टाळा.आज आपला विश्वासघात होऊ शकतो. आजचा दिवस फारसा लाभदायी नाही.\nकुंभ- जी स्वप्न सत्यात उतरू शकतात अशा स्वप्नांसाठी विचार करू कार्य करा. कोणाबरोबर आर्थिक व्यवहार करीत आहात याबद्दल सावधगिरी बाळगा.\nमीन- आपल्या प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. आपल्याला आर्थिक फायदा झाल्यानं दिवस आनंदात जाईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%AD", "date_download": "2022-01-28T21:43:59Z", "digest": "sha1:RI3TJCYZI6IQISNB53IUA5HX5DS2IH32", "length": 2448, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४९७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ५१० चे - पू. ५०० चे - पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे\nवर्षे: पू. ५०० - पू. ४९९ - पू. ४९८ - पू. ४९७ - पू. ४९६ - पू. ४९५ - पू. ४९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2022-01-28T22:34:44Z", "digest": "sha1:2EEE5ZGZWJPTE6S53MLW43ZQ55QKGK7F", "length": 7855, "nlines": 105, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोर्तुगाल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपश्चिम युरोपातील एक देश\n(पोर्तुगीज या पानावरून पुनर्निर्देशित)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nपोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nब्रीद वाक्य: O Bem Da Nação (पोर्तुगाली)\nराष्ट्रगीत: आ पोर्तुगीजा (A Portuguesa)\nपोर्तुगालचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) लिस्बन\n- राष्ट्रप्रमुख आनिबाल काव्हाको सिल्व्हा\n- पंतप्रधान पेद्रो पासुस कुएलू\n- स्वातंत्र्य दिवस जून २४, ११२८(प्राप्ती)\n- एकूण ९२,३९१ किमी२ (११०वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.५\n-एकूण १,०४,९५,००० (७६वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण २०३.४ अब्ज अमेरिकन डॉलर (४१वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १९,३३५ अमेरिकन डॉलर (३७वा क्रमांक)\nराष्ट्रीय चलन युरो (EUR)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पश्चिम युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + ०)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५१\nपोर्तुगाल हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nपोर्तुगाल हा स्पेनचा एक भाग होता.नंतर तो स्वतंत्र झाला.\nपोर्तुगालच्या उत्तर व पूर्वेस स्पेन तर पश्चिम व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहेत.\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०२० रोजी १२:०४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-first-aid-training-bleeding-injury-fracture-injury-to-muscles/?add-to-cart=19120", "date_download": "2022-01-28T22:34:16Z", "digest": "sha1:LRZKSAKIM2WX7SWZH7HZ6LW4GRS3B3DI", "length": 18698, "nlines": 365, "source_domain": "sanatanshop.com", "title": "रक्तस्त्राव, घाव, अस्थिभंग आदि का प्राथमिक उपचार – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t आपत्काळात जिवंत राहण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिध्दता करा (अन्न, पाणी, वीज इत्यादींविषयीच्या सिध्दता)\t1 × ₹80 ₹72\n×\t आपत्काळात जिवंत राहण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिध्दता करा (अन्न, पाणी, वीज इत्यादींविषयीच्या सिध्दता)\t1 × ₹80 ₹72\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “आपत्काळात जिवंत राहण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिध्दता करा (अन्न, पाणी, वीज इत्यादींविषयीच्या सिध्दता)” has been added to your cart.\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nरक्तस्त्राव, घाव, अस्थिभंग आदि का प्राथमिक उपचार\n‘प्राथमिक उपचार’का साधारण अर्थ है, रोगीको चिकित्सकीय उपचार मिलनेतक उसपर किए जानेवाले उपचारआजकी भागदौड भरी जीवनशैली तथा भावी तृतीय विश्‍वयुद्ध, प्राकृतिक आपदाएं, दंगे आदि का विचार करनेपर, समाज और राष्ट्र के प्रति कर्तव्य के रूपमें ‘प्राथमिक उपचार प्रशिक्षण’ लेना, प्रत्येक कर्तव्य निष्ठ नागरिक के लिए आवश्यक है आजकी भागदौड भरी जीवनशैली तथा भावी तृतीय विश्‍वयुद्ध, प्राकृतिक आपदाएं, दंगे आदि का विचार करनेपर, समाज और राष्ट्र के प्रति कर्तव्य के रूपमें ‘प्राथमिक उपचार प्रशिक्षण’ लेना, प्रत्येक कर्तव्य निष्ठ नागरिक के लिए आवश्यक है छोटे-मोटे घावसे रक्त बहने पर सामान्यतया कोई नहीं घबराता; किन्तु जब गम्भीर चोट लगती है, उस समय ‘क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए’, यह अनेक लोग समझ नहीं पाते छोटे-मोटे घावसे रक्त बहने पर सामान्यतया कोई नहीं घबराता; किन्तु जब गम्भीर चोट लगती है, उस समय ‘क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए’, यह अनेक लोग समझ नहीं पाते घावसे अधिक रक्त बहना, अस्थिभंग, स्नायुमें चोट लगना, जोडोंकी हड्डियोंका अपने स्थानसे खिसक जाना, स्नायुआेंमें गोला आना आदि समस्याआेंमें किए जानेवाले प्राथमिक उपचार इस ग्रन्थमें दिए हैं घावसे अधिक रक्त बहना, अस्थिभंग, स्नायुमें चोट लगना, जोडोंकी हड्डियोंका अपने स्थानसे खिसक जाना, स्नायुआेंमें गोला आना आदि समस्याआेंमें किए जानेवाले प्राथमिक उपचार इस ग्रन्थमें दिए हैं इसके अतिरिक्त पट्टी बांधना (ड्रेसिंग, बैण्डेज) तथा झोली (स्लिंग), इन अध्यायोंसे इनसे सम्बन्धित कार्य करनेकी उचित पद्धति समझना सरल होगा \nरक्तस्त्राव, घाव, अस्थिभंग आदि का प्राथमिक उपचार quantity\nसद्गुरु (डॉ.) चारुदत्त प्रभाकर पिंगळे, एम.एस. (ई.एन.टी.) एवं डॉ. दुर्गेश शंकर सामंत, एम.डी. (मेडिसिन)\nBe the first to review “रक्तस्त्राव, घाव, अस्थिभंग आदि का प्राथमिक उपचार” Cancel reply\nश्वासावरोध, जलना, प्राणियोंके दंश, विषबाधा, इत्यादि का प्राथमिक उपचार\nयौन समस्याओंके लिए स्वसम्मोहन उपचार\nस्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण\nविकार-निर्मूलन हेतु प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोध कैसे ढूंढें\nऔषधीय वनस्पतियोंका रोपण कैसे करें \nविकारानुसार नामजप-उपचार (देवताओंका जप, बीजमन्त्र, अंकजप इत्यादि)\nआपत्काळात जिवंत राहण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिध्दता करा (अन्न, पाणी, वीज इत्यादींविषयीच्या सिध्दता)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88", "date_download": "2022-01-28T22:07:25Z", "digest": "sha1:3CXDSJF4HCEB7LSSTSLCVI7EFEZJBGW2", "length": 19996, "nlines": 304, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "मुंबई | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nमतदारांना सशक्त बनवण्यासाठी कू अँपनं नव्या फीचर्ससोबत सुरू केलं जागृती अभियान.. कूवर...\nमुंबई : येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भाने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूने खास घोषणा केली आहे. आता कूचा मंच आता विविध भाषांमध्ये अनेक हायपरलोकल स्वरूपाचे प्रयोग करणार आहे. या पुढाकार घेऊन केलेल्या प्रयोगांचा उद्देश असेल, मतदारांना मतदानाआधी सशक्त बनवणे,...\nनिवडणूक ब्रेकिंग : निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय…इंपेरिकल डेटा गोळा करेपर्यंत निवडणुका...\nमुंबई : सर्वौच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरील स्थगिती कायम केल्यावर जाहीर केलेल्या १०५ नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निकालामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा...\nशेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा. विम्याचे पैसे न मिळाल्यास...\nमुंबई/चंद्रपूर: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या शेत��ऱ्यांच्या विम्याच्या प्रस्तावांबद्दल राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीची बैठक घेऊन विमा कंपन्यांना धारेवर धरले आहे....\nभाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का: नाना पटोले.. दंगली पेटवून त्यावर...\nमुंबई:अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची...\nवाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी.. मुख्यमंत्र्यांकडून...\nमुंबई / चंद्रपुर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना 15...\nमहाराष्ट्रातही गोव्याच्या दराने दारू मिळणार..\nमुंबई : बनावट परदेशी दारूला आळा घालण्यासाठी तसेच इतर राज्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातही परदेशी दारूचे दर समान राहावेत, या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदेशी मद्यावरील आयात करात १५० टक्के सूट लागू केली आहे. गोवा, दिल्ली...\nबलात्कार केल्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून प्रियकराने केली हत्या…\nब्युरोचीफ प्रशांत शाहा मुंबई: मुंबईतील वांद्रे परिसरात बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देणाऱ्या प्रेयसीचाच गळा आवळून प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासांनी वांद्रे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपीन...\nडिसेंबरपर्यंत मुंबईत शाळा बंदच राहतील, राज्यातही शाळा सुरू करणे बंधनकारक नाहीत\n-नितेश खडसे राज्य सरकारने दिवाळीनंतर २३ तारखेपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती ,मात्र मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत असे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले - तसेच राज्यात...\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nजिल्हा प्रतिनिधी / १��� नोव्हेम्बर मुंबई/नागपूर/चंद्रपूर/गडचिरोली : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज दि.१९ नोव्हेम्बरला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत धान खरेदीमध्ये सुरू असलेल्या १८०० रुपये हमीभावात थेट ७०० रुपयांचे अतिरिक्त बोनस जाहीर...\nक्रिकेटर कुणाल पांडे ला झाली अटक\nमुंबई , नुकतीच दुबई मध्ये आयपीएल चा हंगाम संपला आणि क्रिकेटपटू मायदेशी परतले. पण या वर्षी च्या आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू कृणाल पांड्याला मात्र मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं आहे. कृणाल पांड्या आयपीएल खेळून...\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T23:27:22Z", "digest": "sha1:YQTEHA3UZO6Y5RX3P232V4KQ6UP5SO64", "length": 6596, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लोणी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलोणी (गाव) याच्याशी गल्लत करू नका.\nदुधावर आलेल्य स्निग्ध सायीला एखाद्या आंबट पदार्थाचे, साधारणपणे आंबट दह्याचे, विरजण लावले की सायीचे दही बनते. असे दही पाणी घालून रवीने घुसळून काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या य��� लोण्याचा गोळा साठवता येतो. भारतात या लोण्यापासून तुपाखेरीज दुसरा कोणताही पदार्थ बनवला जात नाही. तूप हा अनेक महिने रेफ्रिजरेटरबाहेर टिकणारा पदार्थ आहे.\nथालीपीठ आणि भाकरी यांच्यावर लोण्याचा गोळा ठेवून खाण्याची संस्कृती महाराष्ट्रात आहे. हे लोणी कढवले की त्याचे लोणकढे तूप बनते. लोणी जर अगदी ताजे असेल तर त्यापासून बनलेल्या तुपाला साजूक तूप म्हणतात. समारंभातील जेवणाची आणि अनेकांच्या घरच्या महाराष्ट्रीय जेवणाची सुरुवात वरण-भात-तूप वाढून होते.\nदुधापासून घुसळून थेट बनविलेल्या लोण्यासारख्या पदार्थाला बटर म्हणतात. किंचित मीठ घातलेले पिवळ्या रंगाचे हे बटर रेफ्रिजरेटरमध्ये खूप दिवस टिकते. बटर आणि लोणी यांच्या आरोग्यविषयक गुणधर्मांत बराच फरक आहे.\nअसेच बटर शेंगदाण्याच्या दुधापासूनही बनवता येते. त्याला पीनट बटर म्हणतात.\n४ लोण्याच्या लादीचे आकार\n५ साठवणूक व पाककृती\nलोण्याच्या लादीचे आकारसंपादन करा\nसाठवणूक व पाककृतीसंपादन करा\nमुळव्याधीवर ताजे लोणी उपयुक्त आहे, असे म्हणतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५७\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/05/09/covid-policies-closed-by-insurance-companies-due-to-this-reason-will-the-safe-shield-of-human-health-be-broken-now-find-out/", "date_download": "2022-01-28T22:17:21Z", "digest": "sha1:EPORVNJZYIKRTHVXA2MSFKJR7G53BEU5", "length": 8797, "nlines": 91, "source_domain": "spreaditnews.com", "title": "‘या’ कारणामुळे विमा कंपन्यांनी बंद केल्या कोविड पॉलिसी, आता माणसांच्या आरोग्याचं सुरक्षित कवच तुटणार का? जाणून घ्या… – Spreadit", "raw_content": "\n‘या’ कारणामुळे विमा कंपन्यांनी बंद केल्या कोविड पॉलिसी, आता माणसांच्या आरोग्याचं सुरक्षित कवच तुटणार का\n‘या’ कारणामुळे विमा कंपन्यांनी बंद केल्या कोविड पॉलिसी, आता माणसांच्या आरोग्याचं सुरक्षित कवच तुटणार का\nकोरोना कवच पॉलिसींमध्ये (Corna Kavach Policy) मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागेल, हे कंपन्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. त्यामुळे आता त्यांनी या पॉलिसींचे नूतनीकरण बंद केले आहे. बऱ्याच विमा कंपन्यांनी विशेष कोविड मेडिक्लेम पॉलिसीही बंद केल्या आहेत. एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना विमा कंपन्यांनी आता कोविड पॉलिसी धोरण बंद केले आहे.\nनवीन पॉलिसी घेण्याची इच्छा असलेल्यांना आणि जुन्या पॉलिसीचे नूतनीकरण करणाऱ्यांसमोर अडचणी आल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढल्याने क्लेम देखील वाढले होते. यामुळे विमा कंपन्यांच्या प्रचंड नुकसान झालं आहे.\nआता अधिक सांगायचं झालं, तर कंपनीला मिळालेल्या रकमेच्या एकूण 150 टक्के रक्कम क्लेम (Claim) केल्यावर द्यावे लागतात. त्यामुळे नवीन पॉलिसी घेणाऱ्या आणि जुनी पॉलिसी रिन्यू करणाऱ्यांना आता समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम असा ली, कंपन्यांनी आता त्यांच्या सर्वसाधारण प्रिमियममध्ये वाढ केली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या भरवशावर असलेले लोकं एका नवीन समस्येत आले आहे.\nदेशभरात दररोज 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Wave) अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर (Death Rate) वाढल्याने समस्या आणखी बिकट झाली आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं जातं असल्याने आणखी घातक आहे बोललं जात आहे. हे सरकारपुढे एक मोठं आव्हान असणार आहे.\nकोरोना आल्यानंतर अनेक कंपन्यांनी नव्या कोविड हेल्थ पॉलिसी आणल्या. पण आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विमा कंपन्यांचा फायदा कमी आणि क्लेम जास्त होत असल्याने विमा कंपन्यांनी मात्र आता आपले दोन्ही हात वर केले आहे.\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u\n चीनचं रॉकेट पृथ्वीवर ‘येथे’ कोसळणार, अमेरिकन मिलिटरीचा अंदाज सांगतोय..\nतुमच्या अकाऊंटमध्ये येणार नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता; यादीमध्ये नाव येण्यासाठी ‘या’ चुका आजच सुधारून घ्या..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्��ा’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/custom_lang.php?number=59&user_lang=mr", "date_download": "2022-01-28T22:06:00Z", "digest": "sha1:EAJELCXKOT6YODJT4LO2FEJCO3TSTPRJ", "length": 4455, "nlines": 50, "source_domain": "www.50languages.com", "title": "Custom", "raw_content": "\nभावना खूप भिन्न भाषा बोलतात\nबर्‍याच विविध भाषा जगभरात बोलल्या जातात. एकही सार्वत्रिक मानवी भाषा आढळत नाही. पण आपल्यासाठी चेहर्‍याचे हावभाव कसे असतात ही सार्वत्रिक भावनेची भाषा आहे ही सार्वत्रिक भावनेची भाषा आहे नाही, इथेसुद्धा फरक आहे. सर्व लोकं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकच मार्ग वापरतात असा त्यांचा गाढा विश्वास होता. चेहर्‍याची हावभावची भाषा ही जगभरात समजली जाते असे मानतात. चार्लस डार्विन याचे असे विचार होते की, भावना ही मनुष्याच्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून, ते सर्व संस्कृतीमध्ये सारखेच समजू लागले. पण नवीन अभ्यासातून वेगवेगळे परिणाम येत आहेत. भावनांच्या भाषांमध्ये खूप प फरक आहे असे ते दाखवितात. असे आहे की, आपल्या चेहर्‍याचे हावभाव हे आपल्या रीती-रिवाजाने प्रभावित झाले आहेत. तथापि, जगभरातील लोक त्यांच्या भावना वेगवेगळ्या प्रकाराने दाखवितात आणि समजवितात.\nशास्त्रज्ञ वेगवेगळ्या सहा प्राथमिक भावनांमध्ये फरक स्पष्ट करतात ते आनंद, दुःख, राग, किळस, भिती आणि आश्चर्य हे आहेत. पण, युरोपियन यांच्या चेहर्‍यावरील भाव हे आशियन यांच्या भावांपेक्षा वेगळे आहेत. आणि एकाच हावभावावरुन ते वेगवेगळ्या भावना वाचतात. विविध प्रयोगाद्वारे याची पुष्टी केली आहे. त्यामध्ये, ते संगणकावर चेहरे पाहून परीक्षण करतात. त्या व्यक्तीला त्या चेहर्‍यात काय दिसते ह्याचे वर्णन करावे लागत असे. परिणाम वेगळे का आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. भावना इतरांपेक्षा काही संस्कृतीत अधिक दर्शविल्या जातात. चेहर्‍यावरच्या हावभावाची जी ताकद असते ती सगळीकडे सारखी समजली जात नाही. तरीसुद्धा, विविध संस्कृतींतील लोक विविध गोष्टींकडे लक्ष देतात. आशियन जेव्हा चेहर्‍यावरील भाव वाचत असतात तेव्हा ते डोळ्यांवर लक्ष केंद्रित करतात. युरोपियन आणि अमेरिकन, दुसरीकडे, तोंडाकडे पाहतात. आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव हे सर्व जातीच्या लोकांना समजले जातात. तथापि ते एक छान हास्य आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-mirabai-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:03:27Z", "digest": "sha1:CAWPAR25K4BXJUZ6EIZMO2YLAUYOLIZK", "length": 25451, "nlines": 135, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत मीराबाई माहिती मराठी Sant Mirabai Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत मीराबाई मराठी माहिती निबंध (Sant Mirabai information in Marathi). संत मीराबाई हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत मीराबाई मराठी माहिती निबंध (Sant Mirabai information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत मीराबाई यांचे बालपण\nसंत मीराबाई यांना कृष्णाबद्दल प्रेम का झाले\nसंत मीराबाई यांचे पुढील जीवन\nसंत मीराबाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना\nसंत मीराबाई यांची प्रसिद्धी\nसंत मीराबाई या एक हिंदू गायिका आणि राजस्थानमधील भगवान कृष्णाच्या भक्त होत्या आणि वैष्णव भक्तीच्या संत परंपरेतील सर्वात लक्षणीय व्यक्तींपैकी एक होत्या.\nसंत मीराबाई या एक राजपूत राजकन्या होत्या. त्या उत्तर भारताच्या राजस्थान राज्यात राहत होत्या. ती श्री कृष्णाची श्रद्धाळू अनुयायी होती.\nमीराबाई यांनी सुमारे १२००-१३०० प्रार्थना गीते किंवा भजने गायली आहेत आणि जगभरातील अनेक अनुवादांमध्ये प्रकाशित झाली आहेत.\nसंत मीराबाई यांचे बालपण\nसंत मीराबाईंचा जन्म राजस्थानच्या मेर्टा जिल्ह्यातील चौकारी या गावी झाला. राजस्थानच्या मारवाडमधील मेर्टा हे एक छोटेसे राज्य होते. तिचे वडील रतन सिंह जोधपूरचे संस्थापक राव जोधा जी राठोर यांचे वंशज राव दुदा जी यांचे दुसरे पुत्र होते. संत मीराबाईंचे पालनपोषण तिच्या आजोबांनी केले. राजघराण्यातील प्रथा म्हणून, तिच्या शिक्षणामध्ये शास्त्र, ज्ञान, तिरंदाजी, कुंपण, घोड्यावर स्वार होणे आणि रथ चालविण्याचे ज्ञान समाविष्ट होते – युद्धाच्या बाबतीत शस्त्रे ठेवण्याचे प्रशिक्षणही तिला देण्यात आले होते. तथापि, मीराबाईने श्रीकृष्णाकडे संपूर्ण भक्तीच्या मार्गावर आपले जीवन अर्पण करण्याचे ठरवले.\nसंत मीराबाई यांना कृष्णाबद्दल प्रेम का झाले\nसंत मीराबाई लहान असताना एका भटक्या साधूने तिच्या घरी भेट दिली आली आणि श्रीकृष्णाची एक बाहुली तिच्या वडिलांना दिली. तिच्या वडिलांनी हि बाहुली एक विशेष आशीर्वाद म्हणून घेतली, तथापि मीराला पहिल्यांदाच या बाहुलीचा प्रभाव वाटला.\nजेव्हा ती वयाच्या अवघ्या चार वर्षांची होती, तेव्हा तिने कृष्णाची आपली भक्ती सांगितली. मीराबाईंनी आपल्या निवासस्थानासमोर विवाह मिरवणूक पाहिली. मीराबाईने मुलाला चांगले कपडे घातलेले वर पाहिले आणि तिच्या आईला विचारले, “आई, माझा वर कोण असेल” मीराबाईची आई हसली, आणि चेष्टेने आणि आस्थेने, श्रीकृष्णाच्या प्रतिमेकडे लक्ष वेधून म्हणाली, “माझ्या प्रिय मीरा, श्रीकृष्णा हा तुझा वर आहे. मीराबाई जसजशी मोठी झाली तसतसे तिची कृष्णाबरोबर राहण्याची तिची इच्छा वाढली आणि तिला विश्वास आहे की श्रीकृष्ण तिच्याशी लग्न करण्यासाठी येईल. कृष्णा तिचा नवरा होईल याची तिला खात्री पटली. तिने मूर्तीसोबत लग्नही केले. आणि ती स्वतःला भगवान श्रीकृष्णाची पत्नी मानत होती.\nसंत मीराबाई यांचे पुढील जीवन\nमीराबाई हळू आवाजात, गोड, सौम्य-वागणू, हुशार आणि सुमधुर आवाजात गायल्या. तिची प्रसिद्धी अनेक राज्यांमध्ये आणि प्रांतांमध्ये पसरल्यामुळे तिच्या काळातील सर्वात विलक्षण सुंदर अभिनेत्री म्हणून तिची ख्याती होती. तिची कीर्ति दूरवर पसरली. राणा संग्राम सिंग, मेवाडचा शक्तिशाली राजा, राणा संघ म्हणून ओळखले जाते, त्यांनी मुलगा भोजराज यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवला.\nभोजराजला मीराबाईशी तिच्या पवित्र स्वभाव आणि चांगले मन पाहून तिच्याशी लग्न करायचे होते. परंतु, मीराबाईचे मन कृष्णाबद्दल विचारांनी भरून गेले होते तेव्हा संत मीराबाई माणसाशी लग्न करण्याचा विचार घेऊ शकत नव्हत्या. पण तिच्या लाडक्या आजोबांच्या शब्दाविरूद्ध जाणे अशक्य झाल्याने अखेर तिने लग्नाला संमती दिली.\nतिच्या नवीन कुटुंबाने तिची धार्मिकता आणि भक्ती मान्य केली नाही जेव्हा तिने त्यांच्या कौटुंबिक देवतेची – शिवाची पूजा करण्यास नकार दिला. तिची घरगुती कामे संपल्यानंतर म��रा श्रीकृष्णाच्या मंदिरात जायची, रोज कृष्णाच्या मूर्तीपूजा करण्यापूर्वी त्याची उपासना, गाणे आणि नृत्य करायचे. कुंभ राणाची आई आणि राजवाड्यातील इतर स्त्रिया मीराबाईंचे हे वागणे आवडता नव्हते. मीराबाईच्या सासूने तिला दुर्गाची पूजा करण्यास भाग पाडले आणि वारंवार सल्ला दिला. परंतु संत मीराबाईंनी असे म्हटले आहे की, मी माझ्या प्रिय कृष्णाला माझे जीवन आधीच दिले आहे. मीराबाईची मेव्हणी उदाबाई यांनी कट रचून निर्दोष मीराला बदनाम करण्यास सुरुवात केली. मीराला दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम असल्याचे तिने राणा कुंभाला सांगितले. मीरा तिच्या प्रियकराशी बोलत असल्याचे सांगितले.\nराणाच्या नातेवाईकांनी त्याला सल्ला दिला, आपल्या घाईघाईने वागण्याबद्दल आणि परिणामांबद्दल आपण कायमचे पश्चात्ताप कराल. या आरोपाची काळजीपूर्वक चौकशी करा आणि तुम्हाला सत्य सापडेल. मीरा बाई परमेश्वराची भक्त आहेत. आपण तिचा हात का घेतला याचा विचार करा. इर्ष्यामुळे स्त्रियांनी मीरा बाईवर तुम्हाला भडकवण्यासाठी आणि तिचा नाश करण्यासाठी तुम्हाला खोरे सांगितले असेल. कुंभ शांत झाला आणि रात्रीच्या वेळी मंदिराकडे गेला. राणा कुंभाने दरवाजा तोडला आणि आत शिरले आणि मीरा एकटीच बोलत होती आणि त्यांनी मूर्तीला गाताना पाहिले.\nमीराला सिंहासनाची इच्छा नसतानाही राणा यांचे नातेवाईक वेगवेगळ्या प्रकारे मीराचा छळ करु लागले. मीराला आतमध्ये साप असलेली टोपली पाठविण्यात आली होती आणि आत फुलांचा हार असल्याचे संदेश देण्यात आले. मीरा, ध्यान केल्यानंतर, टोपली उघडली आणि श्रीकृष्णाच्या सुंदर मूर्तीच्या आत फुलांच्या हारांनी त्यांना सापडला. अथक राणाने म्हणजेच तिच्या मेहुण्याने अमृत असल्याचे निरोप घेऊन तिला विषाचा प्याला पाठविला. मीराने तिला श्री कृष्णाला अर्पण केले आणि ते त्याचा प्रसाद म्हणून घेतले.\nसंत मीराबाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना\nसंत मीराबाईंच्या जीवनातील एक महत्त्वाची घटना घडली जेव्हा अकबर आणि त्यांचे दरबार संगीतकार तानसेन चित्तोडच्या वेशात मीराचे भक्तीपर आणि प्रेरणादायी गाणे ऐकण्यासाठी आले. दोघांनी मंदिरात प्रवेश केला आणि मीराचे गाणे ऐकले. निघण्यापूर्वी त्याने मीराच्या पवित्र चरणाला स्पर्श केला आणि उपस्थित असलेल्या मूर्तीच्या समोर अनमोल रत्नांचा हार ठेवला. कुंभरानाला बातमी मिळाली की अकबराने पवित्र मंदिरात प्रवेश केला आहे, संत मीराबाईच्या पायाला स्पर्श केला होता आणि तिला हारदेखील सादर केला होता. राणा संतापला. त्यांनी संत मीराबाईंना सांगितले, नदीत बुडी मारून आपला जीव दे आणि भविष्यात आपला चेहरा कधी दाखवू नकोस. तू माझ्या कुटूंबाची बदनामी केलीस .\nसंत मीराबाईंनी राजाच्या शब्दांचे पालन केले. स्वतःला मारण्यासाठी ती नदीकडे गेली. गोविंदा, गिरीधारी, गोपाला परमेश्वराची नावे तिच्या ओठांवर नेहमीच राहिली. तिने नदीकडे जाण्याच्या वेळी गाणे आणि नृत्य केले. जेव्हा तिने जमिनीवरुन आपले पाय उंचावले तेव्हा मागच्या एका हाताने तिला धरले आणि त्याला मिठी मारली. तिने मागे वळून पाहिले आणि तिच्या प्रिय श्री कृष्णाला पाहिले. काही मिनिटांनंतर तिने डोळे उघडले. श्री कृष्णा हसत हसत हसत म्हणाले प्रिय मीरा, तुझ्या नातलगांसमवेत तुझे आयुष्य संपले आहे. आता तू स्वतंत्र आहेस.\nसंत मीराबाईंबद्दल आपल्याला जे काही माहित आहे ते बहुतेक तिच्या कवितेतून आले आहे. तिची कविता श्रीकृष्णाशी एकरूप होण्यासाठी तिचा आत्मा आणि तळमळ शोधत आहे. कधी कधी ती विभक्ततेची दु:ख व्यक्त करते आणि इतर वेळी भेटण्याची उत्सुकता. तिच्या भक्तिमय कविता भजनांच्या रूपात गायल्या जाव्यात अशी रचना होती आणि आजही अनेक गातात.\nसंत मीराबाईंची प्रसिद्ध कविता\nऐसी लागी लगन, मीरा हो गयी मगन \nवो तो गली गली हरी गुण गाने लगी ॥\nमहलों में पली, बन के जोगन चली \nमीरा रानी दीवानी कहाने लगी ॥\nकोई रोके नहीं, कोई टोके नहीं,\nमीरा गोविन्द गोपाल गाने लगी \nबैठी संतो के संग, रंगी मोहन के रंग,\nमीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी \nवो तो गली गली हरी गुण गाने लगी ॥\nराणा ने विष दिया, मानो अमृत पिया,\nमीरा सागर में सरिता समाने लगी \nदुःख लाखों सहे, मुख से गोविन्द कहे,\nमीरा गोविन्द गोपाल गाने लगी \nवो तो गली गली हरी गुण गाने लगी ॥\nसंत मीराबाई यांची प्रसिद्धी\nसंत मीराबाई राजस्थानच्या रस्त्यांवरून अनवाणी चालत राहिल्या. तिच्या मार्गावर, अनेक स्त्रिया, मुले आणि भक्तांनी तिचे स्वागत केले. तीची वृंदावन येथे गोविंदा मंदिरात पूजा केली गेली, जी आतापासून जगभरातील भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहे.\nतिचा नवरा कुंभ मीराला पाहण्यासाठी वृंदावनला आला आणि त्याने आपल्या आधीच्या सर्व चुकांबद्दल आणि क्रूर कृत्यांस��ठी क्षमा करावी अशी प्रार्थना केली. मीराने पुन्हा राज्यात परत यावे आणि राणी म्हणून तिची भूमिका पुन्हा घ्यावी अशी त्याने विनवणी केली. मीरा राणाला म्हणाली की कृष्णा हा एकमेव राजा आहे आणि माझे आयुष्य त्यांचे आहे. कुंभ राणाने पहिल्यांदाच मीराची उंच मनोवृत्ती समजून घेतली आणि तिच्यापुढे आदरपूर्वक तिला नमन केले.\nमीराची कीर्ति दूरवर पसरली. कुंभ राणा यांच्या विनंतीवरून मीरा मेवाडला परत आली आणि कुंभने तिच्या कृत्याच्या मंदिरात वास्तव्य करण्याची विनंती केली पण तिच्या हालचाली व भटकंतीवर बंधन घातले नाही. मेवाडहून ती पुन्हा वृंदावनला परतली आणि नंतर द्वारकाकडे गेली.\nसंत मीराबाई या एक प्रसिद्ध संत होत्या. अनेकांना तिची भक्ती आणि श्री कृष्णाबद्दल उत्स्फूर्त प्रेम यांनी प्रेरित केले. संत मीराबाईंनी दर्शविले की साधक केवळ प्रेमाद्वारे भगवंताशी कसे एकरूप होऊ शकतो. भारतीय परंपरेत कृष्णाची उत्कट स्तुती करणारी अनेक भक्तिगीते मीराबाईंना गायली आहेत.\nतर हा होता संत मीराबाई मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत मीराबाई हा निबंध माहिती लेख (Sant Mirabai information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/disney-cut-28000-job-in-theme-park/", "date_download": "2022-01-28T21:37:13Z", "digest": "sha1:62OPR7OUOXDMQBJRVALIEMS6KNEF6NAQ", "length": 15601, "nlines": 189, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "Disney Layoff थीमपार्कमधील कमर्चाऱ्यांना लॉकडाउन चे चटके - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nDisney Layoff थीमपार्कमधील कमर्चाऱ्यांना लॉकडाउन चे चटके\nOther अर्थकारण आंतरराष्ट्रीय नोकरी\nDisney Layoff थीमपार्कमधील कमर्चाऱ्यांना लॉकडाउन चे चटके\nजगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या डिस्ने थीम पार्कवर सध्या बेरोजगारीची अवकळा पसरली आहे. Disney Layoff थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांना लॉकडाउन’चे चटके बसल्याचे दिसुन येत आहे पर्यटकांचे हसतमुखाने स्वागत ���रणारे डिस्ने थीमपार्कमधील कार्टून पात्रांवर निराशेचे आणि जागतिक मंदीची छटा आहे. कारण तेथील वर्षानूवर्ष काम करणाऱ्या हजारो कमर्चाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.\nकरोनाने आर्थिक डोलारा कोलमडल्याने डिस्ने कंपनीने तब्बल २८ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडातील डिस्ने पार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांना या नोकर कपातीमध्ये आपली नोकरी गमवावी लागणार आहे.\nएएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार डिस्ने कंपनीने २८ हजार कमर्चारी नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. लॉकडाउनचा मनोरंजन उद्योगावर झालेला प्रचंड आघात, सोशल डिस्टंसिंगची बंधने, करोना संकट आणखी किती काळ सुरु राहील याबाबत अनिश्चितता आणि किमान मनुष्यबळात कंपनी चालवणे यासारख्या निर्बंधाने नोकर कपातीचा कटु निर्णय घ्यावा लागल्याचे डिस्ने पार्कचे अध्यक्ष जोश डी आमरो यांनी सांगितले.\nकरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वच देशांत टाळेबंदी लागू करण्यात आली होती. आता जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली नाही. याउलट बेरोजगारी झपाट्याने वाढत असून कंपन्या डबघाईला आल्या आहेत.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\nएक तृतीयांश कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड\nडिस्ने थीम पार्क हे जगातील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. अमेरिका फिरण्यासाठी येणारा प्रत्येक पर्यटक डिस्ने थीम पार्कला भेट दिल्याशिवाय परतत नाही. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी थीमपार्कला भेट देतात. कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या शहरातील थीम पार्कमध्ये १,१०,००० कमर्चारी काम करत होते. मात्र या नोकर कपातीने येथील कर्मचाऱ्यांची संख्या ८२,००० पर्यंत खाली आली आहे. अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये करोनाने हाहाकार उडवला होता. करोना बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे स्थानिक प्रश्नाने याठिकाणी टाळेबंदी घोषीत केली. ही टाळेबंदी अद्याप कायम असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता धूसर बनली आ���े. त्यामुळे नजिकलच्या काळात पार्क सुरु होणे अवघड असल्याने डिस्ने कंपनी व्यवस्थपनाने नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nLoan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा\nग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार\nझाडाखाली शाळा घेणाऱ्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार\nअयोध्येनंतर पेटणार मथुरेचा श्रीकृष्ण जन्मभूमी वाद\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/maharashtra/udhav-thakre-first-cabinet-meeting-details-common-minimum-programme-details-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:45:33Z", "digest": "sha1:SGDMLXC4X4BA7X4MQVJR7MVBHLTQKARR", "length": 15001, "nlines": 73, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "काय आहे महाविकास आघाडीचा किमान सामान कार्यक्रम - जाणून घ्या! - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nकाय आहे महाविकास आघाडीचा किमान सामान कार्यक्रम – जाणून घ्या\nमहाराष्ट्राच्या सत्तेचा पेच अखेर सुटला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीचे नेते मा. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे हा भव्य शपथविधी सोहळा पार पाडला. महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या या महाविकास आघाडीने शपथ घेण्या आधीच किमान समान कार्यक्रम जाहीर केला होता.\nयातील माहितीनुसार नवीन सरकार महाराष्ट्रात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याची माहिती त्यात दिली गेली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यात आणि रोजगारात 80% राखीव जागा ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे ही शिवसेनेची मा. बाळासाहेब ठाकरे असताना पासूनची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा वारंवार या कायद्याबाबत बोलत आले आहेत.\nकिंबहुना शिवसेनेचा जन्मच मुळी या मुद्यावर झाला होता. स्थानिक लोकांना नोकरीत प्राधान्य असलंच पाहिजे, यासाठी मा. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा महाराष्ट्रात आंदोलनं केली होती.\nमागच्या काही वर्षांपासून जेंव्हा संपूर्ण भारतात भाजपचा प्रभाव वाढला आहे, तेंव्हापासून काँग्रेसने सुद्धा ज्या ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, त्या राज्यात स्थानिक लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये आणि रोजगारात राखीव जागा देण्यासाठी या मुद्द्यावर अमलबजावणी सुरू केली आहे.\nकाँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये सुद्धा आपल्या किमान समान कार्यक्रमात स्थानिक लोकांना नोकऱ्यात राखीव जागा देण्यासाठी कायदा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यासोबतच नवे उद्योग आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व आवश्यक सवलती आणि परवानगी��ी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी करण्याचा शब्द सुद्धा देण्यात आला. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन गुंतवणूक आणण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यात येणार असल्याचं ही किमान समान कार्यक्रमात सांगितले आहे.\nत्यासोबतच महाराष्ट्राचे पूजनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगडाला स्वराज्याची राजधानी केलं होतं, त्या रायगडाच्या पुनरोद्धारासाठी 20 कोटी ही जाहीर करण्यात आले. त्यासोबतच पहिल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये किमान समान कार्यक्रमातील मुद्यावर चर्चा करण्यात आली.\nकिमान समान कार्यक्रमातील मुद्दे –\nअतिवृष्टीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब मदत पुरवण्यात येईल.\nताबडतोब कर्जमाफी करण्यात येईल.\nपीक विमा योजना पुन्हा सुरू करण्यात येईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात येईल.\nपिकांना योग्य हमीभाव देण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येतील.\nदुष्काळी भागात पाणी पुरवण्यासाठी योग्य पाऊले उचलले जातील.\nराज्य सरकारच्या सर्व रिक्त पदे भरण्यासाठी, लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल.\nसुशिक्षित बेरोजगार तरुणांना फेलोशिप देण्यात येईल.\nस्थानिक तरुणांना रोजगारात आणि नोकऱ्यात 80% राखीव जागा देण्यात येतील.\nमहिलांची सुरक्षितता ही या सरकारची सर्वोच्च प्रधान्यता असेल.\nआर्थिक मागास असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्यात येईल.\nनोकरी करणाऱ्या महिलांसाठी शहरांत वसतिगृह बांधण्यात येतील.\nअंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात येईल.\nमहिलांच्या सशक्तीकरणासाठी बचत गटांना फोकस करून मजबुती देण्यात येईल.\nशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातील.\nशेत मजुरांच्या मुलांना आणि आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज 0% व्याजदरात देण्यात येईल.\nशहरी भागातील रस्ते सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर आधारित अमलबजावणी करण्यात येईल. नगर पंचायत, नगर पालिका आणि महानगरपालिका येथील रोड क्वालिटी सुधारण्यासाठी वेगळ्या निधीची पूर्तता करण्यात येईल.\nझोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रमाद्वारे मिळणाऱ्या 300 चौ. फूट ऐवजी आता 500 चौ. फूट जागा राहण्यासाठी देण्यात येईल. तसेच उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि मुलभूत सुविधा ही पुरवण्यात येईल.\nउत्तम आणि परवडण्या योग्य आरोग्य उप��ब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरावर 1 रुपया दवाखाना योजना राबविण्यात येईल.\nप्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बांधण्यात येईल.\nराज्यातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य विमा पुरवण्यात येईल.\nउद्योग आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व आवश्यक सवलती आणि परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी करण्याचा शब्द सुद्धा देण्यात आला.\nमाहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील.\nअनुसूचित जाती-जमाती, धनगर समाज, अन्य मागासवर्गीय, बलुतेदार इत्यादी यांच्या सर्व पेंडिंग प्रश्न सोडण्यात येईल तसेच त्यांना मूलभूत सुविधा म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार पुरवण्यात येतील.\nसामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण हटवण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल आणि संविधानाची योग्य अमलबजावणी केली जाईल.\nपर्यटन, कला आणि संस्कृती –\nराज्यातील पारंपरिक पर्यटन स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन विशेष सोयी सुविधा पुरविल्या जातील.\nअन्य महत्वाचे मुद्दे –\nवरिष्ठ नागरिकांच्या सुविधेत वाढ केली जाईल.\nअन्न आणि औषधे यांच्या नियमांचे भंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल.\nराज्यात गरीब लोकांना स्वस्त आणि पौष्टिक अन्न पुरवण्यात येईल. (प्रत्येकी 10/-)\nया किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या स्वाक्षरीने पुढील पाच वर्षे काम करण्यावर एकमत झाले.\n बिग बॉस १३ मधील असीम याने वरून धवन सोबत चित्रपटात काम केले आहे\nमहिंद्रा कंपनीचा लोगो रिक्षावर पाहून कंपनीच्या मालकाने जे केले ते पाहून तुम्हाला हि आश्चर्य होईल\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%AF", "date_download": "2022-01-28T22:33:33Z", "digest": "sha1:Y7AK7T5DFAXX3J5J5XCA7G64WCDRKS6H", "length": 2544, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४९९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ५१० चे - पू. ५०० चे - पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे\nवर्षे: पू. ५०२ - पू. ५०१ - पू. ५०० - पू. ४९९ - पू. ४९८ - पू. ४९७ - पू. ४९६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nएप्रिल १२ - महावीर, जैन धर्मसंस्थापक.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/lets-clear-things-up-about-ophiuchus-13th-zodiac-sign", "date_download": "2022-01-28T22:28:02Z", "digest": "sha1:OHXPWQOL5ZCV542LADLAYCDCCIKADJQW", "length": 12605, "nlines": 54, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "ओफिचस विषयी गोष्टी स्पष्ट करूया 13 राशी साइन किंवा ती आहे? | ज्योतिष- zodiac-signs.com - चिन्ह निवडा", "raw_content": "\nओफिचस बद्दल 13 व्या राशि चक्र साइन करा किंवा ते स्पष्ट करू या\nदर कित्येक वर्षांनी आपण राशीच्या तेराव्या चिन्हाच्या कायमच्या कोंडीला सामोरे जावे लागते. जरी ज्योतिषशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून गोष्टी अगदी स्पष्ट आहेत, तरीही या माहितीच्या ओव्हरलाप होण्याच्या मार्गाने अजूनही एक समस्या असल्याचे दिसते. एकीकडे, राशीय नक्षत्र ग्रहणांवर बारीकपणे स्थित आहेत आणि राशीच्या चिन्हे म्हणून समान नावे आहेत. दुसर्‍या बाजूला, ग्रहणावरील हा मोठा तेरावा नक्षत्र आहे जो तुला, वृश्चिक आणि धनु स्पर्श करते, ओफिचस किंवा साप वाहक .\nही नक्षत्र अब्जावधी वर्षांपासून आहे, जसे ग्रहणानुसार सेट केलेल्या इतर 12 नक्षत्रांप्रमाणेच, आणि येणा years्या वर्षांमध्ये आणि शतकानुशतके त्याचे स्थान बदलणार नाही. मग ते चक्रात पुष्कळ प्रश्न का हलवतात, ज्योतिष शास्त्राचा फुगा फोडणा will्या शुक्राणूसारखा बहुधा केवळ लोकांसाठी यावर वादविवाद करण्याची गरज आहे आणि पृथ्वीवरील तोंडावर बंदी घातली पाहिजे परंतु हे वैचित्र्यपूर्ण आणि आकर्षक आहे असे हे अशुभ अर्धविज्ञान शिकण्याची आवश्यकता आहे.\nया संपूर्ण कोंडीचे स्पष्टीकरण सांगण्यासाठी आम्ही जर काही सेकंदासाठी येथे थांबलो तर आपल्याला कळेल की ती कोंडी करणे काहीच नाही आणि एकाच विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा करण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या विषयावरील माहितीचा अभाव आणि लोकांची गरज जेव्हा त्यांच्याकडे पुरेसे नसते तेव्हा ज्ञान पसरवा. सत्याच्या फायद्यासाठी, या लेखावर ज्योतिष विषयाबद्दल स्पष्टीकरण देऊ नये ही विनंती विचारात घ्या. हे चुकीचे समजले आहे आणि जसे आहे तसे पुरेसे रहस्यमय आहे.\nआपल्याला येथे शिकण्याची सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राशीचे चिन्ह काय आहे आणि त्याच नावाच्या नक्षत्रात त्याचा कसा संबंध आहे. चिन्ह म्हणजे ग्रहण पट्ट्याचा एक तुकडा असतो जो नेहमीच चक्र मंडळाचा 30 अंश घेतो. हजारो वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या या ऐतिहासिक तारखेशिवाय त्याचा नक्षत्रांशी काही संबंध नाही, जेव्हा जवळजवळ चिन्ह त्याच ठिकाणी नक्षत्र स्थित होते. जरी नक्षत्रांनी चिन्हे नाव देण्यास प्रेरित केले आणि या दोहोंचा इतिहासाच्या मुळांमध्ये संबंध आहे, तरीही ते कधीही रुंदी किंवा स्थितीत पूर्णपणे जुळत नव्हते. चिन्हे आणि नक्षत्र एकसारखे नसतात आणि ते कधीच नव्हते.\nराशीच्या बारा चिन्हे आहेत आणि त्यांची सुरुवात पृथ्वीवरील हंगामांद्वारे केली जाते - नक्षत्रांची जागा नाही . सर्व मुख्य चिन्हे asonsतूंच्या सुरूवातीस चिन्हांकित करतात, म्हणून मेष राशिचा झेरोथ डिग्री ग्रहण पट्ट्यात बिंदू दर्शवितो जिथे सूर्य वसंत ofतुच्या सुरूवातीस आहे. त्याचप्रमाणे, कर्करोग ग्रीष्माच्या सुरूवातीस, शरद Libतूच्या सुरूवातीसह तुला, आणि हिवाळ्याच्या पहिल्या श्वासासह मकर होईल. इतर सर्व गीते या चौघांची निरंतरता आहेत आणि पुढील हंगामापर्यंत नव्वद डिग्री कोन भरतात, तर प्रत्येकी 30 अंश घेतात.\nनक्षत्र ही संपूर्ण तारा प्रणाली आहेत जी आपल्या सापेक्ष दृष्टिकोनातून ग्रहणांवर सेट होण्याचे कोणतेही कारण नसतात, परंतु त्या राशीच्या चिन्हासारखे फक्त बारा राशी नक्षत्रांची नावे न ठेवता त्यास होऊ देतात. सुलभ करण्यासाठी, आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की नक्षत्र असंख्य आहेत, त्यापैकी 88 शतके आणि हजारो वर्षांपूर्वी ओळखली गेली आणि चिन्हांकित केली गेली आणि त्यानंतर त्यांची संख्या वाढत आहे. राशीचे तेरावे चिन्ह जोडणे म्हणजे त्यात शंभर नवीन चिन्हे जोडण्यासारखे असेल कारण तेथे बरेच भिन्न नक्षत्र आहेत.\nआपण राहत असलेले जग बारा जणांच्या राज्याचे समर्थन करते. एका वर्षात बारा महिने असतात, जरी चंद्र त्याच कालावधीत आपल्याद्वारे 13 वेळा वर्तुळ करतो. चंद्रापेक्षा इतर कोणत्याही ग्रहापेक्षा आपल्या सिस्टममध्ये सूर्याच्या महत्वाचा हा परिणाम आहे. हा प्रचंड जीवनदाता आपला कोड, चिन्हांची निवड आणि प्रत्येक चिन्ह स्वतः�� परिभाषित करतो. आपल्याकडे वसंत ofतूची सुरूवात एका वर्षाचा एक महत्वाचा टर्निंग पॉईंट असला तरी, राशिचक्र बदलण्याची शक्यता फारच कमी आहे आणि असे दिसते की तेथे तसे रहस्य फारसे नाही.\nम्हणून आपल्या प्रिय, नाजूक ज्योतिषाच्या फायद्यासाठी, शतकानुशतकांच्या लांबच्या परंपरा आणि मुळांमध्ये झालेल्या बदलांविषयी विचार करण्याऐवजी, त्यासंदर्भात चांगल्या प्रकारे माहिती मिळवा आणि त्याचे नियम काय आहेत हे जाणून घ्या. हे खगोलशास्त्र किंवा इतर कोणत्याही विज्ञान असूनही नाही. आपण हे वैज्ञानिक समाजाचे नियम फाडताना किंवा त्यांचे म्हणणे बरोबर नाही असे म्हणत नाही. हे लक्षात ठेवून, जर आपण विचारांच्या स्वातंत्र्याचे पालन केले आणि मानवी हिताच्या काही इतर शाखांकरिता निराधार दावे आणि संघर्ष सोडले तर कदाचित चांगले होईल.\nधनु मकर हेलेनिस्टिक चिन्ह निवडा मासे\nवॅन्ड्स टॅरो कार्डची नाईट\nक्वीन ऑफ कप टॅरो कार्ड\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nधनु राशीशी कोणती चिन्हे सर्वात सुसंगत आहेत\nवृश्चिक नर आणि धनु राशी\nमेष आणि मिथुन सुसंगत आहे\nमीन पुरुष आणि कन्या स्त्री\nमीन आणि धनु सुसंगत आहेत\nसिंह आणि वृश्चिक सोबत आहेत का\nजून 3 राशी काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/audiobook-nehru-by-suresh-dwadashiwar-voice-mrudgandha-dixit", "date_download": "2022-01-28T23:11:43Z", "digest": "sha1:MGEYACNHJXNJFGHNXBRUOBT6UNUQMHDD", "length": 11421, "nlines": 199, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "ऑडिओ - नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा...", "raw_content": "\nपुस्तक स्टोरीटेल ऑडिओबुक ऑडिओ\nऑडिओ - नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा...\nसाधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 8\nभारताच्या पहिल्या पंतप्रधानांची जडणघडण कशी झाली, त्यांचा दृष्टीकोन कसा आकाराला येत गेला, त्यांच्या भूमिका कशा आणि तशाच का राहिल्या, त्यांचे निर्णय कोणत्या पार्श्वभूमीवर घेतले गेले याची विश्लेषणात्मक मांडणी करण्याच्या उद्देशाने सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे 'जवाहरलाल नेहरू - स्वातंत्र्यलढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान'. जवाहरलाल नेहरूंची विचारधारा, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची श्रीमंती, त्यांचे सौंदर्य आणि त्यांची लोकप्रियता या सगळ्याला नव्याने उधाण आलेलं असताना प्रत्येक भारतीयाने वाचावे असे हे पुस्तक. साधना प्रकाशनाच्या या पुस्तकातील निवडक 15 लेख ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आले असून त्यांचे वाचन केले आहे मृद्‌गंधा दीक्षित यांनी. सव्वासहा तासांचे हे ऑडिओबुक ऐकण्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील 'नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा' हे सव्वीस मिनिटांचे प्रकरण.\nसाधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...\nTags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक सुरेश द्वादशीवार जवाहरलाल नेहरू - स्वातंत्र्यलढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू स्टोरीटेल मृद्‌गंधा दीक्षित Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Jawaharlal Nehru Suresh Dwadashiwar Storytel Mrudgandha Dixit Load More Tags\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nअतुल देऊळगावकर\t02 Jan 2020\nगोवंश हत्याबंदी कायद्यानं शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची जाणीव करून देणारं पुस्तक\nधनंजय सानप 22 Nov 2021\nअच्युत गोडबोले\t13 Oct 2019\nऑडिओ : झुंडीच्या सुस्थिर श्रद्धा आणि अस्थिर समजुती\nविश्वास पाटील\t10 Dec 2021\nऑडिओ : कार्ल मार्क्स आणि त्याचा मित्र - गोविंद तळवलकर\nगोविंद तळवलकर\t08 Dec 2021\nऑडिओ - नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा...\nऑडिओ - 'गांधी आणि त्यांचे टीकाकार' या पुस्तकातील 'गांधीजी आणि सावरकर व हिंदुत्ववादी' या प्रकरणाचा काही भाग\nस्त्रियांचा वर्ग आणि चार्वाक\nविचारांचे सामर्थ्य व त्याविषयीची उदासीनता\nसमाधी, ध्यान आणि चार्वाक\nवैदिक धर्म आणि चार्वाक\nकालानुरूप ईश्वरात झालेले बदल\nसुखप्राप्तीचा विचार आणि चार्वाक\nधर्मांच्या जन्मकथा आणि चार्वाक\nआद्य धर्म आणि धर्मव्यवस्था...\nआपण, जग आणि चार्वाक : उत्तरार्ध\nआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्या��ाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/violation-of-corona-rules-at-the-airport-will-result-in-major-action-64246", "date_download": "2022-01-28T22:32:01Z", "digest": "sha1:6WRX6HO76UOQ737KLNLIO4KL3IQ7PJ6T", "length": 9187, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Violation of corona rules at the airport will result in major action | विमान प्रवास करताय? मग ‘हे’ नियम पाळा!", "raw_content": "\n मग ‘हे’ नियम पाळा\n मग ‘हे’ नियम पाळा\nयात्रेकरुंना विमानतळ आणि विमान प्रवासात हे नियम पाळणं गरजेचं असणार आहे. या नियमांचं पालन केलं नाही तर तुमच्या विमान प्रवासावर बंदी येऊ शकते.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nदेशात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आलेत. काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही काही लोक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. प्लाईट आणि बसमध्येही लोक कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. यासाठी DGCAनं कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नवे नियम लागू केले आहेत. यात्रेकरुंना विमानतळ आणि विमान प्रवासात हे नियम पाळणं गरजेचं असणार आहे. या नियमांचं पालन केलं नाही तर तुमच्या विमान प्रवासावर बंदी येऊ शकते.\nमास्क योग्यरित्या लावणं गरजेचं\nमास्क लावणं तर बंधनकारक आहेच. पण तो योग्यरित्या लावणं गरजेचं आहे. विमान प्रवास करताना मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे. गरज असेल तरच मास्क नाकाच्या खाली घेतला जाऊ शकतो.\nविमानतळावर एकही व्यक्ती मास्कविना प्रवेश करणार नाही, याची जबाबदारी आता CISF कडे देण्यात आली आहे. सोबतच एअरपोर्ट मॅनेजर/टर्मिनल मॅनेजर प्रवाशाने मास्क योग्यरित्या लावला आहे की नाही, याचीही पाहणी करतील.\nसुरक्षा यंत्रणेच्या हवाली केलं जाणार\nएखादा प्रवासी कोरोना नियमांचं पालन करत नसेल तर त्याला विमानातून उतरवलं जाऊ शकतं. त्याला सुरक्षा यंत्रणेकडं सोपवलं जाईल. सुरुवातीला प्रवाशाला सुचना दिली जाईल, त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती DGCAनं दिली आहे.\nविमानात मास्क लावला नाही तर कारवाई\nएखा���ा प्रवासी यात्रे दरम्यान नियमांचं पालन करत नसेल तर त्याच्यासोबत ‘उपद्रवी यात्री’ प्रमाणे व्यवहार केला जाईल. अशावेळी तुम्ही विमान प्रवास करत असाल तर तुम्हाला या नियमांचे पालन करणं गरजेचं असणार आहे. तुम्ही नियमांचं पालन केलं नाही आणि उपद्रवी यात्रेकरुच्या लिस्टमध्ये तुम्ही आलात तर तुमच्या विमान प्रवासावर बंदी लावली जाऊ शकते. इतकच नाही तर अशा केसमध्ये शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार\nमुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई; १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त\nमुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट\n'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/release-of-the-first-song-of-indu-ki-jawani/", "date_download": "2022-01-28T21:42:13Z", "digest": "sha1:3ONIFK2YS4OMEC52T3FKWDCVMK4PJ7BN", "length": 12290, "nlines": 189, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "इंदू की जवानी मधलं पहिलं गाणं रिलिज - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nइंदू की जवानी मधलं पहिलं गाणं रिलिज\nइंदू की जवानी मधलं पहिलं गाणं रिलिज\nबॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच ‘इंदु की जवानी’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे ‘हसीना पागल दीवानी’ असे नाव आहे. हे गाणे चाहत्यांना प्रचंड आवडले असल्याचे दिसत आहे.\n‘हसीन पागल दीवानी’ हे गाणे गायक मिका सिंगने गायले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच कियाराचा गाण्यातील डान्स पाहण्यासारखा आहे. या गाण्यात कियाराने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे गाणे २८ लाख पेक्षा जास्त ल���कांनी पाहिले आहे.\nहिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा\nसुशांतच्या चाहत्यांची दिल बेचारा ला अनोखी श्रद्धांजली\nसारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर\nसलमानच्या राधे ला जॉन च्या सत्यमेव जयते 2 ची टक्कर\nनुकताच प्रदर्शित झालेले ‘हसीना पागल दीवानी’ हे गाणे १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सावन में लग गई आग’ या गाण्याचे रिबूट व्हर्जन आहे. कियाराचा ‘इंदु की जवानी’ हा चित्रपट ५ जून २०२० रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलण्यात आली आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका\nHR is Back 14 वर्षांनी येणार ‘सुरूर 2021’\nMessenger Of God Fame बाबा गुरमीत राम रहीम ला कोरोना\nकोरोना प्रोटोकॉल पाळत राज्यात शूटिंग ला परवानगी\n“हंगामा 2′ देखील होणार OTT वर रिलीज\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nNetFlix मुंबईत उभारणार जगातील पहिला स्टुडीओ\nKGF Star यश बेरोजगार मजुरांसाठी कोट्यवधीचे दान\nवैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी\nदबंग सलमान खान चा चुलबुल पांडे येतोय Animated Version मध्ये\nअक्षय कुमार च्या ‘पृथ्वीराज’ ला करणी सेनेचा विरोध\nदिवाळीच्या मुहूर्तावर येणार अक्षय कुमार चा लक्ष्मी बॉम्ब\nSBI करतेय लिलाव; खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nजगप्रसिद्ध हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार\nMaruti Suzuki आणणार 800 cc इंजिनवाली बजेट कार\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महार��ष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.wowowfaucet.com/mr/product/wowow-shower-head-with-handheld-5-setting-oil-rubbed-bronze-handheld-shower-heads-with-hose/", "date_download": "2022-01-28T23:25:16Z", "digest": "sha1:OFUZKZJ5ZRDWXCLDZVQ6XNXBY7ZWBPTK", "length": 12414, "nlines": 177, "source_domain": "www.wowowfaucet.com", "title": "WOWOW हँडहेल्डसह शॉवर हेड, 5 सेटिंग तेल घासलेले कांस्य हँडहेल्ड शॉवर हेड नळीसह", "raw_content": "\nकिचन faucets पुल डाउन\nकिचन faucets पुल आउट\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nवाह वाह नल प्रतिष्ठापन\nकिचन faucets पुल डाउन\nकिचन faucets पुल आउट\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nवॉल माउंट सिंक नल\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nघर / शॉवर faucets / हँडहेल्ड शॉवरहेड्स / WOWOW हँडहेल्डसह शॉवर हेड, 5 सेटिंग तेल घासलेले कांस्य हँडहेल्ड शॉवर हेड नळीसह\nWOWOW हँडहेल्डसह शॉवर हेड, 5 सेटिंग तेल घासलेले कांस्य हँडहेल्ड शॉवर हेड नळीसह\nअमेझॅन यूएस Amazonमेझॉन सीए Amazonमेझॉन MX\n[व्हिंटेज डिझाइन】हातामध्ये आदर्श संतुलन आणि वजन असलेले हे वेगळे करण्यायोग्य शॉवर हेड, अर्गोनॉमिक डिझाइन उत्कृष्ट आराम आणि वापर सुलभ करते. कलात्मकरीत्या शिल्पित केलेल्या स्प्रेफेसमध्ये विंटेज आणि किमान आंघोळीला पूरक असलेले साधे, आर्किटेक्चरल स्वरूप दिसून येते.\n[5 स्प्रे फंक्शन्स】 शॉवर हेडमध्ये 5 स्प्रे पर्याय आहेत, ज्यात पाऊस, पल्सेटिंग मसाज, पॉवर स्प्रे, रेन+मसाज, रेन+पॉवर स्प्रे. 5 भिन्न सेटिंग कमी दाबातही अंतिम शॉवर अनुभवासाठी प्रेशर बूस्टिंग इफेक्ट बनवते. हे मुलांना आंघोळ करणे, पाळीव प्राणी धुणे आणि बार्थरूम ect स्वच्छ करण्यासाठी योग्य आहे.\n[स्वच्छ करणे सोपे आणि अँटी-क्लॉग नोजल】स्प्रे नोझल्स शॉवर हेड्सचे संपूर्ण क्षेत्र व्यापतात, 40 पात्र सेल्फ-क्लीनिंग लवचिक रबर नोझल्स आणि 18 ABS नोझल्स, ही अँटी-क्लोग रब-क्लीन जेट सहज साफसफाईसाठी आणि चुना जमा होण्यापासून रोखण्यासाठी.\n[प्रीमि��म मटेरियल】तेल घासलेले कांस्य प्लेटेड प्रीमियम ABS शॉवर, ब्रॅकेट आणि 59″ PVC नळी, ते टिकाऊ, गंज-प्रूफ, फेड-प्रूफ, बोटांचे ठसे आणि पाण्याच्या डागांना प्रतिकार करते. तुम्हाला हवे तसे कोन आणि दिशानिर्देश समायोजित करण्यासाठी 360° स्विव्हल-अ‍ॅडजस्टेबल ब्रॅकेट. विश्वसनीय लीक-मुक्त कनेक्शनसाठी ड्युअल सॉलिड ब्रास होज नट.\n[सोपे प्रतिष्ठापन】प्लंबरला कॉल करण्याची गरज नाही, फक्त एक हाताने टाईट कनेक्शन मिनिटांत चरण-दर-चरण सूचनांचे अनुसरण करा. सर्व मानक G1/2” पाईप थ्रेड्ससह कार्य करा. टीप: जेव्हा तुम्ही ते हलवता तेव्हा आवाज ऐकू येणे सामान्य आहे शॉवर हेडमध्ये एक इंपेलर आहे जो मसाजचे पाणी चांगले तयार करण्यात मदत करतो.\nपरत हे खरेदी सूचीत टाका\nSKU: H5010RB श्रेणी: हँडहेल्ड शॉवरहेड्स, शॉवर faucets\nहँड शॉवर हेड x 1, ब्रॅकेट x 1, स्पेयर रबर वॉशर्स x 2, अँटी-लीकेज टेफ्लॉन टेप x 1, शॉवर होस x 1, इंस्टॉलेशन गाईड x 1\nएकदम नवीन आयटम. मर्यादित 1 वर्षाची वॉरंटी\nकमाल मर्यादा एलईडी रेन मिक्सर शॉवर हेड सिस्टमसह ...\nWOWOW 5 हाताने शावर डोके सेट, उच्च ...\nएलईडी शॉवर नल सेट थर्मोस्टॅटिक पूर्ण श ...\nथर्मोस्टॅटिक शॉवर सिस्टम रेन शॉवर हेड विट ...\nकिचन faucets पुल डाउन\nकिचन faucets पुल आउट\nभांडे फिलर किचन faucets\nबार सिंक किचन faucets\nसिंगल हँडल बाथरूमच्या नळ\nलपविलेले वॉल-माउंट सिंक नल\nवॉटर फॉल स्नानगृह नळ\nअमेरिका एक संदेश सोडा\nलोड करत आहे ...\nसंपर्क अमेरिका जोडा: 8 द ग्रीन स्टा ए, केंट, डोव्हर सिटी, डे, 19901 संयुक्त राज्य दूरध्वनीः (213) 290-1093 ई-मेल: sales@wowowfaucet.com\nकॉपीराइट 2020 २०२०-२2025२ W व्वाओ फॅकेट इंक. सर्व हक्क राखीव आहेत.\nहे खरेदी सूचीत टाका\nWOWOW FAUCET अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nलोड करत आहे ...\nडॉलरयुनायटेड स्टेट्स (यूएस) डॉलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/salman-became-a-troll-because-of-his-stomach/", "date_download": "2022-01-28T23:05:35Z", "digest": "sha1:DW3CX4DYSHAJBMYE2RI5SGKP6QYV2WQA", "length": 10061, "nlines": 116, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुटलेल्या पोटामुळे सलमान झाला ट्रोल ; नेटकरी म्हणाले...", "raw_content": "\nसुटलेल्या पोटामुळे सलमान झाला ट्रोल ; नेटकरी म्हणाले…\nमुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) फिट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. बऱ्याचदा सलमानचे फिटनेस आणि वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होत असतात. मात्र सध्या सलमानचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून त्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे.\nया व्हिडीओमध्ये सलमान खान त्याच्या ‘दंबग’ चित्रपटातील (movie ‘Dumbag’) ‘थाने में बैठे ऑन ड्यूटी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये सलमानचं सर्वसामान्यांप्रमाणे प्रचंड वाढलेलं पोट हे सर्वांचे लक्ष वेधून घेत असून सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी सलमानला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.\nसलमान खानच्या या व्हिडीओ मध्ये त्याच्या दबंग चित्रपटातील पांडे जी व्हिसल या गाण्यासाठी रिहर्सल करताना दिसत आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जॅकेट घातलेला, सलमानचे पोट या व्हिडिओमध्ये मोठे दिसत आहे, तर अभिनेत्याचे सिक्स पॅक अॅब्स शेवटच्या चित्रपटात दिसले आहेत, अंतिम: अंतिम सत्य. हे पाहून लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत. व्हिडिओवर काकांचे पोट बाहेर आले, आता व्हिएफएक्स दाखवेल त्याचा सिक्स पॅक, ‘अरे भाईजानचं पोट तर पोटलीसारखं झालं आहे.’ अशा भन्नाट कमेंट केले आहे. तसेच आरोग्याकडे लक्ष दे चांगले वाटत नसल्याचं सांगून सलमान खानची खिल्ली उडवताना दिसत आहेत.\nसलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ अलिकडच्या काळातील आहे की, जुना आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. सलमान खान सध्या तो ‘टायगर ३’च्या (‘Tiger 3’) शूटिंगमध्ये व्यग्र आहे. पण करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चित्रपटाचं दिल्ली येथील शूटिंग काही दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे.\n‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’\nनिवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय\n‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’\n“भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले\n“पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत���महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2022-01-28T22:43:33Z", "digest": "sha1:XGKJHOZRZMJEVR23ANYE7KLQSDGMSB4M", "length": 4691, "nlines": 72, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राम गबाले - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nराम नारायण गबाले (इ.स. १९२४ - जानेवारी ९, इ.स. २००९) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते. त्यांनी मराठीत देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवर आधारित असे ७०हून अधिक चित्रपट व अनेक दर्जेदार बालचित्रपट केले.\nजानेवारी ९, इ.स. २००९\nचित्रपट दिगदर्शन, चित्रपटनिर्मिती, पटकथालेखन, संवादलेखन\n२ पुरस्कार आणि सन्मान\nपुरस्कार आणि सन्मानसंपादन करा\nमहाराष्ट्र सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार (छोटा जवान)\nपंतप्रधानांचे सर्वोत्तम बालचित्रपटाचे सुवर्णपदक (फूल और कलियॉं)\nलाइपत्सिगच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार (काले गोरे)\nराज्य पुरस्कार (द स्टोरी ऑफ डॉ. कर्वे)\nसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड (जिव्हाळा)\nअल्फा टीव्ही मराठीचा अल्फा जीवनगौरव पुरस्कार\n\"राम गबाले यांचे निधन\".\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२६\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२६ वाजता के���ा गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/606592", "date_download": "2022-01-28T21:37:05Z", "digest": "sha1:POGG4WBZXAHF5NT42K7KKL5XPF26ODSU", "length": 2227, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:User de\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:User de\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:१७, २४ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n७ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१९:१८, २३ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: frr:Kategorie:User de)\n०३:१७, २४ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/08/08/2021/mla-sudhirbhau-mungantiwar-seva-kendra-is-always-ready-for-patient-service/", "date_download": "2022-01-28T21:50:53Z", "digest": "sha1:OJLW7QDULALWTFT32HVME7KOGRTNLNQJ", "length": 16062, "nlines": 179, "source_domain": "newsposts.in", "title": "आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर\nआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर\nमोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पहिली तुकडी सेवाग्रामला रवाना\nघुग्घुस : येथे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रयास सभागृहात नेत्रचिकित्सा, चष्मे वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात 812 नागरिकांच्या डोळ्याची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच म���तीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 134 रुग्ण पात्र ठरले होते. या सर्वांची निःशुल्क शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे.\nनेत्रचिकित्सा शिबिरातील पात्र 40 रुग्णांची पहिली तुकडी निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सेवाग्रामला रवाना करण्यात आली. त्यांना एका ट्रॅव्हल्सने कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे पाठविण्यात आले. याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र हे गोरगरिबांचा खरा आवाज आहे. सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर आहे. सेवा केंद्रामार्फत अनेक रुग्णांना निःशुल्क वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येते. रक्ताची किंवा रुग्णवाहिकेची आवश्यकता भासल्यास तात्काळ मदत मिळते. आपण सर्वांनी या सेवा केंद्राचा लाभ घ्यावा.\nउपस्थित शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी निःशुल्क सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार मानले.\nयावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा ग्रामपंचायत सरपंच किरण बांदूरकर, डॉ. भारती दुधाणी, डॉ. पूनम गरडवार, डॉ. रंजना नकतोडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, अमोल थेरे, भाजपा नेते अजय आमटे, बबलू सातपुते, अनंता बहादे, भारत साळवे, गुड्डू तिवारी, विनोद जंजर्ला, असगर खान, अनिल मंत्रिवार, गणेश खुटेमाटे, गौरव ठाकरे, घुग्घस प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, पायल मांदाळे उपस्थित होते.\nPrevious articleब्रम्हपुरीच्या अल्पवयीन प्रेमी युगलांची आत्महत्या\nNext articleओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक न्याय दया\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=raghuram-rajan-talks-about-plan-to-recover-economyVT6750685", "date_download": "2022-01-28T23:10:15Z", "digest": "sha1:JOD62VQWBZB2UYWY4AFFDUOMIJRPLOGB", "length": 31968, "nlines": 146, "source_domain": "www.kolaj.in", "title": "अर्थव्यवस्था सावरण्यासाठी धाडस हवं!| Kolaj", "raw_content": "\nअर्थव्यवस्था सावरण्यासाठी धाडस हवं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोना वायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेपुढे भयंकर संकट निर्माण केलंय. या संकटाची धार आपण काहीशी कमी करू शकतो. काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी. तसं झालं तर ते एक धाडसी राजकीय पाऊल म्हणून ओळखलं जाईल.\nकोरोना वायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेपुढे भयंकर संकट निर्माण केलंय. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करत अर्थव्यवस्थेचं गाडं हाकायला सुरवात झालीय तशी कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढतेय. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली. देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतंचं पॅकेज दिलं नाही किंवा पॅकेज देताना हात आखडता घेतला तर त्याने अर्थव्यवस्थांपुढचं संकट आणखी गंभीर बनेल, अशी चिंता जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि रिझर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांना वाटते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना संकटातून कसं बाहेर काढता येईल याबद्दल सविस्तर चर्चा केलीय. इंग्रजीतल्या त्या मुलाखतीच्या संपादित अंशाचा हा मराठी अनुवाद.\nरोजगार निर्मितीतून साधणारा विकास ही आत्ताच्या घडीला अर्थव्यवस्थेसाठी प्राधान्याची गोष्ट आणि आव्हान आहे का बेरोजगारीची ही परिस्थिती कशी संपणार\nबरं, हे वाईट आहे. दुर्दैवानं, अजून आम्हाला या संकटाची संपूर्ण व्याप्ती समजलेली नाही. कारण आपल्याकडे अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठीचे अनेक मदत कार्यक्रम राबवले जात आहेत. अमेरिकेत खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढू नये म्हणून छोट्या उद्योगधंद्यांना कर्ज दिली जाताहेत. त्यामुळे थेट ग्राहकांच्या हातात पैसा खेळता राहतोय. खूप मोठ्या प्रमाणात कंपन्यांना वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट, अनुदानं देऊन जिवंत ठेवण्याचं काम केलं जातंय. आणि येत्या काळात त्यांना काही गोष्टी थांबवाव्या लागतील. तुम्ही अर्थव्यवस्थेला असं अनिश्चित काळापर्यंत सपोर्ट सिस्टिमवर ठेऊ शकत नाही. त्यामुळे नोकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं.\nविकसित देशांनीसुद्धा संकटातून बाहेर पडण्यासाठी खूप मोठ्��ा प्रमाणात अर्थव्यवस्थेत पैसा टाकलाय. तिथली परिस्थिती सुरळीत होण्याआधीच आणखी वाईट होऊ शकते. खरंय, की आपण भारतात तेवढ्या प्रमाणात पैसा खर्च करू शकलो नाही किंवा तेवढा पैसा आपण खर्च केला नाही. मी अलीकडेच चेन्नई आणि कोलकाता इथल्या काही लघू आणि मध्यम क्षेत्रातल्या उद्योगपतींशी चर्चा केली. आत्ताच्या संकटाचा त्यांना खरंच खूप मोठा फटका बसलाय. पण सरकार म्हणतंय, की अर्थव्यवस्थेचा गाडा नीट सुरू झाला की सारं काही ठीकठाक होईल. पण तोपर्यंत, या व्यापाऱ्यांकडे आपली उलाढाल चालू ठेवण्यासाठी पुरेसं भांडवल हाताशी असेल की नाही, ते सांगता येत नाही. वेळप्रसंगी त्यांना आपला धंदाही बंद करावा लागू शकतो.\nहेही वाचा : रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nउद्योन्मुख बाजारपेठा या संकटाचं रूपांतर एका संधीमधे कसं करू शकतात\nआपण या संकटाची धार काहीशी कमी करू शकतो. भारतापुरतं बोलायचं झालं तर, काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर ते एक धाडसी राजकीय पाऊल म्हणून ओळखलं जाईल. देशातला संसाधनांचा अभाव बघितला तर, आपल्याला अर्थव्यवस्थेला पूर्ववत करण्यासाठी दोन पातळ्यांवर चांगली कामगिरी करावी लागेल. एकीकडे संकटग्रस्त उद्योगधंद्यांना हात दिला पाहिजे, दुसरीकडे रोजगार हिरावला गेल्यामुळे घरी जात असलेल्या स्थलांतरित मजुरांना मदत केली पाहिजे. आर्थिक सुधारणा करत परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन द्यायला हवं. त्याचवेळी भारतीय कंपन्याही देशांतर्गत गुंतवणूक कशी वाढवतील हे बघायला हवं. सरकारच्या धाडसी कृतीतून अशा प्रकारचं विश्वासाचं वातावरण गुंतवणूकदार आणि ग्राहकांमधे निर्माण केलं जाऊ शकतं.\nपुढच्या काही महिन्यांमधे भारतीय अर्थव्यवस्था कशा प्रकारे आपल्या पूर्वस्थितीत येईल, असं आपल्याला वाटतं\nइतर देशांसारखंच आपल्यासाठीही दुसरी तिमाही खूप भयानक असेल. अमेरिकेनं नुकतंच आपल्या जीडीपीमधे ३३ टक्क्यांनी घट होईल, अशी घोषणा केलीय. आणि भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाही अशाच किंवा याहून अधिक वाईट संकटाचा सामना करतील, याबद्दल मला काहीच शंका वाटत नाही.\nजोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत खडकाळ जमिनीवरून आपल्याला अर्थव्यवस्थेतली सुधारणा नेहमीच व्ही-आकारात दिसते. अर्थव्यवस्था ��ावरण्याचे व्ही, एल, डब्ल्यू असे वेगवेगळे प्रकार आहेत. व्ही शेप म्हणजे, अर्थव्यवस्था जेवढ्या वेगानं मंदीच्या खाईत जाते, त्याच वेगानं ती वर झेपावते. चीनी अर्थव्यवस्थेतसुद्धा व्ही-आकारामधेच सुधारणा होत असल्याचं आपल्याला दिसलं. पण एकदा का ही मागणी थांबली की मग मागं काय उरलंय, हा प्रश्न उरतो. आणि अर्थव्यवस्थेचे काही अंग अजून बंद असतील तर आपल्याकडे व्हीच्या जागी एक व्ही आहे, जो व्ही शिवायही आपोआप बंद होईल. हा व्ही तुम्ही पूर्वी जिथं होता तिथंच तुम्हाला घेऊन जातो.\nमाझ्या मते, जगातल्या कुठल्याही देशाला आपल्या जुन्या स्थितीत जायचं असेल तर तुमच्याकडे एक चांगल्या दर्जाची लस हवी. त्यामुळे लोक सहजपणे घराबाहेर जातील आणि खर्च करू शकतील. यासाठी किती वेळ लागेल हे आपण वायरसला कसं नियंत्रणात आणतो यावर अवलंबून आहे. आणि सद्यस्थितीत यादृष्टीने आपली कामगिरी पुरेशी चांगली नाही.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nये दोस्ता, लस कशी तयार केली जाते\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nसध्याच्या अर्थसंकल्पात वित्तीय तुटीचे आकडे ही न्यू नॉर्मल परिस्थिती मानली तर, याचा महागाई आणि विनिमय दर यावर कसा दीर्घकालीन परिणाम होईल\nपहिली गोष्ट म्हणजे, पाश्चात्य देशांमधे ही तूट खूप जास्त असेल. काही उद्योन्मुख अर्थव्यवस्था याला अपवाद ठरतील. भारताचाही या अपवादांमधे समावेश आहे. कारण साथरोग येण्याआधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात वित्तीय तुटीचा सामना करतेय. ही तूट आणखी वाढेल कारण जुन्या अर्थसंकल्पातले आकडे प्रचंड आशावादी होते. आणि जमा होणाऱ्या महसुलाचा आकडा हा अपेक्षेहून खूपच कमी असेल. लोक हातातून पैसाच सोडत नसतील, तर वित्तीय तुटीचा हा आकडा आणखी वाढेल.\nभारतात आपण आर्थिक शिस्तीसाठी एक नवीन कायदा करून वित्तीय तूटीसंबंधी अधिक जबाबदार बनलं पाहिजे. तसंच मध्यम स्वरुपाच्या कर्जाचं प्रमाण खाली आणण्यासाठीही लक्ष्य निश्चित करावं लागेल. हा कायदा आपल्याला अर्थसंकल्पाबद्दल अधिक पारदर्शक बनवेल. आपली वित्तीय तूट आधीच जास��त असली तरी लोकांच्या हातात पैसा खेळता राहील हे बघायला हवं. आपण जर अशी पावलं वेळीच उचलली नाहीत आणि खर्चावर निर्बंध टाकले तर त्याचा दीर्घकालीन वाढीला मोठा फटका बसू शकतो. आणि हे सारं आम्ही पतमानांकन चांगलं बनवण्यासाठी करत असू तर यातून आपल्या हातात ना चांगलं पतमानांकन येईला ना विकासाचं लक्ष्य साध्य होईल.\nअमेरिकेचं व्यापार धोरण अनिश्चित स्वरुपाचं आहे. युरोपियन युनियनही कार्बन कर लावण्याच्या विचारात असून हे एक संरक्षणवादी दुःस्वप्न असेल. या गोष्टींची आपल्याला चिंता वाटते का आम्ही अधिक झापडबंद होतोय का\nअर्थव्यवस्था खुली करण्यासाठीच्या प्रोत्साहनात दिवसेंदिवस घट होतेय. हे संकट येण्याआधीपासूनच ही घसरण सुरू आहे. कारण सगळ्यात मोठा चॅम्पियन म्हणून ओळखला जाणाऱ्या अमेरिकेच्या वर्तन व्यवहारानंच मोठं वळण घेतलंय. हा कल कोविडोत्तर काळात थोडाफार बदलू शकतो. पण उद्योन्मुख बाजारपेठांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, राजकोषीय मर्यादांचं कारण देत ते आपल्याच अर्थव्यवस्थेत अधिकचा वेळ घालवू शकत नाहीत. ते आपल्या वाढीसाठी इतरांच्या मागणीवर अवलंबून आहेत.\nतर या सर्व कारणांसाठी, आम्हाला खुलं राहावं लागणार आहे. काही मागण्यांना आपल्याला स्वतःहूनच ओळखावं लागणार आहे. या मागण्या कधीकधी आपल्या धोरणकर्त्या राजकारण्यांना कळणार नाहीत. आणि आयातीवरचे निर्बंध हे मुळात निर्यातीवरचे निर्बंध असतात. कच्चा माल स्वस्तात विकत घेऊ शकत नसल्यास आपण तयार केलेलं उत्पादन स्वस्तात निर्यात करू शकत नाही. कारण उर्वरित जगातले प्रतिस्पर्धी कच्च्या मालावर जितका खर्च करतात त्याहून जास्त खर्च आपण करतो.\nहेही वाचा : कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती\nरेटिंग एजन्सी गोल्डमन सॅक्सच्या मते, डॉलरला येत्या काळात एक राखीव चलन म्हणून फार वलय राहणार नाही. असं घडलं तर राखीव चलन म्हणून कुठलं चलन किंवा चलनं उदयास येतील, असं तुम्हाला वाटतं\nराखीव चलनासाठीचं प्राधान्य हे आर्थिक घडामोडींवरून ठरत असतं. अशावेळी युरो आणि चीनी रॅन्मिन्बी हे राखीव चलनासाठीचे मुख्य दावेदार बनू शकतात. जपानी येनचा आवाका तुलनेनं फार छोटा आहे. त्याची उलाढाल जपानपुरतीच आहे. पण लोक त्या देशांच्या बाजारपेठांची व्याप्ती आणि त्यात चलनाची आवक-जावक कशी आहे याकडेही ��घतात. आणि संबंधित देश तुमच्यावर निर्बंध लावत असेल तर तो तुम्हाला पैसे काढण्यापासूनही रोखू शकतो. होय, डॉलर कमकुवत होऊ शकतो. कारण अमेरिकन मध्यवर्ती बँक स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेतेय. सध्या अमेरिकी अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली नाही. पण हे सारे चढउतार असे आहेत, की ज्यांचा राखीव चलनावर फार व्यापक परिणाम होणार नाही.\nरॅन्मिन्बीची उलाढाल वाढावी, ते एक मध्यवर्ती राखीव चलन व्हावं म्हणून चीन आपल्या परीनं सर्वतोपरी प्रयत्न करतोय. पण त्यासाठी गुंतवणूकदारांचा चीनी बाजारपेठेवरचा विश्वास आणखी वाढणं गरजेचं आहे. तसंच गुंतवणूकदारांनी चीनी सरकारवर अधिक महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी विश्वास व्यक्त केला पाहिजे. राखीव चलन म्हणून आता युरोला संधी मिळायला हवी, असं मला वाटतं. कारण युरोचा बाजार प्रभावी बनतोय.\nलघू आणि मध्यम कालावधीत टॉपच्या पाच अर्थव्यवस्था कोणत्या असतील, याचा काही पदानुक्रम आपल्याकडे आहे का\nतुम्ही कुठली धोरणं लागू करता यावरचं हे सारं अवलंबून आहे. आपण कधीच पर्यावरणाला बळी पडत नाही. आपण पर्यावरणाला आकार देऊ शकतो. ज्याक्षणी तुम्ही म्हणाल, ओह, आम्ही तर बर्बाद झालो. कारण आम्ही एक विकसनशील बाजारपेठ आहोत. आम्ही खाली जातोय आणि जग आमच्याविरोधात उभंय, त्यामुळे आम्ही हरतोय. आम्हाला परिस्थितीचं भान असलं पाहिजे, त्याकडे कानाडोळा करायला नको.\nआपण प्रभावीपणे आर्थिक सुधारणांचा मार्ग अवलंबला तर आपल्याला बाजारातल्या विनिमय दराच्या आधारे आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांमधे संधी मिळण्याची मजबूत शक्यता आहे. बऱ्याच उद्योन्मुख बाजारपेठांनी केवळ काही वर्षांची नाही तर अनेक दशकांची वाढ गमावलीय. आपला त्या गटात समावेश होणार नाही याची आपण पुरेपुर काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आपण आजपासूनच कठोर, सातत्यपूर्ण आणि शहाणपणानं पावलं टाकण्याची गरज आहे.\nविमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे\nआपण खरेदी करत असलेल्या पेट्रोलवर सरकार लावत १७५% टॅक्स\nमोदी सरकारने एलआयसी विकल्यावर आपल्या पॉलिसींचं काय होणार\nभारतामुळेच जगात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या\nसरकारनं आपल्या मदतीला पाठवलेला 'आरोग्य सेतू' स्वतः सुरक्षित आहे का\nपंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज\n१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्���तं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय\nजगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी\n(अनुवाद : सदानंद घायाळ)\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\n'वी-शेप रिकवरी'चं कौतुक करण्याची गरजच नाही\n'वी-शेप रिकवरी'चं कौतुक करण्याची गरजच नाही\nसरकारच्या झटक्यात निर्णय घेण्यामुळे थंडावलेत गुंतवणूकदार\nसरकारच्या झटक्यात निर्णय घेण्यामुळे थंडावलेत गुंतवणूकदार\nआधीची सरकारं अधिकार माहीत असतानाही रिझर्व बँकेचा सल्ला ऐकायची\nआधीची सरकारं अधिकार माहीत असतानाही रिझर्व बँकेचा सल्ला ऐकायची\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/gail-recruitment-2021-220.html", "date_download": "2022-01-28T21:48:57Z", "digest": "sha1:VB3Z364CU57Y6T3ED4IPMZSI35SU4WTC", "length": 10035, "nlines": 92, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Gail Recruitment 2021 | गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nGail Recruitment 2021 | गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांची पदभरती\nगेल इंडिया लिमिटेड मध्ये मॅनेजर (मॅनेजर), सिनियर इंजिनिअर (Senior Engineer), सिनियर ऑफिसर (Senior Officer), ऑफिसर (Officer) पदाच्या 220 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 220\n1 मॅनेजर 17 CA/CMA (ICWA) अथवा किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर (B.A/B.Sc/B.Com/B.E./ B.Tech.) व किमान 65 टक्के गुणांसह MBA अथवा किमान 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी व किमान 65 टक्के गुणांसह MBA, 4 वर्षांचा अनुभव.\n2 सिनियर इंजिनिअर 115 किमान 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी, 1 वर्षाचा अनुभव.\n3 सिनियर ऑफिसर 69 किमान 60 टक्के/ 65 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/CA/CMA/LLB, 1 वर्षाचा अनुभव.\n4 ऑफिसर 19 किमान 60 टक्के गुणांसह एम.एस्सी. (केमिस्ट्री)/पदवीधर व 3 वर्षाचा अनुभव अथवा किमान 60 टक्के गुणांसह हिंदी साहित्य विषयात पदवी. पदवीमध्ये इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे, २ वर्षांचा अनुभव.\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी\nपद क्र.1: 34 वर्षांपर्यंत\nपद क्र.2: 28 वर्षांपर्यंत\nपद क्र.3: 28 वर्षांपर्यंत\nपद क्र.4: 32/35/45 वर्षांपर्यंत\n(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS - 200 (एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2021 (06:00 PM)\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआ�� उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/one-chief-minister-and-several-super-chief-ministers-in-the-government/", "date_download": "2022-01-28T21:53:20Z", "digest": "sha1:X6RVJAUXLATLDELCUZTTILOSC7DJEJRQ", "length": 16672, "nlines": 192, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nसरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री\nसरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री\nसरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री\nWebnewswala Online Team – राज्यातील अनलॉकच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करतात. केवळ श्रेयवादासाठी या मंत्र्यांनी घोळ घालण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.\nराज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री\nदेवेंद्र फडणवीस यांनी मीडियास��� संवाद साधत हा टोला लगावला आहे. राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करत आहेत. कोणत्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसीजन घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. एखाद्यावेळी मुख्यमंत्री अशा घोषणा करण्यासाठी मंत्री नेमतात आणि ते मंत्री सरकारच्या लाईनवर भाष्य करतात. पण या सरकारमध्ये एकाच विषयावर पाच पाच मंत्री घोषणा करत असतात. विशेष म्हणजे प्रत्येक मंत्री घोषणा करून ही घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचं सांगत आहेत. हे सगळं श्रेयासाठी सुरू आहे. हे काही पहिल्यांदाच घडत नाही. अनेकदा असं घडलंय. मंत्र्यांनी पाच पाच वेळा एकाच गोष्टीची घोषणा केल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असं सांगतानाच मेजर पॉलिसी डिसीजनवर सरकारचं म्हणणं स्पष्ट आणि थेट असावं, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.\nशिवसेनेचे अमृता फडणवीस यांना जशास तसे उत्तर, दिले थेट आव्हान\nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\nमहाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांची गुप्त भेट\nग्लोबल हब मध्ये कायमस्वरूपी रुग्णालय सुरू करा – नारायण पवार\nलोकांमध्ये उत्कंठा, संभ्रम आणि निराशा\nराज्य सरकारने आधी अनलॉक जाहीर केला. नंतर घुमजाव केल्याने मला अनेकांचे फोन आले. लॉकडाऊन आहे की नाही आम्हाला विचारण्यात आलं. मात्र, आम्हाला या निर्णयाची माहिती नसल्याने आम्हाला त्यांना काही सांगता येत नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांची प्रेसनोट अधिकृत असते. त्यावर विश्वास ठेवा, असं मी सांगितलं. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊननंतर काल लोकांची उत्सुकता वाढली होती. उत्कंठाही वाढली होती. संभ्रमही निर्माण झाला आणि निराशाही झाली. कालच्या घोषणेमुळे अनेक छोटे दुकानदार सुखावले होते, पण नंतर त्यांचा भ्रमनिरास झाला, असंही ते म्हणाले.\nसरकारने काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र दुकानदारांना ही वेळ मान्य नाही. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असं दुकानदारांचं म्हणणं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण���यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nचीन ने नुकसान भरपाई द्यावी डोनाल्ड ट्रम्प\nबंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो\nराष्ट्रपतींचे Tweet हटविणाऱ्या Twitter ची देशातून हकालपट्टी\nवैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी\nसुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब\n‘कोरोनामुक्त गाव स्पर्धा’ गावाला मिळणार 50 लाख\nलसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का प्रियांका गांधी यांचा सवाल\n‘Central Vista’ प्रकल्पाला स्थगिती नाही, याचिकाकर्त्याला 1 लाख दंड\nफेक ओळखपत्र, मीरा चोप्रा नाहीतर 21 श्रीमंतांच्या पोरांनी घेतली लस\nआता पॅच चिकटवून घ्या करोना लस\nनेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक\nराष्ट्रपतींचे Tweet हटविणाऱ्या Twitter ची देशातून हकालपट्टी\nखासदार रविकिशन यांना आता Y + Security\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/08/blog-post_18.html", "date_download": "2022-01-28T21:33:50Z", "digest": "sha1:POZ3NG5NVWKFYM72RNRUBIHMVGG7DRML", "length": 24671, "nlines": 206, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "रात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात? - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मा उर्जा लेख रात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात\nरात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात\nचला उद्योजक घडवूया ८:३२ AM अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मा उर्जा लेख\nरात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात\nदोन प्रकारच्या उर्जा सतत कार्यरत असतात\n२ निर्जीव उर्जा (मृत)\nसजीव उर्जा जेव्हा दिवसा कार्यालये सुरु असतात तेव्हा ते संपूर्ण कार्यालय हे सजीव उर्जेने भरून गेलेले असते जिथे निर्जीव उर्जा हि थांबू शकत नाही तेव्हा त्यांचा वास हा एकांत ठिकाणी असतो जिथे सजीव उर्जेची नगण्य प्रमाणात किंवा शून्य असते.\nअनेकांना दिवसा देखील अद्भुत शक्तींचा अनुभव येत असतो ते देखील अश्या एकांत ठिकाणी जिथे सजीव उर्जेचे वास्तव्य नसते तिथे.\nसजीव आणि निर्जीव उर्जा एकमेकांवर हल्ला ह्यासाठी करतात कारण प्रत्येकाला आपले घर हे जपायचे असते. प्राणी देखील त्यांच्या हद्दी कोणी आला तरी ते हाकलून देतात किंवा हल्ला करतात असेच मनुष्य प्राण्याचे देखील आहे, इथे फक्त पोलीस बोलवावे लागतात.\nजेव्हा सजीव उर्जा जिथे निर्जीव उर्जेचे वास्तव्य आहे तिथे जाते तेव्हा तिच्यावर हल्ला चढवला जातो किंवा त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केला जातो. ह्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो.\nआपण ह्या उर्जांना आत्मा असे नाव देवू शकतो किंवा तुमच्या अंतर्मनाने तयार केलेले उर्जा, कंपने ह्याचे शरीर असे देखील म्हणू शकतो. जसे झोपेत आपल्याला आपण शरीर सोडून बाहेर आलो आहोत आणि जग बघत आहोत असा अनुभव येतो तो.\nसजीव म्हणजे चांगले आणि निर्जीव म्हणजे वाईट. सजीव उजेडात वास्तव्यात असतात तर निर्जीव अंधारात किना घनदाट सावलीत अस्तित्वात असतात. ज्यांचे अस्तित्व जास्त ते जिंकतात.\nजेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो तेव्हा सजीव उर्जा आपल्या शरीरात प्रवेश करून आपल्याला बळ देते व १००० पटीने आपली क्षमता वाढवते. निर्जीव उर्जा नकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करते व आपली प्राण उर्जा शोषून घेऊन आपली उर्जा निर्जीव करून टाकते ज्यामुळे विविध प्रकारची संकटे, समस्या तुमच्या आयुष्यात निर्माण होतात.\nकाही लोक अशी देखील निघाली कि ज्यांनी सजीव उर्जेचा वाईटासाठी आणि निर्जीव उर्जेचा चांगल्यासाठी वापर केला. उर्जा हि तिचा जो नियम आहे त्यानुसार काम करते, वापर करणाऱ्यावर सर्वकाही अवलंबून आहे.\nजी मोठ मोठी कार्पोरेट ऑफिसेस आहेत तिथे सर्व पातळी घसरवून राजकारण चालते, लोक जीव घ्यायला देखील कमी करत नाही अश्या एक ऑफिसमध्ये एकाला आवाज एकू आले आणि उर्जा हि स्त्री च्या रुपात दिसली. तेव्हा तो प्रचंड घाबरलेला होता व तिथून पळाला होता.\nएका कार्यालयात काम करणारे, प्रेम होत, लग्न करतात, ती नवऱ्यापेक्षा उच्च पदावर असते, पद सोडते, ते पद नवऱ्याला मिळते, मुलं होतात, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ सूर होतो, सासरचे सून मानत नाही, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतात, व शेवटी कळते कि फक्त पद भेटावे, बढती भेटावी म्हणून प्रेमाचे नाटक करण्यात आले, शेवटी असह्य झाल्यावर आत्महत्या केली.\nमुंबई ची लोकसंख्या अडीच करोड, आकड्यात २,५०,००,०००. कोण कोण कुठल्या समस्या मधून जात आहे हे आपल्याला कसे कळणार टीव्ही, किंवा शासनमान्य जे काही मार्ग आहे त्याद्वारे मिळणारी माहिती हि त्यांच्या फायद्याची असते ना कि सर्वसामान्य लोकांच्या फायद्याची. पोटापाण्यासाठी इथे व्यक्ती धावपळ करत असतो, कधी कधी असे घडते कि बाजूला वाईट होत असेल तर घाईगडबडीत लक्ष्य जात नाही.\nसमस्या आहे तिथे समाधान देखील आहे, उपाय देखील आहेत, लोक मरण्याच्या दारातून परत आलेली आहेत जिथे डॉक्टर सुद्धा बोलले होते कि काहीही होऊ शकत नाही. तुमच्या प्रत्येक समस्येचे माझ्याकडे समाधान आहे कारण मी तुमच्या दृष्टीकोनातून तुमचे आयुष्य बघतो.\nआपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या शक्त्यांचे अस्तित्व आहे मग त्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी का नाही करावा जिथे वाईट काम करायचे असते तिथे लोक विचार न करता कृती करतात व ह्या शक्त्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेतात, चांगली लोक फक्त विचार करतात व वाईट लोकांच्या कृतीला बळी पडतात.\nजे अनुभव आहेत तेच वास्तव आहे. अनुभव नाही ते वास्तव नाही. कुठलेही शास्त्र परिपूर्ण नाही, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार शस्त्रांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचा आहे. इथे मी समजावत बसणार नाही कारण माझे संपूर्ण लक्ष्य हे सर्वसामान्य लोकांना सर्व मार्ग वापरून समस्यांमधून बाहेर काढून त्यांना सुख, समृद्धी च्या मार्गांनी घेवून जायचे आहे.\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n९८ % उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूकदार हे पहिल्या प्...\nघरगुती निर्माण होणारे ताण तणाव व त्यामुळे होणारे ग...\nतुम्ही पिंजऱ्यात कैद केलेले वाघ आहात कि जंगलातल्या...\nतुमची श्रीमंत, समृद्ध, उद्योजक, व्यवसायिक आणि गुंत...\nनववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीने आपल्या १८ वर्...\nरात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी न...\nसमुपदेशन : मानसिक, शारीरिक आरोग्यावर होणारे फायदे ...\nमोठ मोठे उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार हे उशि...\nब्रँड च्या मायाजाल पासून लांब रहा\nशारिरीक जखमा भरता येतात, मात्र मानसिक जखमा या सहजा...\nसकारात्मक विचार आजारपण बरे करण्यासाठी प्रभावी पद्ध...\nमुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे कर्जाच्या बोझ्याखाली ...\nपाणी ह्या पृथ्वीतलावर घडलेला प्रत्येक क्षण आपल्या ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/cryptocurrency-1-50-crore-made-of-1-lakh/", "date_download": "2022-01-28T22:30:20Z", "digest": "sha1:PHIUEE5H33R6ICU3BV5XM7YU3MHKDM2C", "length": 14494, "nlines": 114, "source_domain": "mhlive24.com", "title": "Cryptocurrency : अबब! तुफान क्रिप्टोकरन्सी; 1 लाखांचे बनवले 1.50 कोटी रुपये | Mhlive24.com", "raw_content": "\n तुफान क्रिप्टोकरन्सी; 1 लाखांचे बनवले 1.50 कोटी रुपये\n तुफान क्रिप्टोकरन्सी; 1 लाखांचे बनवले 1.50 कोटी रुपये\nMHLive24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- क्रिप्टोकरन्सी मध्ये तरुणांचे आकर्षण वाढत चालले आहे. जगभरातील क्रिप्टोकरन्सी बाजार सध्या तुफान तेजीत सुरु आहे. डिजिटल टोकन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये अलीकडे मोठी घसरण झाली होती. मात्र त्यानंतर तो पुन्हा सावरला आहे.(Cryptocurrency)\nदरम्यान, TerraCrypto Coin ने बाजार भांडवलानुसार जगातील टॉप 10 क्रिप्टोकरन्सीच्या यादीत स्थान मिळवले आहे. आता त्याचे मार्केट कॅप जवळपास $26 बिलियन आहे, जे Dogecoin, Shiba Inu, Avalanche, Polygon आणि Crypto.com कॉईन पेक्षा जास्त आहे.\nआता पोलकाडॉटलाही मागे टाकण्याची शक्यता आहे. सध्या पोल्काडॉटचे बाजार भांडवल सुमारे $29 अब्ज आहे. जोपर्यंत गुंतवणूकदारांचा संबंध आहे, TerraCrypto Coin ने गुंतवणूकदारांसाठी देखील मोठा नफा कमावून दिला आहे.\nटेराने 2021 मध्ये प्रचंड परतावा दिला आहे. उलट या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिप्टोकरन्सीपैकी एक आहे. हे डिजिटल टोकन गेल्या एका वर्षात खूप वाढले आहे.\nगेल्या एका वर्षात 15,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी ते अर्ध्या डॉलरपेक्षा कमी होते, परंतु $75.56 चा सर्वकालीन उच्चांक गाठण्यात यशस्वी झाले आहे.\n1 लाखांचे झाले 1.50 कोटी रु\n15000 टक्के रिटर्नच्या हिशोबाने TerraCrypto ने गुंतवणूकदारांची संपत्ती 150 पट वाढवली आहे. म्हणजेच, जर कोणी या क्रिप्टोमध्ये 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याची गुंतवणूक रक्कम यावेळी 1.50 कोटी रुपये झाली असती. म्हणजेच 1 लाख रुपयांवर गुंतवणूकदारांनी 1.49 कोटी रुपयांचा मोठा नफा कमावला आहे.\nएकूण पुरवठा किती आहे \nहे टोकन सध्या $68-70 च्या श्रेणीत व्यापार करत आहे. आतापर्यंत त्याच्याकडे 382,692,629.13 लुना टोकन्सचा सप्लाई आहे, तर त्याचा एकूण पुरवठा 855,799,933 आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये प्रचंड परतावा ही नवीन गोष्ट नाही. जोखीम घेणार्‍यांना क्रिप्टोमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणारा आकर्षक परतावा हा एक प्रमुख घटक आहे.\nबऱ्याचदा असेही घडले आहे की काही टोकन्स अचानक तेजीत येतात आणि नंतर त्यांची गती कमी होते. परंतु, तज्ञांचे म्हणणे आहे की असे टोकन आहेत जे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. टेरा हा पाचव्या क्रमांकाचा विकेंद्रीकृत वित्त (DeFi) प्रोटोकॉल आहे, ज्याचे एकूण मूल्य 12.7 अरब डॉलरपेक्षा जास्त आहे.\nहे फिएट मनी-पेग्ड अल्गोरिदम स्थिर नाण्यांचे नेटवर्क तयार करत आहे जे नेक्स्ट जेनच्या पेमेंट नेटवर्कला शक्ती देऊ शकते. टेरा एक इंटरऑपरेबल ब्लॉकचेन आहे जे अनेक वेगवेगळ्या ब्लॉकचेनशी संवाद साधू शकते.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-clothes-from-spiritual-perspective-women/?add-to-cart=2729", "date_download": "2022-01-28T22:21:30Z", "digest": "sha1:5KD5HHOQSE23OG7GHAOMEL6JGPSNILTA", "length": 17077, "nlines": 371, "source_domain": "sanatanshop.com", "title": "स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र\t1 × ₹70 ₹63\n×\t आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र\t1 × ₹70 ₹63\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं ���्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र” has been added to your cart.\nHome / Marathi Books / आनंदी जीवनासाठी अध्यात्म / आचारधर्म\nस्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे\nस्त्रियांनी ‘शर्ट-पँट’ का घालू नये \nसाडी नेसण्याची योग्य पद्धत कोणती \nस्त्रियांनी तोकडे कपडे का घालू नयेत \nसलवार-कुडता यांपेक्षा साडी नेसणे का योग्य \nमंगलप्रसंगी स्त्रीने ब्रह्मरंध्र का अन् कसे झाकावे \nसहावारीपेक्षा नऊवारी साडी नेसणे लाभदायी का \nसात्त्विक वेशभूषेच्या जोडीला साधनेचे महत्त्व काय \nया माहितीसह सात्त्विक तसेच रज-तमात्मक कपडे घातल्यावर होणारे सूक्ष्मातील परिणाम दर्शवणारी ‘सूक्ष्म-चित्रे’ आणि सूक्ष्मातील प्रयोग’ यांचाही अंतर्भाव \nस्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे quantity\nप.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, सौ. रंजना गौतम गडेकर, सौ. अंजली मुकुल गाडगीळ, कु. मधुरा भोसले\nBe the first to review “स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे” Cancel reply\nस्नानापासून दिवेलागणीपर्यंतच्या आचारांमागील शास्त्र\nकेसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय\nआयुर्वेदानुसार दिनचर्येतील स्नानापासून झोपेपर्यंतच्या कृती आणि ऋतुचर्या\nहाता-पायांत घालायचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयोग)\nभोजनापूर्वीचे आचार (भोजनासंबंधीचे आचार पाळून सात्त्विकता वाढवा \nकेसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय\nयोग्य आहाराविषयी आधुनिक दृष्टीकोन\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी ���ाधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/search/label/Hindu%20Religion", "date_download": "2022-01-28T21:49:29Z", "digest": "sha1:DJ5QBUVKPXELC573XBHW24HE7AT6JW4J", "length": 3656, "nlines": 56, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "Democrat MAHARASHTRA", "raw_content": "\nHindu Religion लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nThe Editor डिसेंबर ३०, २०२१\nपुसेगाव- हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी श्री ज्योत…\nWoman Salvation Day: मनुस्मृती दहन दिवस आणि आजची प्रासंगिकता: दोन मतप्रवाह.......\nThe Editor डिसेंबर २५, २०२०\nसमर्थक विचार:- 25 डिसेंबर 1927 रोजी प्रतीकात्मक पद्धतीने केलेल्या मनुस्मृती दहनाची आठ…\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/suvarnadurg-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:33:43Z", "digest": "sha1:ZYX5QLUTWKZR3RKXLZV2VCEY6UAE5RRO", "length": 16508, "nlines": 118, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "सुवर्णदुर्ग किल्ला माहिती, Suvarnadurg Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुवर्णदुर्ग किल्ला मराठी माहिती निबंध (Suvarnadurg fort information in Marathi). सुवर्णदुर्ग किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्��ा शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी सुवर्णदुर्ग किल्ला मराठी माहिती निबंध (Suvarnadurg fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसुवर्णदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसुवर्णदुर्ग किल्ल्यावर कसे जायचे\nसुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ भेट देण्याची ठिकाणे\nसुवर्णदुर्ग किल्ला हा अरबी समुद्रातील एका छोट्या बेटावर, कोकणातील हर्णैजवळ, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, भारताच्या महाराष्ट्र राज्यातील आहे.\nसुवर्णदुर्ग हा छत्रपती शिवाजी राजांनी जिंकलेल्या अनेक नौदल किल्ल्यांपैकी एक आहे. मराठा राज्याच्या दृष्टीने या किल्ल्याला खूप महत्त्व होते. याच्या नावाचा अर्थच सोने असा होतो. सुवर्णदुर्ग किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर आहे आणि फक्त समुद्रातून प्रवेश करता येतो.\nसुवर्णदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर असल्याने सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी अली आदिल शाह यांच्याकडून ताब्यात घेतल्यावर हा किल्ला मराठा राजवटीत आला. विजापूरच्या राजांनी हा किल्ला बांधला होता. सुवर्णदुर्ग किल्ला हे शिवाजी महाराजांचे सेनापती कान्होजी आंग्रे यांचे जन्मस्थान होते.\nसुवर्णदुर्गाचा शाब्दिक अर्थ सुवर्ण किल्ला असा आहे कारण तेव्हा त्या काळात या किल्ल्याला मराठ्यांच्या सोन्याच्या टोपीतील पंख मानला जात असे. संरक्षणाच्या उद्देशाने मराठ्यांनी नौदलासाठी बांधलेल्या या किल्ल्यावर जहाज बांधण्याची सुद्धा सोय होती. किल्ल्याच्या बांधण्याचा मूळ हेतू हा शत्रूच्या हल्ल्यांचा मुकाबला करणे हा होता.\nपूर्वी सुवर्णदुर्ग मध्ये जमिनीचा किल्ला आणि सागरी किल्ला बोगद्याने जोडला जात होता, पण आता तो बंद झाला आहे. सागरी किल्ल्याकडे जाण्याचा सध्याचा मार्ग आता फक्त हर्णै बंदरातून बोटींनीच आहे.\nकिल्याच्या उंबरठ्यावर कासवाची आणि बाजूच्या भिंतीवर मारुतीची कोरलेली प्रतिमा आहे. किल्ल्याच्या आत अनेक इमारती, पाण्याची टाकी आणि आयुध ठेवण्याची जागा होती.\nसंपूर्ण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर २४ बुरुज आहेत. त्यात गोड पाण्याची तीन टाकी देखील आहेत, जी आपण इतर किल्ल्यांमध्ये देखील पाहिली आहेत. या टाक्यांमुळे क��ल्ल्यातील रहिवाशांना बाहेर पडणे शक्य नसेल तर त्यांना सातत्यपूर्ण पाणीपुरवठा होईल याची खात्री होते. मराठ्यांनी युद्ध आणि कलहाच्या वेळी वापरलेल्या दोन तोफाही तुम्ही पाहू शकता. पाण्याच्या विहिरींबरोबरच सुवर्णदुर्ग किल्ल्यात तुम्हाला तीन तलावही दिसतील.\nतुम्हाला संपूर्ण किल्ल्यावर अनेक पुतळे, शिलालेख आणि भिंतीवरील कोरीवकाम दिसेल, जे तुम्हाला किल्ल्याचा इतिहास आणि मराठा राजवटीच्या इतिहासातील किल्ल्याचे स्थान सांगते.\nहा किल्ला इतका महत्वाचा होता की सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी आणखी तीन छोटे किल्ले आहेत. हे किल्ले, कनकदुर्ग किल्ला, गोवा किल्ला आणि फतेहगड किल्ला देखील पर्यटकांचे आकर्षण आहे.\nसुवर्णदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nतुम्ही वर्षभर किल्ल्याला भेट देऊ शकता. पण भरती-ओहोटी आणि मुसळधार पावसाळ्यात या किल्ल्याला भेट देणे टाळा. नोव्हेंबर ते मे महिन्यात हवामान सामान्यतः स्वच्छ राहते.\nसुवर्णदुर्ग किल्ल्यावर कसे जायचे\nरेल्वे आणि रस्त्याने रत्नागिरी किंवा दापोलीला सहज पोहोचता येते. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमधून पर्यटक वाहने, एसटी बसेस आणि खाजगी ट्रिप बस नियमितपणे रत्नागिरीला जातात.\nगडावर जाण्यासाठी हर्णे गावातून बोटीने जावे लागते. हर्णे येथून बोटीनेच सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाता येते. सध्या किल्ल्यावर नियमित बोट सेवा नाही पण स्थानिक मच्छिमारांच्या माध्यमातून बोटी उपलब्ध आहेत. या किल्ल्याला दररोज अनेक पर्यटक बोटीतून भेट देतात.\nजर रेल्वेने जाणार असाल तर या किल्ल्यावर जाण्यासाठी खेड हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड स्टेशन आहे. स्टेशन आणि किल्ल्यातील अंतर हे अंदाजित ४३ किमी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही स्टेशनच्या बाहेर वाहन भाड्याने घेऊ शकता.\nरस्त्याने जाण्यासाठी हर्णे मुंबईपासून २३० किमी, रत्नागिरीपासून १४७ किलोमीटर, पुण्यापासून १८७ किलोमीटर आणि कोल्हापूरपासून २२७ किलोमीटर अंतरावर आहे.\nसुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ भेट देण्याची ठिकाणे\nसुवर्णदुर्ग परिसरात सुद्धा काही पर्यटन स्थळे आहेत.\nआंजर्ले बीच सुवर्णदुर्गपासून हाकेच्या अंतरावर आहे. हे बीच समुद्रकिना-यावर एकट्याने फिरण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. या समुद्रकिनाऱ्यावर कासव संव��्धन प्रकल्प देखील आहे आणि दरवर्षीप्रमाणेच आंजर्ले कासव महोत्सवही भरवला जातो.\nसुवर्णदुर्ग किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला दुसरा समुद्रकिनारा म्हणजे हर्णै बीच. हा समुद्रकिनारा हरणई गावाजवळ आहे, जे एक लहान मासेमारी करणारे गाव आहे. हर्णै फिश मार्केट हे माशांच्या लिलावासाठी प्रसिद्ध आहे.\nसुवर्णदुर्ग हा एक ससमुद्राने वेढलेला किल्ला आहे आणि किल्ल्यावर पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बोटीतून जाणे. बेटावरचा प्रवास, सागरी जीवन अनुभवण्याची संधी आणि जवळचे समुद्रकिनारे यामुळे सुवर्णदुर्ग महाराष्ट्रातील किल्ले पर्यटनाचा अविभाज्य भाग बनतो.\nतर हा होता सुवर्णदुर्ग किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास सुवर्णदुर्ग किल्ला हा निबंध माहिती लेख (Suvarnadurg fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-auto-hypnotherapy-for-physical-disorders/?add_to_wishlist=5045", "date_download": "2022-01-28T22:40:20Z", "digest": "sha1:2LFEDGWGR6EKIPJOO6FCD5C337U3DUJG", "length": 15776, "nlines": 363, "source_domain": "sanatanshop.com", "title": "शारीरिक विकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nशारीरिक विकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार\nइस ग्रन्थमे��� कुछ शारीरिक विकारोंपर उपचार कैसे करें, इसकी जानकारी दी गई है\nदौरे पडना (मिरगी, फिट आना)\nशारीरिक विकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार quantity\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले (अन्तरराष्ट्रीय ख्यातिके सम्मोहन उपचार-विशेषज्ञ)\nBe the first to review “शारीरिक विकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार” Cancel reply\nनामजप उपचारसे दूर होनेवाले विकार\nनिराशा, मनोग्रस्ति आदि मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार \nस्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण\nयौन समस्याओंके लिए स्वसम्मोहन उपचार\nमनोविकारोंके लिए स्वसम्मोेहन उपचार (भाग १)\nश्वासावरोध, जलना, प्राणियोंके दंश, विषबाधा, इत्यादि का प्राथमिक उपचार\nआदर्श पालक कसे व्हावे (मुलाचा विकास, शालेय प्रगती आदींविषयी मार्गदर्शन (मुलाचा विकास, शालेय प्रगती आदींविषयी मार्गदर्शन \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/writing-type-articles/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T23:23:15Z", "digest": "sha1:622LDQNG7N25DUSJ6AFIF45VDXACYW46", "length": 5519, "nlines": 140, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-01-28T23:08:29Z", "digest": "sha1:JSLKLQINVIOSUTJZDWBO575UYY44WIUC", "length": 12973, "nlines": 370, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंगोलिया - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रगीत: बुग्द नायरामदाख मोंगोल\nमंगोलियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) उलानबातर\n- राष्ट्रप्रमुख झाखियागीन एल्बेगदोर्ज\n- स्वातंत्र्य दिवस (चीनपासून)\n- एकूण १५,६४,११६ किमी२ (१९वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.६\n- डिसेंबर २००९ २७,३६,८००[१] (१४०वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ९.३७८ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (१४७वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३,४८१ अमेरिकन डॉलर (१३७वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.७२७[३] (मध्यम) (११५ वा) (२००७)\nराष्ट्रीय चलन मंगोलियन टुगरुग\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी +७/+८\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९७६\nमंगोलिया (मूळ उच्चार: माँगोल्या/मोंगोल्या) हा पूर्व व मध्य आशियातील एक देश आहे. मंगोलियाच्या उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन देश आहेत. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे. येथील लोकसंख्या घनता केवळ १.७५ प्रति वर्ग किमी इतकीच आहे.\nमंगोलिया हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nमुख्य लेख: मंगोलियामधील बौद्ध धर्म\nविकिव्हॉयेज वरील मंगोलिया पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०२० रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5547", "date_download": "2022-01-28T21:48:02Z", "digest": "sha1:IKMQPM2O3L756G2IRVAUDZUFDX53CCTK", "length": 4383, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कदर ना जानी ना मोरा सैयाँ.. : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कदर ना जानी ना मोरा सैयाँ..\nकदर ना जानी ना मोरा सैयाँ..\nकदर ना जानी ना मोरा सैयाँ..\nकित्येक दिवसातून पुन्हा थोडंफार बोलायला सुरूवात केलेली तिने. पण त्याचा अहं आज त्याला काही स्वस्थ बसू देईना. इतके दिवस तडफडतोय तिच्याशी बोलण्यासाठी. तिला खरंच कळत नाही का बोलू तर शकतेच ना ती बोलू तर शकतेच ना ती जग बोलू शकतं तिच्याशी आणि फक्त मीच का नाही जग बोलू शकतं तिच्याशी आणि फक्त मीच का नाही की तो जास्त गुंतू नये तिच्यात म्हणून तिने बोलणं बंद केलंय की तो जास्त गुंतू नये तिच्यात म्हणून तिने बोलणं बंद केलंय काही का असेना सगळं जणू कळत असूनही तो भयानक चिडला तिच्यावर. अगदी सगळं काही तुटेपर्यंत. तिने नेहेमीप्रमाणेच पडतं घेतलं. अवाक्षर ही न काढता त्याला मनमुराद भांडू दिलं. सगळं काही ओकून झाल्यावर तो ही थोडासा शांत झाला.\nकदर ना जानी ना मोरा सैयाँ..\nRead more about कदर ना जानी ना मोरा सैयाँ..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-kabir-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:26:00Z", "digest": "sha1:UWYMWSNS4CTMIXI7JOFGJDUEYZ46AHEU", "length": 27098, "nlines": 148, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत कबीर माहिती मराठी, Sant Kabir Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत कबीर मराठी माहिती निबंध (Sant Kabir information in Marathi). संत कबीर हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत कबीर मराठी माहिती निबंध (Sant Kabir information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत कबीर यांचा जन्म\nसंत कबीर दास यांचे जीवन\nसंत कबीर दास यांचे विचार\nसंत कबीर दास यांचे साहित्यिक योगदान\nसंत कबीरांचे प्रसिद्ध दोहे\nसंत कबीर दास यांचे निधन\nसंत कबीर हे केवळ हिंदी साहित्यातील महान कवीच नव्हते, तर एक विद्वान विचारवंत आणि समाजसुधारकही होते, त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि सकारात्मक विचारांनी अनेक साहित्ये लिहिली आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले. त्यांनी आपल्या रचनांमधून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग समजावून सांगितला.\nसंत कबीर दास हे भारताचे महान कवी आणि समाजसुधारक होते. ते हिंदी साहित्याचे अभ्यासक होते. कबीर दास या नावाचा अर्थ महानतेचा आहे याचा अर्थ ते भारतातील महान कवी होते.\nभारतातील धर्म, भाषा, संस्कृती यावर जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा कबीर दास यांचे नाव प्रथम येते कारण कबीर दास जी यांनी भारतीय संस्कृतीचे त्यांच्या दोह्यांमधून चित्रण केले आहे, त्यासोबतच त्यांनी जीवनाची झलकही दिली आहे. दासांनी अशा अनेक शिकवणी दिल्या आहेत ज्याचा अंगीकार करून माणूस तत्त्वज्ञ बनू शकतो, यासोबतच कबीर दासांनी समाजात पसरलेल्या दुष्कृत्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भेदभाव नाहीसा केला आहे.\nसंत कबीर यांनी आपल्या समाजात प्रचलित असलेले जातिभेद, उच्च-नीच इत्यादी दुष्कृत्ये दूर करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. यासोबतच त्यांनी हिंदी साहित्य समृद्ध करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. संत कबीरदास यांना अनेक भाषांचे ज्ञान होते, त्यांच्या रचना आणि दोह्यांमध्ये ब्रज, हरियाणवी, पंजाबी, हिंदी, अवधी, राजस्थानी, खारीबोली यासह दिसतात.\nसंत कबीर यांचा जन्म\nसंत कबीर दास यांचा जन्म १३९८ मध्ये झाला. कबीर दास यांच्या जन्माबाबत लोक अनेक गोष्टी सांगतात.\nकाही लोकांच्या मते, त्यांचा जन्म एका विधवा ब्राह्मणाच्या पोटी झाला होता, ज्याला स्वामी रामानंदजींनी चुकून मुलगी होण्याचे आशीर्वाद दिले होते. एका ब्राह्मणीने ते नवजात अर्भक लहरतरा या तालुक्याच्या जवळ फेकले. तेथून त्याला नीरू नावाच्या विणकराने त्याच्या घरी आणले आणि त्याने त्याची काळजी घेतली. पुढे या मुलाला कबीर म्हटले जाऊ लागले.\nकाही लोक तो एक मुस्लिम होता असे मानतात. स्वामी रामानंद जी गंगेत स्नान करण्यासाठी पायऱ्या उतरत होते, तेव्हा अचानक त्यांचा पाय कबीरांच्या अंगावर पडला, लगेच त्यांच्या तोंडून राम-राम हा शब्द बाहेर पडला, कबीरांनी त्याच रामाचा दीक्षा-मंत्र म्हणून स्वीकार केला आणि रामानंद जी यांना आपले गुरू म्हणून स्वीकारले.\nकबीर दास यांचा जन्म मगहर, काशी येथे झाला. कबीर दास यांनी त्यांच्या एका काव्यात लिहले आहे “पहले दर्शन मगर पायो पुनी काशी बसे आयी” म्हणजे त्यांनी काशीमध्ये राहण्यापूर्वी मगर पाहिले होते आणि मगघर आता वाराणसीजवळ आहे आणि तेथे कबीराची समाधी देखील आहे.\nसंत कबीर दास यांचे जीवन\nअसे म्हणतात की कबीर दास जी निरक्षर होते म्हणजेच ते शिक्षित नव्हते पण ते इतर मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. त्यामुळे कबीरदासजींना पुस्तकी ज्ञान मिळवता आले नाही. कबीरदासजींनी स्वतः धर्मग्रंथ लिहिले नाहीत, ते तोंडाने प्रवचन बोलत असत, त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी ते लिहून घेतले.\nसंत कबीरदासजींचा विवाह वानखेडी बैरागी यांच्या कन्या “लोई” हिच्याशी झाला. कबीर दास यांना कमल आणि कमली नावाची दोन मुले देखील होती.\nसंत कबीर दास यांचे विचार\nहिंदी साहित्याच्या हजार वर्षा���च्या इतिहासात कबीरांसारखे व्यक्तिमत्त्व घेऊन कोणताही लेखक जन्माला आलेला नाही. दोघेही भक्त असले तरी दोघांचा स्वभाव, संस्कार दृष्टीकोन पूर्णपणे भिन्न होता.\nसंत कबीर दास यांनी स्वतः ग्रंथ लिहिले नाहीत, कबीर दासांनी ते त्यांच्या तोंडून सांगितले आणि त्यांच्या शिष्यांनी हे ग्रंथ लिहिले. त्यांचा फक्त एकाच देवावर विश्वास होता आणि कर्मकांडांना त्यांचा तीव्र विरोध होता.\nअवतार, मूर्ती, उपवास, ईद, मशीद, मंदिर इत्यादींवर त्यांचा विश्वास नव्हता. कबीर दास हे संत, कवी आणि समाजसुधारक होते. म्हणूनच त्यांना संत कबीर दास असेही म्हणतात. त्यांच्या कवितेचा प्रत्येक शब्द धर्माच्या नावाखाली ढोंगी आणि स्वार्थपूर्ती करणाऱ्या भोंदू आणि खाजगी दुकानदारांच्या भोंगळ कारभाराला आव्हान देणारा आणि असत्य अन्यायाचा पर्दाफाश करणारा आला.\nकबीर दासांच्या भाषाशैलीत त्यांनी फक्त त्यांची बोलली जाणारी भाषा वापरली आहे, कबीरांचा भाषेवर प्रचंड अधिकार होता.\nजवळपास दासजींना अनेक भाषांचे ज्ञान होते, ते अनेक ठिकाणी साधू-संतांच्या सहलीला जात असत, त्यामुळे त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते. यासोबतच कबीरदास आपले विचार आणि अनुभव व्यक्त करण्यासाठी स्थानिक भाषेतील शब्द वापरत. कबीरदासजींच्या भाषेला ‘साधुक्की’ असेही म्हणतात.\nसंत कबीर आपल्या स्थानिक भाषेत लोकांना समजावून सांगायचे आणि उपदेश करायचे. यासोबतच ठिकठिकाणी उदाहरणे देऊन त्यांनी आपले म्हणणे लोकांच्या विवेकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कबीराचे भाषण सखी, सबद आणि रमणी या तिन्ही स्वरूपात लिहिले गेले आहे. जो ‘बिजक’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या कलाकृतींचा संग्रह कबीर ग्रंथावलीतही पाहायला मिळतो.\nत्यांनी भगवंतापेक्षा गुरूचे स्थान सांगितले आहे. कबीर दासांनी एका ठिकाणी गुरूला कुंभाराचे उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे की, जो आपल्या शिष्याला मातीच्या भांड्याप्रमाणे घडवतो आणि शिष्याला एका चांगल्या भांड्यात बदलतो.\nकबीरदास हे नेहमी सत्य बोलणारे निडर आणि निर्भय व्यक्ती होते. अगदी कटू सत्य सांगायलाही ते मागेपुढे पाहत नव्हते. संत कबीरदासांचे हेही वैशिष्ट्य होते की त्यांनी त्यांचा निषेध करणाऱ्या लोकांना आपले हितचिंतक मानले. कबीरदासांना सज्जन, साधू-संतांचा सहवास आवडला\nसंत कबीर दास यांचे साहित्यिक य���गदान\nकबीरांच्या भाषणाचा संग्रह ‘बिजक’ या नावाने ओळखला जातो – बीजाकचे तीन भाग आहेत – रमणी, सबद आणि सर्वी. ही पंजाबी, राजस्थानी, खारी बोली, अवधी, पुर्बी, ब्रजभाषा यासह अनेक भाषांचे मिश्रण आहे. कबीर दास जी मानत होते की माणसाचे आई-वडील, मित्र आणि मैत्रिणी जवळ असतात, म्हणून तो देवाला त्याच प्रकारे पाहतो.\nसंत कबीरांचे प्रसिद्ध दोहे\nकबीर, हाड़ चाम लहू ना मेरे, जाने कोई सतनाम उपासी\nतारन तरन अभय पद दाता, मैं हूं कबीर अविनाशी\nअर्थ: माझे शरीर हाड-मांसाने बनलेले नाही. ज्याला माझ्याकडून दिलेले सतनाम आणि सारनाम मिळाले आहे, त्याला माझा हा फरक माहित आहे. मी सर्वांचा उद्धार करणारा आहे आणि मीच अविनाशी देव आहे.\nक्या मांगुँ कुछ थिर ना रहाई, देखत नैन चला जग जाई\nएक लख पूत सवा लख नाती, उस रावण कै दीवा न बाती\nअर्थ: जर एखाद्या माणसाला आपल्या वंशाची वेल नेहमी आपल्या एका मुलाकडून ठेवायची असेल तर ती त्याची चूक आहे. उदाहरणार्थ, लंकेचा राजा रावणाला एक लाख पुत्र आणि १.२५ लाख नातवंडे होती. सध्या घरात दिवा लावायला त्यांच्या कुळात (वंशात) कोणी नाही. सर्व नष्ट झाले. म्हणून हे मनुष्य देवाला काय मागता जो शाश्वत नाही.\nसतयुग में सतसुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनिन्द्र मेरा\nद्वापर में करुणामय कहलाया, कलयुग में नाम कबीर धराया\nअर्थ: कबीर भगवान चारही युगात येतात. कबीर साहेबांनी सांगितले आहे की सतयुगात माझे नाव सत् सुकृत होते. त्रेतायुगात माझे नाव मुनिंदर, द्वापर युगात माझे नाव करुणामय आणि कलियुगात माझे नाव कबीर होते.\nकबीर, पत्थर पूजें हरि मिले तो मैं पूजूँ पहार\nतातें तो चक्की भली, पीस खाये संसार\nअर्थ: तुम्ही दगडाची मूर्ती बनवून कोणत्याही देवतेची पूजा करा, ही शास्त्राच्या विरुद्ध साधना आहे. जे आपल्याला काहीही देऊ शकत नाही. त्यांच्या पूजेपेक्षा चांगली गिरणीची पूजा करा, म्हणजे खायला पीठ मिळेल.\nजाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान\nमोल करो तलवार का, पड़ी रहन दो म्यान \nअर्थ: माणसाला त्याची जात विचारू नये, तर ज्ञानाबद्दल बोलावे. कारण खरी किंमत तलवारीची आहे, म्यानाची नाही.\nमानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारम्बार \nतरवर से पत्ता टूट गिरे, बहुरि न लागे डारि \nअर्थ: कबीर हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही मानवी जीवनाचे महत्त्व समजावून सांगताना म्हणतात की मनुष्य जन्म मिळणे कठीण आहे. हा मृतदेह पुन्हा पु���्हा मिळत नाही. झाडावरून खाली पडलेली फळे पुन्हा फांदीवर उगवत नाहीत. त्याचप्रमाणे मानवी देह सोडल्यानंतर पुन्हा मनुष्यजन्म सहजासहजी मिळत नाही आणि पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहत नाही.\nपानी केरा बुदबुदा, अस मानस की जात \nएक दिना छिप जाएगा, ज्यों तारा परभात \nअर्थ: कबीरसाहेब लोकांना सत्कर्म करण्याचा उपदेश करताना या क्षणभंगुर मानवी शरीराचे सत्य सांगत आहेत की मानवी शरीर पाण्याच्या बुडबुड्यासारखे क्षणभंगुर आहे. ज्याप्रमाणे पहाटेच्या वेळी तारे लपलेले असतात, त्याचप्रमाणे हे शरीरही एके दिवशी नष्ट होईल.\nसंत कबीर दास यांचे निधन\nकबीर दासजींनी त्यांचे संपूर्ण आयुष्य काशीमध्ये व्यतीत केले परंतु मृत्यूसमयी ते मगहरला गेले होते. मगहरमध्ये मरणे हे नरकात आणि काशीमध्ये प्राणत्याग केल्याने स्वर्गात जातो, अशी त्याकाळी लोकांची धारणा होती. त्याच वेळी कबीराला त्याच्या शेवटच्या काळाबद्दल शंका आली तेव्हा तो लोकांचा हा विश्वास तोडण्यासाठी ते मगहरला गेले होते.\nअसे मानले जाते की मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाबाबत वाद निर्माण झाला होता, हिंदूंचे म्हणणे आहे की त्यांचे अंतिम संस्कार हिंदू विधीनुसार केले जावे आणि मुस्लिम म्हणतात की मुस्लिम विधीनुसार. या वादामुळे त्यांच्या मृतदेहावरून चादर काढली असता तेथे फुलांचा ढीग पडलेला लोकांना दिसला आणि नंतर अर्धी फुले हिंदूंनी आणि अर्धी मुस्लिमांनी उचलली.\nसंत कबीर हे १५ व्या शतकातील भारतीय महान कवी आणि संत होते. समाजात पसरलेल्या कुप्रथा, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचा त्यांनी निषेध केला आणि समाजकंटकांवरही जोरदार टीका केली.\nसंत कबीरदासजी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नसून ते सर्व धर्माच्या चांगल्या विचारांना आत्मसात करायचे. त्यामुळेच कबीरदासजींनी हिंदू-मुस्लीम भेदभाव नष्ट करून हिंदू-भक्त आणि मुस्लिम फकीरांचा सत्संग केला आणि दोन्ही धर्मातील चांगल्या विचारांचा अंगीकार केला.\nतर हा होता संत कबीर मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत कबीर हा निबंध माहिती लेख (Sant Kabir information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवस���त ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcntda.org.in/marathi/new1.php", "date_download": "2022-01-28T22:20:57Z", "digest": "sha1:JO7MQGIVWF662CXGZDAGL2LWFP3OXNVR", "length": 3556, "nlines": 58, "source_domain": "www.pcntda.org.in", "title": ":: पिंपरी-चिंचवड न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथोरिटी ::", "raw_content": "\nमुख्य कार्यकारी अधिकारी कक्ष\nप्रशासन व भांडार विभाग\nलेखा व वित्त विभाग\nतात्पुरती सेवा जेष्ठता यादी-202१\nअनधिकृत बांधकाम नियमितीकरणाबाबतचे जाहिर प्रकटन, धोरण व अर्ज\nअनधिकृत बांधकाम नियमितीकरणाबाबतचे जाहिर प्रकटन, धोरण व अर्ज\n2 दि. ०७/१०/२०१७ चा शासन निर्णय\n3 नगर विकास विभागाकडील पत्र क्र. १८१४/प्र.क्र.८२/१४/भाग-३/नवि -१३,दि.१९/०६/२०१८\n4 अर्जाचा नमुना व कागदपत्रे\nपुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढण्यासाठी ,कारखान्यानजीक त्यांची निवासाची सोय होणे आवश्यक होते .या बाबी विचारात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार अधिक वाचा...\nPCNTDA, नवीन प्रशासकीय इमारत,\nआकुर्डी रेल्वे स्थानकाच्या जवळ,\nआकुर्डी, पुणे, महाराष्ट्र - ४११०४४.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-5-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2.html", "date_download": "2022-01-28T22:32:30Z", "digest": "sha1:PJYQ4ZOUKQT6SORKNXBNMOEGBZQGLGGJ", "length": 10143, "nlines": 113, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "मजकूरावर प्रभाव लागू करण्यासाठी 5 फोटोशॉप ट्यूटोरियल क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nमजकूरावर प्रभाव लागू करण्यासाठी 5 फोटोशॉप ट्यूटोरियल\nसुसान अर्बन | | फोटोशॉप, शिकवण्या\nफोटोशॉप वापरुन मिळवल्या जाणार्‍या बर्‍याच गोष्टींपैकी मजकूर प्रभाव कदाचित सर्वात लोकप्रिय आहेत, कारण प्रतिमा सह एकत्रितपणे ते कोणत्याही लोगो, शीर्षक किंवा जाहिरातीमध्ये सर्वात महत्वाचे असतात. यामुळे आम्���ी येथे सादर मजकूरावर प्रभाव लागू करण्यासाठी 5 फोटोशॉप ट्यूटोरियल.\nनिऑन परिणामासह मजकूर पाठ. हे अस्तित्त्वात असलेल्या सर्वात लोकप्रिय मजकूर प्रभावांपैकी एक आहे, कारण हे आम्हाला निऑन लाइटचे नक्कल करणारा मजकूर तयार करण्यास अनुमती देते. या प्रकरणात, ट्युटोरियलमध्ये फक्त 8 मिनिटांच्या लांबीच्या व्हिडिओमध्ये वर्णन केले आहे जिथे प्रभाव कसा साधावा याबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे.\nसजवलेले मजकूर पाठ. हे ट्यूटोरियल आहे ज्यामध्ये काही चरण आहेत आणि ज्यामध्ये आपल्याला निसर्गाच्या घटकांसह मजकूर सजवण्यासाठी शिकवले आहे. आपण प्रामुख्याने लेयर स्टाईलसह कार्य करता, तसेच ब्रशेस देखील वापरली जातात.\n3 डी चमकदार मजकूर पाठ. या प्रकरणात हे एक ट्यूटोरियल आहे जे आम्हाला कोणत्याही मजकुरात एक तकतकीत 3 डी प्रभाव जोडण्याची परवानगी देईल. ट्यूटोरियलच्या एका भागासाठी झारा 3 डी डिझाइन सॉफ्टवेअरचा वापर आवश्यक आहे.\nतुटलेला मजकूर पाठ. मोडलेल्या किंवा तुटलेल्या काचेचे अनुकरण करणार्‍या मजकूवर प्रभाव तयार करण्यासाठी हे एक उत्तम ट्यूटोरियल आहे आणि त्यानुसार त्या निर्मात्याने प्रदान केलेले कंक्रीट टेक्सचर वापरुन 45 मिनिटे घालवणे आवश्यक आहे.\nमेटलिक टेक्स्ट ट्यूटोरियल. हे ट्यूटोरियल आहे जे एकदा समाप्त झाल्यानंतर, परिणाम अविश्वसनीय असू शकतात; साध्या मजकूरातून, खोली, प्रकाश आणि दृष्टि अतिशय आकर्षक धातूचा पोत जोडणे शक्य आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » डिझाइन साधने » फोटोशॉप » मजकूरावर प्रभाव लागू करण्यासाठी 5 फोटोशॉप ट्यूटोरियल\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप���त करायचे आहे\n5 प्रेरणा देण्यासाठी पत्र\nआपल्या प्रकल्पांसाठी 5 विनामूल्य 3 डी फॉन्ट\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/4628", "date_download": "2022-01-28T22:23:48Z", "digest": "sha1:UN3INNEQIJPYCOLCGHZHMTD3IBV2VXZH", "length": 16543, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "वीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome राज्य वीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष\nवीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष\nवेबिनार’ व मेळाव्यांद्वारे ग्राहकांशी संवाद साधणार\nनागपूर ,दि. २६ जून २०२०: जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे.\nलॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सर��सरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या, मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहेत.\nमहावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये माहे जून २०२० महिन्याच्या वीजबिलाची आकारणी सांगण्यात येईल व ग्राहकांच्या तक्रारी व शंका दूर करण्यात येईल. तसेच शहरी भागात मोठमोठ्या रहिवाशी क्षेत्रांत किंवा सोसायट्यांमध्ये आणि ग्रामीण भागात गाव किंवा वाडी पातळीवर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून वीजबिलांबाबत संभ्रम व तक्रारी दूर करण्यात येणार आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-19 संदर्भात सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. यासोबतच मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यास्तरावर ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे.\nयाशिवाय परिमंडल अंतर्गत जिल्हा पालकमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच खासदार, आमदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांची महावितरणचे अधिकारी तात्काळ भेट घेऊन त्यांना माहे जून 2020 महिन्याच्या वीजबिलाबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल. हे वीजबिल रीडिंगनुसार अचूक आहे तसेच वीजग्राहकांवर एकाही पैशाचा भुर्दंड पडलेला नाही याबाबत सविस्तरपणे लोकप्रतिनिधींना समजून सांगण्यात येणार आहे.\nमहावितरणने ग्राहकांना पाठविलेल्या तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाबाबत सोशल मीडियावरून मेसेजद्वारे अफवा पसरविण्यात येत आहे. मात्र ग्राहकांनी या मेसेजवर विश्वास ठेऊ नये. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिलाची सविस्तर आकारणी तपासून पाहणे सोयीचे झाले आहे. महावितरणने एसएमएसद्वारे ही लिंक वीजग्राहकांना पाठविली आहे. यानंतरही काही शंका किंवा तक्रारी असल्यास महावितरणच्या कार्यालयात वीजबिलाबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासोबतच वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे ���वाहन महावितरणने केले आहे.\nPrevious articleशिवणी येथे जबरानजोत धारक शेतकरीवर्गाचे अतिक्रमण उद्ध्वस्त\nNext articleकोरोना लढण्यासाठी सरसावल्या महिला\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nई- मॅरोथॉन मध्ये सहभागी व्हा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/audio-book-tin-talaq-viruddha-pach-mahila-by-heenakausar-khan-pinjar", "date_download": "2022-01-28T22:33:00Z", "digest": "sha1:FRSLWCE253VET4IULELD74KWM6LNV35U", "length": 10853, "nlines": 179, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "ऑडिओ - 'तीन तलाक विरुद्ध पाच महिला' या पुस्तकाची पार्श्वभूमी", "raw_content": "\nपुस्तक स्टोरीटेल ऑडिओबुक ऑडिओ\nऑडिओ - 'तीन तलाक विरुद्ध पाच महिला' या पुस्तकाची पार्श्वभूमी\nसाधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 6\nशायराबानो व अन्य चार महिलांनी न्यायालयीन लढाई दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये तीन तलाक अवैध ठरवला. शायराबानोपासून सुरू होणारी आणि आफरीन रेहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ अशी वाटचाल करत अतिया साबरीपर्यंत पोहोचणारी ही गोष्ट. या महिलांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी बोलून हिनाकौसर खान- प��ंजार यांनी लिहिलेला रिपोर्ताज म्हणजे 'तीन तलाक विरुद्ध पाच महिला' हे पुस्तक. हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (storytel) आले असून हिनाकौसर खान- पिंजार यांनीच त्याचे वाचन केले आहे. या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगणाऱ्या प्रकरणातील हा अकरा मिनिटांचा तुकडा. सव्वा तीन तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, मात्र त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे.\nसाधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nअतुल देऊळगावकर\t02 Jan 2020\nगोवंश हत्याबंदी कायद्यानं शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची जाणीव करून देणारं पुस्तक\nधनंजय सानप 22 Nov 2021\nअच्युत गोडबोले\t13 Oct 2019\nऑडिओ : झुंडीच्या सुस्थिर श्रद्धा आणि अस्थिर समजुती\nविश्वास पाटील\t10 Dec 2021\nऑडिओ : कार्ल मार्क्स आणि त्याचा मित्र - गोविंद तळवलकर\nगोविंद तळवलकर\t08 Dec 2021\nऑडिओ : मोहम्मदला दिसलेले रंग | चित्रपट - कलर ऑफ पॅराडाईज\nऑडिओ - 'तीन तलाक विरुद्ध पाच महिला' या पुस्तकाची पार्श्वभूमी\nशिक्षणातला डिजिटल डिव्हाईड कमी करणारा कम्युनिटी रेडिओ 'विश्वास 90.8'\nलग्नातून प्रेमाकडे जाणारा मार्ग\nघटस्फोटाचं नॉर्मलायझेशन झालं तर अशा आत्महत्या टळतील\nधर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या\n‘जेंडर आयडेंटिटी'पेक्षा काम महत्त्वाचे : तृतीयपंथी अंजली पाटील\nपर्यावरण रक्षणासाठी कृतिशील प्रतिसादाची गरज अधोरेखित करणारे पुस्तक\nअनेक लढाया हरल्यावरही आयुष्याचं युद्ध जिंकणारी उम्मे कुलसूम\nहेल्लारो- गरब्यातून स्त्री मुक्ती मांडणारा चित्रपट\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी कर��्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/debarpito-saha/", "date_download": "2022-01-28T23:51:25Z", "digest": "sha1:QH7M772WCPIW3MC5ES75NYUG5XVZEUJZ", "length": 3654, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "debarpito saha Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\n‘अ बॉटल फूल ऑफ होप’ ठरतोय ‘पिप्सी’ सिनेमाचा ट्रेलर\nटिम महाराष्ट्र देशा : लहान मुलांच्या निरागस विश्वाची रंजक सफर घडवून आणणारा 'पिप्सी' हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/tata-cars-are-getting-cheaper/", "date_download": "2022-01-28T23:13:10Z", "digest": "sha1:2UMB3HBPNJNFNQBRVEK64WBXXY3EGOVE", "length": 15558, "nlines": 120, "source_domain": "mhlive24.com", "title": "Offers On Tata Cars : स्वस्तात मिळत आहेत टाटाच्या कार्स ! जानेवारीमध्ये होईल तब्बल इतकी मोठी बचत... | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/Offers On Tata cars : स्वस्तात मिळत आहेत टाटाच्या कार्स जानेवारीमध्ये होईल तब्बल इतकी मोठी बचत…\nOffers On Tata cars : स्वस्तात मिळत आहेत टाटाच्या कार्स जानेवारीमध्ये होईल तब्बल इतकी मोठी बचत…\nMHLive24 टीम, 10 जानेवारी 2022 :- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टाटा फर्म आपल्या हॅरियर, सफारी एसयूव्ही, टिगोर कॉम्पॅक्ट सेडान, टियागो, अल्ट्रोझ हॅचबॅक आणि नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह विविध मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट आणि फायदे देत आहेत.(Offers On Tata cars)\nजर तुम्हाला या महिन्यात टाटा कार घ्यायची असेल, तर जाणून घेऊया की तुम्ही कोणत��या कारच्या मॉडेलवर किती बचत करू शकता. पण या ऑफर्सचा लाभ 31 जानेवारीपर्यंतच घेऊ शकता.\nTata Harrier मध्ये 170 hp, 2.0-लीटर टर्बो-डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. टाटाची ही 5 सीटर मध्यम आकाराची SUV तिच्या प्रशस्त आणि आरामदायी केबिनसाठी ओळखली जाते.\nजानेवारी 2021 मध्ये, Harrier 60,000 पर्यंत रोख सूट आणि एक्सचेंज बोनससह खरेदी केले जाऊ शकत होती , तर 2022 मध्ये Harrier 40,000 रू. च्या एक्सचेंज बोनसवर उपलब्ध आहे. याशिवाय या कारवर 25,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देखील आहे.\nहॅरियरप्रमाणे टाटा सफारी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑप्शनसह येते. हे 170 hp, 2.0-लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. 2021 सफारीच्या सर्व प्रकारांवर तुम्ही 60,000 रू. पर्यंत एक्सचेंज बोनस आणि रोख सवलत मिळवू शकता. 2022 मॉडेलसाठी, तुम्हाला 40,000 रू.पर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो.\nटाटा टिगोर ही एक प्रशस्त आणि स्टायलिश कॉम्पॅक्ट कार आहे. गाडी 86hp, 1.2-लीटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते. या कारच्या 2021 आणि 2022 मॉडेल्सना अनुक्रमे 25,000 आणि 20,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि एक्सचेंज बोनस मिळेल. तसेच, कारवर 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आहे.\nटाटा टियागो हॅचबॅक ही तांत्रिक बाबीने टिगोर सेडान सारखीच आहे. 2021 मॉडेल वर्ष टियागोला 25,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस आहेत, तर 2022 मॉडेलला 20,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस मिळत आहेत. या महिन्यात टियागोवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे.\nTata Nexon 110 hp, 1.5-लीटर टर्बो-डिझेल आणि 120 hp, 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनच्या दोन पर्यायांमध्ये येते. मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहक या महिन्यात 2021 Nexon डिझेलवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळवू शकतात.\nयाशिवाय, Nexon पेट्रोलवर 5,000 रुपये आणि Nexon डिझेलवर 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे.\nटाटा अल्ट्रोझला जानेवारी 2022 मध्ये डिझेल व्हेरियंटवर 10,000 रुपयांपर्यंत आणि एस्पिरेटेड पेट्रोल व्हेरियंटवर 7,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळेल.\nटाटा मोटर्सने डिसेंबर 2021 मध्ये एकूण प्रवासी वाहनांच्या विक्रीत 50 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात 35,299 मोटारींची विक्री झाली. कंपनीने वर्षभरापूर्वी याच महिन्यात एकूण 23,545 मोटारींची विक्री केली होती.\nडिसेंबर 2021 ला संपलेल्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीने सांगितले की, तिची एकूण प्रवासी वाहनांची विक्री गेल्या वर्षी याच कालावधीत 68806 युनिट्सच्या तुलनेत 99000 युनिट्स झाली. म्हणजेच 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परता���ा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-automatic-spray-machine-based-digital-technology-48253", "date_download": "2022-01-28T21:40:33Z", "digest": "sha1:CG2PHZIY6FCRDJJOQ4AGWLYPK27ONK25", "length": 15999, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi Automatic spray machine based on digital technology | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र\nडिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र\nशिवानंद शिवपुजे, डॉ. गोपाळ शिंदे, रहीम खान\nबुधवार, 17 नोव्हेंबर 2021\nकाही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात. फवारणी करतेवेळी या द्रावणांचा संपर्क येऊन आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे.\nकाही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात. फवारणी करतेवेळी या द्रावणांचा संपर्क येऊन आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे.\nअलीकडच्या काळात शेतीकामांसाठी कुशल मजुरांची कमतरता भासत आहे. याचा परिणाम अल्पभूधारक आणि मध्यम भूधारक शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. त्यासाठी शेती कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे विकसित करणे काळाची गरज आहे.\nकीड-रोगांच्या नियंत्रणासाठी पिकांवर योग्य वेळी एकसमान प्रमाणात फवारणी करणे गरजेचे असते. काही फवारणी द्रावणे ही अत्यंत विषारी असतात. त्याचा मानवी आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सौरऊर्जेवर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे.\nयंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून सौरऊर्जेवर चालते.\nयंत्र १२ व्होल्ट क्षमतेच्या बॅटरीवर चालते. बॅटरी चार्ज होण्यासाठी साधारण ३ तास लागतात. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ६ तासांपर्यंत काम करणे शक्य होते.\nमोबाईल फोनद्वारे यंत्र नियंत्रित करता येते.\nदीड किमी प्रति तास या वेगाने यंत्र काम करते.\nयंत्राची रुंदी १.७ मीटर असून एकावेळेस त्याच्या आकाराएवढ्या क्षेत्रावर फवारणी करणे शक्य होते.\nयंत्राद्वारे एका तासामध्ये साधारण २० ते २२ गुंठे क्षेत्रावर फवारणी करता येते.\nयंत्रावर ४० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे.\nयंत्राचे वजन साधारण ११० किलो इतके आहे.\nफवारणीसाठी यंत्रामध्ये ६ बूम नोझल बसविण्यात आले आहेत.\nयंत्र एकावेळी ७५ ते ८० किलो इतके वजन उचलू शकते.\nयंत्रामध्ये ३६० अंशांमध्ये गोल फिरणारे कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे फवारणीसोबतच पिकाचे निरीक्षण करणे शक्य होते.\nयासोबतच यंत्रावर विविध प्रकारचे आवाज येणारे स्पीकर बसविले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी आणि पक्ष्यांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळता येते.\nयंत्राचा उपयोग मूग, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, करडई, भुईमूग, गहू, मका, बाजरी इत्यादी पिकांमध्ये करता येतो.\n- शिवानंद शिवपुजे, ९४२१०८५२०२, ९५२७०८७६९४.\n(राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nआरोग्य health शिक्षण education कृषी विद्यापीठ agriculture university यंत्र machine शेती farming मोबाईल मूग उडीद सोयाबीन तूर भुईमूग groundnut गहू wheat\nमध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...\nवि���िध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...\nपेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात रोपे पुनर्लागवड यंत्र २...\nपूरक शेतीद्वारेच शेतकऱ्यांच्या...शेतकऱ्यांसाठी परंपरेने चालत आलेली सरकारी धोरणाची...\nछोट्या कृषी उपकरणांसाठी कर्जपुरवठ्याची...उत्पादनातील नावीन्य आणि छोट्या शेतकऱ्यांच्या...\nहायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्राद्वारे १२...गेल्या काही वर्षामध्ये प्लॅस्टिक हे जीवनाचे...\nपेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...\nशास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...\nगहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...\nअवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...\nसांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...\nकेंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....\nचावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...\nयांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...\nगावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...\nआता स्वतःच करा माती परीक्षण कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...\nट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...\nनव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...\nएकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...\nनव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/badminton-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:15:58Z", "digest": "sha1:5ETIBKRECVUGVD6QWHAR2VLC4AUEONGP", "length": 16848, "nlines": 116, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "बॅडमिंटन खेळाची माहिती, Badminton Information in Marathi", "raw_content": "\nबॅडमिंटन खेळाची माहिती मराठी, Badminton Information in Marathi\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बॅडमिंटन खेळाची मराठी माहिती (Badminton information in Marathi). बॅडमिंटन या खेळाविषयीचा हा मराठी माहिती लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी बॅडमिंटन खेळाची माहिती मराठी (Badminton information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर अनेक प्रकारच्या खेळांची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे, ते लेखसुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nबॅडमिंटन खेळाची माहिती मराठी, Badminton Information in Marathi\nबॅडमिंटन खेळात वापरले जाणारे साहित्य\nबॅडमिंटन खेळाची माहिती मराठी, Badminton Information in Marathi\nबॅडमिंटन हा एक मनोरंजक आणि सुंदर खेळ आहे. हा खेळ शारीरिक क्षमता दाखवण्याचा आणि सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे. बॅडमिंटन जगभर खेळले जाते. हा खेळ भारतातही खूप लोकप्रिय आहे.\nबॅडमिंटन खेळात प्रसिद्ध असलेल्या सायना नेहवालचे नाव तुम्ही ऐकले असेलच. सायनाशिवाय पीव्ही सिंधूही खूप प्रसिद्ध आहे. या दोन्ही महान बॅडमिंटनपटूंनी ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतासाठी पदके आणली आहेत. तसे, बॅडमिंटन हा खेळ टेनिससारखाच आहे.\nऑलिम्पिक व्यतिरिक्त अनेक स्पर्धांमध्ये बॅडमिंटन खेळला जातो. वर्ल्ड कप, उबेर कप, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप या काही मोठ्या आणि प्रमुख स्पर्धा आहेत. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे बॅट आणि बॉलला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे बॅडमिंटनमध्ये कॉक आणि रॅकेटला महत्त्व आहे.\nबॅडमिंटन हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे, तो बहुतेक देशांमध्ये खेळला जातो, बॅडमिंटनच्या खेळात किमान दोन लोकांची आवश्यकता करून खेळला जातो, हा खेळ पाच प्रकारात आयोजित केला जातो. पुरुष आणि महिला एकेरी, पुरुष आणि महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी. एका संघात एक महिला आणि एक पुरुष असतो.\nबॅडमिंटन या खेळाचा इतिहास फार जुना नाही. हा खेळ इंग्रजांच्या काळात खेळला जायचा. ब्रिटीश अधिकारी बॅडमिंटन सारखा खेळ खेळायचे ज्याला शटलकॉक असे म्हणतात. या खेळात लोकरीपासून बनवलेला चेंडू वापरण्यात आला. हे सुमारे १८७० होते. आधी हा खेळ जास्तीत जास्त ४-४ लोक खेळत असत पण नंतर तो एकेरी आणि दुहेरीत बदलला.\n१९३४ च्या सुमारास ” बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ” या कमिटीची स्थापना केली गेली आणि या खेळाचे अनेक नियम बनवले गेले. या महासंघाच्या संस्थापक सदस्यांमध्ये आयर्लंड, फ्रान्स, न्यूझीलंड, स्कॉटलंड हे प्रमुख देश होते. १९३६ मध्ये, ब्रिटीश भारत देखील बॅडमिंटन क्रीडा महासंघाचा सदस्य झाला.\nआशिया आणि युरोपमध्ये बॅडमिंटन खेळ खूप प्रसिद्ध आहे. भारत, चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि दक्षिण कोरिया हे बॅडमिंटनचे प्रमुख संघ आहेत. भारताने बॅडमिंटनमध्येही अनेक ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, श्रीकांत, पुलेला गोपीचंद हे भारताचे प्रमुख खेळाडू आहेत ज्यांनी जागतिक मंचावर आपला ठसा उमटवला आहे.\nबॅडमिंटन खेळात वापरले जाणारे साहित्य\nबॅडमिंटन खेळात वापरले जाणारे रॅकेट हे कार्बन फायबर पासून बनवलेले असते जे अतिशय मजबूत असते. रॅकेटचे कार्य कॉकला मारणे हे आहे. हे रॅकेट खूप हलके आहे त्याची लांबी ६८० मिमी आणि रुंदी २३० मिमी आहे. बॅडमिंटन रॅकेट हे हँडल असलेले अंडाकृती आकाराचे असते. अंडाकृती भाग कार्बन फायबर धाग्यांनी बनलेला आहे जो अत्यंत मजबूत आहे.\nबॅडमिंटनमध्ये शटलकॉक्सचा वापर केला जातो. कॉकला १६ पिसे असतात जे सुमारे ७० मिलीमीटर लांब आणि समान असतात. महिला आणि पुरुष दोघेही बॅडमिंटन खेळात भाग घेऊ शकतात. हा खेळ एकेरी आणि दुहेरीत खेळला जातो. एकेरीमध्ये दोन्ही बाजूंनी १-१ खेळाडू आणि दुहेरीत २-२ खेळाडू असतात.\nबॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीचा खेळ देखील आहे ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही खेळाडू एकत्र खेळतात. कोणताही खेळ खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता असते. बॅडमिंटन खेळण्यासाठी मैदानाचीही गरज असते ज्याला ” बॅडमिंटन कोर्ट ” म्हणतात .\nया कोर्टच्या मध्यभागी एक जाळी आहे, जी कोर्टला दोन समान भागांमध्ये विभागते. कोर्टची लांबी १३.४ मीटर आणि रुंदी ५.१८ मीटर आहे, जी दुहेरी खेळादरम्यान ६.१ मीटर इतकी कमी केली जाते. यामध्ये दोन्ही बाजूचे खेळाडू रॅकेट मारून कॉक एकमेकांकडे ढकलतात.\nया खेळात प्रथम नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकणारा ठरवतो की प्रथम सर्व्ह करावे की नाही आणि कोणत्या बाजूने खेळायचे.\nजर खेळाडूने त्याच्या रॅकेटच्या मदतीने कॉक विरोधी खेळाडूकडे ढकलला तर त्याला सर्व्ह म्हणतात. जेव्हा एखादा खेळाडू शटलकॉकला मारण्यात अपयशी ठरतो तेव्हा प्रतिस्पर्ध्याला एक गुण मिळतो. प्रदात्याला सर्व्हर म्हणतात आणि प्राप्तकर्त्याला प्राप्तकर्ता म्हणतात.\nखेळाडू उजव्या किंवा डाव्या कोपर्यातून सर्व्ह करू शकतो. गेममध्ये, दोन्ही खेळाडू एकमेकांपासून तिरपे उभे असतात.\nजर एखादा खेळाडू रॅली हरला तर प्रतिस्पर्ध्याला सर्व्हिस करण्याची संधी मिळते.\nहा खेळ एका सामन्यात तीन डावात खेळला जातो. जो खेळाडू दोनदा डाव जिंकतो त्याला विजेता घोषित केले जाते. प्रत्येक गेममध्ये खेळाडू आपली बाजू बदलतो.\nबॅडमिंटन खेळ एकूण २१ गुणांचा आहे. जो खेळाडू सर्वाधिक गुण मिळवतो तो विजेता असतो. दोन्ही संघांना २० गुण मिळाल्यास, एक संघ दुसर्‍या संघाकडून पराभूत होईपर्यंत खेळ सुरू राहील. खेळ 29 गुणांपर्यंत चालू ठेवता येतो, शेवटी 29 गुणांनंतर एक गोल्डन पॉईंट असतो, जो खेळाडू जिंकतो त्याला सामन्याचा विजेता घोषित केले जाते.\nबॅडमिंटन हा एक जलदगती खेळ आहे. बॅडमिंटन हा मैदानी खेळ म्हणून जगाच्या अनेक भागांमध्ये खेळला जातो.\nहा खेळ ब्रिटिश भारतात पूर्वीच्या बॅटलडोर आणि शटलकॉकच्या खेळापासून विकसित झाला. युरोपियन खेळावर डेन्मार्कचे वर्चस्व होते परंतु अलीकडील स्पर्धांमध्ये चीनचे वर्चस्व असल्याने हा खेळ आशियामध्ये खूप लोकप्रिय झाला आहे.\n१९९२ पासून, बॅडमिंटन हा उन्हाळी ऑलिंपिक खेळ आहे ज्यामध्ये चार स्पर्धांचा समावेश आहे : पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरी.\nतर हा होता बॅडमिंटन या खेळाबद्दल माहिती लेख. मला आशा आहे की आपणास बॅडमिंटन या खेळाबद्दल हा माहिती लेख (Badminton information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/guru-gobind-singh-birthday-veer-children-day-will-be-celebrated-on-26th-december-every-year-says-pm-narendra-modi/385087/", "date_download": "2022-01-28T22:49:44Z", "digest": "sha1:DX2HESXC7ZLRZLVM42YHXL4LL3N27ULP", "length": 12266, "nlines": 142, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Guru Gobind Singh birthday Veer Children Day will be celebrated on 26th December every year says PM Narendra Modi", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश गुरु गोविंद सिंगांच्या जयंतीनिमित्त पीएम मोदींची मोठी घोषणा; दरवर्षी 26 डिसेंबरला वीर...\nगुरु गोविंद सिंगांच्या जयंतीनिमित्त पीएम मोदींची मोठी घोषणा; दरवर्षी 26 डिसेंबरला वीर बालदिन साजरा होणार\nधर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केला. धर्मरक्षणासाठी त्यांचे चार पुत्र शहीद झाले. गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र 26 डिसेंबर 1704 रोजी वयाच्या 9 आणि 6 व्या वर्षी शहीद झाले होते. पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितले की, 'साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग शहीद झाले, त्याच दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जाईल. या दोन्ही महापुरुषांनी धर्माच्या महान तत्त्वांपासून विचलित होण्यापेक्षा मृत्यूला प्राधान्य दिले.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखांचे 10 वे गुरु गोविंद सिंग (10th Guru of the Sikhs) यांच्या जयंतीनिमित्त एक मोठी घोषणा केलीय. आता दरवर्षी 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची घोषणा करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘श्री गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाशपर्वाच्या शुभ मुहूर्तावर मला हे सांगताना अभिमान वाटतो की, या वर्षीपासून 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.\nधर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केला. धर्मरक्षणासाठी त्यांचे चार पुत्र शहीद झाले. गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र 26 डिसेंबर 1704 रोजी वयाच्या 9 आणि 6 व्या वर्षी शहीद झाले होते. पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितले की, ‘साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग शहीद झाले, त्याच दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जाईल. या दोन्ही महापुरुषांनी धर्माच्या महान तत्त्वांपासून विचलित होण्यापेक्षा मृत्यूला प्राधान्य दिले.\nपीएम मोदींनी पुढे लिहिले की, ‘माता गुजरी, श्रीगुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. अन्यायापुढे ते कधी झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सामंजस्यपूर्ण जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती मिळणे ही काळाची गरज आहे.\nअन् त्यांचे पुत्र शहीद झाले\nधर्माच्या रक्षणासाठी मुघलांशी लढताना गुरु गोविंदजींनी आपल्या सर्व पुत्रांचे बलिदान दिले. बाबा अजित सिंह आणि बाबा जुझार सिंह यांनी 40 शूर शीख योद्धांसह मुघलांविरुद्ध चमकौरची लढाई लढली. हे युद्ध 21 डिसे��बर ते 23 डिसेंबर 1704 मध्ये पंजाबमधील चमकौर येथे झाले. गुरु गोविंद सिंग सुरक्षित राहिले, पण बाबा अजित सिंग आणि बाबा जुझार सिंग या युद्धात शहीद झाले. 26 डिसेंबर 1704 रोजी सरहिंदच्या नवाबाने गुरू गोविंद सिंगजी यांचे दोन पुत्र जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना इस्लाम धर्म स्वीकारला नाही म्हणून दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगण्यात आले होते. माता गुजरीसुद्धा शहीद झाल्या होत्या.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nमोहम्मद शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती\n चार तासांत २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू; हायकोर्टामार्फत चौकशी करण्याची आरोग्यमंत्र्यांची...\nशेतकरी आंदोलन तीव्र होणार, सरकारचा प्रस्ताव अमान्य, देशभरात १४ तारखेला घेराव\nभारतात Moderna लसीचा सिंगल डोस वर्षभरानंतरच येणार, Cipla सोबत चर्चा सुरु\nकांदा निर्यातीतून देशाला २१०० कोटींचे परकीय चलन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/09/sci-recruitment-2020-179.html", "date_download": "2022-01-28T23:18:39Z", "digest": "sha1:KRUAPTUAPS4UYX5PUOTNYXH6YREKN7ZR", "length": 8601, "nlines": 81, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "SCI Recruitment 2020 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 179 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nSCI Recruitment 2020 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 179 जागांची पदभरती\nSCI Recruitment 2020 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मुख्य फ्लीट (कुक, बोसन, CCB/ कुक, लाँड्रीमॅन, ट्रेनी कुक) पदाच्या 179 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनला���न स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 179\nमुख्य फ्लीट (कुक, बोसन, CCB/ कुक, लाँड्रीमॅन, ट्रेनी कुक)\nडीजी मंजूर जीपी रेटिंग कोर्स, आणि प्रत्येक डीजीएस नियमात पाच बेस मॉड्यूलर कोर्स व अनुभव. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.\nवयोमर्यादा Age Limit - 59 वर्षांपर्यंत. (ट्रेनी कुक वगळता)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2020\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्���जनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/search/label/Jyotiba%20Devasthan", "date_download": "2022-01-28T22:55:47Z", "digest": "sha1:DPGHXHMSZID5A73XUS3VZLXZA645BNRL", "length": 3201, "nlines": 52, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "Democrat MAHARASHTRA", "raw_content": "\nJyotiba Devasthan लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nThe Editor डिसेंबर ३०, २०२१\nपुसेगाव- हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी श्री ज्योत…\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/05/SBI-Recruitment-2021.html", "date_download": "2022-01-28T22:16:44Z", "digest": "sha1:WJ4DCJLDMS3FJ6UMBNM2PAN2YIJ43ESG", "length": 11124, "nlines": 93, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "SBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 149 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 149 जागा\nभारतीय स्टेट बँकेत मॅनेजर, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह,\tसिनियर एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर. एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी मॅनेजर, चीफ एथिक्स ऑफिसर, एडवाइजर, फार्मासिस्ट, डाटा एनालिस्ट पदांच्या एकूण 149 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 149\n1 मॅनेजर 51 MBA/PGDBM किंवा समकक्ष/ कला शाखेत पदव्युत्तर पदवी (PG)/कोणत्याही शाखेतील पदवी ( Any Graduate), 3/5/6 वर्षांचा अनुभव.\n2 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह 3 कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate)/PGDBM किंवा समकक्ष/MBA/PGDM, 4/5 वर्षांचा अनुभव.\n3 सिनियर एक्झिक्युटिव्ह 3 MBA/PGDBM, 3 वर्षांचा अनुभव.\n4 डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर 1 B.Tech./B.E./M.Sc./M.Tech./MCA, 15 वर्षांचा अनुभव.\n5 एक्झिक्युटिव्ह 1 किमान 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री), 1 वर्षांचा अनुभव.\n6 डेप्युटी मॅनेजर 10 MBA/PGDM/CA/BE/B.Tech (IT शाखा), 3/4 वर्षांचा अनुभव.\n7 चीफ एथिक्स ऑफिसर 1 बँकिंग किंवा वित्तीय संस्था किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात किमान 20 वर्षांचा अनुभव (01.04.2021 रोजी).\n8 एडवाइजर 4 निवृत्त झाल्यावर पोलिस उपअधिक्षक पदाच्या खाली नसलेला निवृत्त आयपीएस/राज्य पोलिस अधिकारी असावा. दक्षता/आर्थिक गुन्हे/सायबर गुन्हे विभागात (हँडल) काम केलेले असावे, 5 वर्षांचा अनुभव.\n9 फार्मासिस्ट 67 इयत्ता 10 वी उत्तीर्ण (HSC) व D.Pharma व 3 वर्षांचा अनुभव. किंवा B.Pharma/M.Pharma/Pharma D + 1 वर्षांचा अनुभव.\n10 डाटा एनालिस्ट 8 60% गुणांसह (B.E/B. Tech/ M.E/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/डाटा सायन्स/मशीन लर्निंग & AI), 3 वर्षांचा अनुभव.\nवयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS: 750 रु (एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक अस��्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/06/pune-district-court-recruitment.html", "date_download": "2022-01-28T23:25:30Z", "digest": "sha1:CXX52LRIBAAK2VYB6IUDUXD7EZFH36W5", "length": 8713, "nlines": 85, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Pune District Court Recruitment | जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत सफाईगार पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nPune District Court Recruitment | जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत सफाईगार पदभरती\nPune District Court जिल्हा न्यायालय पुणे यांच्या आस्थापनेवर सफाईगार पदाच्या एकूण 24 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 24 जागा\n1 सफाईगार 24 उमेदवार प्रकृतीने सुदृढ असावा.\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 31 मे 2021 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) जाहिरातीसोबत असलेल्या अर्जाची प्रिंट काढून आपली माहिती त्यामध्ये भरावी.\n3) अर्ज पाकिटबंद करून लिफाफ्यावर सफाईगार पदासाठी अर्ज असे लिहिणे आवश्यक आहे.\n4) त्यानंतर हा अर्ज प्रबंधक, जिल्हा न्यायालय, पुणे या पत्त्यावर अंतिम तारखेपर्यंत पोहचेल या बेताने पाठवावा.\nऑनलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 15 जून 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/aurangabad-corporation", "date_download": "2022-01-28T22:12:25Z", "digest": "sha1:5KW4J22XWGRHWYK3Y3NUAQBDW6H67MN2", "length": 19118, "nlines": 261, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nऔरंगाबाद महापालिकेचा स्वतंत्र हवामान विभाग, पुढील 30 वर्षांचा हवामान आराखडा आखणार, जागतिक संस्थेशी करार\nऔरंगाबाद महापालिकेअंतर्गत आता स्वतंत्र हवामान विभाग उभारला जाणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ...\nगुंठेवारी संचिकांसाठी वास्तुविशारदांना पैसे देऊ नका, औरंगाबाद महापालिकेचे आवाहन, पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार\nअन्य जिल्हे3 months ago\nगुंठेवारीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालया�� वास्तू विशारदांचे पथक बसणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. ...\nऔरंगाबादेत मालमत्ता नियमित करण्यासाठी मुदतवाढ, 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया करण्याची परवानगी\nअन्य जिल्हे3 months ago\nगुंठेवारीत आपल्या घराची फाइल कशा पद्धतीने तयार करावी, यासाठी महापालिकेने तब्बल 52 वास्तुविशारद नेमले आहेत. नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या फाइल्स दाखल कराव्यात, असे आवाहन ...\nडागडुजीनंतर औरंगाबादमधील सिद्धार्थ जलतरण तलाव सज्ज, राज्य शासनाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत\nअन्य जिल्हे3 months ago\nगेल्या दीड वर्षांपासून बंद असलेला महापालिकेचा सिद्धार्थ जलतरण तलाव अद्याप सुरु झालेला नाही. काही महिन्यांपूर्वी डागडुजी झाल्यानंतर आता तलाव सज्ज झाला आहे. मात्र राज्य शासनाने ...\nअतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची मुक्तता, औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई\nअन्य जिल्हे3 months ago\nपैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी, रंगार गल्ली, शहागंज, सराफा व सिटी चौक या सर्व भागात रस्त्यावर थांबून हात गाड्यावर साहित्य विक्री करणे, वाहतूकीला अडथळा करणे अशा ...\nशहरातील रस्त्यांसाठी 4 आमदारांचे 400 कोटींचे प्रस्ताव, 317 कोटींची यादी 500 कोटींवर जाण्याची शक्यता\nनगरविकास विभागाने आमदारांच्या शिफारशीने यादी सादर करण्याची सूचना केली. त्यामुळे आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे यांनी आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या याद्या सादर ...\nगुंठेवारी क्षेत्रातील बांधकामे तोडण्यास तूर्त स्थगिती, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश, वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन\nतूर्त ही तोडफोड होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमानुकूल( रेग्युलराईज) करून घ्यावीत, असे आवाहन पालकमंत्री सुभाष ...\nऔरंगाबादेत आजपासून 9 दिवस मेगा लसीकरण, मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेला विद्यार्थी, शिक्षकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन\nऔरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU Aurangabad) आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापकांसाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान (9 दिवस) कोरोना प्रतिबंधक लसीकरण ...\nऔरंगाबाद शहरातील वृक्षांची होणार स्मार्ट गणना, लवकर मोबाइल अ‍ॅप वि��सित होणार\nऔरंगाबाद: शहरातील विविध भागातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी औरंगाबाद ट्री सेन्सस (Tree census) म्हणजेज एटीटी हे मोबाइल प विकसित केले जात ...\nऔरंगाबादेत किम ज्योंग उनची प्रचिती, जलील यांच्याविरोधात काँग्रेस नगरसेवकाची तक्रार\nताज्या बातम्या3 years ago\nऔरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे की उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम ज्योंग उन निवडून आलाय असा प्रश्न पडला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी जीवे मारण्याची धमकी ...\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nSpecial Report : उर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यात Twitter वर वार-पलटवार\nSpecial Report | निलंबन रद्द तरी 12 आमदारांवरुन Suspense \nउर्मिला मातोंडकर आणि केशव उपाध्ये यांच्यामध्ये Twitter War सुरू\nExam Board : परीक्षा बोर्ड हे स्वायत्त, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य\nNarendra Modi यांचा रुबाबदार लूक, विरोधकांची चुकामुक\nपुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन\nसंपूर्ण मंत्रिमंडळानं माफी मागावी, महाराष्ट्रात Wine विक्रीचा निर्णय मागे घ्यावा- Sambhaji Bhide\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगल्याची तुलना शाहरुख खानच्या ‘मन्नत’शी, बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफोटो गॅलरी10 hours ago\nPHOTO | टोपी व गमछ्यानंतर आता पगडी, पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा लूक\nफोटो गॅलरी11 hours ago\nPHOTO| घारीचा मोरावर गंभीर हल्ला, नागरिकाकडून मायेची सावली, तत्काळ उपचार, डॉक्टरांकडून एक्सरेही काढला\nफोटो गॅलरी11 hours ago\nMouny Roy Suraj Nambiar Wedding : मौनी रॉयने लग्नात घातलेल्या डिझायनर लेहेंग्याची किंमत किती, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल…\nफोटो गॅलरी12 hours ago\nमिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी\nफोटो गॅलरी12 hours ago\nVastu | पैशाची चणचण भासतेय हातात आलेला पैसा टिकत नाहीये हातात आलेला पैसा टिकत नाहीये मग घरात या गोष्टी नक्की ठेवा\nHot water : दररोज 3 ग्लास गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे, रिझल्ट पाहून आश्चर्यचकित व्हाल\nZodiac | सावधान… या 5 राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खतरनाक, शनीच्या अस्ताचा थेट परिणाम जीवनावर\nफोटो गॅलरी15 hours ago\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-01-28T23:31:42Z", "digest": "sha1:ZI5N34WOT2UIUXQFJ6PH7C5JUOOSRFOV", "length": 1797, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६१९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १६१९ मधील मृत्यू\n\"इ.स. १६१९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nमॅथ्थियस, पवित्र रोमन सम्राट\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी १५:०५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Flagu", "date_download": "2022-01-28T21:57:37Z", "digest": "sha1:ECA7ISH2YBDO7Q5AL4BB7ZONT2YU6XDJ", "length": 3753, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Flagu - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१६ रोजी १३:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक ल���यसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://pandhariuday.com/archives/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C-%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2022-01-28T21:39:15Z", "digest": "sha1:WBOT7VPDBK6OLO5ZS23ICMILS2QBVLFF", "length": 2548, "nlines": 33, "source_domain": "pandhariuday.com", "title": "नागपूर न्युज टुडे इन हिंदी – pandhariuday", "raw_content": "\nनागपूर न्युज टुडे इन हिंदी\nराज्यातल्या ‘या’ महापालिकेची आर्थिक स्थिती गंभीर, तब्बल ८ हजार कर्मचारी वेतनाविना\nनागपूर : स्टेशनरी घोटाळा, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती यांमुळे नागपूर महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे,\nपालिका निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग, राष्ट्रवादीकडून उमेदवारांचा शोध सुरू\nनागपूर : स्वबळाची वारंवार घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर सर्व प्रभागांत उमेदवार उभे करण्याचे आव्हान ठाकण्याचे संकेत आहेत. उमेदवार शोधण्यासाठी ऐनवेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9059", "date_download": "2022-01-28T23:08:18Z", "digest": "sha1:3EVASJAJXPZYS4B2OV3Q5TBVO3TM5VWS", "length": 19935, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी\nनागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी\nनागपूर, दि. 4 : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी यांना आज शुक्रवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ संजीव कुमार यांनी विजयी घोषित केले आहे.\nमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या एकूण वैध मतांच्या मतमोजणी नंतर विजयासाठी मताचा कोटा निश्चित करण्यात आला होता. उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच मतांमध्ये विजयासाठी कोटा पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे एकल संक्रमण प्राधान्यक्रम पद्धतीनुसार ( इलिमेशन ) बाद फेरीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पसंती क्रमानुसार 17 व्या फेरीनंतर अभिजीत वंजारी यांनी विजयासाठीचा निर्धारित मताचा कोटा पूर्ण केला. यासाठी 17 व्या फेरीपर्यत अन्य उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली.\nमानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात काल गुरूवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. मतमोजणी तब्बल 30 तासांपेक्षा अधिक काळ सुरू होती. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या मतमोजणीला उपस्थित होते.\nकोरोना संक्रमण काळातील या निवडणुकीत कडेकोट प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या होत्या मतमोजणी केंद्रांमध्ये मास्क, हातमोजे, सॅनीटायझर व सुरक्षित अंतर पाळण्यावर कटाक्ष होता. 28 टेबलवर ही मतमोजणी करण्यात आली. मतदान पूर्णता मतपत्रिकाद्वारे असल्यामुळे गुरुवारी सकाळी टपाली मतदान व मतपेट्या मधील मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. मतपत्रिकांची सरमिसळ करून प्रत्येक टेबलवर एक हजार मत पत्रिका मतमोजणीस देण्यात आल्या. या मतमोजणी दरम्यान प्रत्येक टेबलवर एक हजार याप्रमाणे प्रत्येक फेरीला 28 हजार मतांची मोजणी करण्यात आली. पहिल्या चार फेऱ्या प्रत्येकी 28 हजारांच्या तर पाचवी फेरी 21 हजार 53 मतांची झाली.\nपदवीधरांच्या या निवडणुकीत एकूण टपाली व मतपेटीतील मते मिळून 1 लक्ष 33 हजार 53 मतदारांनी मताधिकार बजावला. त्यातील 11 हजार 560 मते अवैध ठरली. वैध ठरलेल्या 1 लक्ष 21 हजार 493 मतांचा एकल संक्रमण प्राधान्यक्रम निवडणूक पद्धतीनुसार कोटा काढण्यात आला. यानुसार एकूण वैद्य मत भागीला दोन अधिक एक अशा सूत्रानुसार 60 हजार 747 मतांचा कोटा ठरला.\nतथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा 60 हजार 747 चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. (अभिजीत गोविंदराव वंजारी पहिल्या पसंतीची एकूण मते 55 हजार 947, संदीप जोशी एकूण मते 41 हजार 540, अतुल कुमार खोब्रागडे 8 हजार 499, नितेश कराळे 6 हजार 889 मते मिळाली ) विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ अनुसार इलिमेशन फेरी सुरु करण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या पसंतीक्रमाची मते इलिमिशन फेरी नुसार मोजणीला घेण्यात आली. एलिमिनेशन पद्धतीचा अवलंब करुन ही मतांची तूट भरून काढण्यात आली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी अभिजित वंजारी यांना विजयी घोषित केले. यावेळी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य संवर्धन तथा क्रीडामंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, आमदार राजू पारवे, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nतत्पूर्वी पाचव्या फेरी अखेर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये अभिजीत वंजारी 55 हजार 947, संदीप जोशी 41 हजार 540, राजेंद्रकुमार चौधरी 233, इंजीनियर राहुल वानखेडे 3 हजार 752, ॲड. सुनिता पाटील 207, अतुलकुमार खोब्रागडे 8 हजार 499, अमित मेश्राम 58, प्रशांत डेकाटे 1 हजार 518, नितीन रोंघे 522, नितेश कराळे 6 हजार 889, डॉ. प्रकाश रामटेके 189, बबन तायवाडे 88, ॲड. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार 61, सी.ए. राजेंद्र भुतडा 1 हजार 537, प्रा.डॉ. विनोद राऊत 174, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल 66, शरद जीवतोडे 37, प्रा.संगीता बढे 120 आणि इंजीनियर संजय नासरे यांना 56 मते पडली होती. या निवडणुकीत एकूण वैध मते 1 लक्ष 21 हजार 493 ठरली. 11 हजार 560 मते अवैध ठरली.\nतर इलिमेशन पध्दतीच्या 17 व्या फेरीअखेर अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701, संदीप जोशी 42 हजार 791 , अतुल कुमार दादा खोब्रागडे यांना 12 हजार 66 मते मिळाली.\nPrevious articleचंद्रपूर; गेल्या २४ तासात जिल्ह्यात १५२ नव्���ाने कोरोना पॉझिटिव्ह…०४ बाधितांचा मृत्यू…\nNext articleनागपूर जिल्ह्यात मास्कविना फिरणाऱ्या १४० नागरिकांना दंड, मनपाने दिले मास्क; आतापर्यंत रु.९६,३४,०००/- चा दंड वसूल\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nकमलापूर हत्ती कॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार.. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रश्न\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-fraud-issue-at-nashik-4509995-NOR.html", "date_download": "2022-01-28T21:40:22Z", "digest": "sha1:YE2EOJSJP2HPA2LFVFOUQCQH2TYAASNM", "length": 13037, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fraud issue at nashik | नाशिकमध्‍ये 3000 लोक 20 कोटींना फसले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाशिकमध्‍ये 3000 लोक 20 कोटींना फसले\nनाशिक- फक्त 40 हजार रुपयांत कारचे मालक व्हा, असे जर तुम्हाला कोणी पोटतिडकीने पटवून देत असेल तर तुम्ही पैसे का नाही गुंतवणार पण, खरोखरच 40 हजार रुपयांत कार मिळते क�� पण, खरोखरच 40 हजार रुपयांत कार मिळते का कशी मिळणार याची चौकशी जर तुम्ही केली नाहीत तर फसलाच म्हणून समजा. पुण्यात तब्बल 3000 ठेवीदार अशाच एका घटनेत फसून त्यांना 20 कोटी रुपयांचा चुना ‘युनिक फिनकॉर्प’ने लावला. अशा घटनेत पैसे परत मिळण्याची खात्री नसतेच. मात्र, आर्थिक गुन्हे शोध पथक (ईओडब्ल्यू)चे तत्कालीन प्रमुख व महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे विद्यमान सहसंचालक सुनील फुलारी यांनी कौशल्य पणास लावून संशयितांच्या मुसक्याच आवळल्या नाहीत, तर सुमारे 11 कोटींची रोकड ठेवीदारांना मिळवून दिली.\n‘युनिक फिनकॉर्प’च्या कार्यालयातील संगणकाच्या हार्डडिस्क, कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली. कांबळेसह संचालकांचे बॅँक खाते गोठवण्यात आले. विमानतळ, रेल्वे अधिकार्‍यांकडे फोटो व माहिती पोहोचविली गेली. साक्षीदारांचे जबाब नोंदविताना कांबळे याचा मामा रक्कमा स्वीकारायचा, हाच धागा पकडत आधी क्रांतीकुमार निवृत्ती वाघमारे (रा. पिंपरी) या मामाला अटक करताना घराच्या झडतीत 58 लाखांची रोकड सापडली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने एका नातलगाचे नाव व पत्ता दिला. कुठलाही विलंब न करता पुण्याहून हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे एक पथक रवाना झाले. तेव्हा संजय बारवाडे याच्या शेतात गवतात दहा खोक्यांमध्ये चार कोटी 34 लाख रुपये सापडले.\nवाघमारेच्या कबनूर गावातील अन्य तिघा नातलगांची महिनाभरातील प्रगती संशयास्पद असल्याचे समजताच शोध घेतल्यानंतर एका खोलीत दिवा ठेवलेली फरशी उचकताच त्यात पाच खोक्यांमध्ये दोन कोटी 50 लाख रुपये सापडले. यापाठोपाठ हातकणंगले तालुक्यातीलच तिळवणी येथील कांबळे याच्या घरीही छापा टाकला असता आणखी तीन खोक्यांत दीड कोटींची रोकड मिळाली. याच कालावधीत कोल्हापूरहून मोटारीतून 48 लाखांची रोकड घेऊन जाताना दोघांना ताब्यात घेतले. दिल्लीत लपून बसलेल्या संशयित कांबळे यास ती रक्कम वाशी येथून पाठविण्यात येणार असल्याचे समजले. तोपर्यंत फुलारी यांनी दोघा संचालकांसह कांबळेचे वडील, मामा, मित्र अशा 11 जणांना अटक केली. न्यायालयाने कांबळेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. अखेर कांबळे पोलिसांना शरण आला. या गुन्ह्यात 11 कोटींची रक्कम आणि दहा गाड्या व फ्लॅट, प्लॉट, शेती अशी 17 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात पोलिसांना यश आले. न्यायालय परवानगीनुसार मालमत्ता जप्तीची प्रक्रिया पूर्ण करीत ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी फुलारी यांनी केली.\nफुलारी यांनी रिझर्व्ह बॅँक, विमा आयोग, सेबी आणि केंद्र शासनाच्या नोंदणी, परवाना तज्ज्ञांना पाचारण करून पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले. यामुळे विभागाची कामगिरी गुन्हे शोध पथकापेक्षाही अधिक प्रकर्षाने उजळून निघाली. फुलारी यांच्या कामगिरीची दखल गृहमंत्रालयाने घेत संपूर्ण पथकाला रोख बक्षिसे देत प्रशस्तिपत्रके देऊन गौरविले.\nतीस टक्के रक्कम भरा\nकंपनीचे मुख्य संचालक प्रेमचंद अशोक कांबळे (रा. ठाणे), अनिल भारंबे, संतोष शिंदे (रा. पुणे) हे तिघे कार खरेदी करणार्‍यांच्या स्वागताला असतात. ते सांगतात, इंडिका, ओम्नी, तवेरा अशा कारचे मालक होण्यासाठी या कारच्या किमतीच्या दहा ते तीस टक्के रक्कम जमा करा. या रकमेवर कंपनी एका खासगी फायनान्समार्फत उर्वरित रक्कम उभारून कार खरेदी करेल. ती कार कॉलसेंटरला आमच्या मार्फतच लावून त्याबदल्यात प्रत्येक महिन्याला गाडीच्या प्रकारानुसार ठरविक रक्कम चेकने खात्यावर जमा केली जाईल. दोन वर्षांनतर कार स्वत:च्या नावावर करून दिली जाईल. स्टॅम्प पेपरवर करारही झाले. काहींच्या खात्यावर वर्षभर प्रत्येक महिन्याला पैसेही जमा झाले. यामुळे या कंपनीचा प्रचार आणि प्रसार होत जाऊन गुंतवणूक वाढली.\n‘दहा दिवस वाट बघा’\nजून 2007 मध्ये म्हणजे ज्यांनी पैसे गुंतविले त्यांच्यासाठी दीड वर्षांनंतर खात्यावर पैसेच जमा होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे विचारणा केली. ‘दहा दिवस वाट बघा, पैसे जमा होतील’, असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, महिना उलटूनही पैसे जमा न झाल्याने अनेकांनी कार्यालयाकडे धाव घेतली. त्याठिकाणी 50 ते 60 गुंतवणूकदार आधीच वाद घालत होते. काहींची समजूत काढून त्यांना परत पाठविण्यात आले.\nठेवीदारांची गर्दी वाढतच होती. आता ठेवीदारांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने शिवीगाळ, हाणामारीसारखे प्रकार घडत होते. तीन दिवस शासकीय सुटी, त्यानंतर चार दिवस संगणकीकरण नावाने कार्यालय बंद राहणार असल्याची सूचना लावली. हीच संधी ओळखून मुख्य संचालक कांबळे यांनी सर्व ठेवी जमा करून गाशा गुंडाळला. उर्वरित संचालक, कर्मचार्‍यांचे सर्व मोबाइल क्रमांक बंद. ही वार्ता समजताच असंख्य ठेवीदारांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली. कार्यालयाबाहेर एकच गोंध�� उडाला.\nमहिनाभरानंतर सचिन गायकवाड (रा. धनकवडी, पुणे) यांनी कागदपत्रांसह पोलिसांत तक्रार दिली. प्रथमदर्शनी 80-90 लाखांपर्यंत वाटणार्‍या फसवणुकीची व्याप्ती वाढून तीन हजार ठेवीदारांना 20 कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले. हा तपास आर्थिक गुन्हा शोध पथकाकडे सोपविण्यात आला. या ठकांना हातकड्या घालायच्याच, असा निश्चय आर्थिक गुन्हे शोध पथक (ईओडब्लू)चे प्रमुख सुनील फुलारी यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sara-tendulkar-and-shubhaman-gill-in-a-relationship-photo-viral/", "date_download": "2022-01-28T22:16:08Z", "digest": "sha1:UDM4SP3J6BRCFFZGZ6G2PSBSR6Q2664L", "length": 9609, "nlines": 117, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सारा तेंडुलकर आणि शुभमन गील रिलेशनशिपमध्ये?; 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण", "raw_content": "\nसारा तेंडुलकर आणि शुभमन गील रिलेशनशिपमध्ये; ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण\nमुंबई : काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची लेक सारा (Sara Tendulkar) ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच साराने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.\nदरम्यान सारा तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या त्या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. तिच्यानंतर शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स टीमचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) देखील सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. मात्र, त्या दोघांनी अजुन अधिकृत रित्या त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले नाही.\nसारा इंस्टाग्रामवर काही मोजक्या क्रिकेटर्सना फॉलो करते, त्यापैकी एक शुभमन गिल देखील आहे. शुभमन गिलची बहीण शहनील गिल देखील साराच्या इंस्टाग्रामच्या फॉलो लिस्टमध्ये आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साराने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. साराचे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र सोशल मीडियावरील सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचे फोटो पाहून चाहत्या��नी भरपूर लाईक कमेंट केले आहे.\nप्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला, म्हणाले…\nसुटलेल्या पोटामुळे सलमान झाला ट्रोल ; नेटकरी म्हणाले…\nअमृता फडणवीसांची विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस; म्हणाल्या,‘आता कोर्टात जाऊन साफ करावी…’\nज्या देशात देवी म्हणून महिलांची पूजा केली जाते त्याच देशात मुस्लिम महिलांना…\nखुशखबर; मुंबई, पुणे, नागपूरनंतर आता औरंगाबादेतही धावणार मेट्रो..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2019/08/chhatrapati-shivaji-maharaj-essay-in-marathi.html", "date_download": "2022-01-28T22:23:38Z", "digest": "sha1:URNVN4PDTWJYDIBYW3LXJ6UHYOBUQSIZ", "length": 20417, "nlines": 117, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nछत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध (300 words)\nशिवाजी महाराज महाराष्ट्राचे युगपुरुष ' होते. महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. शिवाजी महाराजा��चा आपल्या भारत भूमीला नेहमीच अभिमान वाटावा असे ते भारताचे दैवत होते.\nअशा या महापुरुषाचा जन्म इ.स. १६३० मध्ये शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. शहाजीराजे भोसले विजापूर दरबारात सरदार होते. शहाजीराजे विजापूर दरबारात असतानाच जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. लहानपणापासूनच जिजाबाईंनी त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रुजवले. बालपणी जिजाबाईंनी शिवरायांना शूर वीरपुरुषांच्या व संतांच्या गोष्टी सांगून त्यांचे बालपण शूर केले. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होते. त्यांनी लहानग्या शिवबास लष्करी शिक्षण दिले.\nतलवार चालविणे, दांडपट्टा खेळणे, भालाफेक, घोड्यावर रपेट यांसारख्या सर्व शिक्षणात शिवबा तरबेज होते. मराठी माणसात पराक्रम असूनही तो गुलामगिरीत का राहतो, हा विचार अगदी लहानपणापासून शिवबाच्या मनात घोळत असे. लहानपणीच शिवबांनी मावळ्यांना गोळा करून त्यांचे नेतृत्व केले होते. त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विचार सांगितल्यामुळे ह्याच मावळ्यांनी पुढे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांना साथ दिली.\nशिवरायांचे युद्धाचे धडे पूर्ण होताच थोड्याच दिवसांत शिवरायांनी गडामागून गड काबीज करून स्वराज्याचा श्रीगणेशा केला. तानाजी, बाजीप्रभू, पासलकर यांसारखे कितीतरी जिवास जीव देणारे शूरवीर त्यांना सामील झालेवया शूरवीरांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शिवरायांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. शिवरायांनी मुसलमानी राज्याशी टक्कर देऊन अनेक किल्ले जिंकले. रायगड, प्रतापगड, पन्हाळा यांसारखे अनेक किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. अफजलखानाचा वधव शाहिस्तेखानासारख्यांची फजिती गनिमी काव्याने वधाडसाने केली. शिवरायांजवळ प्रचंडधाडस, आत्मविश्वास, गनिमी कावा आणि प्रसंगावधान असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा विजय झाला. औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकताच अतिशय नालाखीने व प्रसंगावधानाने त्यांनी आपली आम्याहून सुटका केली.\nशिवाजी महाराजांना अन्यायाची चीड होती. तेधर्मव जातिभेद मानीत नसत. गुणी व शूर माणसांची त्यांना पारख होती. 'गोब्राह्मण प्रतिपालक राजा' म्हणून त्यांची ख्याती होती. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्था��न करून आदर्श राज्य कसे असावे व आदर्श राजा कसा असावा हे दाखवून दिले. असा हा महापुरुष १६८० साली स्वर्गवासी झाला.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य मराठी निबंध (350 words)\nशहाजीराजे आणि जीजाबाई भोसले यांच्या 'शिवाजी' नावाच्या पुत्राने उण्यापुन्या ५० वर्षाच्या आयुष्यात पुढील ५०-१०० पिढ्यांना आदर्श ठरेल असे कार्य केले.\nशिवाजी राजे हा भारताच्या इतिहासातील एक महान चमत्कार आहे. हिंदूंचं स्वतंत्र राज्य स्थापण्याची कल्पना त्यांचीच मुघल, विजापूर व गोवळकोंडे या तिन्ही मुसलमानी राज्यांची फळी फोडून महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापलं.\nशिवाजीराजांचं सारं जीवन एखादया अद्भूत आणि चित्तथरारक कादंबरीलाही मागे टाकील इतकं थरारक अन् रोमहर्ष पराक्रमांनी ठासून भरलेलं आहे. साहस, कर्तृत्व, शौर्य, पराक्रम अन् युक्तिबाजपणा या गुणांनी त्यांचं जीवन रसरसलेलं आहे.\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांनी हिंदू राज्याची स्थापना केली. मुसलमानी राजवटीपासून महाराष्ट्राला त्यांनी सोडवले. मुसलमान राजवटीकडून होणारा हिंदूंचा छळ त्यांनी थांबवला. हिंदू राज्य स्थापणे हे राजाचं ध्येय असलं तरी औरंगजेबाप्रमाणे त्यांनी परधर्मियांचा द्वेष केला नाही. नेताजी पालकरांना त्यांनी हिंदू धर्मात परत घेतले व जे हिंदू जबरदस्तीने बाटवले गेले त्यांनाही त्यांनी त्या काळी स्वधर्मात आणले. यावरून त्यांची धर्मप्रीती लक्षात येते. हिंदूंच्या देवस्थानाप्रमाणे त्यांनी मुसलमान देवस्थानांना व मशिदींना इनामे दिली.\nशिवाजी महाराज नेहमीच वडील माणसांचा व साधुसंतांचा आदर करत असत. सावधानता हा राजांचा महनि गण होता. गाफिलपणाला त्यांच्या आयुष्यात स्थान नव्हतं. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात ज्यांनी अडथळा आणला, ते स्वकीय असले तरी त्यांचा काटा काढण्यास राजे कचरत नसत, ते अतिशय नीतिमान आणि चारित्र्यवान होते. शत्रूच्या स्त्रियांना ते आदराने वागवत व त्यांची कधीही बेइज्जत करत नसत, असा त्यांचा गौरव, त्यांचा कट्टर शत्रू व इतिहासकार असलेल्या काफीखान याने केला आहे.\nशिवाजी महाराजांनी मुसलमानांविरुद्ध अनेक विजय संपादन केले. मैदानात, समुद्रतीरावर किंवा डोंगरावर तीन चारशे किल्ले बांधणे, नवीन सैन्य तयार करणे, नवीन आरमार निर्मिणे, नवे कायदे करणे, स्वभाषेला उत्तेजन देणे, कवींना आश्रय द���णे, नवीन शहरे वसवणे इ. कार्येही आपल्या आयुष्यात या लोकोत्तर पुरुषाने केली. शिवाजी महाराज मुलकी कारभारांचे पण तज्ज्ञ होते. त्यांनी शेतसारा निश्चित केला. शेतकऱ्यांना बी, बियाणे, नांगर, बैल यासाठी कर्जे दिली.\nशिवाजी महाराजांचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी जनतेत एकोपा व आत्मविश्वास निर्माण केला. म्हणूनच शिवाजीने जे राज्य निर्माण केलं ते जपण्यासाठी २७ वर्षे जनता लढतच राहिली. शिवाजी महाराज वारल्यावर संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली, ते मारले गेल्यावर १९ वर्षे ज्याला जसे सुचेल तसे सर्वजण मोगलांशी लढत राहीले. कारण \"हे राज्य आपले आहे.\" अशी भावना प्रत्येक मराठ्याच्या मनात महाराजांनी चेतवली.\nम्हणूनच शिवाजी महाराजांचं चरित्र व कार्य सदासर्वकाळ सगळ्यांना स्फुर्ती देणारे आहे.\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक्टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध\nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध Essay on Republic Day in Sanskrit अस्माकं देशः १९४७ तमस्य वर्षस्य 'अगस्त'-मासस्य पञ्चदशे दि...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8763", "date_download": "2022-01-28T21:31:57Z", "digest": "sha1:NCKFMCFYFNWILSH6ECTM6UOQEQFK37QV", "length": 13306, "nlines": 197, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "चंद्रपूर:- मागील २४ तासात १६५ नवे कोरोनाबाधित तर ८५ जणांनी केली कोरोनावर मात… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News चंद्रपूर:- मागील २४ तासात १६५ नवे कोरोनाबाधित तर ८५ जणांनी केली कोरोनावर...\nचंद्रपूर:- मागील २४ तासात १६५ नवे कोरोनाबाधित तर ८५ जणांनी केली कोरोनावर मात…\nजिल्ह्यात मागील २४ तासात ८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १६५ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तसेच दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ६६९ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ४३४ झाली आहे. सध्या १ हजार ९५३ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार ९२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १६ हजार ४४० नमुने निगेटीव्ह आले आहेत.\nरविवारी मृत झालेल्या बाधितामध्ये विठ्ठल मंदिर वार्ड, वरोरा येथील ८० वर्षीय महिला व कोसारा चंद्रपूर येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६२ , तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.\nनागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\nPrevious articleसामान्यांचे प्रश्न मांडणारा पत्रकार हरपला, जवाहरलाल धोडरे यांचे निधन\nNext articleदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज ह��गेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nकमलापूर हत्ती कॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार.. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रश्न\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/corona-disrupted-one-those-hundred-passengers-awaiting-genome-sequencing-report-mumbai-a309/", "date_download": "2022-01-28T21:56:05Z", "digest": "sha1:6NIQJ6PCL2C5VARHBCNEYKDD7AINSUOO", "length": 15896, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'त्या' शंभर प्रवाशांपैकी एक कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टची प्रतिक्षा - Marathi News | Corona disrupted one of those 'hundred' passengers; Awaiting Genome Sequencing Report in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार १८ जानेवारी २०२२\nविराट कोहलीकोरोना वायरस बातम्याकिरण मानेउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाओमायक्रॉनउद्धव ठाकरेमहेश मांजरेकर नरेंद्र मोदीपंजाब विधानसभा निवडणूक २०२२\n'त्या' शंभर प्रवाशांपैकी एक कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टची प्रतिक्षा\nCoronavirus : सदर बाधित व्यक्तीस कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच त्याची प्रकृती चांगली असल्याचे पालिकेने सांगितले.\n'त्या' शंभर प्रव���शांपैकी एक कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टची प्रतिक्षा\nमुंबई : युरोप, दक्षिण आफ्रिका या देशात कोविडचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रभाव वाढला आहे. या देशातून मुंबईत आलेल्या शंभर प्रवाशांच्या सुरू असलेल्या चाचणीत एक प्रवासी कोरोना बाधित आहे. सदर बाधित व्यक्तीस कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच त्याची प्रकृती चांगली असल्याचे पालिकेने सांगितले.\nपरदेशातून १५ दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या ४६६ प्रवाशांपैकी १०० प्रवासी मुंबईतील रहिवाशी आहेत. या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत एक प्रवासी कोविड बाधित आढळला आहे. सदर बाधित व्यक्ती ४० वर्षीय असून त्याच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.\nहा प्रवासी पश्चिम उपनगरातील रहिवासी आहे. दक्षिण आफ्रिकेतील रहिवासी असलेला हा व्यक्ती १५ दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या विषाणूची लागण झाली आहे हे जिनोम सिक्वेन्सिंगनंतर स्पष्ट होणार आहे.\nटॅग्स :corona virusMumbaiOmicron Variantकोरोना वायरस बातम्यामुंबईओमायक्रॉन\nमहाराष्ट्र :ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी; प्रवाशांसाठी कडक नियम\nOmicron Alert: केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना टेस्टिंग वाढवण्याची, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राज्य सरकारने नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. ...\nआरोग्य :'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत नाही, तर...\nOmicron variant detected in Netherlands earlier than South Africa: कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंतेचे वातावरण आहे. ...\nनागपूर :ओमायक्रॉनबाबत नागपूर विमानतळ व्यवस्थापन सज्ज\nNagpur News नागपूर विमानतळावर सध्या घरगुती विमान सेवेदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सर्वच नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासन जे आदेश देतील, त्याचे पालन करण्यास व्यवस्थापनाची तयारी आहे. ...\nक्राइम :आईला गुंगीचे औषध देत दिवसाढवळ्या राहत्या घरातून बाळाची चोरी\nTheft of a baby from a house : घोडपदेव येथील घटना, काळाचौकी पोलिसांकडून तपास सुरु ...\nपुणे :Omicron Variant: नव्या विषाणूच्या भितीमुळे पुन्हा नियमांत बदल केले; अजित पवारांची माहिती\nगेल्या दोन दिवसांत मुंबई विमा��तळावर परदेशातून आलेले जवळपास एक हजार प्रवासी उतरले. त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. मात्र, नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे ...\n 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; ICU मध्ये दररोज 100 हून अधिक रुग्ण होताहेत भरती\nCoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉन या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. ...\nमुंबई :नीतेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; २७ जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा\nसहआरोपी संदेश ऊर्फ गोट्या सावंत याचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला. मात्र, मनीष दळवी या अन्य एका आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...\nमुंबई :प्रभागवाढीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; भाजप नगरसेवकांनी केली होती याचिका\nलोकसंख्येसोबत राजकीय समीकरणेही महत्त्वाची; २०१७ ची स्थिती कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड ...\nमुंबई :ऑनलाइन ॲप आधारित कोर्सला बसणार चाप; मान्यता नसताना शिकवणाऱ्यांवर कारवाई\nयुजीसी आणि एआयसीटीई या दोन्ही संस्था एकत्र आल्या असून, असे शैक्षणिक करार करणाऱ्या कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांवर यापुढे कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...\nमुंबई :अल्पवयीन पीडिता २४ तासांत समितीसमोर; नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी\nगृह विभागाकडून नवी नियमावली सर्व पोलीस आयुक्त व घटकप्रमुखांना कळविण्यात आली आहे. ...\nमुंबई :तिसरी लाट ज्येष्ठांच्या मुळावर; मृतांमध्ये सर्वाधिक संख्या, पालिकेची माहिती\nमुंबईत १ ते १६ जानेवारीदरम्यान कोरोना मृत्युंपैकी ८९ टक्के लोक ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तर ११ टक्के मृत्यू ४० ते ६० वयोगटातील होते. ...\nमुंबई :मुंबईत सक्रिय रुग्ण १० हजारांनी कमी; रुग्ण दुपटीचा कालावधी ५५ दिवसांवर\nरविवारच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्याही १० हजारांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे रुग्णनिदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nGoa Election 2022: “मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं, तेच आता उत्पल यांची औकात काढताहेत”; संजय राऊतांचा पलटवार\nGoa Election 2022: “गोव्यात वेगळ्याच प्रकारची खिचडी, कुणालाही बहुमत मिळणार नाही”; संजय राऊतांचे भाकि��\nVirat Kohli vs Sourav Ganguly: \"कोहलीविरोधात खेळी करून सौरव गांगुलीने अख्खं भारतीय क्रिकेट हादरवून टाकलं\"; माजी क्रिकेटरचा थेट आरोप\n\"एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवा, कसे जाणार साडेतीन जिल्ह्यांपलीकडे\", शरद पवारांवर भाजपाची टीका\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात व्यत्यय; राहुल गांधी म्हणाले, 'Teleprompter भी झूठ नहीं झेल पाया'\nRailway Recruitment 2022: महाराष्ट्रात रेल्वेची मोठी भरती परीक्षाही नाही; १० वी पास, आयटीआय झालेल्यांनी अर्ज करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sakhi/photos/food/how-make-pani-puri-home-delicious-panipuri-recipe-instant-recipe-street-food-style-pani-puri-a648/", "date_download": "2022-01-28T21:39:47Z", "digest": "sha1:XBAMTF2IWXN6ILCOKK7RHNZUMLUISABS", "length": 16088, "nlines": 99, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How To Make Pani Puri at Home : या विकेंडला घरीच बनवा चटपटीत, चविष्ट पाणीपूरी; ही घ्या स्ट्रीट फूड स्टाईल पाणी पूरीची सोपी रेसेपी - Marathi News | How To Make Pani Puri at Home : Delicious panipuri Recipe instant recipe of street food style pani puri | Latest sakhi News at Lokmat.com", "raw_content": "\nHow To Make Pani Puri at Home : या विकेंडला घरीच बनवा चटपटीत, चविष्ट पाणीपूरी; ही घ्या स्ट्रीट फूड स्टाईल पाणी पूरीची सोपी रेसेपी\nHow To Make Pani Puri at Home : या विकेंडला घरीच बनवा चटपटीत, चविष्ट पाणीपूरी; ही घ्या स्ट्रीट फूड स्टाईल पाणी पूरीची सोपी रेसेपी\nHow to make pani puri ragda at home : कमी खर्चात भरपूर खाल अशी पाणी पूरी बनवण्याची सोपी रेसेपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (How To Make Pani Puri at Home)\nपाणी पूरी, शेवपूरीचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं. हे आपल्या सगळ्याचेच आवडते स्ट्रिट फूड्स आहेत. जेव्हाही आपण कुटुंबिय किंवा मित्र मैत्रिणींसोबत संध्याकाळच्यावेळी बाहेर फिरायला निघतो तेव्हा पाणीपूरी खायची इच्छा होते. अगदी कमी वेळात तुम्ही घरीसुद्धा भरपूर पाणी पूरी बनवू शकतात. कमी खर्चात भरपूर खाल अशी पाणी पूरी बनवण्याची सोपी रेसेपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (How To Make Pani Puri at Home)\nपाणी पूरीसाठी लागणारं साहित्य\nमैदा- १५० ग्राम, रवा- ३ चमचे, तेल - तळण्यापूरता\nपूरी बनवण्याची योग्य पद्धत\nपाणी पूरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये मैदा आणि रवा एकत्र करून पीठ मळून घ्या. हे कणीक थोडं घट्ट असायला हवं तरंच पूरी फुगते.\nनंतर हे पीठ अर्धा तास बाऊलवर एक कापड झाकून ठेवून द्या. नंतर हाताला तेल लावून लहान लहान गोळे तोडून घ्या. या पीठाला जराही पाणी लावू नका.\nहे लहान लहान गोळे व्यवस्थित एक सारख्या आकारात लाटून घ्या.\nपुऱ्या एकसारख्या आकारात लाटून अर्धा तास तशाच ठेवा. नंतर गरम तेलात एक एक पूरी सोडून गोल्डन होईपर्यंत तळून घ्या.\nमग रात्री भिज़वून घेतलेले पांढरे वाटाणे मीठ व हळद घालून कुकरमध्ये शिजवून त्याचा रगडा करून घ्यावा.\n३-४ तास भिजवलेली चिंच पाण्यातून काढा. १ कप भिजवलेल्या चिंचात , १ कप गूळ, पाणी, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा जिरे पूड, १/४ चमचा चाट मसाला , १/२ चमचा सैंधव मीठ घालून मिक्सरला फिरवून चटणी करून घ्या.\nनंतर मिक्सरच्या भांड्यात कोथिंबिर,पुदीना,आले व लसुण घेऊन त्याची पेस्ट करून त्यात ज़िरं पावडर, चाट मसाला व सैंधव मीठ आणि २ग्लास पाणी घालून चटणी पातळ घ्या\nआता गरमागरम पुरी फोडून तुम्ही त्यात रगडा, कांदा, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, आवडीनुसार शेव घालून पाणी पूरीचा आस्वाद घेऊ शकता.\nटॅग्स :अन्नकिचन टिप्सपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.foodkitchen tipsRecipeCooking Tips\nसखी :ताकातली खिचडी..रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल\nखिचडीचा असाच एक चविष्ट आणि आरोग्यदायी प्रकार म्हणजे ताकातली खिचडी. हा प्रकार अजून इतका रूळला नसल्यानं हा खिचडीचा प्रकार नवीन वाटू शकतो. पण भारतात विविध ठिकाणी ताकातली खिचडी केली जाते. ...\nसखी :डोळ्यावर पट्टी बांधून चराचर चिरल्या भाज्या, झरझर केलं चाउमीन..वाह रे बहाद्दर-पाहा व्हिडिओ\nTrending video: इथे आंधळी कोशिंबीर खेळायची म्हटलं की दमछाक होते... तिथे हा अवलिया पहा.. चक्क डोळ्यावर पट्टी बांधून भाज्या सरसर चिरतो काय आणि भन्नाट नुडल्स बनवतो काय.. ...\nसखी :कोण म्हणतं बटाटा खाल्ल्यानं वजन वाढतं पोटावरची चरबी झटपट घटवण्यासाठी 'असा' वापरा बटाटा\nFat loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्हाला विशेष आहार घेण्याची गरज नाही. तुमच्या दैनंदिन आहारात वापरात येणारा एक पदार्थ जलद वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ...\nसखी :रोज तिळाचे 2 छोटे लाडू खा, मिळतात 9 फायदे पौष्टिक लाडवांच्या 4 कृती\nतीळ आणि तिळाचे पदार्थ फक्त संक्रातीपुरतेच मर्यादित नसतात. रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात तिळ खाणं महत्त्वाचं मानलं जातं. प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर थंडीच्या दिवसात रोज 2 छोटे तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला देतात. ...\n सुकामेव्याला द्या मस्त स्पाईसी तडका, अशी रेसिपी सुरेख...\nHow to make Dry fruit chat: कधी कधी ड्रायफ्रुट्स नुसते खाण्याचा कंटाळा येताे... म्हणूनच तर ही घ्या एक मस्त रेसिपी.. सकाळचा ब्रेकफास्ट किंवा मग दुप���रच्या चहासोबत इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून ही रेसिपी बेस्ट आहे... ...\nसखी :सकाळच्या नाश्त्याला कुणी चाट खातं का हा शेंगदाण्याचा चाट खा, माॅर्निंग प्रोटीन डोस\nसकाळच्या वेळी खाता येणारा पौष्टिक आणि चटपटीत चाट म्हणजे शेंगदाणा चाट. महिलांच्या आरोग्यासाठी शेंगदाणा चाट अतिशय फायदेशीर असून तो आठवड्यातून किमान 3 वेळा सकाळी खायलाच हवा असं आहारतज्ज्ञ सांगतात. ...\nसानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात\nCelebrity Diets : ५४ व्या वर्षीय स्वत:ला फिट, यंग ठेवण्यासाठी धकधक गर्लचे खास डाएट; स्वत: फोटो शेअर करत म्हणाली की....\n डायबिटीसवर रामबाण ठरतोय 'हा' खास पदार्थ; झटपट कमी होईल वाढलेली शुगर लेव्हल, वाचा रिसर्च\nफक्त ४ वर्षात नॅशनल क्रश बनली रश्मिका मंदान्ना; तिची एका चित्रपटाची फी अन् एकूण संपत्ती इतकी प्रचंड की..\nसंक्रांतीच्या हळदी कुंकासाठी खास लूक हवाय पाहा मराठी अभिनेत्रींचे संक्रात स्पेशल देखणे फोटो, ठरवा तुमचा लूक\nहलव्याचे नाजूक दागिने एक से एक सुंदर, पाहा पर्याय यादगार करा पहिली संक्रांत\nलग्नाला, सणासुदीला पैठणी ना सही, पैठणी जॅकेटने मिळवा रॉयल लूक; पाहा जॅकेटचे स्टायलिश पॅटर्न्स\nWinter Ayurvedic Diet : सर्दी, खोकला झालाय; अधून मधून घसाही दुखतो रोजचा त्रास टाळण्यासाठी काय खायचं काय टाळायचं; वाचा\nBlouse designs for Makar Sankranti : संक्रांतीला काळ्या साडीवर ट्राय करा ब्लाऊजचे 'हे' वॉव पॅटन्स; पाहा एकापेक्षा आकर्षक डिजाईन्स\nkanjivaram silk saree price range : प्युअर सिल्क, खरी कांजीवरम साडी कशी ओळखायची परफेक्ट साडी घेण्यासाठी 'या' ट्रिक्स ठेवा लक्षात\nचेहऱ्याच्या समस्यांवर दह्याचे ४ घरगुती फेस पॅक | Curd Face Pack for Skin Whitening | Curd Face Pack\nPalak Tiwari बॉलिवूडच्या या स्टारकिडला करतेय डेट, त्याच्यासोबत कॅमेऱ्यात झाली कैद\n निक-प्रियांका झाले आई-बाबा... सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गोड बातमी\nफक्त श्रेयस तळपदेच नाही तर 'या' कलाकारांनीही दिला 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज\n'रंग माझा वेगळा'मधील दीपा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तिचे हे व्हिडीओ\n\"ये लंबू तुम्हारी छुट्टी कर देगा, काका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/maharashtra-government-must-plan-a-strategy-for-covid-19-vaccination-says-devendra-fadnavis-64203", "date_download": "2022-01-28T22:12:57Z", "digest": "sha1:D4SEFIMCP7ZXWAT5U6JYSX4MKJ6U2RZ3", "length": 12118, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Maharashtra government must plan a strategy for covid 19 vaccination says devendra fadnavis | लसीकरणासाठी गर्दी होण्याची शक्यता, राज्य सरकारने रणनिती ठरवावी- देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nलसीकरणासाठी गर्दी होण्याची शक्यता, राज्य सरकारने रणनिती ठरवावी- देवेंद्र फडणवीस\nलसीकरणासाठी गर्दी होण्याची शक्यता, राज्य सरकारने रणनिती ठरवावी- देवेंद्र फडणवीस\nमहाविकास आघाडीत आधी लसीकरणाबाबत एकवाक्यता असावी आणि त्यासाठी राज्य सरकारने योग्य धोरण ठरवावं, अशी मागणी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nयेत्या १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आधी लसीकरणाबाबत एकवाक्यता असावी आणि त्यासाठी राज्य सरकारने योग्य धोरण ठरवावं, अशी मागणी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली आहे.\nनागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, लसीकरणाबाबतीत केंद्राचं धोरण काय आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. ते राज्य सरकारने नीट समजून घेतलं पाहिजे. महाविकास आघाडीने एकवाक्यता तयार करावी. १ मे पासून आपली लसीकरणाची रणनिती काय असेल, ते आपण ठरवलं पाहिजे. कारण खूप मोठ्या संख्येने लोकं लसीकरणात सहभागी होणार आहेत. यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्याची आणि त्यातून अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सरकारणे आपली रणनिती ठरवली पाहिजे.\nहही वाचा- “आम्हाला लस १५० रुपयांना मिळायला हवी, नाहीतर…”\nकेंद्र सरकारतर्फे प्रत्येक पात्र व्यक्तीला मोफत लसीकरण होणार आहे.\nकोणत्या राज्याला या अभियानाला आणखी गती द्यायची असेल तर राज्यांना लसी विकत घेण्याची स्वायत्तता देण्यात आली आहे.\nलसीकरणाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही.\nसर्वाधिक 4.35 लाख रेमडेसिवीर राज्याला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’द्वारे हे स्पष्ट केलं आहे की, केंद्र सरकारतर्फे प्रत्येक पात्र व्यक्तीचं मोफत लसीकरण होणार आहे. त्यामुळे राज्यांवर त्याचा भार नाही. ज्या राज्यांना असं वाटतं की आपल्या राज्यातील लसीकरण वेगात व्हावं, त्यांना बाजारातून लस विकत घेण्याची स्व���यत्तता देखील देण्यात आली आहे. खासगी आस्थापनांना देखील लस विकत घेऊन देता येईल. तरीही वेगवेगळ्या मंत्र्यांकडून वेगवेगळी विधानं, ट्विट का केली जात आहेत, ते ट्विट्स डिलिट का केली जात आहे, त्यावर मी बोलणार नाही. परंतु प्रत्येक भारतीयांकरीता १०० टक्के लसीकरणाची व्यवस्था केंद्राने उभारली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nएवढंच नाही, तर महाराष्ट्राच्या (maharashtra) मागणीनुसार १६ लाखांच्या उत्पादनापैकी ४ लाख ३५ हजार एवढा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा एकट्या महाराष्ट्रला देण्यात आला आहे. सोबतच साडेसतराशे मेट्रिक टन आॅक्सिजनचा पुरवठा केंद्राकडून राज्याला झाला आहे. अकराशे पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स यापूर्वीच महाराष्ट्राला मिळाले आहेत. त्यामुळे जे कांगावेखोर आहेत, त्यांना माझी विनंती आहे की लोकं दु:खात आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकार मदत करतंय, राज्य सरकार आपल्या परिने प्रयत्न करतंय, तेव्हा त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.\nहही वाचा- केंद्राने लस पुरवठ्यात हात आखडता घेऊ नये- राजेश टोपे\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही - फडणवीस\nटिपू सुलतानवरून फडणवीस म्हणातात निर्लजतेचा कळस…\nभाजपा व मनसे युतीला पुर्णविराम; मनसेशिवाय निवडणूक लढविण्याचा भाजपाचा निर्णय\nमालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव, भाजप आक्रमक\n'किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपची आयटम गर्ल' - नवाब मलिक\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/11/blog-post_8587.html", "date_download": "2022-01-28T23:16:39Z", "digest": "sha1:HFSNIHYLFZB3VCE3D5I5UVPTKYWQS7SS", "length": 8800, "nlines": 272, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: माझी बायको तुझा नवरा ....!", "raw_content": "\nमाझी बायको तुझा नवरा ....\nमाझी बायको तुझा नवरा ....\nअसंच काही तरी चालू असतं\nटी.व्ही.वरच्या 'डेली सोप' मध्ये\nहे असलं सुद्धा सौज्वळ दिसतं.\nपूर्व जन्माची प्रेयसी येथे\nअन तो वाद मिटवता मिटवता\nअक्खी पुरुष जात हरत असते.\nकधी कधी वावरत असतात इथे\nएका बायकोचे दोन नवरे.\nकधी कधी बनत असतात\nतासन तास बायका बघत बसतात\nआपल्याच घरात त्यांचे झगडे.\nइतक्या श्रीमंती थाटात सुद्धा\nअर्धे निर्धे शरीर उघडे.\nइथल्या नवऱ्याना सुद्धा असतात\nनेहमीच दोन-दोन सुंदर बायका.\nइथे नायक कमीच पण ...\nमिरवत असतात शंभर नायका\nइथली आई सुद्धा 'संतूर' मधली\nतिची मुलगी म्हणजे तिच्यापेक्षा\nएक वर्षाने लहान असते.\nडेली सोप चा कारखाना रोज\nघर घरात दिसत आहे.\nपाहणारा मात्र निराश होऊन\nआपल्याच नशिबावर हसत आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 5:58 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n34 || धुंद होती रात्र ||\nती नसताना पाऊस येतो \n|| सोन्याहून सोनसळी ||\n~ आहेस सांग कोठे ~\nसोडून द्या त्या कसाबला\nगुगल गुगल गुगललं ........\nसांडू शेटचा फोन आलाय ....S S\n१) || ससा आणि कासव ||\nमाझी बायको तुझा नवरा ....\nसावधान येथे कवी राहतो आहे \n|| आळस महात्म्य ||\nमराठी कवितेचा / साहित्याचा दर्जा घसरतोय \n३) ~ विठ्ठला ~\nआज आस व्हायलाच हवं\n~ का उगी हा पेटतो मी ~\n१) ~ सावळा हा देव माझा ~\n~ || विठूच्या गजला || ~\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/do-you-have-a-job-but-dont-have-enough-money-make-extra-money-by-following-these-tips/", "date_download": "2022-01-28T23:10:55Z", "digest": "sha1:U3SDQOKRSZIFMMZCFEH42DO2CQYKLDA7", "length": 16409, "nlines": 111, "source_domain": "mhlive24.com", "title": "नोकरी करताय पण पैशाचे गणित पुरत नाही? 'ह्या' टिप्स फॉलो करून कमवा अतिरिक्त पैसे | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/आर्थिक/नोकरी करताय पण पैशाचे गणित पुरत नाही ‘ह्या’ टिप्स फॉलो करून कमवा अतिरिक्त पैसे\nनोकरी करताय पण पैशाचे गणित पुरत नाही ‘ह्या’ टिप्स फॉलो करून कमवा अतिरिक्त पैसे\nMHLive24 टीम, 14 जुलै 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने लोकांना अनेक धडे दिले आहेत. पैशांची बचत, योग्य गुंतवणूक यांचे महत्व लोकांना समजले आहे. भविष्यात या अशा अनेक समस्या येऊ शकतात. यासाठी वेळीच योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.\nआजच्या काळात श्रीमंत व्हायचे असेल तर बचत गरजेची आहेच पण त्या बरोबर गुंतवणूक फार महत्वाची आहे. परंतु बऱ्याचदा नोकरी करताना खूप काही अशा गोष्टी आहेत कि ते करतानाच पैसे संपून जातात. जर नोकरी करता करता हि श्रीमंत व्हायचे असेल, पैसे कमवायचे असतील तर तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जाणून घेऊयात अशा काही टिप्स\nव्याज देणारी योजना :- लक्षात ठेवा की परिश्रमाशिवाय साईड इंकमसाठी गुंतवणूकीचा एकमेव मार्ग आहे. तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा आणि मिळकत करा. दरमहा आपल्या उत्पन्नातून थोडी गुंतवणूक करा. आपण व्याज भरणा योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.\nअशा अनेक योजना बँकांकडे दिल्या जातात, ज्यामध्ये एफडी सर्वात सामान्य उत्पादन आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये बऱ्याच गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत, ज्यात आपण आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता.\nदुसरे म्हणजे, केवळ तुमच्या गुंतवणूकीवरच तुम्हाला व्याज मिळते, कालांतराने व्याजावरही व्याज वाढते. यासाठी तुम्हाला सर्वाधिक व्याज दर कोठे मिळतो याकडे लक्ष द्यावे लागेल. दिवाळीच्या विशेष प्रसंगी आपण अशी गुंतवणूक सुरू करू शकता.\nशेयर मार्केटमधून कमाईची संधी :- तसे, शेअर बाजार खूप धोकादायक आहे. पण शेअर बाजाराला चांगला नफा देखील मिळू शकतो. डिजिटल युगात, घरबसल्या शेअर्स विकत घेऊन आपण चांगली कमाई करू शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येथे फक्त दीर्घ काळासाठी पैशाची गुंतवणूक करावी.\nजरी शेअर बाजारामध्ये घट झाली असली तरी, दीर्घ काळात स्टॉक मार्केट या घसरणीतून बाहेर येईल. महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य शेअर्स निवडणे. यासाठी आपण तज्ञ, आर्थिक सल्लागार किंवा दलाल कंपन्यांची मदत घेऊ शकता. चांगले शेअर्स निवडण्यासाठी आपल्या स्तरावर संशोधन देखील केले जाऊ शकते. जर योग्य शेअर्स हातात आला तर तुमची संपत्ती खूप लवकर वाढू शकेल.\nम्यूचुअल फंडामध्ये जमा करा थोडे थोडे पैसे :- म्युच्युअल फंडात दिवस, महिने किंवा काही वर्षांसाठी काही पैसे गुंतवता येतात. मग हा पैसा म्युच्युअल फंड कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात आणि यातून जो परतावा मिळतो, तो तुम्हाला दिला जातो. जर तुम्ही व्याज देणाऱ्या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला व्याजही मिळ��ं. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना असेट मॅनेजमेंट कंपनी – AMC म्हटलं जातं.\nया AMC गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून एक फंड तयार करतात. यामध्ये समान गरज आणि हेतू असणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून विविध ठिकाणी गुंतवले जातात. एक फंड मॅनेजर हा फंड सांभाळतो. तुम्ही सांगितल्यानुसार तो फंड गुंतवतो. एसआयपीद्वारे आपण दरमहा थोडी गुंतवणूक करू शकता.\nम्युच्युअल फंड योजनेतील पैसे (काही भाग) शेअर मार्केटमध्येही गुंतवले जातात, परंतु तज्ञ आणि संपूर्ण संशोधनाच्या आधारे हे पैसे गुंतवतात. यामुळे जोखीम कमी होते आणि नफ्याची हमी वाढते.\nतज्ञ सहसा असे म्हणतात की म्युच्युअल फंडामध्ये दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी लवकर गुंतवणूक सुरू करावी. जितक्या लवकर गुंतवणूक सुरू होईल तितक्या दीर्घ मुदतीत म्युच्युअल फंडामध्ये जास्त फायदा होईल.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्���ातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AF%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-01-28T22:51:30Z", "digest": "sha1:Z4BRJQH5B2XKY36NSAXBZ6OC4IPQR5JK", "length": 1837, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६९७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १६९७ मधील जन्म\nइ.स. १६९७ मधील जन्म\n\"इ.स. १६९७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nचार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०१५ रोजी ११:०४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/08/IDBI-Bank-Recruitment.html", "date_download": "2022-01-28T21:53:53Z", "digest": "sha1:TFR3LX65Y5ZNH73RTNXR36WALTDAT36B", "length": 8399, "nlines": 84, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "IDBI Bank Recruitment 2021 | IDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत IDBI Bank Recruitment 2021. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n1 एक्झिक्युटिव (Executive) 920 किमान 55 टक्के गुणांसह पदवीधर (एससी/एसटी/अपंग किमान 50 टक्के गुण)\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 जुलै 2021 रोजी 20 ते 25 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 1000 रु. (एससी/एसटी/अपंग 200 रु.)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2021\nऑनलाईन चाचणी परीक्षा 5 सप्टेंबर 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरा��� महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/holi-of-university-reform-bill", "date_download": "2022-01-28T22:14:42Z", "digest": "sha1:GXYLYENFRZYSXHJQGTZ73B3PM6JFLGON", "length": 7627, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Holi of University Reform Bill", "raw_content": "\nविद्यापीठ सुधारणा विधेयकाची होळी\nअभाविपतर्फे विद्यापीठात आक्रोश मोर्चा; विधेयक रद्दची मागणी\nराज्य सरकारने (State Government) विद्यापीठ अधिनियम (University Act) 2016 सुधारणा विधेयक (Amendment Bill) पारित केले. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल. या सर्व विषयांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) गुरुवारी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये (Poet Bahinabai Chaudhary at North Maharashtra University) विद्यार्थी आक्रोश मोर्चा (Student Outrage Front) काढून प्रतीकात्मक सुधारणा विधेयक पुतळ्याची होळी (Holi of the Bill Statue) करण्यात आली. यावेळी कुलसचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.\nराज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष , नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप निर्णय प्रक्रियेत वाढेल. कुलपती हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत , त्यांच्या अधिकारांवर हे सर्वार्थाने आक्रमण आहे. या निर्णयाने सर्व गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम राजकीय दबावाने होऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक निर्णयामध्ये राज्य शासनाकडे बघावे लागेल. विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ��ासळण्याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल.\nअन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन\nयासर्व विषयांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगावतर्फे कुलसचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढून प्रतीकात्मक सुधारणा विधेयक पुतळ्याची होळी करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षा नीतीला प्रतिकूल असलेला हा कायदा विद्यार्थी हिताचा विचार करून तात्काळ रद्द करावा व विद्यापीठाची स्वायत्तता अबाधित राखावी अन्यथा विद्यार्थी परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा अभाविप जळगाव महानगर मंत्री रितेश महाजन यांनी राज्य शासनाला दिला. या विद्यार्थी आक्रोश मोर्चामध्ये विविध महाविद्यालयाचे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रितेश महाजन यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/abdul-sattar-bjp-nitin-gadkari-drl98", "date_download": "2022-01-28T22:20:24Z", "digest": "sha1:3L7NQDU2FPEVHKTR5XGWAU56C75LT5EV", "length": 9309, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "युतीचा पूल बांधणे गडकरींना शक्य : अब्दुल सत्तार | Abdul Sattar | Sakal", "raw_content": "\nयुतीचा पूल बांधणे गडकरींना शक्य : अब्दुल सत्तार\nयुतीचा पूल बांधणे गडकरींना शक्य : अब्दुल सत्तार\nनवी दिल्ली : ‘‘केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच महाराष्ट्रात भाजप व शिवसेना (BJP And Shivsena) यांच्यात युतीचा पूल पुन्हा बांधू शकतात व दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची ‘चावी’ ही गडकरींकडे आहे.’’ असे विधान राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज दिल्लीत केले.\nसत्तार यांनी औरंगाबाद-जळगाव महामार्ग तसेच आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाबाबत गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या पडद्याआडून सूत्रे सांभाळतात असे विधानही त्यांनी केले.\nहेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कोरोना नियमांची शहरात पायमल्ली\nसत्तार यांनी सांगितले की,\n‘‘प्रमोद महाजन यांच्यानंतर शिवसेनेशी जिव्���ाळ्याचे संबंध असलेले नितीन गडकरी हेच केंद्रातील वजनदार नेते आहेत. ते राजकारणाचे चालते बोलते विद्यापीठ आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचे व ‘मातोश्री’चे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ‘मातोश्री’वर त्यांचे वजनही आहे. त्यांनी मनावर घेतले तर शिवसेना-भाजप युतीबाबत ते पुढाकार घेऊ शकतात. नितीन गडकरी किंवा अमित शहा यांनी जर शिवसेनेला पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे मान्य केले तर हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात.’’\nसत्तार यांच्या विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागताच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘‘ राज्याच्या सत्तेबाबत धोरणात्मक निर्णय फक्त मुख्यमंत्री ठाकरे हेच घेतील. आपल्याला त्याबाबतचा अधिकार नाही.’’ असेही ते म्हणाले. गडकरी हे राजकारणाचे चालते बोलते विद्यापीठ आहे. ते राज्याचे व देशाचे वजनदार नेते आहेत.\nमुख्यमंत्री ठाकरे यांच्याशीही त्यांचे अतिशय उत्तम संबंध आहेत. युतीत दोघांनीही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. त्यामुळे गडकरी यांनी मनावर घेतले तर ते शिवसेना-भाजपची पुन्हा युती व्हावी यासाठी पुढाकार घेऊ शकतात असे आपल्याला म्हणायचे होते असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/satirical/editorial-article-dhing-tang-7th-january-2022-pjp78", "date_download": "2022-01-28T22:08:03Z", "digest": "sha1:E3KLHNNSCL6UHCF47CZWEMKSH4RK5Q43", "length": 11907, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "ढिंग टांग : विपुल पुलांतील एकच पूल! | Sakal", "raw_content": "\nढिंग टांग : विपुल पुलांतील एकच पूल\nढिंग टांग : विपुल पुलांतील एकच पूल\nनदिया बहै है बाढसे, बिछडै दोनो तीर,\nपुल बांधै जो प्रेम का, वही रांझा, वही हीर\nआमचे खरेखुरे मार्गदर्शक मा. नितीनजी गडकरीजी यांना भेटताक्षणी आम्हाला उपरोक्त दोहा सुचला. त्यांच्या निव्वळ दर्शनहेळामात्रेच आमच्या मनात काव्यशक्तीचा वाहनांसारखा सुळसुळाट होतो, प्रतिभेचे उड्डाणपूल उभे राहतात, आणि कल्पनांच्या रो रो बोटी मनरुपी जलाशयावर मन:पूत तरंगू लागतात. आमच्यासारख्याचे जर हे होत असेल तर ओरिजिनल प्रतिभावंतांचे काय होत असेल अं समोर भेळीचे पुडे होते. त्या पुड्यांच्या पलिकडे साक्षात गडकरीसाहेब बसले होते. त्यांनी मूगभज्यांची ऑर्डर नुकतीच दिली होती. ती ऐकून आम्हाला स्फुरण चढले…\n‘साहेब, एक चिनी म्हण आहे, तुमच्याकडे दोन पैसे असतील तर एका पैशाची रोटी घ्या, दुसऱ्या पैशाचं फूल घ्या. रोटी तुम्हाला जगवेल, आणि फूल तुम्हाला जगण्याचा आनंद देईल,’ आम्ही सद्गदित सुरात सुविचार फेकला. (मूगभज्यांसाठी काहीही) पण आमच्या सुविचारमौक्तिकांकडे गडकरीसाहेबांनी सपशेल दुर्लक्ष केले.\n’’ गडकरीसाहेबांनी आमचे व्यवहारज्ञान काढले. म्हणाले, ‘आणि या देशाला फुलांची नाही, पुलांची गरज आहे,’\nभेळीची प्लेट रिकामी करत गडकरीसाहेबांनी आमचा आख्खाच्या आख्खा सुविचार टिश्यू पेपरसारखा तोंडाला पुसून चोळामोळा करुन कचऱ्याच्या डब्यात (लांबूनच) नेम धरुन फेकला.\n‘पेट्रोल-डिझेलऐवजी इथेनॉल वापरण्याची तुमची आयडिया झकास आहे, साहेब,’ आम्ही विषय बदलला. इथेनॉल म्हटलं की गडकरीसाहेबांची कळी खुलते. गाडी (किक न मारता) बटन स्टार्ट होते, हे आम्ही ओळखून होतो.\n‘कसलं इथेनॉल घेऊन बसला बे पाण्यावर चालवा गाड्या...,’ मूगभज्यांचा सुगंध आसमंतात दर्वळला, लौकरच प्लेटी बाहेर येणार या कल्पनेने आमची कळी खुलली. ‘पूल बांधण्यात तर तुम्ही तज्ज्ञ आहा,’ आम्ही म्हणालो. पूल म्हटले, की गडकरीसाहेब फुल फॉर्मात येतात, हेही आम्ही ओळखून होतोच. मूगभज्यांनंतर पावभाजी किंवा पिझ्जा यावा, अशी आमची दूरगामी योजना होती…\n‘इंग्लिश खाडीवर फ्रान्स ते इंग्लंड पूल टाकता येईल का, असं विचारायला इंग्लिश इंजिनीअरांचं शिष्टमंडळ येऊन गेलं मी तिथल्या तिथे दोन लाख कोटी पौंडाची योजना समोर टाकली...,’ भेळ आणि मूगभज्यांच्यामध्ये इंटर्वलला चिवडा आला मी तिथल्या तिथे दोन लाख कोटी पौंडाची योजना समोर टाकली...,’ भेळ आणि मूगभज्यांच्यामध्ये इंटर्वलला चिवडा आला त्याचा आस्वाद घेत घेत गडकरीसाहेबांनी आंतरराष्ट्रीय योजना समजावून सांगितली. त्यांच्याप्रति आमच्या मनात असलेला आदरभाव इंग्लिश खाडीला भरती यावी, तसा दुणावला…\n‘आपल्याकडे पुलांना एक्सपायरी डेटच नसते, असं तुम्ही परवा म्हणालात, त्याचं,’ मूगभज्यांची एण्ट्री ��ाल्याने आमचे वाक्य पूर्ण होऊ शकले नाही.\n‘पुलांचं ऑडिटच होत नै नं भैताडंच आहेत लेकाचे,’ गडकरीसाहेबांनी तक्रार केली.\nआम्हीही भैताडासारखी मान डोलावली.\n‘पुलाचा विषय काढलात म्हणून सांगतो नव्या उड्डाणपुलाची ऑर्डर आली आहे...,’\nगडकरीसाहेबांनी खालच्या आवाजात ब्रेकिंग न्यूज दिली.\n’’ ही कुठली तरी किमान साठ हजार कोटींची योजना असणार, याबद्दल आमच्या मनात शंका नव्हती.\n‘आमची कमळाबाई आणि तुमची उधोजीसाहेबांची सेना यांच्यात पूल बांधण्याची ऑफर आहे…बघू’’ गूढ हसत गडकरीसाहेब म्हणाले.\nमनोमन आमच्या प्रतिभेचे वाहन त्या पुलावरुन भरधाव धावू लागले होते, आणि समोर नवाकोरा टोलनाका दिसू लागला होता. इति.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/chakan-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:41:03Z", "digest": "sha1:JLRRRYMXDRZWYQXXLOIW7SAIXZBZX2B6", "length": 16160, "nlines": 115, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संग्राम दुर्ग/चाकण किल्ला माहिती, Chakan Fort Information in Marathi", "raw_content": "\nसंग्राम दुर्ग/चाकण किल्ला माहिती मराठी, Chakan Fort Information in Marathi\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संग्राम दुर्ग/चाकण किल्ला मराठी माहिती निबंध (Chakan fort information in Marathi). प्रतापगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संग्राम दुर्ग/चाकण किल्ला मराठी माहिती निबंध (Chakan fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंग्राम दुर्ग/चाकण किल्ला माहिती मराठी, Chakan Fort Information in Marathi\nचाकण किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nचाकण किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसंग्राम दुर्ग/चाकण किल्ला माहिती मराठी, Chakan Fort Information in Marathi\nचाकण किल्ला ज्याला संग्राम दुर्ग असेही म्हणतात. चाकण किल्ला हा पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. चाकण येथे असलेला हा भुईकोट किल्ला आहे, सध्याच्या काळात हा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.\nसंग्राम दुर्ग हा चाकण, पुणे, महाराष्ट्र येथे वसलेला किल्ला आहे, किल्ल्याचे मूळ क्षेत्र ६५ एकर होते, सध्या फक्त ५.५ एकर शिल्लक राहिले आहे.\n२३ जून १६६० रोजी शाइस्ता खानने २० हजार सैनिकांच्या तोफखान्यासह किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, वय ७० वर्षे यांनी ३२० मावळ्यांच्या फौजेसह किल्ल्याचे रक्षण केले होते.\nअनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा प्राचीन किल्ला देवगिरीच्या यादव वंशाच्या पतनानंतर अल्लाह-उद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत होता. अल्लाउद्दीन शाह बहमनी याने सह्याद्रीचे व्यापारी मार्ग आणि कोकण प्रदेश काबीज करण्याचा निर्णय घेतला. हे काम त्याचा सेनापती मलिक उत्तुजार यांच्याकडे सोपवण्यात आले. या शोधादरम्यान तो चाकण येथे राहिला.\nविशाळगडाकडे वाटचाल करत असताना मलिक उत्तुजारच्या सैन्याला शिर्के व मोरे यांनी घनदाट जंगलात नेले. त्यांनी नकळत शत्रूवर हल्ला केला, मलिक उत्तुजार त्याच्या २५०० सैनिकांसह त्या मोक्याच्या ठिकाणी मारले.\nदक्षिणेतील मुस्लिम आणि इस्लामी यांच्यातील वादामुळे दक्षिणेतील मुसलमान परत चाकणला परतले. या घटनेची खबर बहामनी जनरल मुजैद शहा यांना देण्यात आली. या हत्याकांडासाठी सय्यद कुळ आणि इतर लोकांना जबाबदार धरण्यात आले. त्यांनी कोकण प्रांताच्या शासकाच्या मदतीने चाकण किल्ल्यात आश्रय घेतला.\nदौलताबादचा जहागीरदार आमिर शाह याने चाकणचा प्रदेश, ८४ प्रांत, खेलोजी आणि मालोजी यांना दिला. पुढे चाकण प्रदेश शहाजी महाराजांच्या ताब्यात गेला. फिरंगोजी नरसाळा किल्ल्याचा सेनापती असताना शिवाजी महाराजांनी आदिल शहाचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला. फिरंगोजींनी शिवाजी महाराजांप्रती निष्ठा व्यक्त केली ज्यासाठी त्यांनी चाकण किल्ल्याचा सेनापती म्हणून त्यांचा दर्जा वाढवला.\n१ जून १६६० रोजी शाइस्ता खान याने २० हजार लोकांच्या मजबूत सैन्यासह किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्याच्या आत ६०० ते ७०० मराठा योद्धे, त्यांच्याकडे पुरेसा अन्न आणि दारूगोळा होता, ते धैर्याने गडाचे रक्षण करत होते. त्यांनी तोफांचा, पिस्तुलांचा वापर केला आणि रात्���ीच्या वेळी मुघलांवर हल्ला केला. बरेच दिवस काही निष्पन्न झाले नाहीत. त्यानंतर, शाईस्ताखानने तटबंदीच्या ईशान्य बाजूस बुरुजापर्यंत जाणारा एक भूमिगत बोगदा बांधण्याचा आदेश दिला.\n५५ व्या दिवशी स्फोटकांनी भरलेला तो बोगदा पेटला. स्फोटामुळे भिंतीला मोठा खड्डा पडला. बुरुजाचे रक्षण करणारे जवळपास ७५ मराठे मारले गेले आणि मुघलांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी परत लढा देऊन हे होऊ दिले नाही. १५ ऑगस्ट १६६० रोजी मुघलांनी जोरदार हल्ला केला. बालेकिल्ला धरून मराठे जोमाने लढले पण शक्ती आणि संसाधने कमी झाल्यामुळे ते आक्रमण सहन करू शकले नाहीत. फिरंगोजी नरसाळा यांनी प्रतिहल्ला करण्याचे ठरवले पण ते पकडले गेले. पुढे हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन झाला.\nशायस्ताखान फिरंगोजीच्या शौर्याने चकित झाला आणि त्याने त्याला मुघल सरदारी देऊ केली. पण फिरंगोजींनी ते मान्य करण्यास नकार दिला. फिरंगोजी शिवाजी राजांना भेटायला आला आणि त्याने किल्ला आत्मसमर्पण केल्याबद्दल माफी मागितली. पण शिवाजी राजे त्याच्यावर खूप आनंदी होते कारण त्यांनी जवळपास २ महिने एक छोटासा किल्ला राखला होता. राजे म्हणाले शाईस्ताखानाला एक छोटासा किल्ला घ्यायला ६० दिवस लागले तर संपूर्ण स्वराज्य काबीज करायला किती दिवस लागतील याची कल्पना करा. शाइस्ता खान काही दिवस इथे असेल, तो संग्राम दुर्गला सोबत घेऊन जाणार नाही. तुम्ही जे काही केले आहे ते कौतुकास्पद आहे. शिवाजी राजांनी फिरंगोजीला बक्षीस दिले आणि त्याला भूपाळगडाचा किल्लेदार बनवले.\nया क्षणी किल्ला अक्षरशः अस्तित्वात नाही. तटबंदी आणि राजवाड्यातील दगडांचा वापर लोक घरे बांधण्यासाठी करत होते. किल्ल्याचा परिसर हा ओसाड जमीन आहे आणि अवशेषांची चिन्हे क्वचितच दिसतात.\nभगवान शिवाला समर्पित चक्रेश्वर मंदिर जवळच दिसते. वराह अवतार येथील प्राचीन दगडी कोरीवकाम येथे पाहायला मिळते. महाकाव्य रामायणाच्या प्रारंभी मंदिराचे स्थान त्याच्या महत्त्वासाठी देखील प्रसिद्ध आहे.\nचाकण किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nमुंबई पासून येत असाल तर मुंबई – तळेगाव – चाकण या मार्गाने यावे लागेल. हे नंतर १३८ किमी आहे.\nपुण्यावरून येत असाल तर पुणे ते चाकण हे अंतर ३२ किमी आहे.\nचाकण किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nचाकण किल्ल्याला भेट देण्यासाठी जुल��� ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे.\nतर हा होता संग्राम दुर्ग/चाकण किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संग्राम दुर्ग/चाकण किल्ला हा निबंध माहिती लेख (Chakan fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/npcil-engineer-vacancies-2021.html", "date_download": "2022-01-28T23:27:03Z", "digest": "sha1:CIHLZBBVERP7WFLI5GPWXIFN2UD7GZKM", "length": 8949, "nlines": 84, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "NPCIL Engineer Vacancies 2021 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अभियंता पदाच्या जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNPCIL Engineer Vacancies 2021 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अभियंता पदाच्या जागा\nन्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अभियंता पदाच्या 26 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 26\n1 अभियंता 26 किमान 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech/B.Sc. Engg. (सिव्हिल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन सायन्स)\nवयोमर्यादा Age Limit : दिनांक 29 जुलै 2021 रोजी 18 ते 35 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2021 (4:00 PM)\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/drink-coconut-water-to-prevent-summer-diseases/", "date_download": "2022-01-28T21:51:29Z", "digest": "sha1:IHDITQVW6SB33OJLZ3FNJ7XANDDKYKHP", "length": 13668, "nlines": 193, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "नारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nनारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव\nनारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव\nनारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव\nनारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव. उन्हाळ्यात अतिसार चा त्रास होतो कारण या हवामानात पाण्याची कमतरता होणं साहजिक आहे. कमतरता होऊ नये या साठी आपण नारळाचे पाणी प्यावे. जेणे करून आपल्या शरीरात पोषक तत्वाची कमतरता होऊ नये. या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अमिनो ऍसिड, एन्जाईम्स, व्हिटॅमिन सी, मुबलक प्रमाणात ���ढळतात. दररोज नारळ पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या.\nअतिसारापासून मुक्तता -शरीरात पाण्याअभावी उलट्या -अतिसार होऊ शकतो. अशा परिस्थितीत केवळ पाणी पिणे या वर काही उपाय नाही . या साठी आपण नारळ पाणी प्यावे. या मध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते. अतिसारामुळे पाणी देखील पचविणे अशक्य असते, परंतु नारळ पाण्यासह असे काही होत नाही .\nरोज बीट चा ग्लासभर ज्युस पिण्याचे फायदे अनेक\nमोमोज खाताय तर सावधान…\nमाहित असायलाच हवेत हे शिलाजित वापराचे फायदे\nमधुमेह पासून करा बचाव या सोप्या उपायांनी\nडोके दुखी पासून सुटका\nउन्हाळ्यात बऱ्याच लोकांना डोके दुखी ची समस्या होऊ शकते. या मागील कारण डिहायड्रेशन देखील असू शकते. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला इलेक्ट्रोलाइट्स मिळतात या मुळे त्रासावर नियंत्रण होतो.\nउन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात. तसेच हे पाणी प्यायल्याने पोट देखील भरलेले वाटते आणि लवकर भूक लागत नाही.\nरक्त दाब नियंत्रित करण्यासाठी\nज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नारळ पाण्याचे सेवन करावे. या मध्ये\nव्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम असतो जे रक्तदाब ला नियंत्रित करतो. याचे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य पातळीवर येऊ लागतो. दिवसातून दोन ते तीन वेळा हे प्यायल्याने त्वरित फायदा मिळतो.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nकिती दिवसानंतर ToothBrush बदलावा जाणून घ्या\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nगाजर खाण्याचे ९ फायदे तुम्हाला माहीत आहेत का \n‘Covaxin’ की ‘Covishield’ कोणती लस अधिक प्रभावी\nCorona updates देशात 23 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण\nदुसरी लाट आटोक्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा कमी\nसलमानच्या राधे ला जॉन च्या सत्यमेव जयते 2 ची टक्कर\nसचिन वाझे प्रकरणात मनसे ची उड��\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nMessenger Of God Fame बाबा गुरमीत राम रहीम ला कोरोना\n३८ हजार रुग्णांनी घेतला ई – संजीवनी ऑनलाईन ओपीडी चा लाभ\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/2022-yamaha-fz-s-deluxe-launched-find/", "date_download": "2022-01-28T22:42:02Z", "digest": "sha1:2IOOMS4GUNSV4QRAQEN2U3QST4DOCM2X", "length": 12643, "nlines": 111, "source_domain": "mhlive24.com", "title": "2022 Yamaha FZ-S Deluxe झाली लाँन्च , जाणून घ्या काय असेल किंमत आणि फीचर्स | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/2022 Yamaha FZ-S Deluxe झाली लाँन्च , जाणून घ्या काय असेल किंमत आणि फीचर्स\n2022 Yamaha FZ-S Deluxe झाली लाँन्च , जाणून घ्या काय असेल किंमत आणि फीचर्स\nMHLive24 टीम, 03 जानेवारी 2022 :- Yamaha Motor India ने 2022 च्या सुरुवातीस आपली अपडेटेड FZ-S सिरीज लॉन्च केली आहे. नवीन 2022 Yamaha FZ-S FI आज भारतात रु. 1.15 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) च्या किंमतीसह लॉन्च करण्यात आली.(Yamaha FZ-S Delux)\nयाशिवाय, ही बाईक आता नवीन रेंज-टॉपिंग डिलक्स प्रकारात देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 1.18 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.\n2022 Yamaha FZ-S Deluxe मध्ये न्यू कलर स्कीम, बॉडी पॅनलवरील नवीन ग्राफिक्स आणि LED टर्न इंडिकेटरसह अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत.\nयामाहाने FZ-S मध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत ज्यामुळे बाईक आता अधिक आकर्षक बनली आहे. उदाहरणार्थ, मोटारसायकलला ��ता LED टेललॅम्प मिळतो. त्याचा स्टॅंडर्ड प्रकार दोन कलरमध्ये येतो – मॅट रेड आणि डार्क मॅट ब्लू.\nदुसरीकडे, नवीन डिलक्स प्रकारात एलईडी टेललॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर, नवीन बॉडी ग्राफिक्स आणि कलर्ड व्हील आहेत.\nFZ-S चे दोन्ही प्रकार ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचरसह लॉन्च करण्यात आले आहेत.\nनवीन Yamaha FZ-S FI डिलक्स मेटॅलिक ब्लॅक, मॅजेस्टी रेड आणि मेटॅलिक ग्रे या तीन रंगांमध्ये ऑफर केले आहे. नवीन ड्युअल टोन ब्राऊन आणि ब्लॅक कलर सीट आधीच्या दोन कलर शेड्समध्ये देखील उपलब्ध आहे.\nमोटरसायकलच्या मेकॅनिकलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन Yamaha FZ-S हे त्याच जुन्या BS6 अनुरूप 149cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. ही मोटर 7,250 rpm वर 12.2 hp ची कमाल पॉवर आणि 5,500 rpm वर जास्तीत जास्त 13.6 Nm टॉर्क जनरेट करते.\nइंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. सस्पेन्शन ड्युटीसाठी, मोटरसायकलला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक एब्जॉर्बर मिळतात. याला दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक मिळतात आणि सिंगल-चॅनल ABS देखील मिळतो.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या न��कालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2022-01-28T21:38:24Z", "digest": "sha1:6DZ6GSJHYI33ST7WQY6KU3FHAAJ4O65T", "length": 11116, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मांजरा धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nगाव: धणेगाव, तालुका: केज , जिल्हा: बीड\nआ. केशवराव सोनवणे (१९६६)\nमांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे. प्रकल्पिय साठा क्षमता, एकूण साठा = 224.09 दलघमी (8 TMC), उपयुक्त साठा = 176.96 दलघमी, मृत साठा = 47.130 दलघमी, पूर्ण संचय पातळी = 642.37 मी.\nमांजरा धरणाचे पाणलोट क्षेत्र महासांगवी,पाटोदा,पांढरेवाडी,चौसाळा,पारगाव(वाशी),केज,नेकनूर,कळंब या ठिकाणी पाऊस पडल्यास मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते.\nकृष्णा-नीरा-सीना-मांजरा नदीजोड प्रकल्पाद्वारे बोगद्यातून कृष्णा,नीरा नदी खोऱ्यातील पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी काम सुरू आहे.\nबांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम\nउंची : 42.10 मी (सर्वोच्च)\nलांबी : ४२०३ मी\nप्रकार\t: S - आकार\nलांबी\t: २६० मी.\nसर्वोच्च विसर्ग\t: ६००० घनमीटर / सेकंद\nसंख्या व आकार\t: १८, (१२ X ५ मी)\nक्षेत्रफळ : ४३.९२३ वर्ग कि.मी.\nक्षमता : २५०.७० दशलक्ष घनमीटर\nवापरण्यायोग्य क्षमता : १७३.३२ दशलक्ष घनमीटर\nओलिताखालील क्षेत्र : ४३४९.३० हेक्टर\nलांबी : ९० कि.मी.\nक्षमता : ८ घनमीटर / सेकंद\nओलिताखालील क्षेत्र : २३६९० हेक्टर\nओलिताखालील शेतजमीन : २१३२१ हेक्टर\nलांबी : ७८ कि.मी.\nक्षमता : ८ घनमीटर / सेकंद\nलातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, ७२ गावांना पाणीपुरवठा मांजरा धरणातून होतो. या धरणाची ओळख त्याच्या स्थानिक गावावरून \"धनेगाव धरण\" अशीही होते. हे धरण मुख्यतः दुष्काळी ओळखल्या जाणार्या भागात असल्यामुळे ते जास्त रिकामेच असते. १४ सप्टेंबर २०१६ रोजी धनेगाव धरणात थेंबरही पाणी नव्हते. केवळ १० दिवसांत हे धरण ७७ टक्के भरले. २००७ सालानंतर पहिल्यांच या धरणात एवढा मोठा पाणीसाठा झाला[१]\nइटियाडोह धरण • उजनी धरण • उरमोडी धरण • ओझरखेड धरण • कण्हेर धरण • कालिसरार धरण • कोयना धरण • खडकवासला धरण • चासकमान धरण • जायकवाडी धरण• डिंभे धरण • दूधगंगा धरण • नीरा देवघर धरण • पवना धरण • पानशेत धरण • बलकवडी धरण • भंडारदरा धरण • भाटघर धरण • माजलगाव धरण • मुळशी धरण • मुळा धरण • राधानगरी धरण • लॉईड्‌स डॅम • वर्धा धरण • वारणा धरण • वीर धरण • सिद्धेश्वर धरण • सूर्या धरण\nअंजानसारा धरण • अस्खेडा धरण • काटेपूर्णा धरण • खडकपूर्णा धरण • गंगापूर धरण• जयगांव धरण • जामदा धरण • टेमघर धरण • दुधना धरण • देवगड धरण • धोम धरण • नलगंगा धरण • पुजारीटोळा धरण • पूस धरण • पेच धरण • पैनगंगा धरण • बोरी धरण • भातसा धरण • भाम धरण • भीमकुंड धरण • मांजरा धरण • माणिकडोह धरण • सती धरण • सापली धरण • हातपूर धरण • हूमण धरण\nकठाणी धरण • कडवा धरण • करंजवन धरण • गिरणा धरण • गोसीखुर्द धरण • घोड धरण • चणकापूर धरण • चांदोली धरण • तानसा धरण • तारळी धरण• तिल्लारी धरण •तुलतूल धरण • तेरणा धरण• दरणा धरण • दहीगाव धरण • नाथसंग्रह धरण • निळवंडे धरण • पिंजल धरण • पुनंद धरण • बाभळी, बंधारा • बारवी धरण • बेंबला धरण • मांडओहळ धरण • येडगांव धरण • येलदरी धरण • वाघड धरण • वाघूर धरण • वाण धरण • वैतरणा धरण • आढळा प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०२२ रोजी ०७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2022-01-28T21:36:08Z", "digest": "sha1:UQTEXE6MOAKU5ZVZRXB64T6JVQ4C36MC", "length": 4109, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९१९ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९१९ मधील खेळ\nइ.स. १९१९ मधील खेळ\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/02/09/2021/hand-made-gun-maker-arrested-in-chandrapur-local-crime-branch-action/", "date_download": "2022-01-28T23:19:41Z", "digest": "sha1:B24YN5NJHOOZI26VLCLWRGLX64TBGIJA", "length": 15657, "nlines": 177, "source_domain": "newsposts.in", "title": "चंद्रपुरात देशी कट्टा बाळगणाऱ्या एका इसमास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi चंद्रपुरात देशी कट्टा बाळगणाऱ्या एका इसमास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nचंद्रपुरात देशी कट्टा बाळगणाऱ्या एका इसमास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nचंद्रपूर : देशी कट्टा बाळगणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांनी चंद्रपुर शहरातील देशी – विदेशी कट्टे बाळगणाऱ्यांची गोपनिय माहिती घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शबाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना कारवाई करण्यात आली.\n02 सप्टेंबर 2021 चे रात्रौदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनिय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाली की, लखमापुर छत्तीसगढी मोहल्ला चंद्रपुर येथील रुकधन किराणा दुकान मालक नामे रुकधन परासाराम साहु याने त्याचे घरी देशी बनावटीचे अग्नीशस्र घेऊन लपवुन ठेवले आहे. अशी खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी तात्काळ ठिकाणी रवाना झाले. मिळालेल्या माहीतीनुसार रुकधन किराणा दुकान येथे पोहचुन त्याचे दुकानाचा मालक रुकधन परसराम साहु, वय 52 वर्षे रा . लखमापुर वार्ड क्र . 3 छत्तीसगढी झोपडपट्टी, चंद्रपुर याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरझडतीमध्ये एक देशी बनावटीचे लॉन्ग बँरल पिस्टल व पाच जिवंत काडतुसे मिळुन आली. त्याचे अंदाजित मुल्य 10,000 / रुपये आहे.\nमिळालेले देशी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करुन आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 865/21 कलम 3,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन रा���नगर करीत आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बाळासाहेब खाडे, स.पो.नि. बोबडे, पो.उप.नि. संदीप कापडे, पो.हवा . संजय आतकुलवार, पो.शि. गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, कुंदन बावरी यांनी केली आहे.\nPrevious articleजादूटोणा मारहाण प्रकरण : आरोपींना 4 सप्टेंबर पर्यन्त पोलीस कोठडी\nNext articleमुख्याध्यापिका सौ शुभांगीनी वैरागडे यांना निरोप\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राज��ीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Does-democracy-stunt-economic-growthVJ4615502", "date_download": "2022-01-28T22:45:59Z", "digest": "sha1:I24VOIC3LDFBQG3BI4KZW7CHEM6SCA7T", "length": 38366, "nlines": 145, "source_domain": "www.kolaj.in", "title": "लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?| Kolaj", "raw_content": "\nलोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nनिती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद निर्माण झाला. दुसरीकडे लोकशाहीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात येतेय का यावरून नव्यानं चर्चा सुरू झाली. राजकीय अर्थशास्त्रज्ञ असलेल्या याशांग हुआंग यांनी लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखलाय का यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं. भारत चीनची तुलना करत २०११ ला टेड टॉक्सवर केलेलं हे विश्लेषण सध्या खूप महत्त्वाचं ठरतंय.\nनीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या 'टू मच डेमोक्रॅसी'च्या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला. भारतात जरा अतिच लोकशाही असल्यामुळे सुधारणा करणं शक्य होत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. टीका झाली. चीनशी सामना करणं साधी गोष्ट नाहीय. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सध्याच्या नेतृत्वात ती इच्छाशक्ती आहे असंही अमिताभ कांत म्हणाले होते.\nत्यामुळे चीन आणि भारताची तुलना करत लोकशाही, आर्थिक विकासावर नव्यानं चर्चा सुरू झाली. याशांग हुआंग हे राजकीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. चीनच्या शांघायमधल्या ���मआयटी आणि फुडन युनिवर्सिटीत ते प्राध्यापक आहेत. त्यांचं 'कॅपिटॅलिझम विथ चायनीज कॅरेक्टरिस्टिक' हे पुस्तक चीनमधल्या तीन दशकातल्या आर्थिक सुधारणांवर भाष्य करतं.\n२०११ मधला त्यांचा टेड टॉक्सवरचा एक वीडियो आहे. त्यात चीनच्या हुकूमशाही राजवटीने मागच्या काही काळात आर्थिक विकासाला कसा हातभार लावलाय याचं विश्लेषण त्यांनी केलंय. ते करताना भारत आणि चीनमधल्या लोकशाहीची तुलना त्यांनी केलीय. 'टू मच डेमोक्रॅसी'च्या निमित्ताने वादळ उठलं असताना त्यांचं आर्थिक विकास आणि लोकशाहीवरचं विश्लेषण महत्वाचं ठरतं. त्यांच्या या भाषणाचा अक्षय शारदा शरद यांनी केलेला अनुवाद इथं देतोय.\nविषय चीन आणि भारतातल्या आर्थिक विकासाचा आहे. लोकशाहीनं भारताच्या आर्थिक विकासाचा मार्ग रोखला की वाढवलाय या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. दोन देशांची गोष्ट सांगत लोकशाहीच्या विरोधात मी युक्तिवाद करतोय असं तुम्हाला वाटेल. तुम्ही म्हणाल हे योग्य नाही. पण दोन देशांची तुलना करत आर्थिक विकासात लोकशाहीचं महत्त्व काय याच्या बाजूनंच मी युक्तिवाद करेन, लोकशाहीच्या विरोधात नाही.\nहेही वाचा: लोकशाही वाचवण्याचा वीस कलमी कृतीक्रार्यक्रम\nशांघायचं पुडोंग तर मुंबईची धारावी\nपहिला प्रश्न आहे तो भारताच्या तुलनेत चीन इतक्या वेगानं का वाढला. मागच्या ३० वर्षांमधे चीनच्या जीडीपीचा विचार करता ही वाढ भारताच्या दुपटीनं झालीय. मागच्या पाच वर्षांमधे आर्थिक विकासात दोन्ही देश जवळ आलेत. पण मागच्या ३० वर्षांमधे भारताने चीनच्या तुलनेत चांगली कामगिरी केलीय. याचं सरळ साधं उत्तर म्हणजे चीनकडे शांघाय तर भारताकडे मुंबई आहे.\nशांघायमधे पुडोंग हा विस्तीर्ण भाग आहे. भारतातलं चित्र म्हणजे मुंबईची धारावीतली झोपडपट्टी. ही कल्पना इतक्यासाठीच की, चीनचं सरकार कायदे, नियमांच्या पलीकडे जाऊन काम करू शकतं. देशासाठी दीर्घकालीन फायद्याची योजना तयार करू शकतं. त्यात लाखो लोकांचं विस्थापन केवळ तांत्रिक गोष्ट ठरते.\nभारतात आपण हे करू शकत नाही. आपल्याला लोकांचं ऐकावं लागतं. तुम्ही लोकांना बांधील असता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगही या मताशी सहमत होते. मुंबईला दुसरं शांघाय बनवायचं आहे असं फायनान्शियल प्रेस ऑफ इंडियाच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं. मानवी मूल्यांवर उभा राहिलेला आणि ऑक्सफर्डमधे शिकलेला हा अर्थशास्त्रज्ञ आहे. तरीही ते शांघायच्या प्रचंड दबावातल्या डावपेचांशी सहमत आहेत.\nयाला आर्थिक विकासाचं शांघाय मॉडेल म्हणता येईल. जे आर्थिक वाढीसाठी पायाभूत सुविधा, विमानतळ, महामार्ग, पूल यासारख्या गोष्टींवर भर देत. ते करायचं तर त्यासाठी एक शक्तिशाली सरकार हवं. त्या मार्गानं जायचं तर खाजगी मालमत्तेचे अधिकार महत्त्वाचे नाहीत. लोकांशी बांधील असणं किंवा त्यांच्या विचारांना आपण महत्त्व देऊ शकत नाही. जमिनीच्या मालकी हक्काची गरज असते. जेणेकरून वेगानं कामं होऊ शकतील. शांघाय मॉडेलचा परिणाम म्हणजे लोकशाही सहकार्याऐवजी आर्थिक विकासात अडथळा ठरते. मुख्य प्रश्न हाच आहे.\nहेही वाचा: चीनी स्वप्नपूर्तीच्या नावाखाली चालतो इंटरनेटबंदीचा अजेंडा\nमूलभूत सुविधांमुळे पुढे गेला चीन\nआर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा किती गरजेच्या आहेत हासुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. आर्थिक विकासाला चालना द्यायची तर त्यासाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत असं वाटलं तरच शक्तिशाली सरकारची आवश्यकता भासेल. पायाभूत सुविधा तितक्याशा महत्वाच्या नाहीत असं लोकांना वाटायला लागलं की, तशा सरकारची गरजही कमी वाटायला लागते. या प्रश्नासाठी दोन देशांची उदाहरणं देता येतील.\nपहिल्या देशाला १ नंबर देऊ. दुसऱ्याला २. १ नंबर देश दुसऱ्याच्या तुलनेत पायाभूत सुविधांमधे पूढे आहे. टेलिफोन, शिवाय मोठी रेल्वेची व्यवस्था आहे. तर दुसरीकडे पायाभूत सुविधा, रेल्वेची लांब व्यवस्था आहे. यातला चीन, भारत कोणता कोणता देश वेगानं वाढलाय कोणता देश वेगानं वाढलाय तुमचा दृष्टिकोन रचनावादी असेल तर तुम्ही म्हणाल, १ नंबर देश चीन आहे. त्यांनी आर्थिक विकास चांगला केलाय. दुसरा भारत आहे.\nवास्तविक सगळ्यात जास्त टेलिफोन असलेला देश रशिया आहे. १९८९ ची ही आकडेवारी आहे. टेलिफोनच्या आकडेवारीमुळे देश विनाशाकडे गेला. टेलिफोन, रस्त्यांसारख्या सुविधा आपल्याला आर्थिक विकासाची हमी देत नाहीत. २ नंबर देश ज्यांच्याकडे कमी टेलिफोन आहेत तो चीन आहे. १९८९ पासून देशानं मागच्या २० वर्षात दुहेरी आकड्यात कामगिरी केलीय. युरोप आणि चीन यांच्याबद्दल केवळ टेलिफोनचे आकडे तुम्हाला माहीत असतील तर विकासाबद्दलचा तुमचा अंदाज चुकीचा आहे.\nजिथं रेल्वेची लांब व्यवस्था आहे तो भारत आहे. दुसरा चीन. आज चीनकडे भारतापेक्षा पायाभूत सुविधा अधिक आहेत. पण १९९० च्या अखेर चीन यात भारताच्या मागे होता. विकसनशील देशांमधे वाहतुकीचा सामान्य मार्ग म्हणजे रेल्वे. ब्रिटिशांनी ही व्यवस्था केली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत चिनपेक्षा लहान आहे. तरीही १९९० च्या अखेर रेल्वेचं मोठं जाळं भारतात होतं. मुलभूत सुविधा हे त्यामागचं एकमेव कारण नाहीय. भारताच्या तुलनेत चीनने १९९० च्या दशकात पहिल्या पेक्षा अधिक चांगलं काम केलंय.\nतुलना फक्त भारत चीनची\nजगभरातल्या आकडेवारीकडे पाहिलं तर मुलभूत सुविधा आर्थिक विकासाचं कारण नाही तर परिणाम आहे. अर्थव्यवस्था वाढते, सरकार अधिक साधनसंपत्ती जमा करते, आणि सरकार मुलभूत पायाभूत सुविधेत अधिक गुंतवणूक करते. सुविधा आल्या म्हणजे आर्थिक विकास होतो असं नाही. ही कहाणी चीनच्या आर्थिक विकासाची आहे. लोकशाही आर्थिक विकासासाठी वाईट आहे आता दोन देशांकडे पाहुयात. देश 'अ' आणि 'ब'.\n१९९० मधे 'अ' देशाचा जीडीपी ३०० डॉलर प्रति व्यक्ती होता. तर 'ब' देशाचा ४६० डॉलर प्रति व्यक्ती इतका होता. २००८ येईपर्यंत 'अ' ने 'ब' देशाला मागे टाकलं. 'अ' देशानं ७०० डॉलर प्रति व्यक्ती इतका जीडीपी घेत ६५० डॉलर प्रति व्यक्ती जीडीपीच्या देशाला मागे टाकलं. दोन्ही देश आशियातले.\nदोन आशियाई देश कोणते आणि कोणत्या देशात लोकशाही सरकार आहे असं विचारलं तर तुम्हाला वाटेल 'अ' चीन आणि 'ब' भारत आहे. पण खरंतर पहिला लोकशाही भारत आहे. दीर्घकाळ लष्करी राजवटीखाली असलेला 'ब' देश पाकिस्तान आहे. आपण भारत चीनची तुलना करत राहतो. दोन्ही देशाची लोकसंख्या साधारण सारखी आहे. पण तुलना भारत पाकिस्तानची व्हायला हवी. दोन्ही भौगोलिकदृष्ट्या सारखे आहेत. शिवाय दोघांना गुंतागुंतीचा इतिहासही आहे. त्या तुलनेत विचार करायचा तर लोकशाही आर्थिक विकासाच्या दृष्टीने फारच चांगली वाटते.\nहेही वाचा: जगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय\nचीन इतक्या वेगाने का वाढला\nअर्थशास्त्रज्ञ हुकूमशाही सरकारांच्या प्रेमात का पडतात त्याचं एक कारण म्हणजे पूर्व आशियायी मॉडेल. आपल्याकडे पूर्व आशियातल्या कोरिया, तैवान, हॉंगकॉंग, सिंगापूर या देशांच्या आर्थिक विकासाच्या कथा आहेत. यातल्या काही अर्थव्यवस्था ६०, ७०, आणि ८० च्या दशकापर्यंत हुकूमशाही सरकारांच्या अधिपत्याखाली होत्या.\nपूर्व आशियातल्या हुकूमशाही सरकारांमागे अपयशाची उदाहरणही दडलीत. यात दक्षिण कोरिया यशस्वी ठरला उत्तर कोरिया ठरला नाही. तैवान यशस्वी झाला तर माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वात चीनने तसं केलं नाही. फिलिपाईन्सला यश आलं नाही. जगभरातल्या आकड्यांकडे लक्ष टाकलं तर आर्थिक विकासावर लोकशाही सरकारांपेक्षा हुकूमशाही सरकारांची पकड असल्याचा कोणताही आधार नाही. पूर्व आशियायी मॉडेलमधे पक्षपात दिसतो.\nमग चीन इतक्या वेगाने का वाढला त्यासाठी सांस्कृतिक क्रांतीच्या काळात जावं लागेल. चीन त्यावेळी वेडा झाला होता. इंदिरा गांधींच्या काळातल्या भारताशी तुलना केली जात होती. आता प्रश्न आहे कोणता देश अधिक वेगानं काम करत होता त्यासाठी सांस्कृतिक क्रांतीच्या काळात जावं लागेल. चीन त्यावेळी वेडा झाला होता. इंदिरा गांधींच्या काळातल्या भारताशी तुलना केली जात होती. आता प्रश्न आहे कोणता देश अधिक वेगानं काम करत होता चीन सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चांगला होता. त्या काळातही चीनचा दरडोई जीडीपी २.२ टक्क्यांनी वाढत होता. हे तेव्हा होत होतं जेव्हा चीनमधे उलथापालथी घडत होत्या. याचा अर्थ चीनमधे असं काही आहे जे आर्थिक विकासाला पोषक आहे. जशी की, सांस्कृतिक क्रांती. चीनच्या जवळ सगळ्यात मोठी ताकद आहे ती मानवी भांडवलाची. त्याशिवाय काही नाही.\n१९९० च्या दशकाच्या सुरवातीचा 'वर्ल्ड डेवलपमेंट इंडेक्स' पहा. चीनमधलं प्रौढ साक्षरतेचं प्रमाण ७७ तर भारताचं ४८ टक्के होतं. हा फरक चीन आणि भारतातल्या महिलांमधे अधिक आहे. चीनमधली साक्षरतेची व्याख्या म्हणजे १५०० चिनी अक्षरं वाचायची, लिहायची क्षमता असणं. भारतातली व्याख्या आपण ज्या भाषेत बोलता त्या भाषेत आपलं नाव लिहिता येणं. साक्षरतेच्या बाबतीत दोन्ही देशातली दरी आकडेवारीपेक्षा अधिक आहे. भारताच्या दृष्टीने मानवी भांडवलाचा विचार करता चीनला याचा मोठा फायदाच झालाय.\nहेही वाचा: साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात\n१९६५ च्या सुरवातीला आयुर्मानाचा चीनला खूपच फायदा झाला. १९६५ मधे भारतीयांपेक्षा एक चिनी १० वर्ष अधिक जगला. तुम्हाला पर्याय दिला तर १० वर्ष अधिक जिवंत राहण्यासाठी तुम्ही चिनी बनणं पसंत कराल. हा निर्णय १९६५ मधे घ्यायचा असता तर सांस्कृतिक क्रांतीच्या उलथापालथीत आपण अडकलो असतो.\nभारतीय व्यक्ती म्हणून तुम्हाला भारतीय स्���्रियांपेक्षा दोन वर्ष अधिक आयुष्य जगण्याची संधी त्यावेळी होती. ही खूप विचित्र गोष्ट आहे. देशांमधे असा प्रकार घडणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. आज भारतीय स्त्रियांचं आयुर्मान भारतीय पुरुषांपेक्षा अधिक आहे. पण भारतात आज लिंग समानतेवर खूप काम व्हायला हवं.\nचीनमधल्या कामगारांपैकी ६० ते ८० टक्के महिला किनारपट्टी भागातल्या आहेत. भारतात मात्र जास्त कामगार पुरुष असतात. पूर्व आशियातल्या इतर देशांकडे पाहिलं तर तिथल्या महिला आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात. चीनपर्यंत पोचायला भारताला अजून खूप पल्ला गाठायचा आहे.\nचीनच्या राजकीय व्यवस्थेचं काय\nआपण मानवी भांडवलाबद्दल चर्चा करतो. शिक्षण, आरोग्याबद्दल बोलतो. पण राजकीय व्यवस्थेचं काय एकपक्षीय राजकीय व्यवस्थेनं चीनमधे आर्थिक विकासाला अधिक सुलभ बनवलं हे खरं नाही एकपक्षीय राजकीय व्यवस्थेनं चीनमधे आर्थिक विकासाला अधिक सुलभ बनवलं हे खरं नाही वास्तविक याचं उत्तर साधं सुधं नाही तर गुंतागुंतीचं आहे. राजकीय व्यवस्थेची आकडेवारी आणि तिच्या गतिशीलतेच्या भिन्नतेवर ते अवलंबून आहे. चीनमधे एकपक्षीय व्यवस्था, हुकूमशाही आहे याबद्दल प्रश्नच नाही. कमी हुकूमशाही आणि अधिक लोकशाहीवादी होण्यासाठी कालांतराने ते बदलले.\nआर्थिक वाढ बदलांविषयी असते. तुम्ही बदलाचं कारण शोधता तेव्हा तो समजून घेण्यासाठी इतर गोष्टींचा विचार केला जातो.रखडलेल्या गोष्टीही बदलाचं कारण असू शकतात. पण ते तेव्हाच होतं जेव्हा बाकी गोष्टी बदलत राहतात. राजकीय बदलांचा भाग म्हणून चीननं गावात निवडणुका आणल्या. संपत्तीचे अधिकार दिले.\nजमिनी पट्ट्याची सुरक्षा वाढवली. चीनच्या ग्रामीण भागात आर्थिक नवनिर्माण झालं. उद्योजक क्रांती आली. राजकीय बदलांची ही गती खूप हळू आहे. भविष्यात देशाला अधिक भरीव आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कारण त्यांनी राजकीय बदल वेगानं केलेले नाहीत. पण तरीही व्यवस्था बदलाची दिशा अधिक उदार आणि लोकशाहीच्या बाजूची आहे. तेच तत्व भारतासाठीही लागू होऊ शकतं.\nहेही वाचा: सगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र\nचीन एक अपवाद आहे\nप्रत्येक वर्षी एक दोन टक्के इतक्या कमी गतीनं भारताचा विकास होत होता त्यावेळी भारत कमी लोकशाहीवादी होता. १९७५ ला इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली. सगळ्या टीवी चॅनेल्सचे अधिकार भारत सरकारकडे आले. ९० च्या दशकातल्या भारताबद्दल खूप कमी लोकांना माहितीय. केवळ आर्थिक सुधारणा केल्या गेल्या नाहीत. गावांमधे स्वराज्य, मीडियाचं खाजगीकरण, माहितीचा अधिकार लागू करून राजकीय सुधारणा आणल्या.\nबदलांमुळे होणाऱ्या विकासाचा सिद्धांत चीन आणि भारत दोघांनाही लागू होतो. भारतात विकास होत नाहीय असं लोकांना का वाटतं त्याचं एक कारण म्हणजे भारताची तुलना चीनशी होणं. आर्थिक विकासाच्या बाबतीत चीन एक अपवाद आहे. तुम्ही क्रिकेटचे खेळाडू असाल आणि तुमची तुलना सचिन तेंडुलकरशी केली तर त्याचं एक कारण म्हणजे भारताची तुलना चीनशी होणं. आर्थिक विकासाच्या बाबतीत चीन एक अपवाद आहे. तुम्ही क्रिकेटचे खेळाडू असाल आणि तुमची तुलना सचिन तेंडुलकरशी केली तर आपल्याला आपण काही खास नाही असं वाटायला लागेल.\nयाचा अर्थ हा नाही की, क्रिकेटमधले तुम्ही खराब खेळाडू आहात. भारतातल्या आर्थिक विकासाच्या वाढीचा दर ८ ते ९ टक्के आहे. याआधीही भारत आर्थिक विकासाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर होता. ही सामान्य गोष्ट नाहीय.\nभविष्यावर एक नजर टाकूयात. चीन आजही काही मुलभूत गोष्टींमधे बळकट आहे. सार्वजनिक आरोग्य, सामाजिक व्यवस्था, समानतेची भावना जी तुम्हाला भारतात आढळत नाही. पण भारताकडेही प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याच्या मुलभूत गोष्टींमधे काही सुधारणा होतायत. सरकारनं प्राथमिक शिक्षण, आरोग्य व्यवस्थेत गुंतवणूक केलीय. पण सरकारला अजूनही बरंच काही करावं लागेल.\nभारतात आर्थिक विकासाला प्रोत्साहन दिलं जातंय. चीनचा प्रयत्न राजकीय सुधारणांचा आहे. चीनला विकास करत रहायचा असेल तर त्याला आपल्या राजकीय व्यवस्थेत बदल करावे लागतील. आर्थिक विकासातून मिळालेल्या फायद्यांचं सर्वांमधे समान वाटप करण्यासाठी राजकीय बदल फार महत्वाचे आहेत. हे होईल का माहीत नाही. पण आशावादी रहायला हरकत नाही.\nकविता व्यक्तीला संवेदनशील बनवते\nनेपाळमधल्या सत्तासंघर्षामागचं कारण काय\nब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना\nनवा कोरोना वायरस भारतात 'सुपर स्प्रेडर' ठरेल\n'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर\nआप्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/mr/womens-child-welfare-committee/", "date_download": "2022-01-28T21:52:20Z", "digest": "sha1:T7W4RJIWWGEPGJCEYQTQ27FUBZ6YY5IL", "length": 8727, "nlines": 194, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "महिला व बालकल्याण समिती – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाई�� माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nपे अँड पार्क विभाग\nई ‍ निविदा विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nमहिला व बालकल्याण समिती सदस्य यादी\nश्रीम. पाटील वंदना मंगेश (मा. सभापती)\nश्रीम. भोईर सुनिता शशिकांत (मा. उपसभापती)\nश्रीम. नाईक विविता विवेक\nश्रीम. बेलानी हेमा राजेश\nश्रीम. पारधी सुजाता यशवंत\nश्रीम. सोनार सुरेखा प्रकाश\nश्रीम. मुखर्जी अनिता बबलू\nश्रीम. परमार हेतल रतिलाल\nश्रीम. भावसार वंदना संजय\nश्रीम. वंदना विकास पाटील\nश्रीम. तारा विनायक घरत\nश्रीम. मर्लिन मर्विन डिसा\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinhagadtimes.com/2022/01/Welcoming-the-New-Year-in-the-chowk-under-Wadgaon-bridge-on-Sinhagad-road-leave-alcohol-drink-milk-campaign.html", "date_download": "2022-01-28T21:55:12Z", "digest": "sha1:4FFESCEY2HT7JY5ZNQWAHY2YEKU5EGWB", "length": 15327, "nlines": 105, "source_domain": "www.sinhagadtimes.com", "title": "नववर्षाचे स्वागत करत सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये दारु सोडा, दूध प्या अभियान", "raw_content": "\nमुख्यपृष्ठSinhagad Timesनववर्षाचे स्वागत करत सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये दारु सोडा, दूध प्या अभियान\nनववर्षाचे स्वागत करत सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये दारु सोडा, दूध प्या अभियान\n0 Team शनिवार, जानेवारी ०१, २०२२\nपुणे: सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना चित्रपट्यांच्या गाण्यावर थिरकणारी व मद्यधुंद झालेले तरुण-तरुणी दिसतात. परंतु व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चालेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरीता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला. दारु सोडा, दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केले.\nसिंहगड रस्त्या���रील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी नगरसेविका राजश्री नवले, नगरसेवक हरिदास चरवड, माजी नगरसेवक दिलीप नवले, सिंहगड रोड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे, सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घुले, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.\nप्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्यावर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे.\nअ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाची युवापिढी निरोगी असेल तर देशाचा अधिक विकास होतो. आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. राजश्री नवले, हरिदास चरवड यांनी देखील मनोगत व्यक्त केले.\nवर्षा अखेरच्या मधूर संध्येला व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याकरीता तरुणांसह महिलांनी देखील अभियानात सहभाग घेतला. वडगाव पुलासह न-हे येथील जाधवर इन्स्टिटयूटच्या प्रवेशद्वारात महिलांनी तर ससेवाडी येथील संस्थेच्या प्रांगणात तरुणांनी हे अभियान राबविले.\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nशनिवार, ऑगस��ट १४, २०२१\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nशुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nमुंबई: राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे,...\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nपुणे: संपूर्ण पुण्यनगरी बरोबरच हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तसेच सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नामांकित पानशेत धरण कामी आपल्या घरादारांव...\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nपुणे: आंबिल ओढा परिसरात 2019 मध्ये आलेल्या पुराची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी आंबिल ओढ्याच्या मुळ प्रवाहामध्ये कोणतेही बदल करु नयेत अ...\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nकिरकटवाडी: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यांतर्गत नांदेडफाटा ते किरकटवाडी फाटा या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असू...\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nपुरंदर: कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे...\nआयकराच्या विभागाच्या दिवसभराच्या छापासत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया\nपुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केली आहे. त्यात अजित पव...\nअजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार\nसोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कानोसा घेत आहेत. कालपासून उपमुख्यम...\n\"बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार\" महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nवडगाव: गॅस, पेट्रोल व डिझेल ची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीने त्रस्त झालेली जनता, मोद...\nपवारांच्या प��ण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nपुणे: आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहत...\nताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन आयोजित मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात संपन्न\nपुणे: ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 या स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pandhariuday.com/archives/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2022-01-28T21:42:09Z", "digest": "sha1:4ONGG6ANE3OKBO5T7WVDF7IWPDRHZCO5", "length": 7481, "nlines": 55, "source_domain": "pandhariuday.com", "title": "करोना संसर्ग – pandhariuday", "raw_content": "\nCovid 19 : पाळीव प्राण्यांत संसर्ग हाँगकाँगमध्ये २००० हॅम्स्टर मारण्याचे आदेश जारी\nहायलाइट्स: पाळीव प्राणीही कोविड पॉझिटिव्ह २००० ‘हॅम्स्टर’ ठार मारण्याचे आदेश ‘हॅम्स्टर’ हा उंदरासारखा दिसणारा लहानसा प्राणी हाँगकाँग :हाँगकाँग प्रशासनाकडून मंगळवारी\nTeenage Pregnancies: करोना काळात हजारो अल्पवयीन मुलींना ‘गर्भधारणे’मुळे सोडावी लागली शाळा\nJanuary 15, 2022 admin 0 Comments rise in teenage pregnancies, zimbabwe, अनियोजित गर्भधारणा, करोना संसर्ग, गर्भनिरोधक, झिम्बॉब्वे, लैंगिक हिंसाचार\nहायलाइट्स: आजारापेक्षा उपाय भयंकर २०२० साली गरोदर मुलींना शाळेत जाण्यापासून बंदी २०२१ मध्ये वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत जवळपास ५००० विद्यार्थिनींनी\nCovid19: करोनापासून बचावासाठी कोणता मास्क सर्वोत्तम\nहायलाइट्स: सीडीसी अधिकाऱ्यांकडून नागरिकांना मास्कच्या वापराबाबत मार्गदर्शन एन ९५ किंवा केएन ९५ मास्क वापरण्याचा सल्ला आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना प्राधान्य देण्याची\nCorona Vaccine: ‘ओमिक्रॉन’विरुद्ध या लशीचा बुस्टर डोस ठरतोय अधिक प्रभावी\nहायलाइट्स: जगभरातील रुग्णसंख्येत वाढ करोनाला रोखण्यासाठी बुस्टर डोसचा वापर ‘वॅक्सझेव्हरिया’चा बुस्टर डोस अधिक प्रभावी : अॅस्ट्रेझेनेकाचा दावा लंडन, ब्रिटन :\n डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र; ‘डेल्टाक्रॉन’चा जन्म\nहायलाइट्स: आता, हे काय भलतंच करोना विषाणूचा नवा व्हेरियंट दाखल सायप्रसमध्ये आढळला डेल्टा आणि ओमिक्रॉन मिश्रित व्हेरियंट निकोसिया, सायप्रस :\nCoronavirus in China: करोना���ी धडकी; केवळ तीन रुग्ण आढळले आणि संपूर्ण शहर लॉकडाऊन\nहायलाइट्स: करोना संसर्गाची धास्ती युत्झूमध्ये तीन रुग्ण आढळले खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहर लॉकडाऊन बीजिंग, चीन :ज्या देशात सर्वात पहिल्यांदा\nCoronavirus in China: करोनाची धडकी; केवळ तीन रुग्ण आढळले आणि संपूर्ण शहर लॉकडाऊन\nहायलाइट्स: करोना संसर्गाची धास्ती युत्झूमध्ये तीन रुग्ण आढळले खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहर लॉकडाऊन बीजिंग, चीन :ज्या देशात सर्वात पहिल्यांदा\nCorona Home Test: ‘ओमिक्रॉन’ची चाचणी घरच्या घरी शक्य पाहा, काय सांगतात तज्ज्ञ…\nJanuary 4, 2022 admin 0 Comments corona test kit, omicron variant, अन्न आणि औषध प्रशासन, ओमिक्रॉन, करोना टेस्ट किटचा वापर, करोना संसर्ग, रॅपिड चाचणी\nवॉशिंग्टन, अमेरिका : घरच्या घरी करोना चाचणी करून करोना विषाणूचं ‘ओमिक्रॉन‘ स्वरुप ओळखलं जाऊ शकतं का असा प्रश्न अनेकांना पडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/05/08/opportunity-to-buy-flipkart-big-saving-day-sale-41-thousand-smartphone-at-11-thousand/", "date_download": "2022-01-28T21:49:03Z", "digest": "sha1:XKORWL5IMY2XMACPBR52LP3J67MFB2ZF", "length": 8843, "nlines": 92, "source_domain": "spreaditnews.com", "title": "फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल 41 हजारांचा स्मार्टफोन 11 हजारात खरेदी करण्याची संधी – Spreadit", "raw_content": "\nफ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल 41 हजारांचा स्मार्टफोन 11 हजारात खरेदी करण्याची संधी\nफ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल 41 हजारांचा स्मार्टफोन 11 हजारात खरेदी करण्याची संधी\nफ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल (Flipkart Big Saving Day) सुरू आहे. यावेळी अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट दिले जात आहे. Motorola Razr, Galaxy F62, iPhone 11 सह अनेक स्मार्टफोन्सवर तगड्या ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे iQOO 3 हा स्मार्टफोन अवघ्या 24,990 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (Flipkart Big Saving Day Sale : Buy iQOO 3 Smartphone worth 41000 Rs in just 11000)\nहा फोन खासकरुन मोबाईल गेमर्ससाठी सादर करण्यात आला आहे. हा फोन बर्‍याच खास फीचर्ससह येतो. यात 8 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, क्वाड रियर कॅमेरा, 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, अशी वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग iQOO 3 या शनदार स्मार्टफोनवरील ऑफरची माहिती जाणून घेऊया.\niQOO 3 च्या बेस व्हेरिएंटवर 13,000 रुपयांची सवलत\nFlipkart सेलमध्ये iQOO 3 दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. याचा बेस व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे, ज्याची MRP 37,990 रुपये इतकी आहे. हा फोन 13,000 रुपयांच्या सवल��ीत खरेदी करता येईल. म्हणजेच हा फोन 24,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.\nटॉप व्हेरिएंटवरही 13,000 रुपयांची सवलत\nया स्मार्टफोनचं दुसरं व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतं, या फोनची किंमत 40,990 रुपये इतकी आहे. हे व्हेरिएंटदेखील 13000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करता येईल. म्हणजेच हा फोन 27,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या दोन्ही व्हेरिएंट्सवर 15,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे. जर युजर्सनी त्यांचा जुना फोन एक्सचेंज केला आणि संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास आपण दोन्ही व्हेरिएंट्स अनुक्रमे 9,690 आणि 12,690 रुपयात खरेदी करू शकता.\nदोन्ही स्मार्टफोनवर HDFC/BOB बँक ऑफर\nयुजर्सने iQOO 3 खरेदी करताना HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे भरले तर त्यांना 10 टक्के सूट देण्यात येईल. यासह नो कॉस्ट ईएमआय वर देखील हा फोन खरेदी करता येईल. त्याचबरोबर, BOB बँकेच्या डेबिट मास्टरकार्डकद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के सूट दिली जाईल. म्हणजेच डिस्काऊंट ऑफर, एक्सचेंज ऑफर (संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास) आणि HDFC/BOB बँक ऑफरसह हे दोन्ही फोन खरेदी केल्यास तुम्हाला केवळ अनुक्रमे 8,721 आणि 11,421 रुपये द्यावे लागतील.\n15 मेनंतर ‘व्हाट्स अँप’ बंद होणार का ‘प्रायव्हसी पॉलिसी’बाबत झालाय ‘हा’ निर्णय..\n डीआरडीओच्या ‘या’ कोरोनावरील औषधाला मंजुरी; ऑक्सिजनची गरज होणार कमी\n🛕 घटस्थापना: नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा, रंगांचं महत्व, स्त्रियांनी कोणत्या…\n‘त्या’ विमानातून पडलेला तो अफगाणी तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू, मृत्यूनंतर…\nतालिबाननं जगाला दिलेली ‘ही’ 10 आश्वासनं नक्की वाचा..\n ‘नोकिया’चा 4G मोबाईल लाॅंच, कमी किंमतीत भरमसाठ…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/05/17/job-updates-recruitment-for-416-posts-in-all-india-institute-of-medical-sciences-apply-asa/", "date_download": "2022-01-28T23:10:39Z", "digest": "sha1:AIZ46FD6PSDQ5U6F3ILQ6ALGYIMYTOGO", "length": 5916, "nlines": 97, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🛄 जॉब अपडेट्स: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 416 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा.. – Spreadit", "raw_content": "\n🛄 जॉब अपडेट्स: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 416 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा..\n🛄 जॉब अपडेट्स: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 416 जागांसाठी भरती, अर्ज ‘असा’ करा..\n🎯 पदाचे नाव: सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर\n📚 शैक्षणिक पात्रता: DNB/MD/MS/Ph.D./M.Sc (संबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी)\n🔔 पगार आणि जाहिरात सविस्तर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: 👉 https://bit.ly/2RrvDap\n✍🏻 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2021\n💳 फी- जनरल/ओबीसी: ₹1500/-, [एससी/एसटी/ईडब्ल्यूएस: ₹1200/-, पीडब्ल्यूडी: फी नाही]\n👤 वयोमर्यादा- 31 ऑगस्ट 2021 रोजी 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\n📍 नोकरी ठिकाण – नवी दिल्ली\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u\nलवकरच कोरोनावर मिळणार नोझल स्प्रे व्हॅक्सिन; ‘या’ 5 नोझल स्प्रे’ व्हॅक्सिनच्या चाचण्या सध्या सुरु…\nस्वस्तात सोनेखरेदीची संधी, ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ सीरिजचा पहिला टप्पा आजपासून सुरु\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/07/north-central-railway-recruitment-2020.html", "date_download": "2022-01-28T22:11:13Z", "digest": "sha1:EAO55XU652TINH43NEK6TIY467A6OWRI", "length": 8652, "nlines": 82, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "North Central Railway Recruitment 2020 उत्तर मध्य रेल्वेत अप्रें��िस पदांच्या 196 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNorth Central Railway Recruitment 2020 उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 196 जागा\nउत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 196 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details : 196 जागा\nपदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)\nशैक्षणिक अहर्ता Required Qualification : किमान 50 टक्के गुणांसह एसएससी ( इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेंडमध्ये आयटीआय ITI.\nवयोमर्यादा Age Limit : 1 डिसेंबर 2019 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ₹ 100 + ₹ 70 (एससी/एसटी/अपंग/महिला: ₹ 70)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2020\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (���िजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://internationaldonation.mavipa.org/%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8/", "date_download": "2022-01-28T22:06:47Z", "digest": "sha1:UUL32PWLWED7TYLIIWMGAN4NR2AJY2IN", "length": 21013, "nlines": 206, "source_domain": "internationaldonation.mavipa.org", "title": "संशोधन – Marathi Vidnyan Parishad", "raw_content": "\nशेगडीतील वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विजेची निर्मिती\nआयुष अग्रवाल आणि गौरव धांडे (डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग, पुणे)\nइलेक्ट्रोफोरेसिसच्या तंत्राने वेगळे केलेल्या प्रथिनांच्या अभिरंजनाची नवी पद्धत\nस्नेहल पूजारी आणि लतिका आंचन (बांदोडकर महाविद्यालय, ठाणे)\nअँड्रॉइड प्रणालीद्वारे नियंत्रित करता येणारे स्वच्छता यंत्र\nनिनाद पायघण, अर्जुन शिंदे आणि निशान्त डोंगरे (श्री रामदेवबाबा महाविद्यालय, नागपूर)\nसाबुदाणा आणि राखेपासून तयार केलेले, पॉलिथिनला पर्याय ठरणारे जैविक-प्लास्टिक\nतृप्ती जोशी आणि ओंकार पेंढारकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्‍नागिरी)\nगायी-गुरांतील फॉस्फोरसचे प्रमाण शोधणारा, सहज वापरता येणारा चाचणी संच\nश्वेता साबू आणि कीथ डी’सोझा (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)\nहृदयातून येणाऱ्या विविध आवाजांची नोंद करणारे साधन\nइशा लांजवळ, रीना टिल्लू आणि तृप्ती माळकर (सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई)\nसाखरेच्या कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाशाद्वारे विघटन\nअजित पवार (स्कूल ऑफ नॅनोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर)\nशेंगदाण्यांच्या टरफलांतून सेल्यूलोज निष्कर्षण आणि जैविक इंधनाची निर्मिती\nतेजस सूर्यवंशी, विनिता नायर, प्रतिमा पटेल (बिर्ला महाविद्यालय, कल्याण)\nयीस्ट या जीवाणूंतील मॅनन या पिष्टमय पदार्थाचा अभ्यास\nहर्षिता मंत्री आणि सुप्रिया हेवाळ��� (खालसा महाविद्यालय, मुंबई)\nविविध झाडांपासून उत्सर्जित केल्या गेलेल्या जैवरसायनांचा मुगाच्या वाढीवर होणारा परिणाम\nकल्पेश जाधव आणि प्रथमेश गिरकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nपिझोइलेक्ट्रिक फलाटाचा विद्युतनिर्मितीसाठी उपयोग\nमोहित राठोड आणि हार्दिक मकवाना (भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, मुंबई)\nप्लास्टीक नष्ट करू शकणारे सुक्ष्मजीव मातीतून वेगळे करण्याची क्रिया\nअस्मिता कांबळे (के.सी.महाविद्यालय, मुंबई)\nअॅमिलेजची क्रियाशीलता कमी करणारी अन्नपूर्णा वनस्पती\nरमा राजाज्ञा, सुमित फाकटकर आणि तेहसीन नाकाडे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nचुंबकत्वाच्या साहाय्याने वेगळे करता येणारे नॅनोउत्प्रेरक\nश्रुती वाघधरे, समिक्षा पाथरे आणि विशाखा महादेव नरवणे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nअतिदक्षता विभागातील रूग्णांना शिरेद्वारे देण्यात येत असलेल्या द्रवपदार्थांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी गणिती प्रारूप\nप्रभंजन पाटणकर, रिद्धी संसारे आणि सई खटावकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nस्पंदनाच्या स्वरूपातील विद्युत क्षेत्राच्या वापराद्वारे शैवालापासून जैविक इंधनाची निर्मिती\nवैभव रेणापूरकर, साक्षी सेलूकर, श्रेया वाघमोडे आणि रामेश्वर घडे (विलासराव देशमुख कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, लातूर)\nनारळाच्या करवंटीपासून काढलेल्या तेलाचे सूक्ष्मजंतूंच्या आणि बुरशीच्या विरोधातील कार्य\nरोहित सोढा आणि सिधेश गांवकर (के.सी.महाविद्यालय, मुंबई)\nसंगीत आणि सुवर्ण गुणोत्तर\nश्रुती प्रभुदेसाई, दिव्या नातू आणि पूजा कुष्टे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nक्युलेक्स क्विंक्वेफॅसिएटस व एडिस इजिप्ती डासांच्या अळीविरुद्ध झेंडूच्या अर्काचा उपयोग\nप्रज्ञा तिखे (सुमतीभाई शाह आयुर्वेदिक महाविद्यालय, पुणे)\nडासांना पळवून लावणार्‍या उदबत्त्यांतील नारळाच्या करवंटीचे कार्य\nरिंकेश गोहील, अनिकेत शिगवण आणि सिद्धार्थ बैंदूर (के.सी.महाविद्यालय, मुंबई)\nविद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल ओळखण्यासाठी फझी लॉजिक आणि ग्राफ थिअरीचा वापर\nशिवांगी भोसले, दीप्ती वाकणकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nहळदीच्या पानाचे विविध उपयोग\nनिलेश मुंडले (हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसी, उल्हास नगर)\nजमिनीचा कस वाढवणाऱ्या विविध पदार्थांचा वांग्याच्या रोपावर होणाऱ्या परिणामाचा तुलनात्मक अभ्यास\nनिखिल कडलग (के.सी.महाविद्यालय, मुंबई)\nभाताच्या तुसापासून इथेनॉलची निर्मिती\nमधुश्री वारूंजीकर (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स उच्च माध्यमिक शाळा, अलिबाग)\nफझी लॉजिकच्या मदतीने एस.क्यू.एल. भाषा-प्रणालीद्वारे माहितीचे अधिक परिणामकारक संकलन\nसायली सप्रे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nस्थानिक प्रदेशात मिळणाऱ्या फळांपासून शुद्ध इथेनॉलची निर्मिती\nमनोजकुमार सुतार (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nमहाविद्यालयीन प्रयोगशाळांत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन\nरोनक पटेल, विरोचन चव्हाण, जे.चंद्रशेखर आणि विवेक परब (विवेकानंद महाविद्यालय, मुंबई)\nआलेख पद्धतीचा वापर करून शैक्षणिक संस्थांसाठी कार्यक्षम वेळापत्रक\nनिकीता कोरगांवकर आणि राजूल तळगांवकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nबॅसिलसः कुक्कुटपालन, जलजीवनिर्मितीसारख्या उद्योगात उपयुक्त ठरणारे संभाव्य साहाय्यकारी जीवाणू\nलावण्या अनंतरामन् (खालसा महाविद्यालय, मुंबई)\nशेगडीतील वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विजेची निर्मिती\nआयुष अग्रवाल आणि गौरव धांडे (डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग, पुणे)\nइलेक्ट्रोफोरेसिसच्या तंत्राने वेगळे केलेल्या प्रथिनांच्या अभिरंजनाची नवी पद्धत\nस्नेहल पूजारी आणि लतिका आंचन (बांदोडकर महाविद्यालय, ठाणे)\nअँड्रॉइड प्रणालीद्वारे नियंत्रित करता येणारे स्वच्छता यंत्र\nनिनाद पायघण, अर्जुन शिंदे आणि निशान्त डोंगरे (श्री रामदेवबाबा महाविद्यालय, नागपूर)\nसाबुदाणा आणि राखेपासून तयार केलेले, पॉलिथिनला पर्याय ठरणारे जैविक-प्लास्टिक\nतृप्ती जोशी आणि ओंकार पेंढारकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्‍नागिरी)\nगायी-गुरांतील फॉस्फोरसचे प्रमाण शोधणारा, सहज वापरता येणारा चाचणी संच\nश्वेता साबू आणि कीथ डी’सोझा (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)\nहृदयातून येणाऱ्या विविध आवाजांची नोंद करणारे साधन\nइशा लांजवळ, रीना टिल्लू आणि तृप्ती माळकर (सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई)\nसाखरेच्या कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाशाद्वारे विघटन\nअजित पवार (स्कूल ऑफ नॅनोसायन्सेस अँड ट���क्नॉलॉजी, कोल्हापूर)\nशेंगदाण्यांच्या टरफलांतून सेल्यूलोज निष्कर्षण आणि जैविक इंधनाची निर्मिती\nतेजस सूर्यवंशी, विनिता नायर, प्रतिमा पटेल (बिर्ला महाविद्यालय, कल्याण)\nयीस्ट या जीवाणूंतील मॅनन या पिष्टमय पदार्थाचा अभ्यास\nहर्षिता मंत्री आणि सुप्रिया हेवाळे (खालसा महाविद्यालय, मुंबई)\nविविध झाडांपासून उत्सर्जित केल्या गेलेल्या जैवरसायनांचा मुगाच्या वाढीवर होणारा परिणाम\nकल्पेश जाधव आणि प्रथमेश गिरकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nपिझोइलेक्ट्रिक फलाटाचा विद्युतनिर्मितीसाठी उपयोग\nमोहित राठोड आणि हार्दिक मकवाना (भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, मुंबई)\nप्लास्टीक नष्ट करू शकणारे सुक्ष्मजीव मातीतून वेगळे करण्याची क्रिया\nअस्मिता कांबळे (के.सी.महाविद्यालय, मुंबई)\nअॅमिलेजची क्रियाशीलता कमी करणारी अन्नपूर्णा वनस्पती\nरमा राजाज्ञा, सुमित फाकटकर आणि तेहसीन नाकाडे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\nचुंबकत्वाच्या साहाय्याने वेगळे करता येणारे नॅनोउत्प्रेरक\nश्रुती वाघधरे, समिक्षा पाथरे आणि विशाखा महादेव नरवणे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/cybarcrime/", "date_download": "2022-01-28T22:31:43Z", "digest": "sha1:MTZ2DJVORPOWXGPFPK6RONVJ3KVTHRXI", "length": 3693, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "cybarcrime Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nपुन्हा या अभिनेत्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा\nसैराट प्रदर्शित झाल्यानंतर परशा म्हणजेच आकाश ठोसर व आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्या नावाने अनेक सोशल माध्यमावर फेक अकांऊट बनविण्यात ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-2020-traders-suicide-cases-increased-47987?page=2", "date_download": "2022-01-28T22:13:27Z", "digest": "sha1:NEBAIB6WCEDZBCKKVHBGV6GUYV3QRK5N", "length": 18740, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi In 2020 traders suicide cases increased | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या...\n२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या...\nसंतोष शाळिग्राम : सकाळ न्यूज नेटवर्क\nमंगळवार, 9 नोव्हेंबर 2021\nआर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, २०२० मध्ये १७ हजार ३३२ व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवाळखोरी आणि कर्जाचा बोजा अशी या आत्महत्यांमागील कारणे आहेत.\nनवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा संपूर्ण जगाला बसला. त्यात लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसायांना आर्थिक फटका बसला. या नुकसानातून अनेकांनी स्वत:ला सावरले; पण अनेकांनी आयुष्य संपविले. यात छोटे आणि मध्यम व्यापारी आहेत. आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, २०२० मध्ये १७ हजार ३३२ व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवाळखोरी आणि कर्जाचा बोजा अशी या आत्महत्यांमागील कारणे आहेत.\nराष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग म्हणजेच ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’ने (एनसीआरबी) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात स्वयंरोजगार या श्रेणीत व्यापाऱ्यांच्या आत्महत्या नोंदविण्यात आल्या आहेत. या आकडेवारीनुसार २०२० मध्ये १७ हजार ३३२ स्वयंरोजगार करणाऱ्या अर्थात व्यावसायिकांनी आत्महत्या केली. याच वर्षांत १० हजार ६७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या कली आहे. कोरोनाने केवळ आरोग्य व्यवस्थेला झटका दिला नाही, तर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातील अनेकांना दुकाने बंद करावी लागली आहेत, तर अनेकांनी व्यवसाय बदलून आर्थिक विवंचनेतून मार्गही काढला आहे.\nदेशातील एकूण आत्महत्यांचा आकडा सुमारे १० टक्क्यांनी वाढून १ लाख ५३ हजारांवर पो���ोचला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. साधारणपणे शेतकऱ्यांच्या तुलनेत व्यापारी समुदायामध्ये आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नेहमीच कमी होते. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे व्यापारी वर्ग तणावाखाली आहेत. यातील असह्य ताणामुळे अनेकांनी मृत्यूला कवटाळले. एकूण आत्महत्यांच्या संख्येत स्वयंरोजगार करणाऱ्या व्यावसायिकांच्या आत्महत्येचे प्रमाण ११.३ टक्के आहे. या विभागाने व्यावसायिकांच्या मृत्यूची नोंद ही विक्रेता (व्हेंडर), व्यापारी (ट्रेड्समन), इतर व्यवसाय आणि इतर स्वयंरोजगार या प्रकारात घेतली आहे.\nया अहवालानुसार, सर्वाधिक आत्महत्या (१९९०९) या महाराष्ट्रात करण्यात आल्या. त्या पाठोपाठ तमिळनाडू (१६८८३), मध्य प्रदेश (१४५७८), पश्‍चिम बंगाल (१३१०३) आणि कर्नाटक (१२२५९) आहे. या पाच राज्यांतील आत्महत्यांचे प्रमाण हे एकूण आत्महत्येच्या ५०.१ टक्के आहे. उर्वरित ४९.९ टक्के आत्महत्या या देशातील २३ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये\nझाल्या आहेत. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या उत्तर प्रदेशातील आत्महत्यांचे प्रमाण केवळ ३.१ टक्के आहे.\nरोजंदारी करणारे : २४.६\nस्वयंरोजगार करणारे : ११.३\nशेतकरी / शेतमजूर : ७\nसेवानिवृत्त व्यक्ती : १\nइतर व्यावसायिक : ३१३४\nइतर स्वयंरोजगार करणारे : ५६१६\nरोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्ती : ३७६६६\nशेतकरी / शेतमजूर : १०६७७\nकोरोना corona व्यवसाय profession व्यापार आत्महत्या कर्ज विभाग sections आरोग्य health तण weed महाराष्ट्र maharashtra तमिळनाडू मध्य प्रदेश madhya pradesh पश्‍चिम बंगाल कर्नाटक उत्तर प्रदेश बेरोजगार\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nशेतकऱ्यांनाह�� थंडी जाणवते भाऊजलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...\n‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...\n‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...\nनाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...\nपाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...\nअकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...\nपुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...\nयेल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...\nघरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...\nबलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...\nघाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...\nपुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...\nपाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...\nमराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...\nपरभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...\n‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...\nसोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nलासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...\nउष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...\nनांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2022-01-28T21:58:05Z", "digest": "sha1:GI6M5DWUGNOEGKHSEHAIQABFYOKUDJ7F", "length": 11207, "nlines": 267, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "उत्तर महाराष्ट्र | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nनाशिकमध्ये दोन हजार रुग्णांची कोरोनावर मात\nनाशिक - प्रतिनिधी जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी सकाळी ११ वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ४३ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत १ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरानामुळे २१५ रुग्णांचा मृत्यू...\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक ��िनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/news/ipl-2022-retention-david-warner-write-special-message-after-being-released-sunrisers-hyderaba-a720/", "date_download": "2022-01-28T21:37:02Z", "digest": "sha1:JKAM5XBTARPFM3HX7N4RKTK2Y5JI5BJO", "length": 12237, "nlines": 70, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2022 Retention: SRH सह डेव्हिड वॉर्नरचा प्रवास थांबला; \"चॅप्टर क्लोस्ड\" म्हणत फॅन्ससाठी लिहिला संदेश | ipl 2022 retention David warner write special message after being released by sunrisers hyderaba | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nIPL 2022 Retention: SRH सह डेव्हिड वॉर्नरचा प्रवास थांबला; \"चॅप्टर क्लोस्ड\" म्हणत फॅन्ससाठी लिहिला संदेश\nIPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction मध्ये मोठमोठ्या खेळाडूंवर बोली लागताना पाहायला मिळणार आहे.\nIPL 2022 Retention: SRH सह डेव्हिड वॉर्नरचा प्रवास थांबला; \"चॅप्टर क्लोस्ड\" म्हणत फॅन्ससाठी लिहिला संदेश\nIPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction मध्ये मोठमोठ्या खेळाडूंवर बोली लागताना पाहायला मिळणार आहे. डेव्हिड वॉर्नरला ( David Warner) IPL 2022 मध्ये संघात कायम केलं जाणार नसल्याचे संकेत सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) दिले होते. त्यामुळे खेळाडू रिटेन करणाऱ्या अखेरच्या दिवशी त्याचं नाव टॉप फोरमधून गायब असेल, ही खात्री सर्वांनाच होती. मंगळवारी आठ संघांनी आपल्या रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये २७ खेळाडूंचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबादनं केन विल्यमसन (१४ कोटी रुपये), उमरान मलिक (४ कोटी रुपये) आणि अब्दुल समद (४ कोटी रुपये) यांना रिटेन केलं आहे.\nसनरायझर्स हैदराबादचा यशस्वी फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं यानंतर आपल्या चाहत्यांचे आभार मानणारं ट्वीट केलं. २०१४ मध्ये सनरायझर्स हैदराबादनं वॉर्नरला संघात घेतलं होतं. त्यानंतर पुढील वर्षी त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. २०१६ मध्ये RCB चा पराभव करत त्याच्या नेतृत्वाखाली संघानं दुसरी ट्रॉफी जिंकली.\n सनरायझर्स हैदराबाद आणि सर्व फॅन्सचे इतकी वर्षे पाठिंबा दिल्याबद्दल आभार,\" असं ट्वीट वॉर्नरनं केलं आहे. वॉर्नरनं हैदराबादसाठी खेळत��ना ९५ डावांमध्ये ४९.५६ च्या सरासरीनं ४०१४ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १४२.५९ इतका होता. तीन वेळा ऑरेंज कॅप मिळवणारा तो एकमेव फलंदाज आहे. २०२१ मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांदरम्यान त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेत संघाची धुरा केन विल्यमसनकडे सोपवण्यात आली. विल्यमसनला IPL2022 साठी ११ कोटींचा फायदा झालाय. त्याला IPL 2021 साठी ३ कोटी रूपये मिळाले होते.\nटॅग्स :IPLDavid WarnerKen Williamsonआयपीएल २०२१डेव्हिड वॉर्नरकेन विलियम्सन\nरोहित शर्मा बरोबर ओपनिंग कोण करणार 'मुंबई इंडियन्स'पुढे आहे ३ खेळाडूंचा पर्याय\nक्रिकेटर डेविड वॉर्नरने बनवला पूर्ण 'पुष्पा' सिनेमा, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्\nIPL 2022 Mega Auctionमध्ये 'या' दोन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार...\nभारतीय संघात खेळण्याचे स्वप्न पाहणारे खेळाडू लखनौ सुपर जायंट्स संघात नकोत; गौतम गंभीरचे फर्मान\n...तर मुंबई इंडियन्स आज वेगळ्याच नावानं ओळखली गेली असती, काय होतं नाव अन् सचिननं दिला कोणता सल्ला\nलखनौ फ्रँचायझीच्या नामकरणाची राजस्थान रॉयल्सनं उडवली खिल्ली; मग नव्या संघानं केली बोलती बंद\nIPL 2022: लखनौ संघाचं नाव ठरलं मालकांनीच केली घोषणा; तुम्हाला कळलं की नाही...\n'पुष्पा'च्या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा झकास डान्स; Video व्हायरल\nShahid Afridi Covid -19 Positive: शाहिद आफ्रिदीला पुन्हा कोरोनाची लागण, पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी होता सज्ज\nVideo: 'श्रीवल्ली' क्रिकेटच्या मैदानात विकेट घेतल्यावर ब्राव्होने केलं भन्नाट सेलिब्रेशन\nपंड्यानं धमकी दिल्यानंतर निराशेच्या गर्तेत गेलेला 'दिपक हुड्डा टीम इंडियात'\nIND vs WI : R Ashwin, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांची संघात निवड का नाही झाली, जाणून घ्या कारण\n४, ६, ४, ४, ६ , ६ ; केव्हिन पीटरसननं एका षटकात चोपल्या ३० धावा, सनथ जयसूर्याची केली धुलाई, Video\nरोहित शर्मा बरोबर ओपनिंग कोण करणार 'मुंबई इंडियन्स'पुढे आहे ३ खेळाडूंचा पर्याय\nU19 World Cup स्पर्धेत ‘Baby AB’नं केली कमाल; दक्षिण आफ्रिकेला मिळालाय भविष्याचा 'सुपर स्टार', Video\nBitcoinसाठी अकाऊंट विकतोय कृणाल पांड्या; Deepak Hooda च्या टीम इंडियातील निवडीशी लावला जातोय संबंध\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nBREAKING: कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डल��� बाजारात विक्रीची परवानगी, DCGI ची सशर्त मंजुरी\nNitesh Rane: नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यावर मिलिंद नावेकरांची प्रतिक्रिया; केवळ तीन शब्दांत लगावला टोला\n 5 हजारांची लाच दिली नाही म्हणून गर्भवतीला काढलं रुग्णालयाबाहेर, नवजात बाळाचा मृत्यू\nUkraine Russia: रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यास भारतावर दुहेरी संकट; जगाचं लक्ष वेधलं\nToyota ची नवी SUV पाहिलीत का जबरदस्त लूक, फिचर्स अन् दमदार पावर\n विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरवाढीची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/industries-and-it-sectors-will-function-during-lockdown-in-pune-242885.html", "date_download": "2022-01-28T22:28:47Z", "digest": "sha1:RMSDOOL4FK3W4RR2Q7EHAEWSQMLDOZS7", "length": 17783, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nPune Lockdown | पुण्यात कडकडीत लॉकडाऊन, आयटी, दूरसंचार कंपन्या, एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार\nपुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज (13 जुलै) मध्यरात्रीपासून सुरु झाला आहे (Industries and IT sectors will function during Lockdown in Pune)\nपांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज (13 जुलै) मध्यरात्रीपासून सुरु झाला आहे (Industries and IT sectors will function during Lockdown in Pune). दरम्यान, या लॉकडाऊन काळात सर्व औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. या कंपन्यांमधील अधिकारी, कामगार यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस पासची गरज नसेल, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली.\nलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योग, आस्थापनांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पासेस, पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रात येण्या-जाण्यास पात्र राहतील, असं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे (Industries and IT sectors will function during Lockdown in Pune).\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\n“कंपन्यांच्या एचआर विभाग प्रमुखाने कंपनीच्या लेटरहेडवर वाहन परवाना द्यावा. या परवान्यांची माहिती एचआरने संबंधित पोलीस आयुक्त आणि पोलीस स्टेशन प्रभारी यांना द्यावी. कामगार-अधिकाऱ्यांनी कंपनीने दिलेला वाहन परवाना सोबत ठेवणे ��ंधनकारक असेल”, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.\n“मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना शहरांतर्गत वाहतुकीसाठी वेगळ्या पासची अथवा परवानगीची गरज नाही. तसेच पेट्रोल पंप आणि गॅस पंप सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत शासकीय, अत्यावश्यक सेवेतील तसेच परवानगी दिलेल्या कंपन्यांच्या वाहनांसाठी सुरु राहतील”, असं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं\n“पुण्यात मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झालेले एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. पण जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, जेजुरी, कुरकुंभसह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्र सुरु राहतील”, असं दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं.\n“ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या सर्व ग्रामपंचायती, तालुक्याच्या ठिकाणची शेती संबंधित खते, औषधे आणि अवजारांच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची निर्बंध घालण्यात आलेले नाहीत”, अशी माहितीदेखील म्हैसेकर यांनी दिली.\nसंबंधित बातमी : Pune Lockdown Rules | पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद\nNagpur corona | दोन दिवसांत वीस मृत्यू, सात हजारांवर रुग्णांची भर; नागपुरातील कोरोनास्थिती काय\nआठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या\nRajesh Tope | केंद्र आणि राज्याचं टास्क फोर्स एकत्रित काम करणार; कोरोनाच्या सोबत जगण्याची नियमावली तयार व्हावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमहाराष्ट्र 16 hours ago\nTET Exam Scam| TET परीक्षेत पैसे देऊन 7 हजार 800 परीक्षार्थी पास, पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर\nPune | पुण्याच्या लाँड्रीचालकाला महाराष्ट्राचा सॅल्यूट, लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परत करणारा ‘माणूस’ झाला श्रीमंत\nCorona, Omicron Cases Maharashtra LIVE: वुहानमधील शास्त्रज्ञांचं धडकी भरवणारं संशोधन\nमहाराष्ट्र 21 hours ago\n‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास\nमहाराष्ट्रातील निर्बंधांबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले \nमुंबईतील रहिवासी इमारतींसाठी काय आहे नवी नियमावली \nमध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयार���, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://fboard.de/mukta-manca-nondani", "date_download": "2022-01-28T22:02:01Z", "digest": "sha1:AEV4SCUNTHVAUBNLKQEHDRXR2CPS6R4C", "length": 14147, "nlines": 215, "source_domain": "fboard.de", "title": "मुक्त मंच | विनामूल्य मंच नोंदणी | शीर्ष 20 मंच | समर्थन | ठसा", "raw_content": "\nसर्वोत्तम 2004 पासून सॉफ्टवेअर मंच\nस्टाईल अu200dॅडमीनचा वापर करून स्वतःचे डिझाइन\nसर्वात शक्तिशाली पीएचपीबीबी एक्सटीई 4.3\nखर्च, मर्यादा किंवा जाहिरातीशिवाय\nअधिक ...सामान्य चार्जिंग वेळ 0.1 सेकंद\n104 वापरकर्ता भाषा उपलब्ध\nसबडोमेन किंवा उच्च-स्तरीय डोमेन\nस्वत: चे शीर्षलेख ग्राफिक, लहान स्क्रोल वेळ\nद्रुत प्रतिसाद आणि कोट्स\nअवतार, क्रमांक, प्रगत प्रोफाइल डेटा\nफाइल संलग्नक आणि मुद्रण दृश्य\nमेसेंजरला समर्थन देते (स्काईप, फेसबुक)\nप्रश्नांची योग्य उत्तरे चिन्हांकित करा\nवापरकर्त्यांसाठी आणि गटांसाठी सेटिंग्ज\nनियंत्रण आणि प्रशासनासाठी कॉकपीट्स\nफेसबुक मार्गे लॉगिन शक्य आहे\nमोठ्या प्रमाणात ई-मेल आणि सूचना\nवापरकर्ता लॉग आणि आकडेवारी\nपरवानग्या आणि प्रवेश नियंत्रण\nसमान विषय प्रदर्शित करा\nपूर्वावलोकन, स्मित, स्वाक्षर्u200dया पोस्ट करा\nपोस्टमध्ये # हॅशटॅग समर्थन\nपोस्ट विभक्त करा आणि विलीन करा\nबुकमार्क आणि शेवटच्या पोस्ट\nखाजगी संदेश आणि थेट गप्पा\nपूर्ण मजकूर शोध आणि प्रगत शोध\nफेसबुक ग्रुप ऐवजी खास फोरम\nडेटाचे स्थान ऑस्ट्रिया आहे\nवापरकर्त्याच्या डेटाची विक्री नाही\nशोध इंजिनद्वारे आढळू शकते\nलोकांऐवजी विषयांवर लक्ष केंद्रित करा\nसेन्सॉरशिप आणि खर्u200dया नावाशिवाय\nयोगदानाचे दीर्घकालीन फायदे आहेत\nविषय गोंधळ किंवा मजकूर मर्यादा नाही\nटोल फ्री फोरमची नोंदणी करा\nखात्याचे नाव निवडा (आपले सबडोमेन) आणि आपला ईमेल पत्ता प्रदान करा. कृपया लक्षात घ्या की आपला प्राथमिक प्रशासक संकेतशब्द आपल्या ईमेल पत्त्यावर हस्तांतरित केला जाईल. आम्ही आपल्याला कधीही स्पॅम किंवा जाहिरात पाठविणार नाही. तरीही, आपल्या प्राथमिक प्रशासक संकेतशब्दासह ईमेल आपल्या स्पॅम फोल्डरमध्ये असू शकते.\nयेथे आपण एक विनामूल्य आणि शक्तिशाली मंच सहज तयार करू शकता काही समुदायांवर आपला समुदाय मंच तयार करा आणि डिझाइन करा. आपल्या विनामूल्य फोरमची व्यवस्थापनाची सुलभता आणि वैशिष्ट्ये शोधा. आमचे फोरम सॉफ्टवेअर सतत विकसित केले जात आहे, देखभाल आणि सुरक्षितता अद्यतने नियमितपणे केल्या जातात. नवीन कार्ये आणि सुधारणांसह आमच्याकडे शुभेच्छासाठी कान असतात. इंटरनेट मंचांवर होस्टिंग करण्याच्या आमच्या बर्u200dयाच वर्षांच्या अनुभवाचा फायदा घ्या. आम्ही सर्व्हरची सुरक्षा आणि उपलब्धता याची काळजी घेतो. नियमित सॉफ्टवेअर अद्यतने हे सुनिश्चित करतात की सुरक्षेचे प्रश्न लवकर सोडवले जातात.\nई-मेल पत्ता [पुन्हा पुन्हा]:\nएंटीबॉट प्रविष्ट करा [ ]:\nआपल्या नोंदणीसह आपण स्वीकारता वापर अटी.\nखात्याचे नाव [A-z आणि 0-9]: ई-मेल पत्ता: ई-मेल पत्ता [पुन्हा पुन्हा]: एंटीबॉट प्रविष्ट करा [ ]:\nखात्याचे नाव निवडा (आपले सबडोमेन) आणि आपला ईमेल पत्ता प्रदान करा. कृपया लक्षात घ्या की आपला प्राथमिक प्रशासक संकेतशब्द आपल्या ईमेल पत्त्यावर हस्तांतरित केला जाईल. आम्ही आपल्याला कधीही स्पॅम किंवा जाहिरात पाठविणार नाही. तरीही, आपल्या प्राथमिक प्रशासक संकेतशब्दासह ईमेल आपल्या स्पॅम फोल्डरमध्ये असू शकते.\nयेथे आपण एक विनामूल्य आणि शक्तिशाली मंच सहज तयार करू शकता काही समुदायांवर आपला समुदाय मंच तयार करा आणि डिझाइन करा. आपल्या विनामूल्य फोरमची व्यवस्थापनाची सुलभता आणि वैशिष्ट्ये शोधा. आमचे फोरम सॉफ्टवेअर सतत विकसित केले जात आहे, देखभाल आणि सुरक्षितता अद्यतने नियमितपणे केल्या जातात. नवीन कार्ये आणि सुधारणांसह आमच्याकडे शुभेच्छासाठी कान असतात. इंटरनेट मंचांवर होस्टिंग करण्याच्या आमच्या बर्u200dयाच वर्षांच्या अनुभवाचा फायदा घ्या. आम्ही सर्व्हरची सुरक्षा आणि उपलब्धता याची काळजी घेतो. नियमित सॉफ्टवेअर अद्यतने हे सुनिश्चित करतात की सुरक्षेचे प्रश्न लवकर सोडवले जातात. छाप पासून वापर अटी.\nसर्वोत्तम 2004 पासून सॉफ्टवेअर मंच\nफेसबुक ग्रुप ऐवजी खास फोरम\nडेटाचे स्थान ऑस्ट्रिया आहे\nवापरकर्त्याच्या डेटाची विक्री नाही\nशोध इंजिनद्वारे आढळू शकते\nलोकांऐवजी विषयांवर लक्ष केंद्रित करा\nसेन्सॉरशिप आणि खर्u200dया नावाशिवाय\nयोगदानाचे दीर्घकालीन फायदे आहेत\nविषय गोंधळ किंवा मजकूर मर्यादा नाही\nस्टाईल अu200dॅडमीनचा वापर करून स्वतःचे डिझाइन\nसर्वात शक्तिशाली पीएचपीबीबी एक्सटीई 4.3\nखर्च, मर्यादा किंवा जाहिरातीशिवाय\nसामान्य चार्जिंग वेळ 0.1 सेकंद\n104 वापरकर्ता भाषा उपलब्ध\nसबडोमेन किंवा उच्च-स्तरीय डोमेन\nस्वत: चे शीर्षलेख ग्राफिक, लहान स्क्रोल वेळ\nद्रुत प्रतिसाद आणि कोट्स\nअवतार, क्रमांक, प्रगत प्रोफाइल डेटा\nफाइल संलग्नक आणि मुद्रण दृश्य\nमेसेंजरला समर्थन देते (स्काईप, फेसबुक)\nप्रश्नांची योग्य उत्तरे चिन्हांकित करा\nवापरकर्त्यांसाठी आणि गटांसाठी सेटिंग्ज\nनियंत्रण आणि प्रशासनासाठी कॉकपीट्स\nफेसबुक मार्गे लॉगिन शक्य आहे\nमोठ्या प्रमाणात ई-मेल आणि सूचना\nवापरकर्ता लॉग आणि आकडेवारी\nपरवानग्या आणि प्रवेश नियंत्रण\nसमान विषय प्रदर्शित करा\nपूर्वावलोकन, स��मित, स्वाक्षर्u200dया पोस्ट करा\nपोस्टमध्ये # हॅशटॅग समर्थन\nपोस्ट विभक्त करा आणि विलीन करा\nबुकमार्क आणि शेवटच्या पोस्ट\nखाजगी संदेश आणि थेट गप्पा\nपूर्ण मजकूर शोध आणि प्रगत शोध\nमंच डीफॉल्ट भाषा: मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/women-journalists-in-conflict-zone-afghanistan-by-abhishek-bhosale", "date_download": "2022-01-28T21:26:50Z", "digest": "sha1:HJWDQTOCOMW557BMF2WK7QBBBEQ4BIYT", "length": 26040, "nlines": 156, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "पत्रकार महिलांसाठी संघर्षग्रस्त भागातील पत्रकारिता सोपी नाही!", "raw_content": "\nपत्रकार महिलांसाठी संघर्षग्रस्त भागातील पत्रकारिता सोपी नाही\nज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी बातमी आहे. संघर्षग्रस्त भागात घडणाऱ्या घडामोडीमुळे त्या ठिकाणी बातम्यांचा स्फोट झालेला असतो आणि अर्थातच माध्यमांचा. संघर्षग्रस्त भागात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी तिथून वार्तांकन करणे ही प्रचंड जिकरीची गोष्ट असते.\nतालिबानने 15 ऑगस्टला काबूल ताब्यात घेतले. त्यानंतर अफगाणिस्तानमधील स्त्रियांबद्दल चर्चा सुरू झाली. तालिबानचा पूर्वेतिहास पाहता तिथल्या स्त्रीस्वातंत्र्याची काळजी वाटणं साहजिक आहे. जगात चालू असलेल्या चर्चेची दखल तालिबानने तत्काळ घेतली आणि तिथल्या स्त्रियांचे स्वातंत्र्य अबाधित राहील हे सांगताना स्त्रियांना कामाच्या ठिकाणी रुजू होण्याचे आवाहन केले. त्यातून तालिबान बदलली आहे अशी शक्यता अनेकांना वाटली. आशेचा किरण दिसला. हे सगळे होत असताना अफगाणिस्तानमधील टोलो न्यूज वृत्तवाहिनीवर एका महिला पत्रकाराने तालिबानच्या प्रवक्त्याची मुलाखत घेतली. या मुलाखतीचे फोटो व्हायरल झाले त्यामुळेही तालिबान बदलले आहे की काय वाटले... तालिबानने काबूलचा ताबा घेतला आणि तिथल्या दुकानांबाहेर असलेले स्त्रियांचे फोटो रंग लावून झाकण्यात आलेल्या स्मृती ताज्या असताना एक महिला पत्रकार तालिबान्यांची मुलाखत घेते हा एक मोठा मेसेज होता पण हे सगळे खूप दिवस टिकले नाही.\nमहिला पत्रकारांना कामावर जाण्यापासून रोखले\nटोलो न्यूजवरील मुलाखत पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानमधील सरकारी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या दोन महिला पत्रकारांना कामावर जाण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा या पत्रकारांनी केला होता. रेडिओ टेलिव्हिजन अफगाणिस्तान ही तिथली स्थानिक वृत्तवाहिनी आहे. शबनम खान डावरान आणि खदिजा अमिन या दोन महिला पत्रकार काम करण्यासाठी ऑफीसमध्ये पोहोचल्या. पण ऑफीसच्या गेटवरच तालिबानकडून त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही काम करू शकत नाही आणि त्यांना माघारी पाठवण्यात आले. शबनम खान डावरान यांनी त्यानंतर जागतिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांना यापुढे कोणतीच अपेक्षा नसल्याचे सांगितले. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे आणि तालिबानच्या पुनरुज्जीवनामुळे अफगाणिस्तानमध्ये पत्रकारिता करणे स्त्रियांसाठी अशक्य ठरणार आहे.\nतू स्त्री आहेस... त्यामुळे बाजूला थांब\nक्लारिसा वार्ड ही मूळ अमेरिकन पत्रकार सीएनएन या वृत्तवाहिनीसाठी अफगाणिस्तानमधून वार्तांकन करत आहे. पूर्वी मोकळेपणाने वार्तांकन करताना दिसणारी क्लारिसा आता बुरखा आणि हिजाब घालून सीएनएनवर वार्तांकन करताना दिसत आहे. अनेक तालिबानी सैनिकांना धाडसाने सामोरे जात ती प्रश्न विचारत आहे. तालिबानच्या पुढच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारत आहे. हे वार्तांकन करण्यासाठी ती जिथे जिथे जाईल तिथे मात्र परिस्थिती तणावपूर्ण होते. ती पत्रकार आहे म्हणून नाही... तर ती महिला पत्रकार आहे म्हणून. एका ठिकाणी तिला तालिबान्यांनी तिला तू स्त्री आहेस आणि त्यामुळे तू रस्त्याच्या बाजूला थांब आणि आम्हाला रस्ता दे, असे तिला सांगण्यात आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यासमोर घडला आणि सीएनएनच्या यूट्यूब चॅनेलवर आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये महिला पत्रकारांचे भवितव्य अधांतरी आहे. अशा परिस्थितीमध्ये काम करणे धोक्याचे आहे.\nस्थानिक महिला पत्रकारांची परिस्थिती जास्त गंभीर\nक्लारिसासारख्या सीएनएनमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकार किमान काबूलमधील रस्त्याच्या कडेला थांबून वार्तांकन तरी करू शकत आहेत. पण स्थानिक महिला पत्रकार जीव धोक्यात घेऊन आसरा शोधताना दिसत आहेत. तालिबानने काबूलचा ताबा मिळवण्याआधी 10 ऑगस्टला ‘द गार्डियन’ या जागतिक वर्तमानपत्रात एका अफगाण पत्रकार मुलीची मुलाखत प्रकाशित झाली आहे. ‘Please pray for me: female reporter being haunted by the Taliban tells her story’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीत अर्थातच त्या पत्रकार मुलीचे नाव उघड केलेले नव्हते. तिच्या शहराचा ताबा तालिबानने मिळवल्यानंतर त्या पत्रकार मुलीला तिच्या घरातून पळून जावे लागले आणि ती आता जीव मुठीत घेऊन आसरा शोधत असल्याचे सांगते. ती पत्रकार मुलगी पुढं म्हणते, मी बावीसवर्षीय पत्रकार आहे. कालपर्यंत मी माझ्या नावाने वर्तमानपत्रात लिहीत होते. आज मी माझे नावही सांगू शकत नाही. उलट मी जीव वाचवत कुठे मला आसरा मिळेल का याचा शोध घेत फिरत आहे. मी मुलगी आहे. त्यात मी पत्रकार आहे. त्यामुळं माझ्यासाठी आजूबाजूची परिस्थिती धोकादायक झाली आहे. मी जर तालिबान्यांच्या हाती लागले तर माझे त्यांच्यातीलच एखाद्या सैनिकाशी लग्न लावून देतील किंवा मला मारूनही टाकतील.\nअशा अनेक पत्रकार महिला जीव मुठीत घेऊन अफगाणिस्तानमध्ये वावरत आहेत. तालिबानने परत सत्ता काबीज केल्याने त्यांचे काम करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईलच, पण पूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून काम केलेले असल्याने त्यांचा जीवही धोक्यात आला आहे. तालिबानने मागच्या एका वर्षात पत्रकारांच्या केलेल्या हत्यांमध्ये पाच पत्रकार महिलांचाही समावेश आहे. मलाल मैवाईद, शहनाझ रौफी, सादिया सदाअत, मुरसाल वाहिदी आणि मीना खाईनी या पत्रकार महिलांची तालिबानने हत्या केली आहे आणि आता इतर पत्रकार महिलांचा ते शोध घेत आहेत.\nआपल्यापर्यंत फक्त अफगाणिस्तानमधील काबूलमधली आणि इतर मोठ्या शहरांमधली माहिती पोहोचत आहे. पण त्यापलीकडच्या भागांमध्ये स्थानिक पातळीवर काय घडत आहे याचा अंदाज येत नाहीये. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकार महिलांची काय परिस्थिती आहे हे जेव्हा मानवाधिकार संघटना किंवा पत्रकारांच्या संघटना तिथे पोहोचतील तेव्हाच कळेल. त्यामुळे सध्याच्या अफगाणिस्तानमध्ये परदेशी महिला पत्रकार किमान बुरखा घालून तरी काम करू शकत आहेत. पण अफगाण पत्रकार महिलांना पत्रकारिता करणे अवघड होणार आहे. त्यातही सरकारी वाहिन्यांत काम करणाऱ्या पत्रकार महिलांना होणारा अटकाव टोलो न्यूजसारख्या खासगी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार महिलांना अजून तरी झाल्याचे समोर आलेले नाही. तसेच मोठ्या शहरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये पत्रकार महिलांवर काम न करण्याची बंधने अधिक आहेत.\nएवढे सगळे धोके असतानाही या महिला पत्रकारिता का करत आहेत कारण संघर्षग्रस्त भागात होत असलेल्या अत्याचारांची त्या प्रत्येकीकडे काही ना काही स्टोरी आहे. टोलो न्यूजच्या अनिसा शाहीदनी एका आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थेला दिलेल्या ���ुलाखतीत त्या सांगतात, 'अफागाणिस्तानमध्ये जगासमोर न आलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी जगाला सांगितल्या पाहिजेत. संघर्षग्रस्त भागातील जगणे सांगणे याच एकमेव प्रेरणेने पत्रकारिता करत आहोत. त्याचे धोकेही आहेत. मला माझ्या ऑफीसला येण्यासाठी दररोज वेगळ्या रस्ताचा वापर करावा लागतो.'\nसंघर्षग्रस्त भागात पत्रकारिता करणे स्त्रियांना सोपे नाही तरी...\nपत्रकारांसाठी संघर्षग्रस्त भागात पत्रकारिता करणे सोपे नाही. त्यातही पत्रकार महिलांसाठी संघर्षग्रस्त पत्रकारिता करण्याचे धोके दुपटीने जास्त आहेत. संघर्षग्रस्त भागात बातम्या भरपूर असतात पण जिवाला धोकाही जास्त असतो. पत्रकाराचे प्रत्येक पाऊल बंदुकीच्या नळीच्या टोकावर असते. कधी गोळी लागेल कळतही नाही. दानीश सिद्दिकीच्या हत्येनंतर संघर्षग्रस्त भागातील वार्तांकन हा मुद्दा भारतीयांसाठी चर्चेचा ठरला.\n2011मध्ये तहरीर स्क्वेअरवर क्रांतीचा इतिहास रचला जात होता. पण लारा लोगन या पत्रकार महिलेसाठी मात्र तिथल्या कटू आठवणी आहेत. तहरीर स्क्वेअरवर संघटितरीत्या आंदोलनकर्त्यांनी लारा लोगनचा विनयभंग केला होता. त्याच काळात मोना इल्थावे या इजिप्तमधील पत्रकार महिलेवर तिथल्या सैनिकांनी बलात्कार केला होता.\nमारिया कोल्विन या पत्रकार महिलेची 2012मध्ये सिरियामधील संघर्षात हत्या करण्यात आली होती. मारिया कोल्विन जगातील अनेक भागांत जाऊन संघर्षाचे वार्तांकन करत होत्या. श्रीलंकेमधून वार्तांकन करत असताना त्यांच्यावर झालेल्या एका हल्ल्यात त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. यारा अब्बास या पत्रकार महिलेचीही सिरियामध्ये हत्या करण्यात आली होती.\nमुख्यत: संघर्षग्रस्त भागात काम करत असताना पत्रकार महिलांवर लैंगिक अत्याचाराचा, शोषणाचा धोका जास्त असतो. संघर्षग्रस्त भागातून अशा घटना सतत समोर येत असतात. मध्य अरब देशातील संघर्ष, बोको हरामचा संघर्ष, कोलंबियामधील नागरी युद्ध या सगळ्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार महिलांना त्यांच्या महिला असण्याची मोठी किंमत मोजावी लागली होती. संघर्षातील दोन्ही बाजूंच्या गटांकडून महिला पत्रकारांना हा धोका तेवढाच असतो आणि तरी या पत्रकार महिला धैर्याने आणि धाडसाने वार्तांकन करत राहतात...\n(लेखक विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे येथील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागात सह��यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)\nकाळ कठीण आहे, जागतं राहायला हवं\nमुक्ता चैतन्य\t06 Dec 2019\nसाने गुरुजी लिखित 'इस्लामी संस्कृती' या पुस्तकावर आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन\n'केंद्रात – राज्यात आमचे सरकार व आमच्या गावातही आमचेच सरकार' या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी भारतीय संविधान वाचवणे गरजेचे\nविधानसभेत एकमताने मंजूर झालेल्या शक्ती विधेयकावर विचारमंथन आवश्यक...\nकाही संस्कृती इतरांपेक्षा अधिक चांगल्या असाव्यात\nयुवाल नोआ हरारी\t29 Dec 2019\nपत्रकार महिलांसाठी संघर्षग्रस्त भागातील पत्रकारिता सोपी नाही\nजातिआधारित द्वेषात्मक भाष्याचा ‘पॅन्डेमिक’\nहाथरस टेस्टमध्ये सगळे फेल\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/a-police-officer-injured-in-terror-attack-in-jammu-and-kashmir-aj-603924.html", "date_download": "2022-01-28T22:31:31Z", "digest": "sha1:EFIFTVZNVPKK7MLPMNGO5UPCNPID4YQ3", "length": 8742, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 1 पोलीस शहीद; पाहा हल्ल्याचा LIVE VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 1 पोलीस शहीद; पाहा हल्ल्याचा LIVE VIDEO\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 1 पोलीस शहीद; पाहा हल्ल्याचा LIVE VIDEO\nजम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist attack) एक पोलीस अधिकारी शहीद झाले असून दहशतवादी पळून गेले (Terrorist ran away) आहेत.\nउद्यापासून धनु राशीत असेल शुक्राची चाल; या राशींच्या लोकांवर दिसेल थेट परिणाम\n2 वर्षाचा रिअल हिरो चिमुकल्याने आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं\nGold Price Today:सोने दरात घसरण,चांदीचा भाव 1100रुपयांनी उतरला;तपासा लेटेस्ट रेट\nGold Price Today: कालच्या घसरणीनंतर आज पुन्हा महागलं सोनं-चांदी,पाहा लेटेस्ट रेट\nश्रीनगर, 12 सप्टेंबर : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist attack) एक पोलीस अधिकारी (Police officer) शहीद झाले असून दहशतवादी पळून गेले (Terrorist ran away) आहेत. पळालेल्या दहशतवाद्यांचा पोलीस माग काढत असून जखमी पोलीस अधिकाऱ्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या खानयार परिसरात ही घटना घडली. असा झाला गोळीबार श्रीनगरमधील खानयार परिसरात असणाऱ्या पोलीस स्थानकावर काही दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. काही कळायच्या आतच अचानक गोळीबार झाल्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या लागल्या. हा अधिकारी खाली कोसळताच इतर पोलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेत त्याला सुरक्षित स्थळी हलवले. इतर पोलिसांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भ्याड हल्ला करून दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या दहशतवाद्यांच्या शोधासाठी पथकं पाठवली असून लवकरच त्यांना टिपलं जाईल, अशी माहिती मिळत आहे. रविवारी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी दहशतवाद्यांनी खानयार परिसरातील पोलीस स्टेशनला लक्ष केलं. अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. या गोळीबार पोलीस उपनिरीक्षक अर्शद अहमद गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एसएमएमएच रुग्णालयात उपचार सुरू करण्यात होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे वाचा - कोरोनाचा पुन्हा उद्रेक पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक पुन्हा वाढल्या कारवाया दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोकं वर काढल्याचं चित्र गेल्या काही दिवसांत दिसू लागलं आहे. शुक्रवार दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या चानापोरा परिसरात सीआरपीएएफच्या पथकावर बॉम्बहल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान आणि दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून ड्रोनचा वापर करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता. आता पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाल्याचं या घटनांवरून दिसत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nजम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 1 पोलीस शहीद; पाहा हल्ल्याचा LIVE VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-weather-alert-updates-monsoon-rain-arrived-mhpv-561336.html", "date_download": "2022-01-28T22:19:08Z", "digest": "sha1:ZK4UX6U2W4ZI6C63K25OSC3YDHJZ4TV5", "length": 8703, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune Rain Updates: पुणेकरांची उकाड्यातून सुटका, पुण्यात मान्सून दाखल – News18 लोकमत", "raw_content": "\nपुणेकरांची उकाड्यातून सुटका, पुण्यात मान्सून दाखल\nपुणेकरांची उकाड्यातून सुटका, पुण्यात मान्सून दाखल\nपुणेकरांसाठी (Pune Rain Updates) एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातल्या नागरिकांची लवकरच उकाड्यातून सुटका होणार आहे.\nपुणे: इस्त्रीसाठी आलेल्या कोटमध्ये लाखोंचे दागिने, लॉन्ड्रीचालाकाने पाहताच...\n TET मध्ये अपात्र ठरलेल्या 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केलं पास\nपुण्यात Corona ची परिस्थिती खतरनाक, पॉझिटिव्हीटी दर वाचून डोक्याला लावाल हात\nचित्रपटाला सुद्धा लाजवेल, या दोन भामट्यांनी तब्बल 250 तरुणींना फसवलं, आणि...\nपुणे, 06 जून: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यातल्या नागरिकांची लवकरच उकाड्यातून सुटका होणार आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस अखेर पुण्यात (Pune Rain Updates) दाखल झाला आहे. मध्यरात्री मुंबई (Mumbai Rain) तही मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे थोड्या का होईना मुंबईच्या वातावरणात गारवा पसरला आहे. मान्सूनची आगेकूच सुरु असून आज मान्सून पुण्यात दाखल झाला आहे. सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी पुण्यात मान्सून दाखल झाल्याचं सांगितलं. मान्सूनची वेगाने आगेकूच सुरु असून अलिबागपर्यंत पोहोचला आहे, पुढे तो मध्य महाराष्ट्रात जाईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे तो वेगानं पुढे सरकत असल्याचंही कश्यपी यांनी सांगितलं.\nभारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. राज्यात कालच मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल दक्षिणेकडील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे मागील आठवड्यात श्रीलंकेच्या आसपास मान्सूनचा (Monsoon) वेग मंदावला होता. त्यामुळे केरळात मान्सून (Monsoon in kerala) दाखल व्हायला तीन दिवस विलंब झाला. पण त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला असून अवघ्या दोन दिवसांत मान्सून केरळातून महाराष्ट्रात धडकला आहे. हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीच मान्सूनने महाराष्ट्रात एन्ट्री (Monsoon arrive in Maharashtra) केली आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे याठिकाणी मान्सूनने आगमन केलं आहे. यानंतर मान्सून दक्षिण मध्य महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागाला मान्सून व्यापून टाकणार असल्याची सुधारित माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nपुणेकरांची उकाड्यातून सुटका, पुण्यात मान्सून दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/australia-and-new-zealand-welcomes-new-year-2022-aj-651204.html", "date_download": "2022-01-28T21:29:01Z", "digest": "sha1:65CJDWOP5XC3WMWEPG7TVCUJAVIT5IOC", "length": 8207, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Australia and new zealand welcomes new year 2022 aj - Welcome 2022: न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत, पाहा VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nWelcome 2022: न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत, पाहा VIDEO\nWelcome 2022: न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत, पाहा VIDEO\nजगात नव्या वर्षाचं सर्वप्रथम स्वागत होतं ते न्यूझीलंड ऑस्ट्रेलियात. यंदाही नव्या वर्षाचं ऩ्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं.\n'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning\nVIDEO - 3 चोरांची फजिती इतकी धडपड केली तरी तिघं मिळून पळवू शकले नाहीत एक टीव्ही\nसाप हातात घेऊन खेळू लागला लहान मुलगा अन्...; Shocking Video पाहून भडकले नेटकरी\nविषारी सापासोबत भिडली कोंबडी; VIDEO चा शेवट पाहून बसण���र नाही डोळ्यावर विश्वास\nसिडनी, 31 डिसेंबर: न्यूझीलंड (New Zealand) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) 2022 या नव्या वर्षाला (New Year) सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांनी मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं. जगात सर्वात पहिल्यांदा नव्या वर्षांचं स्वागत केलं जातं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात. दरवर्षी जगभरातील सेलिब्रेशनपैकी ऑस्ट्रेलिातील नववर्षाचं स्वागत, हे पूर्ण जगाचं आकर्षण असतं, कारण ते सर्वप्रथम होतं.\nअसं झालं सेलिब्रेशन ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर यावेळी मोठी गर्दी जमली होती. मात्र कोरोनाचे निकष पाळत नागरिकांनी उत्साहानं नव्या वर्षाचं स्वागत केलं. न्यूझीलंडमध्येही जल्लोष ऑकलंडच्या स्काय टॉवरवर दरवर्षी नयनरम्य रोषणाई केली जाते. या परिसरात जमलेल्या नागरिकांनी 2021 ला निरोप देत 2022 चं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. विद्युत रोषणाई करून आनंद साजरा करण्यात आला. वाजले की बारा स्काय टॉवरवर लावलेल्या भल्यामोठ्या घड्याळाकडे सर्वांचं लक्ष असतं. दरवर्षी हे घड्याळ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतं. या घड्याळात बारा वाजले की जोरदार आतषबाजी आणि सेलिब्रेशनला सुरुवात होते. हे वाचा- नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या जगभरातील परंपरा पाहून तुम्ही लावाल डोक्याल हात जगभरात तयारी जगातील प्रत्येक देशात सूर्यास्त आणि सूर्योदय यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पृथ्वीचा जो भाग सूर्यापासून सर्वात अगोदर दूर जातो, तिथं सर्वात लवकर दिवस मावळतो आणि उगवतो. त्यानुसार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात सर्वात अगोदर रात्रीचे बारा वाजत असल्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत तिथं सर्वात आधी केलं जातं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nWelcome 2022: न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत, पाहा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%82,_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-01-28T23:26:01Z", "digest": "sha1:UJRH6HJDCALIZVTJZ77SMUIUFJ4SBT2R", "length": 3064, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जुनू, अलास्का - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअमेरिका देशा���ील अलास्का राज्याचे राजधानीचे शहर.\nजुनू हे अमेरिका देशातील अलास्का राज्याचे राजधानीचे शहर आहे. जुनू हे जगातील एकमेव राजधानीचे शहर आहे जे रस्त्याने इतर शहरांशी जोडलेले नाही. इथे जाण्यासाठी बोटीने किंवा विमानानेच प्रवास करावा लागतो. मोठ्या विस्तारावर वसलेल्या या शहराचा आकार ऱ्होड आयलंड आणि डेलावेर या दोन्ही राज्यांच्या एकत्रित आकारापेक्षा मोठा आहे.\nस्थापना वर्ष इ.स. १८८१\nक्षेत्रफळ ८,४३०.४ चौ. किमी (३,२५५.० चौ. मैल)\n- घनता ११.३ /चौ. किमी (२९ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ९:००\nLast edited on १९ ऑक्टोबर २०१४, at ००:०७\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०१४ रोजी ००:०७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/reserve-banks-new-rules-for-qr-code/", "date_download": "2022-01-28T21:56:38Z", "digest": "sha1:QIUHGELFV67Q4K35Y2Z3U5IJ5Q7NI3MP", "length": 17086, "nlines": 197, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "रिझर्व्ह बँकेचा QR Code साठी नवा नियम - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nरिझर्व्ह बँकेचा QR Code साठी नवा नियम\nरिझर्व्ह बँकेचा QR Code साठी नवा नियम\nमुंबई: पेटीएम (paytm), फोनपे (phonepe), गुगल पे (google pay), अँमेझॉन पे (amazon pay) आणि अन्य पेमेंट सिस्टम ऑपरेटर्स (पीएसओ) (payment system operators) आता केवळ आपल्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या एक्सक्लुझिव्ह क्यूआर कोडचा (exclusive qr code) वापर करण्यास परवानगी नसणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने गुरूवारी पेमेंट देण्याघेण्यासाठी कोणताही नवा क्यूआर कोड लाँच करण्यापासून पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सना रोखले आहे.\nसध्या दोन इंटरऑपरेबल क्यूआर कोड आहेत. – यूपीआय क्यूआर आणि भारत क्यूआर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट्स अँप्सना सांगितले की ३१ मार्च २०२२ पर्यंत इंटरऑपरेबल क्यूआर कोड एक अथवा अधिकमध्ये शिफ्ट करू शकतात.\nआरबीआयने आदेश दिले आहे की कोणत्याही पेमेंट देण्याघेणयासाठी क्यूआर कोड लाँच केला जाणार नाही. नव्या निर्णयासह ग्रहक यूपीआय पेमेंटला सपोर्ट करणाऱ्या अँपवरून कोणत्याही प्लॅटफॉर्मवर भरणा करू शकतात. अनेक पीएसओनी याआधी इंटरऑपरेबल क्यूआर कोड लागू केले होते.\nसध्या यूपीआय क्यूआर आणि भारत क्यूआर सुरू\nमात्र त्यानंतरही काही असे होते जे देण्याघेण्याच्या व्यवहारासाठी एक्सक्लुझिव्ह क्यूआ��� कोडचा वापर करत होते. केंद्रीय बँकेने पुढे म्हटले आह की सध्या दोन इंटरऑपरेबल क्यूआर कोड- यूपीआय क्यूआर आणि भारत क्यूआर सुरू राहतील. आणि पीसीओ इंटरऑपरेबल क्यूआर कोडबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. यात असंही म्हटलंय की इंटरऑपरेब क्यूआर कोडला स्टँडर्डाईज ठेवण्यासाठी आणि अधिक चांगले बनवण्यासाठी एक प्रक्रिया जी कमिटीकडून लाभदायक असलेल्या सुविधा सक्षम करण्यासाठी सुरू राहील.\nQR Code: आरबीआयने क्यूआर कोडसाठी नवा नियम बनवला आहे. पेटीएम, फोनपे, गुगल पे, अँमेझॉन पे आणि अन्य पेमेंट सिस्टम ऑपरेर्स आता एक्सक्लुझिव्ह क्यूआर कोडचा वापर करू शकत नाही.\nलोकल प्रवासासाठी खोटे QR Code बनवून देणारा अटकेत\nयूपीआय व्यवहारासाठी ‘UPI Help’ सुरू\nभारतात Cryptocurrency बंदी नाही RBI\nबनावट चेक घोटाळे रोखण्यासाठी आता Positive Pay\nशिफारशी आणि मिळालेल्या फीडबॅकमधून हा निर्णय घेण्यात आला\nयूपीआय क्यूआर आणि भारत क्यूआर दोन इंटरऑपरेबल क्यू आर कोड सध्या सुरू राहतील.\nपेमेंट सिस्टीम ऑपरेटर (PSO) जे QR Code चा वापर करत आहे ते एक अथवा अधिक इंटरऑपरेबल क्यूआर कोडमध्ये स्थानांतरित होतील. ही प्रक्रिया ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल.\nयासाठी कोणताही नवा मालकी क्यूआर कोड कोणत्याही पेमेंटसाठी कोणत्याही पीएसओद्वारा लाँच केला जाणार नाही.\nआरबीआय लाभदायी सुविधांना सक्षम कण्यासाठी इंटरऑपरेबल क्यूआर रोडचे मानकीकृत आणि चांगले बनवण्यासाठी एक प्रक्रिया चालू ठेवणार आहे.\nपीएसओ इंटरऑपरेबल क्यूआर कोडबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.\nडिजीटल इंडिया मिशनला प्रोत्साहन\nभारतीय रिझर्व्ह बँकेने याआधी भारतात क्यूआर कोडच्या सध्या सिस्टीमच्या समीक्षेसाठी आणि इंटरऑपरेबल क्यूआर कोडच्या दिशेने वाढवण्यासाठी समिती स्थापन केली होती. भारतात यूपीआय पेमेंट गेल्या दोन वर्षात वेगाने वाढले आहे. ज्यामळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडिया मिशनला एक प्रकारचे प्रोत्साहन मिळाले आहे\nभारतीय रिझर्व्ह बँकेनुसार यूपीआयच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारात १३ पटीने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१८ आणि आर्थिक वर्ष २०२० दरम्यान देण्याघेण्याचे मूल्य २० पटींनी वाढले. ऑगस्ट २०२०मध्ये नीती आयोगचे सीईओ अमिताभ कांत यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले होते की वर्षाला १८ बिलियनची देवाणघेव���ण करणाऱ्या यूपीआयने अँमेक्सला ८ बिलियननी वाढवले आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nCorona Vaccination: एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार\nHyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rains-return-pune-48541?page=1&tid=124", "date_download": "2022-01-28T23:36:57Z", "digest": "sha1:KPXMNLVNKTCNKLCIITQ7X5XXNOJO5Q2E", "length": 15512, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi Heavy rains return to Pune | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः प्राजक्त तनपुरे\nशेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः प्राजक्त तनपुरे\nशनिवार, 27 नोव्हेंबर 2021\nराज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण महाविकास आघाडी सरकारने कायम ठेवले आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कृषिपंपांच्या वीजबिलाची थकबाकी एकरकमी भरल्यास ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.\nनगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण महाविकास आघाडी सरकारने कायम ठेवले आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कृषिपंपांच्या वीजबिलाची थकबाकी एकरकमी भरल्यास ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कृषिपंपांसाठी तत्काळ वीजजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी येथे दिली.\nराज्यमंत्री तनपुरे म्हणाले, ‘‘राज्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे ४० हजार कोटींची थकबाकी आहे. त्यासाठी शासनातर्फे सवलत योजना लागू केली आहे. त्यानुसार मागील पाच वर्षांतील विलंबआकार रद्द केला जाईल. थकबाकी एकरकमी भरल्यास ५० टक्के वीजबिल माफी दिली जाईल. या योजनेनुसार सर्व कृषी ग्राहकांना येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने दिवसा कायमस्वरूपी आठ तास वीजपुरवठा करण्यात येईल.’’\nराज्यमंत्री तनपुरे म्हणाले, ‘‘या वसुली रकमेतून कृषी फीडर व वितरण रोहित्रांवरील मीटर अद्ययावत करणे, दुरुस्ती करणे आदी कामे केली जातील. सद्यःस्थितीत कार्यरत असणाऱ्या सर्व कृषिपंपांना कपॅसिटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधांच्या खर्चापोटी शासनातर्फे दर वर्षी दीड हजार कोटी रुपयांप्रमाणे, २०२४ पर्यंत भागभांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’\nवीजबिल वसुलीसाठी ग्रामविद्युत व्यवस्थापक, ग्रामपंचायत, शेतकरी सहकारी संस्था, महिला बचतगट यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषी पंपांची पाच वर्षांपूर्वीची व पाच वर्षांपर्यंतची थकबाकी व्याज व विलंब आकारात सूट देऊन सुधारित करण्यात येणार आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी थकबाकीची रक्कम तीन वर्षां��� भरण्याची सवलत आहे. वसूल रकमेपैकी ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात, ३३ टक्के रक्कम संबंधित जिल्ह्यात व ३३ टक्के रक्कम राज्यातील कृषिपंप वीजजोडणीच्या पायाभूत सुविधा बळकटी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत दर वर्षी एक लाख सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. कृषिपंपांना दर दिवशी आठ तास वीजपुरवठा करण्याकरिता विद्युत वितरण उपकेंद्र स्तरावर विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प उभारून, वीजनिर्मिती करून वीजपुरवठा करण्याची दीर्घकालीन योजना राबविण्यात येणार आहे.\n- प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्यमंत्री\nविकास नगर वर्षा varsha पायाभूत सुविधा infrastructure महावितरण कंपनी company व्याज ग्रामपंचायत मुख्यमंत्री सौर कृषिपंप solar agri pump\nएक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...\nकोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...\nमृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...\nसोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...\nसरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव...नागपूर : भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर १० हजार...\nकेसर आंबा निर्यातीस मोठी संधी ः डॉ....औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली...\nवाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण...वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी,...\n‘जालना पाटबंधारे’कडून भूसंपादनाची...औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे...\nकृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवरनगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...\nआंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम...पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार...\nकनेरगावात ६५ एकरांवर मॉडर्न मार्केट...हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय...\nवीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूरमुंबई : राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था...\nऔरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड...औरंगाबाद : ‘‘औरंगाबाद जिल्ह्याची विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/parner-nagar-panchayat-election-voters-enthusiasm-increased-in-parner-see-photo-nilesh-lanke", "date_download": "2022-01-28T22:21:08Z", "digest": "sha1:TKF3MJNZYGJVYPTOSAO6KHVALSLZVXNP", "length": 3131, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "NagarPanchayat Election : पारनेरमध्ये मतदारांचा उत्साह वाढला, पाहा फोटो", "raw_content": "\nNagarPanchayat Election : पारनेरमध्ये मतदारांचा उत्साह वाढला, पाहा फोटो\nपारनेर तालुका | प्रतिनिधी\nपारनेर नगरपंचायतीसाठी दुपारी १२.०० वाजेपर्यंत चांगले मतदान घडुन आले असून मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडत आहे.\nसकाळी ९ वाजेपर्यंत थंड प्रतिसाद होता मात्र नऊ नंतर मतदानाचा टक्का चांगला वाढताना दिसत आहे.\nसरासरी २५ ते ३० % मतदान झाले आहे. काही ठिकाणी हे प्रमाण जास्त असून मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या दिसत आहे .\nपारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बुथ केंद्राना भेटी देत कार्यकर्ते व उमेदवारचे मनोबल वाढवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/10289", "date_download": "2022-01-28T22:14:11Z", "digest": "sha1:XPX6GTBW5EMYR3KJGTBOFZFO4I53UP6R", "length": 13465, "nlines": 205, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गोंडपिपरी तालुक्यातील 8फेब्रुवारी रोजी निवडलेले सरपंच ,उपसरपंच… | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\n���ानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News गोंडपिपरी तालुक्यातील 8फेब्रुवारी रोजी निवडलेले सरपंच ,उपसरपंच…\nगोंडपिपरी तालुक्यातील 8फेब्रुवारी रोजी निवडलेले सरपंच ,उपसरपंच…\nसुनील डी डोंगरे. कार्यकारी संपादक.\nगोंडपिपरी तालुक्यातील काही गावात पहिल्या टप्प्यात 8फेब्रुवारी रोजी सरपंच ,उपसरपंच निवडण्याची प्रक्रिया प्रशासनाने पार पाडली .यात येणेप्रमाणे सरपंच ,उपसरपंच निवडून आले आहेत .\n1)सकमुर -सरपंच सौ अर्पणा अशोक रेचनकर उपसरपंच -सौ ताराबाई रामदास झाडे\n2)सोनापूर देशपांडे -सरपंच सौ जया दीपक सातपुते उपसरपंच -वनिता नामदेव पुलगमकर\n3)डोंगरगाव मक्ता -सरपंच सौ मंगला साजन झाडे उपसरपंच -नीलकंठ विठोबा लखमापुरे\n4)गणेशपिपरी सरपंच -लहानू बुधा कोरवेते उपसरपंच -बालाजी केशव चापले\n5)करंजी सरपंच -सौ सरिता नागेश पेटकर उपसरपंच -सौ जयश्री उमेश भडके\n6)हिवरा सरपंच -नीलकंठ गिरमा पुलगमकर उपसरपंच -वर्षा सुभाष कुत्तरमारे\n7)धामणगाव सरपंच -सुनील जगाची झाडे उपसरपंच -नंदू रघुनाथ ठाकूर\n8)चकलिखीतवाडा सरपंच -भाग्यश्री रवींद्र आदे उपसरपंच -हरिचंद्र जालमाजी मडावी\n9)चकबेरडी सरपंच -मीनाक्षी कल्पेश खरबनकर उपसरपंच -पब्लिका बालाजी सोयाम\n10)पोडसा सरपंच -देविदास पांडुरंग सातपुते उपसरपंच -गुरूदास मार्कंडी उराडे\n11)दरुर सरपंच -उषा शांताराम धुडसे उपसरपंच -बालाजी माधव चनकापुरे\n12)पानोरा सरपंच -जनार्दन उमाजी ढुमणे उपसरपंच -सविता दीपक डोके\n13)चकघडोली सरपंच -पोचमल्लू पोचम ऊलेंडला उपसरपंच -वैशाली अशोक आत्राम\n14)वढोली सरपंच -राजेश वासुदेवराव कवठे उपसरपंच -बयनाबाई दिलीप देवाडे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी कळवली आहे .\nPrevious articleपारंपरिक पद्धतीला फाटा देत महामानवाचे वंदन करून केला गृहप्रवेश…\n ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ…\nमुन्ना तावाडे | मुख���य संपादक, 9096780556\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nकमलापूर हत्ती कॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार.. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रश्न\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/bjp-leader-nilesh-rane-slams-ncp-chief-sharad-pawar-on-oxygen-plant-at-suger-mills-64148", "date_download": "2022-01-28T22:01:03Z", "digest": "sha1:ZJK4FHLVTPZG466R42SRJHLXWYJSOS7I", "length": 11558, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bjp leader nilesh rane slams ncp chief sharad pawar on oxygen plant at suger mills | तर ते हवेतला आॅक्सिजन पण शिल्लक ठेवणार नाहीत, नितेश राणेंची पवारांवर टीका", "raw_content": "\nतर ते हवेतला आॅक्सिजन पण शिल्लक ठेवणार नाहीत, नितेश राणेंची पवारांवर टीका\nतर ते हवेतला आॅक्सिजन पण शिल्लक ठेवणार नाहीत, नितेश राणेंची पवारांवर टीका\nतुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nमहाराष्ट्रात आॅक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी आॅक्सिजन निर्मितीत पुढाकार घेण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यावर तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही, अशा शब्दांत भाजप (bjp) नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.\nनिलेश राणे यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, साहेब आपण काही करू नका. महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील, असा आरोप देखील निलेश राणे यांनी केला.\nहेही वाचा- महाराष्ट्राला परदेशातून लस आयातीला परवानगी द्या- उद्धव ठाकरे\nदरम्यान राज्यात दररोज ६० हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर आहेत. तर राज्यात ७६,३०० ऑक्सिजन बेड्स आहेत. महाराष्ट्राला (maharashtra) दररोज १५५० मे टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ३०० ते ३५० मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे. सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यामुळे सातत्याने केंद्राकडे आॅक्सिजनची मागणी करण्यात येत आहे.\nसाहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील. https://t.co/6cnJEt7kUm\nहे गांभीर्य लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून राज्यातील सहकारी आणि खाजगी १९० कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवण्���ाचं आवाहन करण्यात आलेलं आहे.\nगेल्या वर्षी कोरोना (coronavirus) संकटात जेव्हा राज्यात सॅनिटायझरची कमतरता भासत होती. तेव्हा राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती करुन त्याचा बाजारात पुरवठा केला होता.\nहेही वाचा- आॅक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे पुन्हा मागणी\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही - फडणवीस\nटिपू सुलतानवरून फडणवीस म्हणातात निर्लजतेचा कळस…\nभाजपा व मनसे युतीला पुर्णविराम; मनसेशिवाय निवडणूक लढविण्याचा भाजपाचा निर्णय\nमालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव, भाजप आक्रमक\n'किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील भाजपची आयटम गर्ल' - नवाब मलिक\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcntda.org.in/marathi/faq.php", "date_download": "2022-01-28T21:51:32Z", "digest": "sha1:IPOPZK6WAG6WR5NNZEPODNYM7C5KX5E4", "length": 11912, "nlines": 95, "source_domain": "www.pcntda.org.in", "title": ":: पिंपरी-चिंचवड न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथोरिटी ::", "raw_content": "\nमुख्य कार्यकारी अधिकारी कक्ष\nप्रशासन व भांडार विभाग\nलेखा व वित्त विभाग\nतात्पुरती सेवा जेष्ठता यादी-202१\n१. प्राधिकरणाकडून भूखंड / सदनिका कशी व कुणाकडून घेता येईल \nप्राधिकरणाचे भूखंडाचे /सदनिकांचे वाटप ९९ वर्षांचे भाडेपट्ट्याने होत असते. प्राधिकरणाने भूखंड वाटपाबाबत जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्यानुसार अर्ज करण्यात यावा.प्राधिकरणाकडून भूखंड / सदनिका विकत घेण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे .\nअ. अर्जदार महाराष्टाचाह अधिवासी / महाराष्ट्रात जन्म झाला असल्याचा पुरावा /पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कामास असल्यास पुरावा .\nब. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्वतःच्या मालकीचे घर / सदनिका नसले पाहिजे .\n२. प्राधिकरणाकड��न भूखंड सदनिका धारकास भूखंड चा ताबा देणेसाठी काय कार्यपद्धती आहे \nभूखंड / सदनिका धारकाने भूखंडाचे पूर्ण अधिमूल्य भरल्यानंतर भूखंडाचा भाडेपट्टा करण्यात येतो .\n३ . भाडेपट्टा झाल्यापासून किती दिवसात प्राधिकरणाचे मिळकतीचे हस्तांतरण करता येते \nभाडेपट्टा झाल्याचे दिनांकापासून ५ वर्षानंतरच मिळकतीचे हस्तांतरण करता येते .\n४. भाडेपट्टा झाल्यापासून मिळकतीचे पाच वर्षाच्या आत हस्तांतरण कोणत्या कारणासाठी करता येते \nभाडेपट्टा झाल्यापासून मिळकतीचे पाच वर्षाच्या आत हस्तांतरण पुढील कारणास्तव करता येते .\n१) कर्ज बाजारीपणा / बँकेची जप्ती .\n२) मूळ भूखंडधारक / सदनिकाधारक मयत झाल्यास.\n३) भूखंड / सदनिका धारकाने वास्तव्यात बदल केल्यास.\n४) कुटुंबातील व्यक्तीस गंभीर स्वरूपाचा आजार झाल्यास .\n५) कुटुंबातील कर्त्याव्यक्तीस गंभीर अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास .\n५. प्राधिकरणातील भूखंड / सदनिका त्रयस्थ व्यक्तींच्या नवे हस्तांतरण करताना काय कार्यपद्धती आहे \nहस्तांतरणाबाबत मूळ भाडेपट्टा धारकांच्या नावे एक खिडकी योजनेअंतर्गत पुढील कागदपत्रांसह प्राधिकरण कार्यालयास अर्ज सादर करावा\n१) भूखंड / सदनिका घेणाऱ्या व्यक्तीचा माहिती दर्शक अर्ज\n२) भूखंड / सदनिका घेणाऱ्या धारकाचे फोटो असलेले ओळखपत्र\n३) सदनिका धारकाने कर्ज उभारले असल्यास त्याबाबत वित्त संस्थेचे पत्र अथवा कर्ज उभारले नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र\n४) अर्जदाराची छायाचित्रासह विहित नमुन्यातील माहिती\n५) सदनिका धारक व मूळ भूखंड धारक यांच्यातील करारनाम्याची प्रत\n६) सोसायटी नोंदणीचे प्रमाणपत्र व उपनिबंधकांनी मान्यता दिलेली सभासद यादी\n७) संस्थेचे संमतीपत्र .(भूखंड सोसायटी मधील असल्यास )\n८) स्त्री अर्जदाराबाबत नावात बदल झाले बद्दल प्रतिज्ञापत्रे किंवा महाराष्ट्र शासनाचे गॅजेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र\n६. शैक्षणिक ,वैद्यकीय / औद्योगिक / सार्वजनिक संस्थेसही भूखंड / सदनिका वाटप करण्यासाठी काय कार्यपद्धती आहे \nप्राधिकरणाने भूखंड / सदनिका वाटपाबाबत जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर भूखंडासाठी अर्ज सादर करावा. अर्ज करणारी संस्था महाराष्ट्रात नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे . वैद्यकीय भूखंडाची अर्जदार यांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. या संधर्भात वेळोवे���ी प्राधिकरण सभा धोरण निश्चित करेल असे नियम वाटपास लागू होतील .\n७.वारसाचे नाव मिळकतीस लावणे साठी काय कार्यपद्धती आहे \nएक खिडकी योजने अंतर्गत पुढील कागदपत्रांसह प्राधिकरण कार्यालयास अर्ज सादर करावा\n१) वारसदाराचा एकत्रित विहित नमुन्यात अर्ज\n२) मृत्यूचा मूळ दाखल\n३) न्यायालयाचा वारस दाखला किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र\n४) भाडेपट्ट्याची साक्षांकीत प्रत\n५) वारासदारांची साक्षांकित छायाचित्रांसह विहित नमुन्यातील माहिती\n६) इतर वारसाचे ना हरकत प्रतिज्ञापत्र\n८. कुटुंबातील व्यक्तीचे नाव समाविष्ट करणेबाबत काय कार्यपद्धती आहे \nएक खिडकी योजने अंतर्गत पुढील कागदपत्रांसह प्राधिकरण कार्यालयास अर्ज सादर करावा\n१) विहित नमुन्यातील अर्ज\n२) ज्या सदस्याचे नाव समाविष्ट करायचे आहे त्यांचा महाराष्ट्रात जन्म झाल्याचा पुरावा अथवा अधिवास दाखला किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात काम करीत असलेल्या नोकरीचा दाखल < br> ३) कर्ज परतफेडीचा दाखला\n४) कर्ज नसलेबाबत प्रतिज्ञापत्र\n५) सर्व संबंधितांची ओळखपत्रे\n६) अतजदाराची छायाचित्रासह विहित नमुन्यातील माहिती\nपुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची कार्यक्षमता वाढण्यासाठी ,कारखान्यानजीक त्यांची निवासाची सोय होणे आवश्यक होते .या बाबी विचारात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार अधिक वाचा...\nPCNTDA, नवीन प्रशासकीय इमारत,\nआकुर्डी रेल्वे स्थानकाच्या जवळ,\nआकुर्डी, पुणे, महाराष्ट्र - ४११०४४.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/writing-type-articles/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93", "date_download": "2022-01-28T22:34:14Z", "digest": "sha1:WGVHAUA6ZLF4EIJFJ5ANHBLT32YWGO35", "length": 6810, "nlines": 140, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nमाहिती अधिकार कायद्यातील दुरुस्ती - लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी संवाद\nलक्ष्मीकांत देशमुख\t09 Aug 2019\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त मनोगत : डॉ. हमीद दाभोलकर\nहमीद दाभोलकर\t20 Aug 2019\nपंचाहत्तरीच्या निमित्ताने अनिल अवचट यांच्याशी संवाद (भाग १)\nअनिल अवचट 'छंदा'कडे कसं पाहतात\nभवितव्य : आपले आणि देशाचे\nकुमार केतकर\t04 Sep 2019\nआधुनिक सम���ज निर्माण करण्यासाठी तरुणाईला आवाहन\n'अनर्थ' या नव्या पुस्तकाविषयी\nअच्युत गोडबोले\t30 Sep 2019\n'दोन मित्र'च्या इंग्रजी अनुवादाच्या निमित्ताने...\nभारत सासणे\t05 Oct 2019\nअच्युत गोडबोले\t13 Oct 2019\nआजची तरुणाई गोंधळलेली आहे\nअच्युत गोडबोले\t03 Nov 2019\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता फ़िल्म हेल्लारो के दिग्दर्शक अभिषेक शाह से गु़फ्तगू\nअभिषेक शाह\t10 Nov 2019\nमराठी मुसलमानांचे सामाजिक - सांस्कृतिक मूल्यभान कसे जागवणार\nसरफराज अहमद\t02 Jan 2020\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2022-01-28T23:06:41Z", "digest": "sha1:L4GXZPZSW7XELGVRRKFMSDSEJYHXZ4ZN", "length": 5963, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३५० चे - १३६० चे - १३७० चे - १३८० चे - १३९० चे\nवर्षे: १३७० - १३७१ - १३७२ - १३७३ - १३७४ - १३७५ - १३७६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १३७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्र���ल २०१३ रोजी ०८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/vidhan-bhavan-assembly-work-schedule-2-shift-mahavikas-government/386400/", "date_download": "2022-01-28T22:57:35Z", "digest": "sha1:WYNLMRZXAO6GPJHM6YB5KLWKN2P2KDL5", "length": 11598, "nlines": 137, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Vidhan Bhavan assembly work schedule 2 shift mahavikas government", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Vidhan Bhavan : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात होणार दोन शिफ्टमध्ये काम, राज्य...\nVidhan Bhavan : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात होणार दोन शिफ्टमध्ये काम, राज्य सरकारचा मोठा निर्णय\nराज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची विभागणी दोन सत्रांत केली आहे.\nVidhan Bhavan : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात होणार दोन शिफ्टमध्ये काम, राज्य सरकारचा मोठा निर्णय\nराज्यातील कोरोना पादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे गर्दी न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच सरकारी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांतही ५० टक्के आसन क्षमतेनुसार कर्मचाऱ्यांना बोलवण्यात यावे असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. राज्य सरकारमधी मंत्री, आमदार आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे अधिक खबरदारी घेण्यातयेत आहे. विधान भवनात आता दोन शिफ्टमध्ये काम होणार आहे. राज्य सरकारडून दोन सत्रांत काम करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.\nराज्यात मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रालयात आणि विधान भवनातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विधानभवनात गर्दी होऊ नये आणि कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कामाची वेळ दोन सत्रांत विभागली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात येणार आहे. राज्य सरकारने असा आदेश जा���ी केला आहे.\nराज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची विभागणी दोन सत्रांत केली आहे. यानुसार पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. तर दुसरे सत्र दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेल. निर्देशानुसार दोन सत्रांत कर्मचाऱ्याची विभागणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.\nराज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली आहे. पर्यटन स्थळांवर गर्दी होत असल्यामुळे पर्यटकांवर बंदी घातली आहे. सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यासाठी दोन लसीचे डोस घेणे बंधनकारक असणार आहे.\nहेही वाचा : शरद पवार पंतप्रधान होणार का; चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नावर संजय राऊतांचे रोखठोक उत्तर\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमागील २ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nम्हणून मी भाजप प्रवेश केला, कृपाशंकर सिंह यांनी सांगितले कारण\nIndia Corona Update: देशात कोरोनासह ओमिक्रॉनचं संकट वाढलं\n‘काँग्रेसच्या वाटेनं गेलो असतो तर ३७० कलम रद्द झालं नसतं’\nCoronavirus Live Update: राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या ४९० वर, सर्वाधिक मृत्यू...\nमुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी – मुख्यमंत्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/rashmi-thackeray-chandrakant-patil/385183/", "date_download": "2022-01-28T22:14:59Z", "digest": "sha1:3IVMIVMNUQHMPCRP6LMLKTLB7BS4TLXE", "length": 7872, "nlines": 148, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Rashmi Thackeray Chandrakant Patil", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ चंद्रकांत पाटलांकडून रश्मी ठाकरेसंबंधीच्या त्या वक्तव्याचं समर्थन\nचंद्रकांत पाटलांकडून रश्मी ठाकरेसंबंधीच्या त्या वक्तव्याचं समर्थन\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nराज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं काय राज्य सरकार काय निर्णय घेणार\nराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केलं आहे. भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हटलं होतं, फूलन देवी नाही, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, राबडीदेवी\nमागील लेखमुख्यमंत्र्यांनी महापौरांच्या मुलाला कोविड सेंटरचं कंत्राट दिलं\nपुढील लेखNZ v BAN 2nd Test : डेव्हॉन कॉनवेने रचला इतिहास, पाच कसोटी सामन्यांमध्ये झळकावलं अर्धशतक\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nआपलं महानगर आणि शिवसेनेचे जुने ऋणानुबंध\nमुंबईसह देशविदेशातील १० बातम्यांचा आढावा\n‘भाजपकडे पालिकेतल्या कंत्राटदार मित्रमंडळींची लिस्ट’\nविरोधकांची मजबूत फळी उभी करण्याचं काम सुरू आहे ते काँग्रेसशिवाय अपूर्ण\nशाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थेसह या गोष्टीही राहणार बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2022-01-28T22:09:55Z", "digest": "sha1:NK5NM5JYKHJJTXTWHJEQ2XDNTNU3HHVK", "length": 3722, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९२० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\nइ.स. १९२०व्या दशकातील मराठी चित्रपट‎ (१० प)\nइ.स. १९२० मधील खेळ‎ (१ प)\nइ.स. १९२० मधील जन्म‎ (७९ प)\nइ.स. १९२० मधील निर्मिती‎ (३ प)\nइ.स. १९२० मधील मृत्यू‎ (१२ प)\n\"इ.स. १९२०\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १७ एप्रिल २०१३, at १९:३५\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1825200", "date_download": "2022-01-28T23:09:12Z", "digest": "sha1:Q2AU2XLNW5BCD2ZFW4XGYS3C2UV5HMSZ", "length": 6384, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"लुई पाश्चर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"लुई पाश्चर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:४६, २२ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती\n३,४९३ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n२१:३५, १० ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nNicoScribe (चर्चा | योगदान)\n१४:४६, २२ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\n'''लुई पाश्चर''' ([[डिसेंबर २७]],[[इ.स. १८२२|१८२२]]-[[सप्टेंबर २८]],[[इ.स. १८९५|१८९५]]) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. याने देवी या रोगावरील लस शोधून काढली.\nलुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबविण्यासाठी दूध आणि वाइनवर उपचार करण्याच्या तंत्राचा शोध त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनसाठी लावला आहे. ही प्रक्रिया आता पाश्चरायझेशन या नावाने ओळखली जाते.लुई पाश्चर यांना बॅक्टेरियोलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि ते \"मायक्रोबायोलॉजीचे जनक\" म्हणून प्रसिद्ध आहेत{{जर्नल स्रोत|last=Howland|first=A.C.|date=1913-03|title=The Catholic Encyclopedia. Vols. XIII (pp. xv, 800) and XIV (pp. xv, 800). Price, $6.00 each. New York: Robert Appleton Company, 1912|url=http://dx.doi.org/10.1177/000271621304600140|journal=The ANNALS of the American Academy of Political and Social Science|volume=46|issue=1|pages=206–208|doi=10.1177/000271621304600140|issn=0002-7162}}.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/presidential-rule-may-also-apply-in-the-state-statement-of-chandrakant-patil", "date_download": "2022-01-28T21:41:31Z", "digest": "sha1:MELM2LGITLWNHDQWXGL3GNGCMAJLCE5O", "length": 5093, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राज्यात राष्ट्रपती राजवटदेखील लागू शकते; चंद्रकांत पाटलांचा बॉम्ब | Presidential rule may also apply in the state Statement of Chandrakant Patil", "raw_content": "\nराज्यात राष्ट्रपती राजवटदेखील लागू शकते; चंद्रकांत पाटलांचा बॉम्ब\nनियमात बदल करून आता राज्यपालांकडे तारीख मागितली जात आहे. यापूर्वी घटनेप्रमाणे राज्यपालांनी दोन वेळा तारीख दिली. तरीही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली नाही....\nराज्यपालांनी दिलेल्या निवडणूक न घेणे हा राज्यपालांचा (Governor) आणि पर्यायानं घटनेचा अवमान असतो. घटनेचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरदेखील राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.\nराज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून अध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप अध्यक्षाची निवड झालेली नाही.\nती यावेळी आवाजी मतदानाने घेण्यासाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या हालचाली सुरु आहेत. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आहे.\nते म्हणाले की, मला या चर्चेमध्ये पडायचे नाही. राज्यपाल हे एक स्वायत्त पद आहे. त्यांनी काय करायचे हे तेच ठरवतील. विधानसभा अध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आला. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायदेशीर सल्ला घेणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/coral-relocation-work-underway-for-the-coastal-route/", "date_download": "2022-01-28T22:39:50Z", "digest": "sha1:QJIEUNNGY2PTWO7QLXGGPXM7GNJGFR5G", "length": 16632, "nlines": 191, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "सागरी किनारा मार्गासाठी प्रवाळ स्थानांतर काम सुरू - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nसागरी किनारा मार्गासाठी प्रवाळ स्थानांतर काम सुरू\nसागरी किनारा मार्गासाठी प्रवाळ स्थानांतर काम सुरू\nमुंबई : केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर सागरी किनारा मार्गामुळे बाधित होणाऱ्या प्रवाळ वसाहतींच्या स्थानांतर प्रक्रियेस शुक्रवारी सुरुवात झाली. दिवसभरात वरळी येथील प्रवाळ स्थानांतर ८० टक्के काम पूर्ण झाले असून हाजी अली येथील काम पुढील दोन दिवसांत होईल. मात्र या कामास पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम आहे.\nसागरी किनारा मार्गाच्या टप्प्यात हाजी अली येथे ०.११ चौरस मीटर आणि वरळी येथे ०.२५ चौरस मीटर इतक्या आकारमानाच्या एकूण १८ प्रवाळ वसाहती आहेत. किनारा मार्गामुळे त्यांचे स्थानांतर करावे लागत आहे. स्थानांतराचे काम गोवा येथील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी-एनआयओ) यांच्या तज्ज्ञांमार्फत कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत शुक्रवारी सुरू झाले.\nन्यूनतम ओहोटीच्या ३ दिवसांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट\nप्रवाळाच्या स्थानांतरासाठी पालिकेमार्फत सप्टेंबरमध्ये वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर स्थानांतराविरोधात पर्यावरणप्रेमींनी अनेक माध्यमांतून विरोध दर्शवायला सुरुवात केली. प्रवाळाचे स्थानांतर यशस्वी होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याची शक्यता या वेळी तज्ज्ञांनी मांडली होती. गेल्या दोन महिन्यांत पालिकेच्या प्रस्तावावर केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर १३ ते १५ नोव्हेंबर या न्यूनतम ओहोटीच्या (लो टाइड) काळात स्थानांतराचे काम हाती घेण्यात आले.\nवरळी येथील प्रवाळ वसाहतीच���या स्थानांतराचे काम पहिल्या दिवशी सुरू झाले. यामध्ये एकूण १७ वसाहतींपैकी १५ वसाहतींचे स्थानांतर दिवसअखेरीस पूर्ण झाल्याची माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे पर्यावरणीय सल्लागार विवेक कुलकर्णी यांनी दिली. उर्वरित काम शनिवारी केले जाईल.\nशिवसेना शाखा क्र २१० च्या वतीने थॉवर पट्या मधील डॉक्टर्स ना PPE Kit आणि फेस शिल्ड वाटप\nराज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी\nराज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय\nमेट्रो-६ साठी अडथळा ठरणाऱ्या १८६ झाडांवर कुऱ्हाड \nवरळी येथील प्रवाळ वसाहत ही खडकावर विखुरलेली होती. त्यामुळे प्रवाळ असलेला खडकाच्या भागाचे तुकडे काढण्यात आले. पुढील प्रक्रियेपूर्वी हे तुकडे कोरडे पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवले जातात. या खडकास एक विशिष्ट प्रकारचा गोंद लावण्यात आला. त्यानंतर स्थानांतर करावयाच्या जागी हा तुकडा बसविण्यात आला. स्थानांतर केलेल्या जागी अन्य प्रवाळ असल्याने स्थानांतर केलेल्या प्रवाळांना टॅगिंग करण्यात आल्याचे, विवेक कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे स्थानांतर केलेले प्रवाळ पुढील काळात सहज ओळखू येतील आणि त्यांची वाढ होत आहे की नाही हे तपासणे सुकर होईल.\nहाजी अली येथील प्रवाळ हे एका शिलाखंडावर आहेत. त्यामुळे हा शिलाखंडच उचलून अन्य जागी ठेवण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. राज्याच्या किनारपट्टीवर प्रवाळांच्या स्थानांतराचे हे पहिलेच काम असल्याचे त्यांनी नमूद केले.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमहाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू च्या संख्येत दीडपट वाढ\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nGujarat केवडिया शहर बनणार देशातील ई वाहन शहर\nहजार रुपयाला एक Noorjahan Mango नुरजहाँ आंबा\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \nसरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती बंद केलेल्या संकुलांना नोटीस\nबारावी परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल\nअरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त\nआंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा कहर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sushant-singh-rajput-best-friend-mahesh-shetty-shared-emotional-message-on-social-media-mhjb-459624.html", "date_download": "2022-01-28T22:26:26Z", "digest": "sha1:PF77P4ASINHAQSUALW7YXQODZJPLB6RV", "length": 10424, "nlines": 89, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बात तो कर लेता यार', सुशांतच्या आठवणीत सर्वात जवळचा मित्र महेश शेट्टीने शेअर केली भावूक पोस्ट sushant singh rajput best friend mahesh shetty shared emotional message on social media mhjb – News18 लोकमत", "raw_content": "\n'बात तो कर लेता यार', सुशांतच्या आठवणीत सर्वात जवळचा मित्र महेश शेट्टीने शेअर केली भावुक पोस्ट\n'बात तो कर लेता यार', सुशांतच्या आठवणीत सर्वात जवळचा मित्र महेश शेट्टीने शेअर केली भावुक पोस्ट\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर मित्रापेक्षा जास्त भावाचे नातं असणारा त्याचा सर्वात जवळचा मित्र महेश शेट्टी पूर्णपणे कोलमडला आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर महेशने सुशांतसाठी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.\nShahid kapoor च�� पत्नी Mira सोबत रोमँटिक मूड, Liplock 'मिरर सेल्फी' Viral\nरिया चक्रवर्तीला आली Sushant Singh Rajput ची आठवण, शेअर केला UNSEEN VIDEO\nLegends League Cricket वर पहिल्याच दिवशी संकट, भारतीय खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह\nBirth Anniversary: सुशांत सिंह राजपूतच्या 'या' गोष्टीने थक्क झाला होता धोनी\nमुंबई, 19 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या जाण्याच्या दु:खातून अजून अनेकांना सावरता आले नाही आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्याचे फोटो, व्हिडीओ अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहेत. दरम्यान त्याच्या नातलगांनी, सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी त्याच्याबद्दल भरभरून लिहिले आहे. मात्र त्याचा सर्वात जवळचा मित्र, ज्याला सुशांतने शेवटचा फोन केला होता त्याची पोस्ट वाचून काळजात चर्रर्र होतं. सुशांत आणि महेश किती जवळचे मित्र होते हे त्या पोस्टमधून स्पष्ट दिसून येतं. अभिनेता महेश शेट्टी (Mahesh Shetty)ला सुशांतने शेवटचा फोन केला होता. मित्रापेक्षा जास्त भावाचे नातं असणाऱ्या सुशांतच्या जाण्याच्या घटनेनंतर महेश पूर्णपणे कोलमडला आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर महेशने सुशांतसाठी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. (हे वाचा-'सुशांत नाही तर मी केली असती आत्महत्या', आणखी एका अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा) महेशने असं लिहिलं आहे की, 'ही फीलिंग खूप विचित्र आहे, मला खूप काही सांगायचं आहे पण सांगता येत नाही आहे. तुम्ही आयुष्यात अशा काही व्यक्तींना भेटता ज्यांच्याबरोबर एक जबरदस्त कनेक्शन बनून जातं, जसं की तुम्ही त्यांना पूर्ण आयुष्य ओळखता. भाऊ बनण्यासाठी तु्म्हाला एकाच आईच्या गर्भातून जन्म घेण्याची गरज नसते. असेच आम्ही भेटलो, आम्ही असेच भाऊ होतो. जर आम्ही फिल्मसिटी मध्ये एकत्र जेवण आणि मोठा फेरफटका मारला नसता तर आम्हाला ही बाब कळलीच नसती की कसे आम्ही एकदुसऱ्याच्या आयुष्याचा अभिन्न हिस्सा आहोत.' (हे वाचा-सुशांतच्या निधनाचं दु:ख पचवणं अवघड; त्याच्या लाडक्या कुत्र्यानेही जेवण सोडलं) महेशने मोठी पोस्ट लिहत सुशांत्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या गप्पा, मैत्री, चित्रपट, पुस्तकं, विज्ञान आणि अजून बऱ्याच आठणींबद्दल महेशने लिहिले आहे.\nमहेशने पुढे असे म्हटले की, 'मी कधी विचार केला नव्हता की तुझ्याबद्दल असं काहीतरी लिहेन. कधी वाटलच नव्हतं तु इतक्या लवकर जाशील. तु एक वारशाच्या रुपाने माझ्या हृदयात राहशील आ���ि हे कधी मी वाया जाऊ देणार नाही. जर तुम्ही तुमच्या हृदयाचा एक तुकडा गमावलात तर कसं वाटेल तुला माहित होतं शेट्टी आणि तुझ्याबरोबर कायम राहिल. तरी पण का तुला माहित होतं शेट्टी आणि तुझ्याबरोबर कायम राहिल. तरी पण का बोलायचं तरी होतंस यार. मला माहितेय तुझं ताऱ्यांवर किती प्रेम होतं. मातृभूमीची शप्पथ मी तुला रोज पाहिन.' महेशचं दु:ख वाटून घेण्यासाठी अनेकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. सुशांतच्या नसण्याने त्याचं दु:ख सर्वांच्या आकलनाबाहेर आहे. संपादन - जान्हवी भाटकर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n'बात तो कर लेता यार', सुशांतच्या आठवणीत सर्वात जवळचा मित्र महेश शेट्टीने शेअर केली भावुक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/coronavirus-effect-on-gold-rate-in-international-market-gold-prices-on-tuesday-declines-sharply-after-rising-for-5-days-in-a-row-mhjb-437640.html", "date_download": "2022-01-28T23:03:25Z", "digest": "sha1:YELRPAPOUOJMIFJVCUMCAI47RQ3FAXIE", "length": 8808, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलग 5 दिवस किंमती वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, मंगळवारचे दर इथे वाचा coronavirus effect on gold rate in international market gold prices on Tuesday declines sharply after rising for 5 days in a row mhjb – News18 लोकमत", "raw_content": "\nसलग 5 दिवस किंमती वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, मंगळवारचे दर इथे वाचा\nसलग 5 दिवस किंमती वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, मंगळवारचे दर इथे वाचा\n5 दिवस सोन्याच्या किंमतीत सतत वाढ झाल्यानंतर आज सोनं उतरल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.\nनवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : 5 दिवस सोन्याच्या किंमतीत सतत वाढ झाल्यानंतर आज सोनं उतरल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. MCX मध्ये प्रति तोळा सोन्याची किंमत 1.34 टक्क्यांनी म्हणजेच 584 रुपयांनी घसरली आहे. त्यानंतर प्रति तोळा सोन्याची किंमत (gold prices today) 42 हजार 996 रुपये झाली आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत जवळपास 3000 रुपयांची वाढ झाली होती. MCX मध्ये सोन्याच्या ���िंमतींनी 43 हजार 788 रुपयांचा नवा रेकॉर्ड रचला होता. मात्र आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. MCX मध्ये चांदीच्या किंमतीतही (Silver prices today) 1.6 टक्क्यांनी घसरण झाल्याने प्रति किलो चांदीची किंमत 48 हजार 580 रुपयांवर पोहोचली आहे. (हेही वाचा-पोस्ट ऑफिसमध्ये बचत, PF किंवा सुकन्या खातं आहे जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती) Coronavirus चा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. चीनमध्ये त्याचप्रमाणे आजुबाजुच्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत बचतीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. या सगळ्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींनी गेल्या सात वर्षातला उच्चांक गाठला. तर भारतात आतापर्यंतच्या सर्वात जास्त सोन्याच्या किंमतीची नोंद झाली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 टक्क्यांनी घसरलं. स्पॉट गोल्ड (Spot Gold) ची किंमत 1 हजार 642.89 डॉलर पर्यंत घसरली. याआधी आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 1 हजार 688.66 डॉलरवर सोन्याची किंमत पोहोचली होती. चीनबाहेर देखील कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा नकारात्मक परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. (हेही वाचा-Coronavirusची स्मार्टफोनलाही होतेय बाधा, टीव्ही आणि फ्रीजवरही परिणाम) इतर मौल्यवान धातूंच्या किंमतीवरही परिणाम झाला आहे इतर मौल्यवान धातूंच्या किंमती चांदीच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात 0.3 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 18.58 प्रति औंस पर्यंत चांदीची किंमत पोहोचली आहे. तर प्लॅटिनमची किंमत 0.3 टक्क्यांनी वाढून 966.53 डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nसलग 5 दिवस किंमती वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, मंगळवारचे दर इथे वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/these-five-banks-offers-upto-7-percent-interest-on-savings-accounts-mhpw-644428.html", "date_download": "2022-01-28T22:24:44Z", "digest": "sha1:UNTFW36T57K3ZPESFLUTMQEP74LAVDKP", "length": 8490, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "These five banks offers upto 7 percent interest on savings accounts mhpw - Saving Accounts वर 7 टक्के व्याज हवंय? 'या' बँकांच्या ऑफर चेक करा – News18 लोकमत", "raw_content": "\nSaving Accounts वर 7 टक्के व्याज हवंय 'या' बँकांच्या ऑफर चेक करा\nSaving Accounts वर 7 टक्के व्याज हवंय 'या' बँकांच्या ऑफर चेक करा\n'बँक बाजार'ने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, व्याजदरात घसरण होत असताना स्मॉल फायनान्स बँका (Small Finance Banks) अधिक व्याजदर देत आहेत. बचत खात्यांवर (Saving Account) सर्वोत्तम व्याजदर देणार्‍या स्मॉल फायनान्स बँका आणि खाजगी बँकांची (Private Banks) येथे माहिती देत आहोत.\nSBI खातेधारकांसाठी अलर्ट; 1 फेब्रुवारीपासून 'या' नियमात बदल होणार\nAdani Wilmar IPO 1.05 पट सबस्क्राईब, तज्ज्ञांचं मत काय\nयेत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार\nManyavar IPO: मान्यवरची पॅरंट कंपनी Vedant Fashions चा प्राईज बँड निश्चित\nमुंबई, 16 डिसेंबर : अनिश्चिततेच्या काळात आणि अनपेक्षित गरजांसाठी तुम्ही तुमच्या अतिरिक्त उत्पन्नाचा (Income) काही भाग बचत खात्यांमध्ये ठेवता. 'बँक बाजार'ने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, व्याजदरात घसरण होत असताना स्मॉल फायनान्स बँका (Small Finance Banks) अधिक व्याजदर देत आहेत. बचत खात्यांवर (Saving Account) सर्वोत्तम व्याजदर देणार्‍या स्मॉल फायनान्स बँका आणि खाजगी बँकांची (Private Banks) येथे माहिती देत आहोत. BankBazaar ने 1 डिसेंबर 2021 पर्यंतचा डेटा संकलित केला आहे. ज्या बँकांच्या वेबसाईट्स ही माहिती देत ​​नाहीत त्यांच्या डेटाचा विचार करण्यात आलेला नाही. खाते उघडण्यापूर्वी हे तपशील तपासा नवीन रिटेल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मॉल फायनान्स बँका मोठ्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. तुम्ही लॉन्ग ट्रॅक रेकॉर्ड, चांगले सर्विस स्टँडर्ड्स, मोठे ब्रान्च नेटवर्क आणि वेगवेगळ्या शहरांमधील एटीएम सेवा असलेली बँक निवडावी, जेणेकरून चांगला व्याजदर तुमचा बोनस असेल. तुमचा पगार 15 हजारहून कमी असेल तर लगेच इथे रजिस्ट्रेशन करा; 'या' योजनेचा फायदा मिळेल AU Small Finance Bank: ही बँक आपल्या बचत खात्यांवर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. यासाठी सरासरी 2000 ते 5000 रुपये मासिक शिल्लक आवश्यक आहे. Ujjivan Small Finance Bank: ही बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याज देत आहे. Equitas Small Finance Bank: इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याज देत आहे. यासाठी 2,500 ते 10,000 रुपये सरासरी मासिक शिल्लक राखणे आवश्यक आहे. Investment Tips: या 10 शेअर्सने 5 वर्षात 10 लाख रुपयांचे केले 1.7 कोटी रुपये, पाहा कोणते आहे हे स्टॉक्स DCB Bank: DCB बँक बचत खात्यांवर 6.5 टक्क्या���पर्यंत व्याजदर देत आहे. ही बँक खाजगी बँकांमध्ये सर्वोत्तम व्याजदर देत आहे. यामध्ये 2,500 ते 5,000 रुपयांपर्यंत किमान शिल्लक ठेवावी लागेल. Suryoday Small Finance Bank: ही बँक बचत खात्यांवर 6.25 टक्के व्याज देत आहे. सरासरी मासिक शिल्लक रुपये 2,000 राखणे आवश्यक आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nSaving Accounts वर 7 टक्के व्याज हवंय 'या' बँकांच्या ऑफर चेक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/the-highest-number-of-corona-deaths-424-in-maharashtra-on-18-august-mhak-473332.html", "date_download": "2022-01-28T21:37:06Z", "digest": "sha1:DSQQZD2LF73JKQDWAJPEFQ6F75MZMBAX", "length": 8660, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात कोरोनामुळे उच्चांकी 424 रुग्णांचा मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या – News18 लोकमत", "raw_content": "\nराज्यात कोरोनामुळे उच्चांकी 424 रुग्णांचा मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या\nराज्यात कोरोनामुळे उच्चांकी 424 रुग्णांचा मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या\nकोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 6 लाख 15 हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या 1 लाख 56 हजार लोक उपचार घेत आहेत.\nबेशुद्धावस्थेतच 6 महिने कोरोनाशी झुंज, मृत्यूवर मात; डॉक्टर म्हणाले, हा चमत्कार\n2 वर्षाचा रिअल हिरो चिमुकल्याने आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं\nआता नाकावाटेही मिळणार कोरोना लस; Intranasal Dose ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल\n मुंबईत Omicron च्या वाढत्या रुग्णांसोबत आढळला Black Fungus चा रुग्ण\nमुंबई 18 ऑगस्ट: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच मंगळवारी उच्चांकी 424 रुग्णांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. मंगळवारी राज्यात 11 हजार 119 नवे रुग्ण आढळले. तर 9 हजार 356 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 6 लाख 15 हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या 1 लाख 56 हजार लोक उपचार घेत आहेत. राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे चिंता वाढली आहे. तर कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाणही वाढत आहे. जे रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यांच्यात आता नवं लक्षण दिसत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. थकवा येणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही नवी लक्षणे आढळून येत असल्याची माहिती ��रोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र दुखणं अंगावर काढू नका असा सल्लाही राजेश टोपे यांनी दिला. ते म्हणाले, जे दुरुस्त झाले आहेत त्याना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवतो आहे ही बाब निदर्शनास येत आहे. कोरोनाच आणखी एक लक्षण दिसू लागलं आहे. पुण्यात रुग्ण दुपट होण्याचा रेट राज्यात सर्वात चांगला , पुण्यात 42 दिवसांत रुग्ण दुपट होतात, तोच दर राज्यात 30 दिवसाचा आहे. काही औषधं जर परिणामकारक नसेल तर याबाबतचा अंतिम निर्णय टास्कफोर्स ने घ्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राज्यात मंदिरं आणि प्रार्थनास्थळं उघडणार का आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याच्या निवासस्थान असलेल्या भागातील 200 च्या आसपास लोकांची तपासणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सप्टेंबरपासून शिक्षकांसाठी शाळा सुरू; या राज्यात शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय राज्यातल्या 5 जिलह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू दर असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यात मुंबई 5.54 टक्के, नंदुरबार 4.48, लातूर, जळगाव 3.78, रत्नागिरी 3.59, सोलापूर 4.35, अकोला 4.25 टक्के असा दर आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nराज्यात कोरोनामुळे उच्चांकी 424 रुग्णांचा मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/during-coronavirus-lockdown-massive-crowd-gathered-at-bandra-station-mumbai-to-oppose-extending-lockdown-mhjb-447520.html", "date_download": "2022-01-28T21:59:18Z", "digest": "sha1:JEJU52AB4QP4YMUVPW3R6W6SFZOB6BPR", "length": 10147, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : वांद्रे इथे कोरोनाचा टाइम बॉम्ब! हजारो मजूर रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज during coronavirus lockdown massive crowd gathered at bandra station mumbai to oppose extending lockdown mhjb – News18 लोकमत", "raw_content": "\nVIDEO : वांद्रे इथे कोरोनाचा टाइम बॉम्ब हजारो मजूर रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज\nVIDEO : वांद्रे इथे कोरोनाचा टाइम बॉम्ब हजारो मजूर रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज\nवांद्रे पश्चिम इथे हजारो परप्रांतीय मजूर रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन वाढल्यामुळे कामगार नाराज आहेत. आता घरी जायला मिळणार नाही, म्हणून ते रस्त्यावर उतरले. गर्दीवर आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.\nमुंबई, 14 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची (Lockdown-2) घोषणा केली आहे. दरम्यान लॉाकडाऊनचा पहिला टप्पा आज संपणार होता. आज लॉकडाऊन संपेल या आशेने मुंबईमध्ये राहणारे हजारो परप्रांतीय मजूर गावी जाण्यासाठी वांद्रे पश्चिम याठिकाणी स्थानकात आले होते. लॉकडाऊन वाढवल्यामुळे या मजुरांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे मजुरांनी कोरोनाचं गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी वाढलेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ झाला आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. सध्या ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन सर्वजण करत असताना एवढी गर्दी एका ठिकणी होणं हे मुंबईसमोर मोठं संकट ठरू शकते.\nवांद्रे पश्चिम इथे हजारो परप्रांतीय मजूर रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन वाढल्यामुळे कामगार नाराज आहेत. आता घरी जायला मिळणार नाही, म्हणून ते रस्त्यावर उतरले. गर्दीवर आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. आता परिस्थिती आटोक्यात आहे.#Lockdown2 pic.twitter.com/ar6sCVfbw8\nAIMIM नेता वारिस पठाण यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने कामगार वर्ग एकत्र जमला होता. त्यांनी देखील या मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.\nयावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी देखील सरकारला लक्ष्य केले आहे. मुंबईत 10 बाय 10 च्या खोलीत राहणाऱ्या कोकणी माणसाला धान्य पुरवा अन्यथा त्यांचाही असाच उद्रेक होईल, अशी टीका राणेंनी केली आहे. दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे यांनी वांद्रे स्थानकातील गर्दी हटवण्यात आल्याचे ट्वीट केले आहे. मात्र त्यांनी केंद्राबाबत नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रांने या मजुरांना त्यांच्या घराकडे पाठवण्याची सोय न केल्यामुळे आजची वांद्रे येथील घटना किंवा सुरतमधील घटना घडल्याचं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यांना अन्न किंवा निवारा नको आहे तर त्यांनी घरी जायचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nत्याचप्रमाणे या सर्व प्रकरणानंतर संजय निरूपम यांनी महाविकास आघाडी सरकारवरच टीका केली आहे. वांद्रे येथे जे झाले ते होणारच होते, त्यांना खायला मिळ��� नाही, मूळ गावी जावून दिले जात नाही, किती दिवस ते दाबून ठेवणार मोफत खायला देणे म्हणजे सरकारी आकडे फक्त कागदावर फुगवटा असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. 'कोणतेही सरकार किती दिवस मोफत देणार मोफत खायला देणे म्हणजे सरकारी आकडे फक्त कागदावर फुगवटा असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. 'कोणतेही सरकार किती दिवस मोफत देणार दुसरा काही पर्याय नाही का दुसरा काही पर्याय नाही का' असे काही प्रश्न संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहेत. संपादन- जान्हवी भाटकर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nVIDEO : वांद्रे इथे कोरोनाचा टाइम बॉम्ब हजारो मजूर रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/relaxation-of-restrictions-on-gyms-and-beauty-parlors-learn-revised-restrictions/", "date_download": "2022-01-28T21:53:11Z", "digest": "sha1:RHBUTKITBIQNHWZ6LJR65UKYTTKJE7OA", "length": 12044, "nlines": 124, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंधात शिथिलता; जाणून घ्या सुधारित निर्बंध", "raw_content": "\nजिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंधात शिथिलता; जाणून घ्या सुधारित निर्बंध\nमुंबई : राज्यात कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचे रुग्ण देखील वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यात लाकडाऊन लागेल का,असा प्रश्न सर्वांना पडला होता. याबाबत राज्य पातळीवर अनेक बैठका सुद्धा सुरु होत्या. दरम्यान राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून रात्री ११ ते सकाळी ५ हा नाईट कर्फ्यू असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. आज(९ जाने.)मध्यरात्रीपासून हे नियम लागू होती. तसेच यामध्ये केश कर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, परंतु ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर आता सुधारीत आदेश काढत काही निर्बंधासह जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.\nआपल्या सुधारित आदेशात राज्य सरकारने म्हंटले आहे की, ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. तसेच ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढ���्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. जिम देखील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच जिममध्ये प्रवेश असणार आहे.\nजिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश pic.twitter.com/E0VhZmFSqx\nकाय सुरु काय बंद\nप्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच ऑफिसेसमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही.\nअंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.\nसामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी असेल\nकेशकर्तनालये, ब्युटी पार्लर आणि जिम ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.\nराज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.\nरेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री १० ते सकाळी ५ हॉटेल बंद राहणार आहेत. यादरम्यान होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे.\nशॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार\nनाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. यामध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्यांना परवानगी असेल. मात्र रात्री १० ते सकाळी ८ सिनेमागृह बंद असतील\nपर्यटन स्थळे, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.\nसदाभाऊ खोत यांच्या टीकेवर पेडणेकरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…\nसिंधुताईंची अपूर्ण इच्छा होणार पुर्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली दखल\n…तर बार आणि दारुची दुकानेही करणार बंद – राजेश टोपे\nगोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत\n“तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/criticism-of-congress/", "date_download": "2022-01-28T23:47:29Z", "digest": "sha1:QLMWSMWZM3AD3PFZKOZM5FCXR3DWRMPJ", "length": 7667, "nlines": 109, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "criticism of Congress Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\n“…या गोष्टीची खिल्ली उडवणे योग्य नाही”, रोहित पवारांनी घेतली मोदींची बाजू\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस या कार्यक्रमात दूरसंवादाद्वारे भाषण करत होते. मात्र ...\n“हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था”, कॉंग्रेसची मोदींवर खोचक टीका\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस या कार्यक्रमात दूरसंवादाद्वारे भाषण करत होते. मात्र यावेळी मध्येच टेलिप्रॉम्टर बंद ...\n“जिसे डरते थे वही बात हो गई”, “… शेठका टेलीपोपट हो गया”; मोदींचा गोंधळ उडल्यानंतर व्हायरल झाले भन्नाट मिम्स\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस या कार्यक्रमात दूरसंवादाद्वारे भाषण करत होते. मात्र यावेळी मध्येच टेलिप्रॉम्टर बंद ...\nऐन भाषण देताना टेलिप्रॉम्टर पडले बंद; पंतप्रधान मोदींचा उडाला गोंधळ\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस या कार्यक्रमात दूरसंवादाद्वारे भाषण करत होते. ...\n‘हम तो फ़कीर आदमी है..’, कॉंग्र��सचा मोदींना अप्रत्यक्ष टोला\nमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वापरात असलेल्या गाड्यांमध्ये आता मर्सिडीज या आलिशान कार बनविणाऱ्या जर्मन कंपनीची ...\n‘विधान परिषदेत पराभवाचा भलताच धसका महाविकास आघाडीने घेतलेला दिसतोय’\nमुंबई: विधानसभेतील अध्यक्ष पद अद्याप रिक्त आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षाची निवड झालेली नाही. दोन अधिवेशन ...\nयोगी सरकारचे पाच वर्ष फक्त ‘ट्रेलर’ खरी फिल्म तर..’ नितीन गडकरींनी केले तोंडभरून कौतुक\nलखनऊ : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर येथे रविवारी भाजपाच्या जन विश्वास यात्रेमध्ये सहभागी झाले ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/discount-of-29000-on-dells-luxury-laptop/", "date_download": "2022-01-28T23:24:54Z", "digest": "sha1:EMW5RTKTZRCI4KSKSTLWONDDIAKBBZT6", "length": 13717, "nlines": 114, "source_domain": "mhlive24.com", "title": "Discount Offer On Dell Laptop : Dell च्या 'ह्या' शानदार लॅपटॉपवर मिळवा 29 हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/Discount offer on Dell Laptop : Dell च्या ‘ह्या’ शानदार लॅपटॉपवर मिळवा 29 हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर\nDiscount offer on Dell Laptop : Dell च्या ‘ह्या’ शानदार लॅपटॉपवर मिळवा 29 हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर\nMHLive24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- सध्या ऑनलाइनच जमाना आहे. अनेक कामे हि ऑनलाईन होत आहेत.यात शॉपिंग देखील आता बहुतेक तरुण ऑनलाईन करत आहेत. यात ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट सध्या युजर्सचे आवडते ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म बनले आहे.(Discount offer on Dell Laptop)\nगेल्या दोन महिन्यांत तीन सेल झाल्यानंतर आता पुन्हा फ्लिपकार्टवर एकाच वेळी दोन सेल सुरू झ���ले आहेत. स्मार्टफोन्सवर ‘फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल’सोबतच, फ्लिपकार्टवर ग्रँड गॅझेट डेज सेल देखील सुरू आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर चांगल्या ऑफर मिळत आहेत.\nआज डेलच्या लॅपटॉपवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला प्रचंड डिस्काउंट मिळत आहे.\nDell च्या लॅपटॉपवर अशापद्धतीने 29 हजारांपर्यंत सूट मिळवा\nDell Athlon Dual Core 3050U – Inspiron 3505 Thin आणि Light Laptop ची बाजारात किंमत 42,449 रुपये आहे. फ्लिपकार्टच्या ग्रँड गॅझेट डेजमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप 22% च्या सवलतीनंतर 32,849 रुपयांना मिळत आहे, म्हणजेच रु. 9,600 बचत.\nहा लॅपटॉप खरेदी करताना तुम्ही ICICI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% म्हणजेच रु. 1,250 ची झटपट सूट मिळेल, ज्यामुळे त्याची किंमत 31,599 रुपये होईल.\nएक्सचेंज ऑफरचाही लाभ घ्या\nया डीलमध्ये फ्लिपकार्टप्रमाणे एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुम्ही तुमच्या जुन्या लॅपटॉपच्या बदल्यात हा Dell लॅपटॉप खरेदी केल्यास, तुम्ही 18,100 रुपयांपर्यंत बचत करू शकता.\nतुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, तुम्हाला या डीलमध्ये एकूण 28,950 रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे तुम्ही 13,499 रुपयांमध्ये लॅपटॉप खरेदी करू शकाल.\nया लॅपटॉपमध्ये काय खास आहे \nजर आपण या लॅपटॉपच्या फीचर्स बद्दल बोललो त हा लॅपटॉप 15.6-इंचाचा FHD अँटी-ग्लेअर डिस्प्ले, 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेज, USB Type-A पोर्ट आणि SD कार्ड रीडरसह येतो.\nहा Windows 10 लॅपटॉप अतिशय पातळ आहे आणि त्याचे वजन फक्त 1.83 किलो आहे. बॅटरीबद्दल सांगायचे तर, हा लॅपटॉप एका चार्जवर सात तास टिकू शकतो.\nलॅपटॉपसह, तुम्हाला इयरफोन आणि स्मार्ट टीव्हीसारख्या अनेक उपकरणांवर अशा ऑफर मिळतील. फ्लिपकार्टचा हा सेल 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणा���्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2022-01-28T22:09:07Z", "digest": "sha1:KARJZKQNQGXORMFQOESFJWOSGF65LV7E", "length": 7843, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "जुळता जुळता जुळतंय की’मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>जुळता जुळता जुळतंय की’मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nजुळता जुळता जुळतंय की’मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nआपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आणि जोडीदाराला दिलेली साथ यातून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकते. सोनी मराठी वाहिनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने नात्यांचीलव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.\nअपूर्वाचे स्वत:चे हॉटेल असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजयने सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्यानंतर झालेला गोंधळ आपण सर्वांनी पाहिला आहे. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अपूर्वाकडेहॉटेल विकणे हा एकमेव मार्ग जरी असला तरी विजय तिला असे करण्यापासून रोकतो आणि त्यानंतर त्याचे लक्ष ‘महाराष्ट्रातील प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर कोल्हापूरात येऊन ‘बेस्ट शेफ’ची निवड करणारआहेत’ या जाहिरातीकडे जाते. विष्णु मनोहर अपूर्वाच्या हॉटेलमध्ये येऊन तिला कोणता पदार्थ शिकवणार आणि पदार्थांशी निगडीत कोणत्या टिप्स देणार हे प्रेक्षकांना येत्या सोमवारी एक तासाच्या विशेषभागात पाहायला मिळणार आहे.\nख्यातनाम शेफ विष्णु मनोहर यांच्याकडून पदार्थांची रेसिपी जाणून घ्यायला अनेक स्त्रिया आतूर असतात आणि आता तर घर बसल्या स्त्रियांना आणि प्रेक्षकांना ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेतूनविष्णु मनोहर यांच्याकडून रेसिपी जाणून घ्यायला मिळणार आहेत.\n“अपूर्वाला रेसिपी शिकवता शिकवता प्रेक्षकांनाही छान पदार्थ शिकवायचे आहेत आणि ते ��दार्थ फिल्मी स्टाईल शिकवायचे नसून पूर्णपणे ते पदार्थ शिकता येतील आणि घरी करता येतील. असे हवेत माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल”, असे विष्णु मनोहर यांनी म्हटले.\nअपूर्वाने बनवलेल्या स्पेशल डिशेस, विष्णु मनोहर यांची खास रेसिपी आणि अपूर्वा-विजय यांच्या नात्याची लव्हस्टोरी पाहण्यासाठी नक्की बघा ‘जुळता जुळता जुळतंय की’चा एक तासाचा विशेष भाग १८फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता फक्त सोनी मराठीवर.\nPrevious ‘व्हॅलेंटाईन डे’ला आलं पूर्वी भावेचं हॉट, सेन्शुअस, सेक्सी फोटोशूट\nNext मंगळसूत्राच्या साथीने मंजू आणि शौनक सेलिब्रेट करणार नात्यांची लव्हस्टोरी\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/869585", "date_download": "2022-01-28T23:23:03Z", "digest": "sha1:YSQKOHOSQN47AJTMVXB7FTFVNATKRWJM", "length": 3180, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"मॅक्रोमीडिया फ्रीहॅन्ड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"मॅक्रोमीडिया फ्रीहॅन्ड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:०५, २१ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n६ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n१४:०६, १८ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nCzeror (चर्चा | योगदान)\n०४:०५, २१ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nरिकाम्या (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/04/24/todays-horoscope-find-out-what-your-day-will-be-like-17/", "date_download": "2022-01-28T21:54:31Z", "digest": "sha1:TPZILKGIPBLCPQEJVB4E7YOJKWVK2XBS", "length": 10994, "nlines": 103, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या… – Spreadit", "raw_content": "\n🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…\n🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…\n🗓️ शनिवार, 24 एप्रिल 2021\n▪️ मेष : आज राजकीय भूमिकेला चांगलं यश येईल. तुमचा उत्साह वाढेल. घरगुती कामासाठी प्रवास होईल. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेलच ��सं नाही. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अति घाई चांगली नाही.\n▪️ वृषभ : सामाजिक भान राखावे लागणार. युवा वर्गाला आशादायक संधी मिळतील. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्या. मित्रांच्या सहवासात रमून जाल. कुटुंबाचे अधिक प्रेम मिळेल.\n▪️ मिथुन : मुलांसाठी लाभदायक गोष्टी घडतील. प्रत्येक गोष्टीत आवड निर्माण होईल. आपल्याला मानसिक स्वास्थ लाभेल. आपल्या संभाषण चातुर्यामुळे वरिष्ठांना जिंकून घ्याल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो.\n▪️ कर्क : मानसिक चंचलता जाणवेल. बोलताना भान राखावे. अघळ-पघळ गोष्टी बोलू नका. अनाठायी खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील. आर्थिक उन्नतीसाठी आजचा दिवस आपणास अनुकूल आहे. स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत.\n▪️ सिंह : नवीन काम सुखावणारे असेल. मानसिक चांचल्य राहील. व्यवसाय वाढीसाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेल. कामाचा लोड किती आहे यावरून नियोजन करा. मित्रांची छान साथ लाभेल.\n▪️ कन्या : तरुण वर्गाचे विचार जाणून घ्याल. काही नवीन ओळखी होतील. आपल्या काही इच्छा मनाप्रमाणे पूर्ण होतील. चालून आलेल्या संधीला अनुकूल बनवाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवेल.\n▪️ तूळ : नवीन कामात गढून जाल. अधिकारी लोकांशी भेट होईल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. तरुणांचे लग्न ठरतील. गोड बोलण्यातून लोक संग्रह वाढेल. कमिशनमधून लाभ मिळवाल. पत्नीचा वरचष्मा राहील.\n▪️ वृश्चिक : टोकाची भूमिका घेऊ नका. वाढीव मेहनत करावी लागू शकते. आधी केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. विरोधकांवर मात कराल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो. भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात.\n▪️ धनू : अचानक पैसे येतील. काही कामे कमी कष्टात पार पडतील. कथित गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. आध्यात्मिक आवड वाढेल. काही कामे सकाळीच पूर्ण करा. काही बाबतीत आपल्याला चांगला दिलासा मिळणार आहे. पित्त विकार वाढू शकतात.\n▪️ मकर : प्रशंसेचा दिवस. भावनिक वळणे येऊ शकतात. दांपत्य जीवन आनंददायी राहील. कामात सुलभता येईल. शेजार्‍यांचा त्रास होण्याची शक्यता. जनसंपर्कातून कामे करावी लागतील. प्रवास सुखकर होईल.\n▪️ कुंभ : मौजमस्ती कराल. स्वत:ला नियमात बांधू नका. जोडीदाराची प्रगती होईल. मानसिक अस्थिरता जाणवेल. नोकरीत सुवर्णसंधीचा लाभ घ्याल. नवीन कामात प्रचंड उत्साह जाणवेल. कार्यक्षेत्रात मान, सन्मानाचे योग येतील.\n▪️ मीन : सुसंवादातून लाभ होतील. घरातील कामात मन गुंतवाल. विरोधक शांत राहतील. अपेक्षित गाठीभेटी होण्यास अनुकूल काळ आहे. संतसज्जनांचा सहवास लाभेल. महत्वाकांक्षी योजना अंमलात आणाव्यात. परिश्रम करत राहाल.\n💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs\nपंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना करणार गरजूंना मोफत धान्य पुरवठा\n🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nआजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nआजचे राशिभविष्य (Horoscope) : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nआजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/how-much-corruption-is-road-is-being-dug-by-hand-rjs00", "date_download": "2022-01-28T23:19:55Z", "digest": "sha1:3YX2DTWLC2HR5RTXX25VYRHQ7ZQVDUFS", "length": 9226, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "यवतमाळ : किती हा भ्रष्टाचार? हाताने खणला जातोय रस्ता | Sakal", "raw_content": "\nयवतमाळ : किती हा भ्रष्टाचार हाताने खणला जातोय रस्ता\nयवतमाळ : किती हा भ्रष्टाचार हाताने खणला जातोय रस्ता\nयवतमाळ : वाकान-पोखरी-माळहिवरा या नऊ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption)झाला असून या रस्त्यासाठी आलेल्या अडीच कोटीचा निधी वरच कंत्राटदाराने डल्ला मारला आहे. त्यामुळे झालेला डांबर रोड हा आठवड्याभरातच उखडून चालला आहे. या रस्त्यावरून जात असलेल्या वाकान येथील जागृक नागरिक अविनाश राठोड याने या रस्त्याची पोल-खोल उघड केली असून जिल्हाधिकारी यांच्याकडेही संबंधित कंत्राटदाराची तक्रार केली आहे. या संपूर्ण रस्त्याच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.\nहेही वाचा: संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे साडे अकरा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी\nपुसद विधानसभा मतदारसंघातील पाखरी माळहिवरा वाकान या रस्त्यासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे या मंजूर निधीतून 9 किलोमीटरचा रस्ताही तयार करण्यात आला मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने दुसऱ्या दिवशी पासूनच हा रस्ता उखाण्यात सुरुवात झाली या रस्त्याचे काम राजकीय पाठबळामुळे कंत्राटदाराला मिळाले आहेत या संपूर्ण प्रकरणात अधीक्षक अभियंता संबंधित अभियंते व इतर राजकीय पदाधिकारी यांनी या कंत्राटदाराला दिल्याचे बोलल्या जात आहे.(Vidarbha news)\nहेही वाचा: ...तर बार आणि दारूची दुकाने करावे लागतील बंद - राजेश टोपे\nज्या रस्त्यासाठी वीसवर्षापासून वाट पाहत होतो. तो रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला. आणि यानंतर आता दहा वर्ष हा रस्ता होणार नसल्याचे जागृक नागरिक अविनाश राठोड यांनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय हे अभियंता व कंत्राटदार करीत असल्याने सर्वांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे. संबंधित कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून चौकशी करण्यात यावी अशीही मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनिष जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे.(Crime news)\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2022-01-28T22:18:19Z", "digest": "sha1:T6BDAHI5ILSYJTVAYDQWCE6OD5LNNXAT", "length": 18985, "nlines": 304, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "आंतरराष्ट्रीय | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nजोहान्सबर्ग : पूर्वी 'अवघे पाऊणशे वयोमान' असलेल्या पुरुषांची कोवळ्या मुलींशी 'जरठकुमारी' लग्नं होत असत. मात्र, सध्या अनेक जोडपी कुणाच्या दबावामुळे नव्हे तर हौसेने अशी लग्नं करीत असतात. आता दक्षिण आफ्रिकेत 80 वर्षे वयाच्या एका...\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\nजगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ अद्याप सुरू आहे. मात्र न्‍यूझीलंड कोरोना व्हायरस मुक्‍त देश ठरला आहे. न्‍यूझीलंड सरकारने कोरोना व्हायरसचा एकही ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याने सर्व प्रतिबंध पूर्णपणे हटवले आहेत. न्‍यूझीलंड आता सतर्कतेच्या लेव्हल-1 मध्ये पोहोचला...\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nकॅनडातील रोरी व्हॅन उल्फ ही अवघ्या सात वर्षांची मुलगी सध्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. ही चिमुरडी तब्बल 80 किलो वजन उचलून दाखवते. वेटलिफ्टिंगच्या दुनियेत ही मुलगी नवे विक्रम घडवणार हे उघडच आहे\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे बक्षीस\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या साजिद मीरवर अमेरिकेने ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. साजिद हा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असून तो पाकिस्तानमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी ��ालेल्या दहशतवादी हल्ल्याचा...\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज आहे तर उद्या...\nजळगाव : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आणखी एका महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथला एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आज जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात दोन जवानांना...\nदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nपार्टी सुरू असताना दारू संपल्याने उपस्थित लोकांनी अल्कहोलयुक्त सॅनिटायझर प्यायले. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला असून यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर दोघे कोमात गेले आहेत. रशियातील ही घटना आहे. 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियातील...\nआयफोन घेण्यासाठी तिने विकली किडनी…पण आज झाली अशी अवस्था…\nआयफोन हा स्टेटस सिम्बॉल मानला जातो. अँड्रॉईड फोनपेक्षा किमतीला खूप महाग असल्याने त्याच्या किमतीबाबतीही अनेक विनोद केले जातात. त्यातला एक गाजलेला विनोद म्हणजे किडनी विकून फोन घेणे. पण कुणी खरंच तसं केलं तर\n८३ वर्षाच्या आजीने हिंमत करून २८ वर्षाच्या चोराला झोडपले…\nलंडन:- संकटाचा सामना करण्यासाठी शरीरापेक्षाही अधिक बळ लागते ते मनाचे. धाडस व प्रसंगावधान असेल तर माणूस कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करू शकतो. ब्रिटन मधील ८३ वर्षांच्या जून टर्नर यांनीही हेच करून दाखवले आहे. त्यांनी आपल्या...\n २२ वर्षामध्येच झाले तीन लग्न तरीही चौथे लग्न करण्यासाठी आहे तो उत्सुक……\nलग्न पाहावं करून, लग्न एकदाच होतं, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. शादी ऐसा लड्डू है, जो खाये वो पछताए और ना खाए वो भी पछताए, असंही तुम्ही ऐकलं असेल. पण पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एक तरूण...\n ती सांगते ४ मिनिट २३ सेकंद मध्ये १९५ देशाची नावे आणि राजधानीचे नाव…\nदुबई : इंटरनेट आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सध्याच्या काळात मुलं अधिकाधिक हुशार बनत आहेत. त्याचे उदाहरण दुबईतील ही अवघी पाच वर्षांची मुलगी आहे. ती 4 मिनिटे आणि 23 सेकंदांमध्येच 195 देशांची व त्यांच्या राजधानींची नावे...\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठ���वण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=jallikatu-has-been-chosen-for-Oscar-this-yearLZ8072699", "date_download": "2022-01-28T22:56:02Z", "digest": "sha1:LLRQOJJKHV474D3GGUZU6NETCYJ4NRUF", "length": 16954, "nlines": 120, "source_domain": "www.kolaj.in", "title": "जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा| Kolaj", "raw_content": "\nजलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n‘जलिकट्टू’ हा मल्याळी चित्रपट भारताकडून यंदा ऑस्करसाठी निवडला गेलाय. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. माणसाच्या अंतरंगात छुपं हिंस्र जनावर खरंच दडलंय का, असा प्रश्नी हा नितांत सुंदर चित्रपट उपस्थित करतो, हे त्याचं यश.\nगावातल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीच्या साखरपुड्याच्या जेवणासाठी ताज्या बीफची खाटिकाला ऑर्डर दिलीय. जनावर कापण्यासाठी पूर्वतयारी चालू असतानाच वीज जाते आणि अंधाराचा फायदा घेऊन रेडा पळून जातो. गावाभोवती असलेली शेतं, उंच माड, जंगल यातून सैरभैर पळू लागतो. जमिनीतल्या पिकांची नासधूस होते आणि त्याला जेरबंद करण्यासाठी खाटिकाची तारांबळ उडते.\nबातमी गावभर पसरते, तसे लोक मिळेल ती आयुधं घेऊन पाठलाग करू लागतात. त्यात ते जनावर एका विहिरीत पडतं. त्यामुळं आणखीनच गोंधळ होतो. मग लाकडांचा चौक ���रून पुली लावून दोरखंडाने एकाला विहिरीत सोडून जनावर वर खेचण्याचा उद्योग सुरू होतो. रेडा वर काढला जातो. त्यानंतर सुरू होते माणसामाणसांतील जीवघेणा खेळ. कापण्याचा मानकरी कोण\nहेही वाचा : तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nअंधारात शूट केलेला सिनेमा\nदिग्दर्शकाच्या नजरेतून हा पाठलाग माणूस आणि जनावर यातला नसून, दोन जनावरांतला आहे. माणसाच्या अंतरंगातील हिंस्र श्वा पद, मस्तवालपणा, लबाडी, हावरेपणा उघडा करून दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयास दिसतो. जनावराने केलेला दंगा, त्यावर गावकऱ्यांची झुंबड, अमानवी हुल्लडबाजी, एकमेकांवर गुरगुरणं यातून अद्याप आदिमानवाचे अंश आपल्यात वास करून आहेत, असं दिसून येतं.\nपाठलाग आणि हुल्लडबाजीत शेतीची नासधूस झाल्यावर कुरकुर करणारे काही शेतकरीपण आहेत. त्यातच पूर्ववैमनस्यातून एकमेकांचा काटा काढणारेही आहेत. कोणी तरी बंदूकधारी इसमालाही बोलावलंय. जनावराला गोळी घालायची नाही, असं खाटिकांचं म्हणणं आहे. सगळा सावळागोंधळ. जनावराला कसे का असेना, पकडणे हा पुरुषार्थ असल्याचा काहींचा हेतू आहे. हे जग सर्वांसाठी आहे, जगू देत त्या मुक्या जनावरालाही, असे सांगणारापण एक भला माणूस आहे.\nएक वृद्ध इथे पूर्वी खूप जनावरे होती, अशी जुनी आठवण काढत उद्वेगाने म्हणतो, ‘हीपण दोन पायांची जनावरेच की’ असे छोटे छोटे प्रसंग आणि प्रत्येकाला मिळालेल्या छोट्या; पण कथेत महत्त्वाची भर घालणाऱ्या भूमिका यामधून दिग्दर्शक सतत भाष्य करत राहतो.\nसंगीतकार आणि साऊंड डिझायनर यांनी इथं कमाल केलीय. सिनेमाच्या सुरुवातीपासूनच घड्याळाची आवाज वाढवलेली टिकटिक, झोपलेल्या माणसांचे श्वा्सोच्छ्वास, मिटलेल्या डोळ्यांची उघडझाप, कोरसमधली संथ गीतं इत्यादींनी गूढ आणि गंभीर वातावरणनिर्मिती केलीय. पल्या पुढे काय वाढलंय त्याची कल्पना हे आवाज तर देतातच; पण मनाची काही पूर्वतयारीसुद्धा करतात.\nत्यात जवळजवळ बहुतांश सिनेमा रात्रीच्या अंधारात, शेतात, झाडाजंगलात आणि प्रत्येकाच्या हातात असलेल्या टॉर्चच्या प्रकाशात शूट केल्यामुळे भीषणता अधिकच वाढते.\nतरीही सिनेमा कृत्रिम वाटत नाही\nएस. हरीश यांच्या ‘चरेळी’ या कथेवरून त्यांनीच अन्य एकासोबत हा सिनेमा निर्माण केलाय आणि हा लिजो लोस पेलिसेरी या संवेदनशील दिग्दर्शकाने बनवलाय. महत्त्वाचं म्हणजे प्रशांत पिल्लई यांच्या संगीतामुळे आणि गिरीश गंगाधरन यांच्या कॅमेऱ्यामुळे चित्रपट फार मोठी उंची गाठतो.\nगावातल्या माणसांचे विविध नमुने, गावातली आणि जंगलातली धावपळ, मटण तोडणारा खाटिक, त्याच्याबरोबर मांस खरेदी करणारे, वाद घालणारे ग्रामस्थ, बायकोला थोबाडीत मारून पुरुषार्थ गाजवणारा रागीट पोलिस, पोलिस दलाची असमर्थता, मग दंग्यात पेटवून दिलेली पोलिस जीप, शेकोटी पेटवून बसलेले बघे, घरातून पळून जाणारे प्रेमिक असे अनेकाविध प्रसंग अप्रतिमरीत्या कॅमेऱ्यात टिपलेत.\nजनावराला पकडण्यासाठी केलेली सगळी धुमश्चक्री आणि एवढा दोन-तीनशेचा मॉब शूट करणं तसं अवघडच होतं. पण सिनेमा कुठंच ओढून ताणून बनवलेला कृत्रिम वाटत नाही. आपण एका कोपऱ्यात उभं राहून समोर वास्तव प्रसंग पाहत आहोत, असंच वाटत राहते.\nहेही वाचा : भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या\nराजन गवस यांच्या कवितेची आठवण\nसांघिक उत्कृष्ट कामगिरीसाठी हा चित्रपट बनला आहे. राजकारण, जातपात, नैतिकता, वैमनस्य आणि समाजातल्या सगळ्या अवगुणांना हा सिनेमा स्पर्श करतो. ही गर्दीची कथा आहे. त्यामुळे चांगला अभिनय असा कुणा एकाचा उल्लेख करणं चुकीचं होईल. पण प्रत्येकाने आपलं काम चोख केलंय.\nज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक राजन गवस यांची म्हैस नावाची कविता आहे. त्यात त्यांनी म्हशीला असेच ‘जलिकट्टू’सारखं रूपक म्हणून वापरून आपल्या जहाल शब्दांत समाजावर कोरडे ओढले होते. त्या कवितेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या अंतरंगात एक छुपे हिंस्र जनावर खरंच दडले आहे का, असा प्रश्नू हा नितांतसुंदर चित्रपट दर्शकाच्या निर्माण करतो, हे त्याचं यश आहे.\nकशी चालेल फाइव जीची जादू\nओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का\nआपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का\nऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो\nउत्तर प्रदेशचा लव जिहाद कायदा संविधान विरोधी का ठरतो\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nविराट कॅप्टन किंग कोहली बनला त्याची गोष्ट\nविराट कॅप्टन किंग कोहली बनला त्याची गोष्ट\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nवर्ल्डकप १९८���: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/important/how-to-find-hidden-cameras-in-hotel-or-changing-room-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:51:00Z", "digest": "sha1:E4KNATQ43BN7ZH57IAUQ7V2QTRM5SVXT", "length": 11478, "nlines": 67, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "हॉटेल मध्ये किंवा चेंजिंग रूम मध्ये Hidden Camere कसे शोधायचे? - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nहॉटेल मध्ये किंवा चेंजिंग रूम मध्ये Hidden Camere कसे शोधायचे\nआपल्याला आत्ता पर्यंत हे तर नक्कीच कळलं असेल कि Technology चे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. आज तोट्यां मधील Hidden कॅमेरा या विषयावर तुम्हाला काही महत्वाचा गोष्टी थोडक्यात सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही सावध राहू शकता.\nतुम्ही, मे २०१९. उत्तराखंड मधील हॉटेल ची बातमी वाचलीच असेल. एका जोडप्याला त्यांच्या रूम मध्ये फॅन च्या आत Hidden camera सापडला. त्यांनी पोलिसांच्यात तक्रार केली आणि Privacy violation च्या Under हॉटेल मालकाला अटक केली.\nHidden कॅमेरा शोधणे अगदी सोप्पे आहे आणि आम्ही इथे काही खूप सोप्प्या टिप्स दिलेल्या आहेत ज्या वापरून तुम्ही या Scam पासून वाचू शकाल.\nया आर्टिकल मधून तुम्हाला काय कळणार आहे\nHidden camera म्हणजे नक्की काय आणि प्रकार.\nछुपे कॅमेरे असण्याची ठिकाणे आणि त्यांना शोधण्याचे उपाय.\nHidden camera असल्यास अथवा मिळाल्यास काय कराल\nचला तर मग सुरु करूयात,\nHidden camera म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार कोणते\nHidden ���ॅमेरा म्हणजे तुमच्या परवानगी शिवाय लपून तुमचे Shooting अथवा Photo काढण्यासाठी लावलेला कॅमेरा. हे अगदी लहान न दिसणारे असतात. तुमच्या Private life चे चित्रीकरण करून काही लोक त्याचे भांडवल करतात आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही. भारतात अश्या अनेक Cases घडल्या आहेत कि ज्या मुळे हा विषय गंभीर बनला आहे. असे कॅमेरे वापरून Blackmailing करणे काहींचा धंदा बनला आहे. आता तुम्हाला कळाले कि Hidden कॅमेरा म्हणजे नक्की काय.\nHidden camera चे प्रमुख ३ प्रकार असतात कि जे त्याच्या Fetures वरून ठरवतात.\nWiFi enabled – हा वायरलेस छुपा कॅमेरा असतो . याचे शूटिंग याच्या WiFi ला कनेक्ट असणाऱ्या सर्व devises वर दिसते.\nOne way wire connection – सोप्प्या शब्दात सांगायचे झाले तर एक प्रकारे CCTV असतो. यात एक वायर जॉईन असते.\nCamera with adapter – हा जुन्याप्ररातील आणि शोधण्यास सर्वात सोप्पं कॅमेरा आहे.\nछुपे कॅमेरे असण्याची ठिकाणे आणि शोधण्याचे उपाय\nHidden camera नावावरूनच कळू शकेल कि कोतोतरी Hide केला असणार. कोणत्या हि हॉटेल Room मध्ये अश्या ठराविकच जागा असतात जेथे त्यांना Hidden camera लावता येऊ शकतो. खाली काही अशीच ठिकाणे लिहिलेली आहेत ज्या मध्ये Hidden कॅमेरा आपण शोधू शकता.\nहि तर झाली ठिकाणे आता शोधण्यासाठी काय करायचे ते पाहुयात.\nManual survey – स्वतः रूम मध्ये फिरा आणि वरील नमूद केलेल्या ठिकाणांचा Survey करा.\nतुमच्या इंद्रियांची मदत घ्या– काही Motion sensor कॅमेरा हे चालू झाल्यावर विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. टीवी आणि इतर गोष्टी बंद करा आणि कोठून Unknown आवाज येतोका हे पहा.\nतुमचा Mobile phone वापरा – Room मधील सर्व लाईट्स बंद करा आणि आपल्या Mobile चा कॅमेरा चालू करीन सर्वे करा. जेथे तुम्हाला लाल dot दिसला तर तो Hidden कॅमेरा आहे. तसेच जर कोणती संदिग्ध अशी LED लाईट दिसून आली तर त्याचा लगेच सर्वे करा.\nआरश्या च्या मागील कॅमेरा ओळखा – आरश्या च्या मागे बरेच Hidden कॅमेरे लावतात. फक्त Hotel रूम मधेच नाही तर Shopping center मधील Changing room मध्ये सुद्धा. या साठी Room मधील Lights पूर्ण off करा आणि आरश्या मध्ये काही फरक दिसतो का पहा. तुम्हाला मागील लपलेला कॅमेरा दिसेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये लाल डॉट दिसेल.\nसर्व सॉकेट तपासून घ्या – काहीवेळा जुन्या प्रकारातील कॅमेरे हे adaptor च्या साहायाने चालू केलेले असतात. असे असं संशयित अडाप्टर तुम्ही पडताळून घ्या.\nSignal डिटेक्टर चा वापर – हे एक Device असते जे लपलेले कॅमेरे आणि अन्य Electronic device शोधण्यास मदत करते. तुम्ही जर कायम नवनवीन हॉटे���्स मध्ये राहत असाल तर अश्या प्रकारचे एक Device तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो.\nHidden camera असल्यास अथवा मिळाल्यास काय कराल\nप्रथम हे समजणे गरजेचे आहे कि तुमचे लपून फोटो अथवा व्हिडीओ काढणे हा कायद्याने गुन्हा आहे. इथे तुमच्या Right to privacy जो भारतीय संविधानातील PART ३ मधील आर्टिकल- २१ मध्ये नमूद आहे. हा तुमचा Fundamental right असल्या मूळे तुम्ही या संदर्भात सरळ Supreme Court of India मध्ये जाऊ शकता.\nसर्व प्रथम १०० नंबर वर कॉल करून पोलीस बोलवू शकता. तसेच तुमच्या सोशल नेटवर्किंग द्वारे याचे व्हिडीओ टाकल्यास त्या हॉटेल मालक आणि संबंधीत व्यक्तींना अटक करण्याचे Pressure पोलिसांवर असते. पण कृपा करून तुम्ही तसेच काही न करता जाऊ नका कारण तुम्ही नाही तर दुसरे कोणीतरी या Scam चा शिकार होऊ शकतो.\nआजच्या आर्टिकल मध्ये इतकच. अशा प्रकारचे आणखी Interesting आणि माहितीपूर्ण आर्टिकल्स मराठी भाषेतून मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉग ला असेच भेट देत राहा. तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले, तुमचे प्रश्न, शंका,अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स चा वापर करा.\nअखेर अयोध्या विवादाचा सम्पूर्ण निकाल आलाच, सुप्रीम कोर्टाचा अयोध्या निकाल सविस्तर वाचा\nउपमुख्यमंत्री पद काय आहे याला संवैधानिक दर्जा आहे की नाही\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/effect-of-nitish-kumars-sushasan-model-is-fading", "date_download": "2022-01-28T21:36:56Z", "digest": "sha1:5DNEZC3IDFIAR426WXHKJTZDM7U54GKM", "length": 42248, "nlines": 168, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "सुप्रशासनाच्या नितीश प्रतिमानाचा ओसरता प्रभाव", "raw_content": "\nराजकारण बिहार विधानसभा निवडणूक - 2020 लेख\nसुप्रशासनाच्या नितीश प्रतिमानाचा ओसरता प्रभाव\n'बिहार विधानसभा निवडणूक - 2020' निमित्त विशेष लेखमाला : लेख 6 वा\nबिहार विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निवडणुकांची उद्या 7 नोव्हेंबर 2020 रोजी सांगता होत आहे. आणि 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या निमित्ताने बिहारचे राजकारण आणि समाजकारण यांचा विविधांगी वेध घेणारी दहा ते बारा लेखांची मालिका कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध केली जात आहे. ‘द युनिक फाऊंडेशन’ची संशोधक टीम, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील (राज्यशास्त्र विभाग) प्राध्यापक व संशोधक, आणि काही पत्रकार प्रस्तुत लेखमालेसाठी योगदान देणार आहेत. या विशेष लेखमालेतील या सहाव्या लेखात नितीश कुमारांच्या शासनकाळातील बिहारमधील कायदा व सुव्यवस्था यांविषयी मांडणी करण्यात आली आहे.\nकाही महिन्यांचा अपवाद वगळता सन 2005पासून नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. गेल्या तीन निवडणुकांत त्यांनी ‘सुशासन’ आणि ‘विकास’ या मुद्द्यांचा आधार घेत घवघवीत यश संपादन केले. बिहार विधानसभेच्या 2010च्या निवडणुकीतील यशावर ‘हा विजय माझा किंवा एनडीएचा नसून विकासाचा आहे...’ अशी चपखल प्रतिक्रिया नितीश कुमारांनी दिली. एके काळी ‘कुप्रशासना’साठी प्रसिद्ध असलेल्या बिहार राज्याची सत्ता 2005मध्ये हाती येताच नितीश कुमार यांनी ‘प्रभावी प्रशासन’ आणि ‘विकास’ या दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले.\nअल्पावधीत त्यांनी बिहार राज्यातील ‘प्रशासनाची’ घडी नीटनेटकी बसवली आणि ‘जंगलराज’ म्हणून प्रसिद्ध असलेली राज्याची प्रतिमा बदलण्यात त्यांना थोडेफार यश आले. त्याचा राजकीय फायदा त्यांना बिहार विधानसभेच्या सन 2010च्या आणि 2015च्या निवडणुकांत झाल्याचेही दिसून येते. विकासासंबंधी आणि प्रशासनासंबंधी नितीश कुमारांच्या कामगिरीचे अभ्यासकांनी ‘सुशासनाचे नितीश प्रतिमान’ असे वर्णन केले... तर त्यांच्या समर्थकांनी त्यांना ‘सुशासन बाबू’ म्हणून गौरवले.\n...परंतु बिहार विधानसभेच्या 2010च्या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांची प्रशासनावरील पकड सैल होण्यास सुरुवात झाली. गेल्या चारपाच वर्षांतील राज्यातील गुन्हेगारीचा चढता आलेख पाहून लालूच्या ‘जंगलराज’ची आठवण झाल्यावाचून राहत नाही. आर्थिक आणि मानवी विकासाच्या बाबतीतही बिहार राज्याची फारशी भरभराट झाल्याचे ऐकिवात नाही.\n...त्यामुळे नितीश कुमार यांनी राज्यात सुशासन प्रस्थापित केल्याच्या दाव्यास विविध घटकांकडून आणि मार्गांनी आव्हान दिले जात आहे. अभ्यासक आणि भाष्यकार नितीश कुमार यांचे ‘सुप्रशासनाचे प्रतिमान’ एक ‘मिथक’ असल्याची टीका करतात. त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि विरोधक कायद्याचा आणि सुव्यवस्थेचा सद्यःस्थितीत विचार करता... राज्यात ‘जंगलराज’ परतल्याची टीका करतात. परिणामी बिहार राज्याच्या शासकतेचा, विशेषकरून नितीश कुमारांनी वारंवार दावा केलेल्या सुशासकतेचा, मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.\nतसे पाहिले तर ही चर्चा नवीन नाही. सन 2010च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून हा विषय कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे... त्याशिवाय नितीश कुमारांच्या ‘सुशासकतेच्या प्रतिमानावर’ संशोधनपर अभ्यासही झाले आहेत... पण सध्याची चर्चा आणि दहा वर्षांपूर्वीची चर्चा यांत गुणात्मक फरक आहे. विधानसभेच्या 2010च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी घडत असलेल्या चर्चेस सन 2005नंतर झालेल्या सकारात्मक पण अनपेक्षित बदलाची पार्श्वभूमी होती. सध्या याउलट चित्र असल्याचे दिसून येते. विधानसभेच्या 2020च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान घडणाऱ्या चर्चेस पार्श्वभूमी आहे ती गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढणारी गुन्हेगारी, प्रशासकीय अनास्था, डोके वर काढू पाहत असलेला भ्रष्ट राज्यकारभार या बाबींची.\nनितीश कुमार यांच्या गेल्या पंधरा वर्षांतील राजवटीचे अपेक्षित-अनपेक्षित परिणाम दृश्य स्वरूपात सर्वत्र दिसत आहेत. नितीश कुमार यांच्या ‘सुशासकतेच्या प्रतिमानाचा’ आढावा घेऊन त्याबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची चर्चा इथे केली आहे. दोन भागांत प्रसिद्ध होणाऱ्या या लेखाची मांडणी कायदा आणि सुव्यवस्था, आर्थिक विकास, शिक्षण आणि आरोग्य या अंगांनी करण्यात येणार आहे. त्यांपैकी या पहिल्या भागात बिहारमधील कायदा व सुव्यवस्था यांविषयी मांडणी करण्यात आली आहे.\nनितीश कुमारांच्या ‘सुशासनाच्या प्रतिमानाची’ जडणघडण तत्कालीन राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये होताना दिसते. अर्थात त्यास जोड मिळाली ती सबंध जगभर प्रचलित असलेल्या ‘शासकता’, ‘सुशासकता’ यांसारख्या नवख्या संकल्पनांची. सन 2005च्या विधानसभेच्या निवडणुकीद्वारे राज्याच्या राज्यकारभाराची जबाबदारी बिहारच्या जनतेने नितीश कुमार यांच्याकडे सोपवली. त्यास विशिष्ट राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय पार्श्वभूमी होती.\nसन 2005पूर्वी विशेषतः लालू प्रसाद यादवांच्या आणि कुटुंबीयांच्या राजवटीत राज्याची ओळख 'एक मागासलेले राज्य' एवढीच काय ती उरली होती. लालूप्रसाद यादव यांच्या कारकिर्दीत राज्यातील कायद्याची आणि सुव्यवस्थेची स्थिती इतकी खालावलेली होती की, तिथे अक्षरशः गुन्हेगारांचे अधिराज्य निर्माण झाले होते.\nत्यावेळी बिहार राज्याचे प��रशासन ‘निकृष्ट’ दर्जाचे म्हणून ओळखले जात असे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हेच शासकीय कार्यालय होते. शासनव्यवस्था पूर्ण कोलमडली होती... त्यामुळे संपूर्ण शासन निष्क्रिय झाले होते. शासकीय निर्णय स्वच्छंदपणे आणि राजकीय हितसंबंध विचारात घेऊन घेतले जात असत.\nबिहार राज्य भ्रष्टाचारासाठी आणि गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध होते. राजधानी असलेल्या पटना शहराला तर भारताची ‘अपहरण राजधानी’ म्हटले जाऊ लागले. खंडणी, अपहरण, लूटमार असे गुन्हे नित्याचे झाले होते. राजकीय पक्षाशी, विशेषकरून सत्ताधारी पक्षाशी असलेल्या गुन्हेगारी संबंधांमुळे त्यांच्यावर कार्यवाही करायला पोलीस यंत्रणा धजत नव्हती. पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीवर कसलाही वचक राहिला नव्हता. राज्याच्या विकासाचा वेगही मंदावला होता. परिणामी पोलीस यंत्रणेच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होत गेले.\nअशा परिस्थितीत नितीश कुमार यांनी राज्याच्या राज्यकारभाराची धुरा 2005मध्ये सांभाळली. त्यानंतर मात्र बिहार राज्याची वाटचाल विधायक दिशेने सुरू झाली. त्यासाठी त्यांनी शिस्तप्रियता, कायद्याचे अधिराज्य आणि उत्तरदायित्व या धोरणांचा पुरेपूर उपयोग केला. त्याचे प्रतिबिंब आपल्याला नितीश कुमार सरकारने घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांत आणि त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसते.\nत्यासाठी त्यांनी सामान्य प्रशासनाची विसकळीत झालेली घडी नीटनेटकी बसवण्याचे अत्यंत कठीण काम केले. निर्धारपूर्वक पावले उचलून मृतावस्थेत गेलेल्या प्रशासनास पुन्हा क्रियाशील करत प्रशासनाची जनसामान्यांतील प्रतिमा उंचावली. तसेच महत्त्वाच्या पदांवर चांगल्या व कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना जिल्ह्यातील प्रशासन पुनरुज्जीवित आणि कार्यशील करण्यासाठी अधिकार प्रदान केले. सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर कार्यालयात येण्यास भाग पाडले.\nअर्थात त्यांच्या या काहीशा ‘एकतंत्री कार्यशैली’मुळे त्यांच्यावर टीकाही करण्यात येते... परंतु या सर्व धोरणात्मक उपायांचे अपेक्षित परिणाम चारपाच वर्षांत विविध क्षेत्रांत दिसू लागले. तेच हे ‘सुप्रशासनाचे नितीश प्रतिमान’ म्हणून नावारूपास आले. तो कालखंड होता सन 2009-10चा. नितीश कुमार यांनीही ‘शासकता’ आणि ‘विकास’ हे मुद्दे 2010च्या विधानसभे���्या निवडणुकीत वापरून यश संपादन केले. दहा वर्षांनंतर आज 2020मध्ये ‘शासकता’ आणि ‘विकास’ हे दोन मुद्दे ऐरणीवर असले तरी ते सध्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रमुख मुद्दे नाहीत. हे तसे अनाकलनीयच.\nगेल्या काही वर्षांतील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, प्रशासनातील वाढता ढिसाळपणा आणि आजही विकासाच्या बाबतीत मागासलेले राज्य म्हणून होत असलेली बिहार राज्याची गणना अशा बाबींचा विचार करता ‘सुप्रशासनाच्या प्रतिमानावर’ टीका होणे स्वाभाविक आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी तर या परिस्थितीवर भाष्य करताना बिहारमध्ये ‘जंगलराज’चे पुनरागमन झाल्याची टीका केली आहे. या संदर्भात ‘सुशासकता’ आणि ‘विकास’ या मुद्द्यांचे गेल्या पंधरा वर्षांत काय झाले याचे नेमके मूल्यांकन करणे प्रस्तुत ठरते.\n‘सुशासकतेच्या प्रतिमानाचा’ प्रभाव कालौघात ओसरत आहे की नितीश कुमार यांच्या राजकीय विरोधकांची आणि स्पर्धकांची ही एक राजकीय खेळी आहे... गेल्या दीड-एक दशकात विकासाची काय स्थिती आहे हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठऱते. विकास झाल्याचा केवळ दावा तर सत्ताधारी पक्षाकडून केला जात नाही ना... असाही प्रश्न कधीकधी पडल्यावाचून राहत नाही.\nशासकतेच्या गुणवत्तेच्या मूल्यमापनाचे निकष\n‘शासकता’ या संकल्पनेचा अन्वयार्थ वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळा लावला आहे. त्यास मर्यादित आणि व्यापक अर्थ आहे. मर्यादित आणि संक्षिप्त अर्थाने ‘शासकता म्हणजे शासन जे काही कार्य करते ते.’ शासकतेत व्यापक अर्थाने व्यक्ती, समूह, खासगी आणि सार्वजनिक संस्थांच्या व्यवहारांचे व्यवस्थापन आणि त्यांच्यातील हितसंबंधाच्या संघर्षाची सोडवणूक आदी बाबींचा समावेश होतो. शासकतेच्या बहुअर्थी स्वरूपामुळे शासकतेच्या गुणवत्तेच्या मूल्यमापनाच्या निकषांची निवड जिकिरीची ठरते. अशा परिस्थितीत निकषांची निवड अभ्यासांच्या हेतूनुसार करणे अधिक सयुक्तिक ठरते.\n‘सुप्रशासनाच्या नितीश प्रतिमानाची’ गुणवत्ता तपासण्यासाठी पुढील व्याख्यांचा आधार घेऊन निकष निवडण्यात आले आहेत. सुदीपतो मूंडल यांनी आणि इतरांनी (2012) म्हटल्याप्रमाणे ‘सुप्रशासकता म्हणजे व्यापक जनहितासाठी अधिकाराचा वापर करणे’. तसेच फ्रान्सिस फुकुयामा (2013) यांच्या मतानुसार शासकतेची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल... ‘शासकता म्हणजे शासनाचे नियम निर्धारित आणि लागू करणे आणि सेवांची पूर्तता करण्याची क्षमता’. या व्याख्यांच्या आधारे शासकतेच्या गुणवत्तेचे आकलन काही निवडक निर्देशांकांच्या साहाय्याने करता येईल. ते निर्देशांक पुढीलप्रमाणे- शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिकाराचा वापर करणे, कायद्याचे अधिराज्य, आर्थिक भरभराट, सेवांची पूर्तता आदी.\nकायदा व सुव्यवस्था – शांततेची प्रस्थापना\nबिहारमध्ये कायद्याचे अधिराज्य प्रस्थापित करून कायद्यात आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत अभूतपूर्व सुधारणा झाली हा नितीश कुमारांच्या सुशासन प्रतिमानाचा प्रमुख आधारस्तंभ. नितीश कुमार शासनाचे या घटकाबाबतीतील यश 2005पूर्वीच्या परिस्थितीचा विचार करता उठून दिसते.\nनितीश कुमार यांनी सन 2005मध्ये सत्तारूढ झाल्यानंतर कायद्याचा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाच वर्षांच्या कालखंडात धसास लावला. त्यासाठी त्यांनी दुहेरी नीती प्रभावीपणे राबवल्याचे दिसते. एक- कायद्याची प्रभावी आणि निःपक्षपाती अंमलबजावणी करताना भेदभाव न करता गुन्हेगारांना अटक करण्याचे धोरण अवलंबले. दुसरे असे की, गुन्हेगारांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा झालीच पाहिजे हे सुनिश्चित केले. कायदेशीर कार्यवाही झालेल्या गुन्हेगारांची संख्या सन 2005 ते 2010मध्ये वाढल्याचे दिसून येते. तसेच अटक झालेल्या गुन्हेगारांवर खटले भरून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली नाही... तर त्यांच्या अटकेस फारसा अर्थ उरणार नाही याची पुरेशी जाणीव असल्यामुळे बिहार सरकारने त्यांच्यावरील खटले शीघ्र गतीने चालवण्यासाठी जानेवारी 2006मध्ये विशेष न्यायालयाची स्थापना केली. तसेच शासनाने शस्त्रास्त्रविषयक कायद्याचा कल्पकतेने वापर केला... त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्याचे प्रमाण वाढून शिक्षा झालेल्या गुन्हेगारांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.\n(दखलपात्र गुन्हे आणि शिक्षा. स्रोत - बिहार पोलीस, एन.सी.आर.बी. वार्षिक अहवाल (विविध वर्षे) )\nसन 2006मध्ये सुमारे एक लाख दहा हजार दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. 2010मध्ये ती संख्या एक लाख तीस हजारांवर गेली होती. याच कालखंडात गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात सढळ वाढ झाल्याचे दिसून येते. सन 2010मध्ये शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या 2006च्या तुलनेत दुप्पट झाल���याचे दिसून येते. याशिवाय बाहुबली म्हणून ओळखले जाणारे राजकीय गुन्हेगारही (जसे की, पप्पू यादव, शहाबुद्दीन, आनंद मोहन, सुरभान आणि मुन्ना शुक्ला) कायदा आणि न्याय प्रक्रियेतून सुटू शकले नाहीत. अल्पावधीतच याचे परिणाम दृश्य स्वरूपात दिसू लागले. कायदा-सुव्यवस्थेची विसकळीत झालेली घडी पुन्हा स्थापित करण्यात प्रशासनास यश आले. कायदा-सुव्यवस्थेत झालेल्या सुधारणांमुळे उद्योग-व्यापारास चालना मिळाली.\nसुप्रशासकतेचा प्रभाव मात्र कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत सन 2010नंतर ओसरताना दिसतो आहे. हत्या, दरोडा, लूटमार, अपहरण, वाटमारी, चोऱ्या आदी गुन्हे राजरोसपणे घडताना दिसत आहेत... त्यामुळे विरोधकांकडून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका होताना दिसते. हे ‘सुशासन’ नसून ‘जंगलराज’चे पुनर्वसन असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे... पण राज्यातील गुन्हेगारीचा दर पाहता हा आरोप फारसा सयुक्तिक वाटत नाही. साधारणपणे आठ वर्षांच्या कालवधीत (2010-18) दखलपात्र गुन्ह्यांच्या नोंदीचा आलेख वाढून 2018मध्ये दखलपात्र गुन्ह्यांनी अडीच लाखाचा आकडा पार गेला. त्या तुलनेत मात्र गुन्हेगारांना ठोठावण्यात येणारे शिक्षेचे प्रमाण झपाट्याने घटत असल्याचे दिसून येते.\nसन 2018मध्ये शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या (5926) सन 2006च्या संख्येपेक्षा (6839) कमी झाल्याचे दिसून येते. त्यात सन 2010च्या तुलनेत जवळजवळ साठ टक्के घट झाल्याचे दिसून येते... पण सबंध कालखंडातील आकडेवारीवर नजर टाकल्यास सन 2015मध्ये सर्वांत कमी गुन्हेगारांना शिक्षा झाल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर पुन्हा शिक्षेच्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसते. अर्थात गुन्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे.\nअलीकडच्या कालखंडात राज्यातील वाढत्या अपहरणाच्या घटनांचा दाखला देऊन विरोधक आणि अभ्यासक हे सुशासकतेचा केवळ ‘बागुलबुवा’ नितीश कुमार यांनी बिहारमध्ये उभा केल्याची टीका करतात. हा मुद्दा जरी सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत गाजत असला तरी या आरोपात फारसा तथ्यांश नसल्याचे अपहरणाच्या घटनांच्या परीक्षणांती स्पष्ट होते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो आणि बिहार पोलिसांकडील अपहरणाच्या घटनांचे चिकित्सक विश्लेषण केल्यास अशा घटना विविध हेतूने होत असतात हे स्पष्ट होते.\nराज्यात खंडणीच्या आणि हत्येच्य�� उद्देशाने घडणाऱ्या अपहरणाच्या घटना आजही सन 2001पेक्षा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते... मात्र लग्नाच्या हेतूने होणाऱ्या अपहरणाच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे त्याच आकडेवारीवरून स्पष्ट होते. ते प्रमाण एकूण अपहरणाच्या 80 टक्क्यांच्या जवळपास आहे... पण यावरून अपहरणाच्या घटनांत वाढ झाली असे म्हणणे धाडसाचे होईल. मागासलेला बिहारी समाज आणि तिथे आंतरजातीय विवाहास असलेला प्रखर विरोध यांतून अशा विवाहास विरोध असलेल्या कुटुंबीयांकडून अपहरणाचे गुन्हे दाखल केले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.\nथोडक्यात असे सांगता येईल की, नितीश कुमार यांच्या राजवटीत गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेच्या प्रमाणात सुरुवातीस वाढ होऊन त्यानंतर घट होणे चिंतेची बाब आहे. चोऱ्यांच्या गुन्ह्यांची संख्याही बरीच वाढल्याचे दिसून येते. यावरून बिहारमध्ये सुप्रशासनाचा प्रभाव ओसरत असल्याचे दिसून येते. याचा अर्थ बिहारमध्ये ‘जंगलराज’ आले आहे असा मुळीच नव्हे. काही अपयश वगळता... राज्यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे श्रेय नितीश कुमार शासनास जाते. कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा सारासार विचार करता सुप्रशासनाचे नितीश प्रतिमान हे ‘मिथक’ नसून एक राजकीय वास्तव आहे.\n- डॉ. बाबासाहेब मुंढे\n(राज्याशास्त्र व लोकप्रशासन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठ येथे लेखक सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सार्वजनिक धोरण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)\nवाचा 'बिहार विधानसभा निवडणूक - 2020' या लेखमालेतील इतर लेख :\nविकासाच्या राजकारणाला स्थलांतराचा आणि मागासलेपणाचा अडसर\nरामविलास पासवान : राजकीय बदलाचा अचूक अंदाज बांधणारे मुरब्बी राजकारणी\nबिहारमधील विकास योजनांचे राजकीय भांडवल...\nकोरोनाचे संकट हाताळताना झालेल्या चुका मोदी सरकारला कशा सुधारता येतील\nरामचंद्र गुहा\t17 May 2020\nइतिहास मोदींना कठोरपणे पारखून घेईल...\nरामचंद्र गुहा\t14 Jun 2020\nदोन पवारांची कर्तबगारी नेमकी किती\nविनोद शिरसाठ\t12 Dec 2019\nनरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींपेक्षा अधिक धोकादायक का ठरतील...\nरामचंद्र गुहा\t20 Jul 2020\nऑडिओ : नरसिंह राव यांचे खरे मूल्यमापन आणखी 25 वर्षांनी\nविनोद शिरसाठ\t28 Jun 2021\nसुप्रशासनाच्या नितीश प्रतिमानाचा ओसरता प्रभाव\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/prime-minister-modi-gives-gifts-to-women/", "date_download": "2022-01-28T22:44:45Z", "digest": "sha1:TAEOBWZFMCQUDJIDDH5TGNMV5ZX5RCO2", "length": 15932, "nlines": 120, "source_domain": "mhlive24.com", "title": "PM Modi's Gift To Womens : खुशखबर ! पंतप्रधान मोदींनी महिलांना दिले खास गिफ्ट; खात्यावर पाठवलेत 4000 रुपये | Mhlive24.com", "raw_content": "\n पंतप्रधान मोदींनी महिलांना दिले खास गिफ्ट; खात्यावर पाठवलेत 4000 रुपये\n पंतप्रधान मोदींनी महिलांना दिले खास गिफ्ट; खात्यावर पाठवलेत 4000 रुपये\nMHLive24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठे गिफ्ट दिले आहे. आता महिलांना व्यवसाय सुरू करताना कोणतीही अडचण येणार नाही. पंतप्रधानांनी आज बचत गटाला 1000 कोटी रुपये हस्तांतरित केले.(PM modi’s gift to womens)\nयाशिवाय पहिल्या महिन्याचे मानधनही बिझनेस करस्पाँडंट सखी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. काल ही रक्कम मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेच्या लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आली.\nया योजनांमुळे महिला व्यावसायिकांना त्यांचे काम वाढवण्यात खूप मदत होईल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी सरकारने इतर अनेक पावलेही जाहीर केली, ज्यामुळे अधिकाधिक महिलांना त्यांचे काम सुरू करण्यास मदत होईल.\nमहिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा\nपंतप्रधानांनी आज आपल्या प्रयागराज भेटीदरम्यान एका विशेष कार्यक्रमात या घोषणा केल्य��. पंतप्रधानांनी आज बचत गटाच्या खात्यात 1000 कोटींच्या हस्तांतरणास सुरुवात केली. 16 लाख महिला सदस्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.\nहे हस्तांतरण दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत केले जात आहे. यामध्ये 80 हजार गटांना प्रति बचत गट 1.1 लाख रुपये दराने कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड (CIF) आणि 60 हजार गटांना 15 हजार रुपये प्रति बचत गट या दराने कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड (CIF) मिळत आहे.\n4000 रुपयांचे मानधनही ट्रांसफर केले\nपंतप्रधानांनी 20 हजार बिझनेस करस्पाँडंट सखी च्या खात्यात पहिल्या महिन्यासाठी 4000 रुपये मानधन देखील ट्रांसफर केले. वास्तविक, बिझनेस करस्पॉन्डंट घरोघरी आर्थिक सेवा पुरवतो. त्यांना कायमस्वरूपी काम करता यावे यासाठी शासनाकडून त्यांना 6 महिन्यांसाठी 4000 रुपये मानधन दिले जाते. एवढेच नाही तर काम वाढल्यावर त्यांना व्यवहारात कमिशनही दिले जाईल, जेणेकरून त्यांचे नियमित उत्पन्न सुरू होईल.\nया कार्यक्रमादरम्यान कन्या सुमंगल योजनेंतर्गत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना 20 कोटींहून अधिक रकमेचे हस्तांतरणही सुरू झाले.\nअशा प्रकारे मिळतात कन्या सुमंगल योजनेचे हप्ते\nया योजनेअंतर्गत, रोख रक्कम (स्वतंत्र हप्ते) मुलीला हस्तांतरित केली जाते. जन्माच्या वेळी दोन हजार रुपये, सर्व आवश्यक लसीकरण झाल्यानंतर एक हजार रुपये , प्रथम वर्गात प्रवेश घेतल्यावर दोन हजार रुपये, सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर 2 हजार रुपये, नवव्या वर्गात 3 हजार रुपये, कोणत्याही पदवी पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यावर 5 हजार रुपये ट्रांसफर केले जातात.\nSHG म्हणजे काय ते जाणून घ्या \nवास्तविक, सेल्फ हेल्प हा महिलांचा एक गट आहे जो अगदी लहान पातळीवर काम करतो.\nते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपली संसाधने आणि बचत निधी वापरते. त्यात 10-25 महिलांचा समावेश असू शकतो.\nहा गट काही सूक्ष्म व्यवसायाशी संबंधित आहे.\nSHG तयार करण्यासाठी, गटाची नोंदणी करावी लागेल आणि बँक खाते उघडावे लागेल.\nजर एसएचजीने विहित मर्यादेपर्यंत चांगली कामगिरी केली तर त्याला बँकेकडून सहज कर्ज मिळू लागते.\nअनेक सरकारी योजनांचा लाभही मिळू लागतो.\nमहिलांना स्वतःचे उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी सरकार बचत गटांना भरपूर प्रोत्साहन देत आहे.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवी�� अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/this-time-too-the-coronation-on-makar-sankranti", "date_download": "2022-01-28T23:28:57Z", "digest": "sha1:CCR5YXODM2T4TOVKB3VHNJZOALGPYPGQ", "length": 6129, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "This time too, the coronation on Makar Sankranti", "raw_content": "\nयंदाही मकर संक्रांतीवर कोरोनाचे सावट\nसुवासिनींकडून दिल्या जाणार्‍या वाणाच्या दरात 20 टक्क्यांनी भाववाढ\nमकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. संक्रांतीच्या वाण खरेदीसाठी व तयारीसाठी महिलांची जळगावात लगबग सुरू झाली आहे. हळदी-कुंकू, तिळगुळासह वाणाचे साहित्य (Materials of the variety) खरेदीसाठी शहरातील टॉवर चौक परिसर, सुभाष चौकासह विविध भागातील बाजारपेठेत थाटलेल्या दुकानावर कोरोनाचे सावट (Coronary artery) पसरले असल्याने अल्प प्रतिसाद मिळत आहे.\n14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीला तिळगूळ द्या, गोड गोड बोला, असा संदेश देत एकमेकांविषयी प्रेम व आदर व्यक्त करण्याचा सण होय. मकर संक्रांतीनिमित्त प्लास्टिक, काच, स्टिल,तांबे, पितळ याच्यासह कापडी व कागदी साहित्याला देखील विशेष मागणी आहे. बाजारात सुगड्यांसोबतच विविध प्रकारचे वाण, तिळगुळ, बांगड्या आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.\nयावर्षी वाणाच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगीतले. मात्र,कोरोनाच्या सावटामुळे वाण खरेदीवर परिणाम झाला आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळी देण्यात येणार्‍या वाणात वैविध्य असावे अशी महिला वर्गाची इच्छा असते. त्यामध्ये कुंकवाचे विविध प्रकारचे करंडे, कुयर्‍या, बांगड्यांचे सेट, कापडी बटवे, मोबाइल कव्हर, साडी व ब्लाऊज कव्हर, कापडी ��िशव्या आदीचा समावेश आहे. संक्रांतीच्या वाणाने बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी ग्राहकाने प्रतीक्षा लागली आहे.\nकोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा फटका\nगेल्या वर्षी कोरोनामुळे संक्रांतीच्या खरेदीसाठी महिलांचा फारसा प्रतिसाद नव्हता. या वर्षीसुद्धा मकर संक्रांतीच्या सणावर कोरोनाचे सावट असल्याने पारंपरिक वाण साहित्यासोबतच कापडी व कागदी पिशव्या भेट देण्यावर विरजण पडणार आहे. दरवर्षी संक्रांतीसाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी होते, परंतु यंदा कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे संमिश्र प्रतिसाद पहायला मिळत आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/bus-also-run-on-the-railway-tracks/", "date_download": "2022-01-28T21:36:48Z", "digest": "sha1:XN35WD3R7D6T2S26S55K72ZZNS3T7BX7", "length": 13522, "nlines": 111, "source_domain": "mhlive24.com", "title": "Bus Runs On Railway Tracks : जबरदस्त ! रस्त्यावर तर धावतेच पण रेल्वे ट्रॅकवर देखील धावू शकते 'ही' शानदार बस | Mhlive24.com", "raw_content": "\n रस्त्यावर तर धावतेच पण रेल्वे ट्रॅकवर देखील धावू शकते ‘ही’ शानदार बस\n रस्त्यावर तर धावतेच पण रेल्वे ट्रॅकवर देखील धावू शकते ‘ही’ शानदार बस\nMHLive24 टीम, 26 डिसेंबर 2021 :- जगभरात अनेक युनिक वाहने आहेत. तुम्ही देखील अनेक अनोखी वाहने पाहिली असतील. यातील काही रस्त्यासोबतच पाण्यावर देखील चालतात, तर काही रस्त्यावरून चालताना हवेत उडू लागतात.(Bus runs on railway tracks)\nआज आम्‍ही तुम्‍हाला अशाच आणखी एका अनोख्या वाहनाविषयी सांगणार आहोत जे रस्त्यावर धावतच तसेच ते रेल्वे ट्रॅकवरही धावते.\nहोय, ही ट्रेन नसून एक बस आहे जी रस्त्यावर धावण्याव्यतिरिक्त ट्रॅकवर देखील धावते. जपानने सार्वजनिक वापरासाठी जगातील पहिले ड्युअल-मोड वाहन किंवा DMV सादर केले आहे.\nDMV हे मिनीबससारखे वाहन आहे जे रबरी टायर्सने रस्त्यावर चालवले जाते, तर ते स्टीलच्या चाकांनी सुसज्ज आहे ज्यामुळे हे वाहन ट्रॅकवर देखील चालू शकते.\nया बसचे टायर रुळावर येताच लिफ्ट होतात\nरॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, जगातील पहिले DMV जपानमधील Kaiyo शहरात सार्वजनिक वापरासाठी डेब्यू करण्यात आले आहे. भलेही ती रस्त्यावर इतकी प्रभावी दिसत नसली तरी रुळावर येताच या बसचे टायर लिफ्ट होतात आणि स्टीलची चाके रुळावर येतात.\nही DMV ट्रॅकवर 60 किमी/ताशी वेगाने चालवता येते, तर रस्त्यावर 100 किमी/ताशी सहज चालवता येते. या बसमध्ये एकाच वेळी 21 प्रवासी प्रवास करू शकतात. हे अनोखे वाहन डिझेल इंजिनद्वारे चालते आणि विविध रंगांच्या पर्यायांमध्ये दिले जाते.\nदुर्गम भागात राहणाऱ्या प्रवाशांसाठी मदत\nजपानच्या दुर्गम भागात राहणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी आसा कोस्ट रेल्वे या दुहेरी क्षमतेच्या DMV ला मदत करत आहे. सीईओ शिगेकी मिउरा यांनी रॉयटर्सला सांगितले, “डीएमव्ही, बसप्रमाणेच, स्थानिक लोकांना रस्ते आणि रेल्वे मार्गने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊ शकते.\n” ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रवाशांसाठी, विशेषत: वृद्धांसाठी या वाहनाचे विशेष महत्त्व आहे, असे मिउरा मानतात.\nजपानच्या दक्षिणेकडील शिकोकू बेटावर अनेक थांब्यांवर DMV सेवा प्रदान केली जात आहे, ज्यामध्ये प्रवाशांना उत्तम दृश्ये देखील पहायला मिळतात. अशा परिस्थितीत या बसेस पर्यटकांसाठीही चांगला पर्याय ठरू शकतात.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरक��री कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8", "date_download": "2022-01-28T23:11:02Z", "digest": "sha1:V4VSVIY7PHKGOCNZYI2T37FBCIDAMQMF", "length": 3348, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:ग्रेगरी दिनदर्शिका दिवस - विकिपीडिया", "raw_content": "\n[[{{{1}}} {{{2}}}]] हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील {{{3}}} वा किंवा लीप वर्षात {{{4}}} वा दिवस असतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०११ रोजी २०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापर��न आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/get-chance-to-win-shahi-nath/", "date_download": "2022-01-28T23:03:00Z", "digest": "sha1:ZMFOJUZ33E6O4IKBONXQOLONO33UZIDV", "length": 8015, "nlines": 77, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "सोनी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार शाही नथ जिंकण्याची संधी - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>सोनी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार शाही नथ जिंकण्याची संधी\nसोनी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार शाही नथ जिंकण्याची संधी\nस्वराज्याचं स्वप्न उरी बाळगणाऱ्या जिजाच्या बालपणापासून सुरू झालेली स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका या मालिकेने जिजाबाईंच्या आयुष्यातले कित्येक महत्त्वपूर्ण टप्पे प्रेक्षकांसमोर मांडले. जिजाबाई लखुजी जाधव ते जिजाबाई शहाजी भोसले हा प्रवास आपण पाहिला. त्यांचं स्वराज्याचं स्वप्न, अन्यायाविरोधातील चीड या सगळ्या गोष्टी मालिकेत मांडल्या गेल्या आहेत. या माऊलीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण लवकरच मालिकेत दाखवला जाणार आहे. हा क्षण आहे शिवरायांच्या जन्माचा. शिवनेरी गडावर या मुलखावेगळ्या आईच्या पोटी शिवबा जन्मला. इतिहासातला हा सुवर्णक्षण\nया सोन्यासारख्या क्षणाचा सोहळा सोनी मराठी पु. ना. गाडगीळ यांच्या साथीने साजरा करत आहे ज्यांनी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेसाठी खास दागिने तयार केले आहेत तसेच लहानग्या शिवबा साठी देखील पु. ना. गाडगीळ यांनी खास दागिने तयार केले आहेत. तुम्हीही या ‘शाही नथीचा नजराणा’ प्रश्नमंजुषेत सहभागी होऊन जिंकू शकता पु. ना. गाडगीळ यांनी खास या प्रश्नमंजुषेसाठी तयार केलेली सोन्याची नथ आणि ठुशी. शिवजन्मानिमित्त आयोजित ‘शाही नथीचा नजराणा’ या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी sonymarathi.com वर लॉग इन करून रात्री ८.३० वाजता, स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत. या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या स्पर्धकांपैकी एका भाग्यवान विजेत्याचं नाव दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या भागातून जाहीर केलं जाणार आहे. ८ ते १९ फेब्रुवारीदरम्यान दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उ��्तरं देणाऱ्या प्रेक्षकांमधून एक विजेता ठरणार असून त्याला भेट दिली जाणार आहे पु. ना. गाडगीळ यांनी खास तयार केलेली शाही नथ तर एका महाविजेत्याला मिळणार आहे पु. ना. गाडगीळ यांच्या ठुशीचा मान\nतेव्हा ८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी sonymarathi.com वर लॉग इन करा आणि ‘शाही नथीचा नजराणा’ प्रश्नमंजूषेत सहभागी व्हा. यासाठी पाहत राहा स्वराज्यजननी जिजामाता सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता, फक्त सोनी मराठीवर.\nPrevious रील ‘मेकअप’मध्ये रिअल दुखापत\nNext ‘खारी बिस्कीट’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळणे, हे संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ – दिपक पांडुरंग राणे\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/estate-department-rti/", "date_download": "2022-01-28T22:44:38Z", "digest": "sha1:D7UAU36T32SDSDMJKP52ULJY4UDCLTCV", "length": 6692, "nlines": 171, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "मिळकत विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमाहिती अधिकार अधिनियम मिळकत विभाग\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२1\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९_1\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८_1\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nकेंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१)(ख)अन्वये स्वयंप्रेरणेने घोषित करावयाची माहिती.\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती देणेबाबत\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ चे अंतर्गत कलम ४ मध्ये नमुद बाबींची माहिती प्रसिद्ध करणेबाबत २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ चे अंतर्गत कलम ४ मध्ये नमुद बाबींची माहिती प्रसिद्ध करणेबाबत २०१८-१९\nमाहिती अधिकार – मोहन नाडर – 2022\nमाहिती अधिकार – अंबाजी सावंत\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/do-this-else-pf-account-will-be-closed/", "date_download": "2022-01-28T23:32:57Z", "digest": "sha1:K65SKJA6FFIQATNDVL4EYKMKHLTKH3GY", "length": 12956, "nlines": 108, "source_domain": "mhlive24.com", "title": "UAN-Aadhaar Linking : फक्त 2 दिवस उरले आहेत, हे काम त्वरित करा, नाहीतर पीएफ खाते बंद होईल ! | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/UAN-Aadhaar Linking : फक्त 2 दिवस उरले आहेत, हे काम त्वरित करा, नाहीतर पीएफ खाते बंद होईल \nUAN-Aadhaar Linking : फक्त 2 दिवस उरले आहेत, हे काम त्वरित करा, नाहीतर पीएफ खाते बंद होईल \nMHLive24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- UAN-Aadhaar Linking : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुमच्याकडे फक्त 2 दिवस शिल्लक आहेत, तुमचा UAN नंबर ताबडतोब आधारशी लिंक करा. UAN ला आधारशी लिंक केल्यानंतर तीन दिवसांनंतर म्हणजेच 31 डिसेंबर 2021 ही शेवटची तारीख आहे.\nEPFO गुंतवणूकदारांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य झाले आहे. असे न केल्यास येत्या काही दिवसांत त्रास होऊ शकतो आणि पीएफ खाते बंद होऊ शकते.\nजर तुम्ही अद्याप EPF खात्याशी आधार लिंक केले नसेल तर हे काम त्वरित करा. आधार हे ईपीएफ खात्याशी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे लिंक केले जाऊ शकते.\nEPFO ने सामाजिक सुरक्षा कोड 2020 अंतर्गत आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. या नियमानुसार, सर्व खातेदारांचे UAN देखील आधार पडताळणी करणे अनिवार्य आहे.\nअशा परिस्थितीत, सर्वप्रथम, EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, तुमचे खाते आधार कार्डशी लिंक करा आणि तसेच UAN सत्यापित करा, जेणेकरून तुम्हाला कंपनीने खात्यात जमा केलेल्या पैशांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये.\nपीएफ खातेधारक ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे खाते आधारशी लिंक करू शकतात. यासाठी प्रथम तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.\nUAN आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा. त्यानंतर मॅनेज सेक्शनमधील केवायसी पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर उघडणारे पृष्‍ठ तुमच्‍या EPF खात्याशी लिंक करण्‍यासाठी कागदपत्रांची संख्‍या पाहू शकता.\nआधार पर्याय निवडा आणि आधार कार्डवर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचे नाव टाइप करून सर्व्हिसवर क्लिक करा. यानंतर दिलेली माहिती जतन केली जाईल.\nत्यानंतर तुमचा आधार UIDAI डेटाद्वारे सत्यापित केला जाईल. तुमची केवायसी कागदपत्रे बरोबर झाली की, तुमचा आधार तुमच्या EPF खात्याशी लिंक केला जाईल आणि तुम्हाला तुमच्या आधार तपशीलासमोर Verify लिहिले जाईल.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअ��� मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/06/14/the-song-gawthi-potte-of-picturewala-has-been-launched/", "date_download": "2022-01-28T21:40:21Z", "digest": "sha1:KQEP3AXGDAHRTLNQH3QZKOHY2DFAMTLV", "length": 8664, "nlines": 95, "source_domain": "spreaditnews.com", "title": "‘पिक्चरवाला’चे ‘गावठी पोट्टे’ गाणे झालेय लॉंच; शुक्रवारी येणार पहिला सीजन – Spreadit", "raw_content": "\n‘पिक्चरवाला’चे ‘गावठी पोट्टे’ गाणे झालेय लॉंच; शुक्रवारी येणार पहिला सीजन\n‘पिक्चरवाला’चे ‘गावठी पोट्टे’ गाणे झालेय लॉंच; शुक्रवारी येणार पहिला सीजन\nअहमदनगर : पश्चिम महाराष्ट्रातील बदलती जीवनपद्धती आणि ग्रामीण राजकारणाचे कंगोरे उलगडून दाखवणारी एक भन्नाट युट्युब वेबसिरीज ‘पिक्चरवाला’ या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली आहे. या सिरीजचे ‘गावठी पोट्टे’ टीझर थीम सॉंग रविवारी (दि. 13 जून 2021) रिलीज झाले. आचार्य प्र. के. अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा टीझर प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्रातील अबाल-वृद्धांचे मनोरंजन करतानाच ग्रामीण विकासाचा एक हटके संदेश याद्वारे देण्याचा प्रयत्न असल्याचे निर्माती माधुरी चोभे यांनी सांगितले.\nत्यांनी अधिक माहिती देताना म्ह���ले आहे की, सध्या बदलत्या माध्यमांच्या युगात एक सामाजिक संदेश देतानाच मनोरंजन करण्याचा आमचा प्रात्न आहे. ‘गावठी पोट्टे’ या सिरीजमध्ये एकाच गावातील सर्व कलाकार एकत्र येऊन ग्रामीण विकासावर भरीव काम करण्याचा संदेश देत आहेत. गावातील लहान मुलांचा ग्रुप, मोठ्यांचा ग्रुप, राजकारणी आणि महिला बचत गटाचे एकूण राजकारण आणि करामती यावर ही स्टोरी बेतलेली आहे. एकूण 15 सीजनमध्ये ही स्टोरी येणार आहे. प्रत्येक सीजन 5 भागांचा असेल. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी सकाळी 9 वाजता याचे सीजन https://www.youtube.com/c/Pikcharwala या चॅनेलवर प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. बाबुर्डी बेंद (नगर-दौंड महामार्ग, ता. / जि. अहमदनगर) येथे संपूर्ण सिरीजचे शुटींग केलेले आहे. पहिला सीजन शुक्रवारी (दि. 18 जून 2021) रोजी प्रसिद्ध होईल.\nयामधील कलाकार आणि इतर माहिती अशी :\n1. निर्माती : पिक्चरवाला\n3. कथा-पटकथा-दिग्दर्शक : सचिन मोहन चोभे\n4. कोरिओग्राफर : उद्धव काळापहाड\n5. व्हिडिओ एडिटिंग : राम काळापहाड\n6. कॅमेरामन : सुनील झगडे, विनोद सूर्यवंशी, विकास कदम\n7. कलाकार : श्रीमंत चोभे, भाऊसाहेब चोभे, डॉ. सुधीर चोभे, निलेश चोभे, श्याम रोकडे, माधुरी चोभे, सचिन चोभे, करण चोभे, शिवम चोभे, रोहित मोहिते, दत्ता चोभे, वैष्णव चोभे, शुभम चोभे, मयूर मोहिते, गौरव निमसे, विशाल चोभे, शंभूराजे चोभे आदि\nअधिक माहितीसाठी संपर्क : ९४२२४६२००३ / ९४२२२१५६५८\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\n ‘या’ महिन्यात मिळणार 18 महिन्यांपासून रखडलेला महागाई भत्ता..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची स���धी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2019/09/vij-nasti-tar-nibandh-in-marathi-language.html", "date_download": "2022-01-28T23:14:18Z", "digest": "sha1:D4CUH5OJRADMARFNL6YJ5LU4QEUL4SV3", "length": 17482, "nlines": 107, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "वीज नसती तर मराठी निबंध - Vij Nasti Tar Nibandh in Marathi Language - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nकॉलेज, क्लासेस आटपून मी संध्याकाळी ६ वाजता घरी पोहचलो. चहा, नाश्ता आटपत नाही; तोपर्यंत आईने अभ्यासाला बस, अशी भुणभुण सुरू केली. तसे आईचे हे वागणे रोजचेच. माझ्यामागे अभ्यासाचा तगादा लावल्याशिवाय तिचा दिवस पूर्ण होत नाही, यावर माझा ठाम विश्वास बसलाय. थोडावेळ टंगळमंगळ केली. मग मात्र आईचा आवाज चढू लागल्याचे ध्यानात आले. आईने रुद्रावतार धारण करण्याआधी आपण अभ्यासाला बसावे या विचाराने, जरा नाईलाजानेच मी पुस्तक उघडले. बाहेर चांगलेच Read also : विज्ञान आणि मानव निबंध मराठी\nअंधारून आले होते. आता जर वीज गेली तर अभ्यासाला सुट्टी मिळेल हा विचार मनात आला आणि काय योगायोग, वीज खरंच गेली \nमी आनंदाने उडीच मारली. घरभर मेणबत्त्या लावून उजेड केला. मनातील आनंद चेहऱ्यावर न दाखवता चुपचाप खिडकीत बसून राहिलो. बाहेर बघितल्यावर लक्षात आले की, सगळीकडेच वीज गेली होती. बाहेरच्या छोट्याश्या मैदानात काही मुले चंद्रचांदण्यांच्या प्रकाशात खेळत होती. त्यांचा खेळ बघण्यात माझा तासभर कसा गेला मलाच कळले नाही. मग मात्र हळूहळू उकाडा जाणवू लागला. घरात लक्ष गेले तर घरच्यांची, सगळ्यांचीच अवस्था तशीच होती. सगळे अस्वस्थ झाले होते. आजी उगाच कोपऱ्यात बसून जपमाळ ओढत होती. आजोबा घामाने डबडबले होते. बाबा घरभर अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. आईचा स्वयंपाक खोळंबला होता. वीज महावितरण मंडळात फोन केल्यानंतर असे कळले की, काही मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे रात्रभर वीज येणार नाही. सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला. Related also : परीक्षेच्या निकालाचा दिवस निबंध\nखरंच ही वीज कायमचीच नसती तर विचारानेच मनात धस्स झाला. रात्रीचा अंधार दूर करणारे दिवेच लागले नसते. रस्त्यावर, घराघरात अंधाराचेच साम्राज्य व्यापून राहिले असते. मेणबत्ती, कंदील, निरांजन, समई यांचा वापर बंधनकारक झाला असता. रस्ते, महागडी हॉटेल्स यांमध्ये घडणारी रोजची दिवाळी, अर्थात रोषणाई शक्यच झाली नसती. लग्न, साखरपुडा असे आनंदाचे प्रसंग कंद��लांच्या उजेडातच साजरे करावे लागले असते.\nमानवाच्या आयुष्यात विजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजकाल प्रत्येक कामात विजेची जोड आवश्यक झाली आहे. घरच्या गृहिणीला स्वयंपाकापासून ते घर आवरण्यापर्यंत वीज लागते. अन्न साठवून ठेवणारा, पाणी थंड करणारा फ्रीज असो, की घर स्वच्छ करणारा व्हॅक्यूम क्लिनर विजेशिवाय त्यांची किंमत शून्य मिक्सर, ग्राईंडर, मायक्रोव्हेव, इंडक्शन, वॉशिंग मशिन अशा सगळ्या गोष्टी विजेच्या आधारावरच चालतात. उकाड्यापासून मिक्सर, ग्राईंडर, मायक्रोव्हेव, इंडक्शन, वॉशिंग मशिन अशा सगळ्या गोष्टी विजेच्या आधारावरच चालतात. उकाड्यापासून सुटका देणारा पंखा, ए.सी., कूलर, घरातील दिवे, जगभरातल्या बातम्या घरबसल्या देणारा टि.व्ही., ज्ञानभांडार उधळणारा संगणक विजेशिवाय अपूर्णच ठरतो. दैनंदिन जीवनात अत्यावश्यक ठरू लागलेला मोबाईल चार्जिंगच्या आधारेच तर चालतो. थोडक्यात विजेशिवाय माणसाचे पानही हलू शकत नाही.\nऔदयोगिक क्षेत्रात घडणाऱ्या क्रांतीचा मोठा वाटा विजेकडे जातो. आजच्या यंत्रयुगातली विविध आधुनिक यंत्रे देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. या यंत्राचे खरे मूल्य ठरते, ते त्यांना विजेची जोड मिळाल्यानंतरच. दळणवळणाचे मुख्य साधन मानली जाणारी रेल्वे व्यवस्था एकाचवेळी हजारो शहरांना जोडते ती उच्च दाबाच्या विजेच्या तारांमुळे या रेल्वेमुळेच राज्याला अधिक महसूल प्राप्त होतो. Read also : थांबला तो संपला मराठी निबंध\nहॉस्पिटल्स, दवाखाने यांना वीज लागतेच. वैदयकिय क्षेत्राने खूप प्रगती साधली आहे. शल्यविशारदाला शस्त्रक्रिया करण्यासाठी विजेची आवश्यकता असते. विजेवर चालणाऱ्या आधुनिक उपकरणांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. शिक्षणक्षेत्रातही विजेला स्थान आहे. केवळ दिवे, पंखेच नाहीत, तर ई-लर्निंग, स्मार्ट बोर्ड अशा आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यासाठीही विजेची गरज आहे. विज्ञान क्षेत्रातील मोठी झेप या विजेमुळेच घेणे देशाला शक्य झाले आहे; पण ही वीजच नसेल तर माणसाला पाणी मिळणेही दुर्लभ होईल. पाण्याचे पंप न चालल्याने पाण्यासाठी रांगा लागतील. एकंदरितच सगळ्या क्षेत्रांना आवश्यक असणारी ही वीज नसल्यास बिकट परिस्थिती निर्माण होईल. Read also : मला पंख फुटले तर निबंध माहिती\nथोडक्यात काय तर विजेशिवाय माणूस असहाय होतो असे म्हटल्यास ते अयोग्य ठरू नये. माणसा��्या प्रगतीला मदत करणारी वीज प्राणघातकही ठरू शकते. विजेच्या उपकरणांचा अयोग्य वापर त्यांची अयोग्य हाताळणी यामुळे विजेचा धक्का लागून मृत्युही ओढवू शकतो. शॉर्टसर्किटमुळे होणारी हानी पहाता ‘वीज' एक धोकादायक शोध वाटू लागतो. म्हणूनच विजेचे महत्त्व लक्षात घेता तिचा सुयोग्य व सुनियोजीत वापर गरजेचा आहे.\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक्टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध\nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध Essay on Republic Day in Sanskrit अस्माकं देशः १९४७ तमस्य वर्षस्य 'अगस्त'-मासस्य पञ्चदशे दि...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/mahavitaran-exam-question-set-7/", "date_download": "2022-01-28T22:12:36Z", "digest": "sha1:UXQMIDTCFTOD6KUYPAJL4OJ33KVCZ6C5", "length": 9526, "nlines": 313, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Mahavitaran Exam Question Set 7", "raw_content": "\n1. रासायनिक प्रक्रियेव्दारे वीज निर्मिती करणार्‍या घटकास —– म्हणतात.\n2. सेलचे —– व —– हे दोन प्रकार आहेत.\nचार्जेबल व नॉन चार्जेबल\nउत्तर : प्रायमरी व सेकंडरी\n3. जे सेल रीचार्ज करता येतात त्यांना —– म्हणतात.\nउत्तर : सेकंडरी सेल\n4. —– हा सेल स्टोरेज सेल आहे.\nउत्तर : सेकंडरी सेल\n5. लेड अॅसिड सेलचा EMF —– V असतो.\n6. ड्राय सेलचा EMF —– V असतो.\n7. बॅटरी म्हणजे —– होय.\nप्रकाश देणारे पोर्टेबल उपकरण\nविज साठवून ठेवणारा संच\nरासायनिक क्रिया करणारा घटक\nउत्तर : अनेक सेलचा संच\n8. बॅटरी चार्जिंगसाठी —– सप्लाय लागतो.\n9. बॅटरीची क्षमता —– मध्ये सांगितली जाते.\nउत्तर : अॅम्पीयर आवर\n10. चार्ज झालेल्या बॅटरीची ग्रॅव्हिटी —– असते.\n11. सेलची सिरिज जोडणी केल्याने एकूण दाबात —–.\nउत्तर : वाढ होते\n12. सेलची पॅरलल जोडणी केल्याने प्रवाहात —–.\nउत्तर : घट होते\n13. इलेक्ट्रोलाईटची स्फेसिफिक ग्रॅव्हिटी —– ने तपासतात.\nउत्तर : हायड्रो मीटर\n14. बॅटरीची कार्यक्षमता —– ने तपासतात.\nउत्तर : हायरेट डिसचार्ज टेस्टर\n15. बॅटरी डिसचार्ज झाल्यास प्लेटचा रंग —– होतो.\n16. 6 व्होल्टचा दाब मिळवण्यासाठी 1.5 व्होल्टचे 4 सेल —–.\nउत्तर : सिरिजमध्ये जोडतात\n17. बॅटरी डिसचार्ज होताना व्होल्टेज —– होते.\nउत्तर : कमी होते\n18. 12 V चा DC सप्लाय मिळवण्यासाठी 6 V च्या 2 बॅटर्‍या —– पद्धतीने जोडतात.\n19. दोन बॅटर्‍या सिरिजमध्ये जोडल्यास अंतर्गत विरोध —–.\n20. बॅटरीचे —– टर्मिनल जाड असते.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/lunar-eclipse-on-wednesday/", "date_download": "2022-01-28T21:29:28Z", "digest": "sha1:5NES35CTDQDGKTU7JMKC323OIHOJIS6M", "length": 13953, "nlines": 193, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "बुधवारी खग्रास चंद्रग्रहण - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nमुंबई – या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण येत्या बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी २६ मे रोजी दुपारी ३-१५ ते सायं. ६-२३ या वेळेत होणार असून ते आपल्याला दिसणार नाही. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतातून होणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.\nईशान्य भारतातून काही भाग येथून दिसणार\nचंद्रग्रहण अतिपूर्व ईशान्य भारतातून ओरिसातील पुरी, भुवनेश्वार, कटक, कोलकत्ता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालँड, अरुणाचल, मणिपूर आणि अंदमान निकोबार बेटे येथून दिसणार आहे. आपल्या इथे त्यावेळी चंद्र दृश्य आकाशात नसल्याने आपल्या इथून हे चंद्रग्रहण दिसणार नाही.\nहनुमान जयंती साठी राज्यशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर\nतब्बल 1 कोटी शिवलिंग असणारे मंदिर तुम्ही पाहिलंत का\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nचीन, जपान, कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिकेतील काही भाग येथून दिसणार\nतसेच हे चंद्रग्रहण चीन, जपान, कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिकेतील काही भाग येथून दिसणार आहे. बुधवारी या वर्षातील अखेरच्या सुपरमूनचे दर्शन मात्र आपणा सर्वांस साध्या डोळ्यांनी घेता येणार आहे.\nचंद्र हा पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि. मीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसते. यावेळी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५७ हजार ३१० कि.मीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे तो मोठा व जास्त तेजस्वी दिसणार आहे. बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सायं. ७ वाजून १४ मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. रात्रभर आकाशात सुंदर, मनोहारी दर्शन देऊन उत्तररात्री ६ वाजून ३६ मिनिटांनी मावळेल.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nलसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज\n2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\nनिया शर्मा आणि अर्जुन बिजलानीच्या ‘Tum Bewafa Ho’ सॉंग Viral\nतेजस्विनी पंडित चे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nमॉरिशस तेल गळती जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे\nटाटा सन्स खरेदी करणार Air Asia चे ३२.६७ टक्के शेअर्स\nतब्बल 1 कोटी शिवलिंग असणारे मंदिर तुम्ही पाहिलंत का\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus ��ेंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2011/07/blog-post_13.html", "date_download": "2022-01-28T21:58:46Z", "digest": "sha1:IKHZJYTLZPFCVLWRIMAJDTPDTQX7QUHE", "length": 23947, "nlines": 99, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: तर्कतीर्थ खूप झाले, यशवंतराव कुठाहेत ?", "raw_content": "\nतर्कतीर्थ खूप झाले, यशवंतराव कुठाहेत \nमहाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्राधान्याचा विषय म्हणून मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. एकोणीस नोव्हेंबर एकोणिसशे साठ रोजी मंडळाचे उद्घाटन झाले. यशवंतरावांच्या आग्रहावरून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. उद्घाटनाच्या भाषणात त्याचा उल्लेख करून यशवंतराव म्हणाले होते की, ‘शास्त्रीबुवा अशा पदापासून दूर राहणारे आहेत. त्यांच्या माझ्या घरोब्याच्या आणि प्रेमाच्या संबंधांमुळे मी त्यांना येथे पकडून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याचे कबूल केले.’\nयशवंतराव आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यातील संबंध हे राजकीय नेते आणि विचारवंतांचे संबंध कसे असावेत याचे आदर्श उदाहरण होते. तर्कतीर्थासारख्या प्रकांड पंडिताने जबाबदारी स्वीकारल्यामुळेच त्यांची सोय आणि सन्मानासाठी यशवंतरावांनी विश्वकोशाचे कार्यालय वाई येथे ठेवले. आज त्या विश्वकोशाला उद्ध्वस्त धर्मशाळेची कळा आली आहे, हा भाग वेगळा. नंतरच्या काळात साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ वेगवेगळे झाले, तरी अपवाद वगळता दोन्ही मंडळांना तोलामोलाचे अध्यक्ष लाभले. मात्र मंडळांवरील नियुक्त्या अनेकदा वादग्रस्त ठरल्या. सरकारी मंडळांवरील नियुक्तीसाठी साहित्यिक विचारवंत राजकीय नेत्यांचे भाट म्हणून काम करू लागले, त्यातूनच राजकीय नेत्यांनी साहित्यिक-विचारवंतांचे पाणी जोखले आणि अशा नियुक्त्यांमध्ये मनमानी सुरू केली. विशेषत: मनोहर जोशी, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या काळात सरकारी हस्तक्षेपाने सांस्कृतिक क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर प्रदूषित झाले.\nया सगळ्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरें्र चपळगावरकर यांनी दिलेल्या राजीनाम्याचा विचार करावा लागतो. सांस्कृतिक क्षेत्राबाबतची राज्यकर्त्यांची कमालीची उदासीनता आणि साहित्यिक, विचारवंतांचा कमालीचा आत्मलंपटपणा हे सारे या प्रश्नांच्या मुळाशी आहे. मराठी भाषा सल्लागार समिती हे एक प्रकरण आहे. त्याशिवाय विश्वकोश निर्मिती मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, राज्य मराठी विकास संस्था अशा अनेक संस्थांची सुरू असलेली हेळसांड सरकारच्या सांस्कृतिक उदासीनतेवर प्रकाश टाकणारी आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे हे सांस्कृतिकदृष्टय़ा निरक्षर असावेत आणि या खात्याच्या राज्यमंत्री फौजिया खान यांचे मराठीचे वावडे आहे. अशा दोन मंत्र्यांच्या तावडीत सांस्कृतिक कार्य खाते सापडले आहे. सध्या फक्त साहित्य संस्कृती मंडळाचा अपवाद वगळता एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात आनंदीआनंद आहे.\nन्यायमूर्ती चपळगावकर हे मराठी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली तेव्हा सर्व थरांतून स्वागत झाले. भाषा सल्लागार समितीवरील नियुक्त्या करताना भाषाशास्त्र आणि साहित्य यामध्ये गल्लत करून बहुतांश साहित्यिक नियुक्त्या करण्यात आल्या. मराठी भाषेसाठीचा स्वतंत्र विभाग सुरू केल्यानंतर या विभागाच्या कामकाजाला गती देण्याच्या अनुषंगाने या समितीकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. मात्र एकोणतीस जून दोन हजार दहा रोजी चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीने त्यादृष्टीने कोणतेही काम न केल्यामुळेच एक वर्ष उलटून गेल्यानंतरही सुवर्णमहोत्सवी वर्षात गाजावाजा करीत सुरू केलेला मराठी भाषा विभाग मृतावस्थेत आहे. न्या. चपळगावकर यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भातील जी माहिती पुढे आली आहे, ती आश्चर्यचकित करणारी आहे. कार्यालय औरंगाबादला हवे, गाडीवर लाल दिवा हवा अशा काही ��ागण्या त्यांनी केल्याचे सरकारी पातळीवरून सांगण्यात येते. अशी मागणी करणारे चपळगावकर हे पहिले नाहीत. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. म. ल. कासारे यांनीही समितीचे कार्यालय नागपूर येथे हलवण्यासाठी मोर्चेबांधमी केली होती. ती यशस्वी न झाल्यामुळे ते वर्षभर मुंबईला फिरकले नाहीत. परिणामी समितीचे काम वर्षभर होऊ शकले नाही. त्यानंतर त्यांच्याजागी डॉ. दत्ता भगत यांची नियुक्ती करण्यात आली. यापेक्षा भीषण अवस्था राजर्षी शाहू चरित्र साधने समितीची आहे. फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे त्रिभाजन झाल्यानंतर शाहू समितीच्या सदस्य सचिवपदी डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. मोरे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, संत साहित्याचे अभ्यासक आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे समतोल भाष्यकार म्हणून ज्ञात आहेत. असे असले तरीही राजर्षी शाहूंचे विशेष अभ्यासक म्हणून ते परिचित नाहीत. त्यामुळे या समितीवरील डॉ. मोरे यांची निवड आश्चर्यजनक होती. तरीही मोरे यांच्या व्यासंगाबाबत मतभेद नसल्यामुळे कुणाचा आक्षेप आला नाही. या चरित्रसाधने प्रकाशन समित्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित येतात. या खात्याचे तत्कालीन मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्तिगत संबंधांतून मोरे यांची नियुक्ती केली होती. या पदासाठी मासिक दहा हजार रुपये मानधन आहे. मोरे यांना हे पद पूर्णवेळ हवे होते आणि पुणे विद्यापीठात त्यांना जे वेतन मिळते तेवढे मानधन हवे होते. सरकारी पातळीवर ते शक्य न झाल्यामुळे मोरे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला नाही. त्यामुळे अडीच वर्षाहून अधिक काळ उलटला तरी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीचे काम सुरुसुद्धा झालेले नाही. सरकारने साहित्यिक-विचारवंतांचा योग्य सन्मान राखलाच पाहिजे, परंतु सरकारी समित्यांवरील धुरिणांनी अवाजवी मागण्या केल्या तर फक्त ताणतणावच निर्माण होतील. सगळेच तर्कतीर्थ असल्यासारखे वागू लागले तर कसे चालेल तेही चालेल पण ते समजून घेणारे यशवंतराव कुठे आहेत तेही चालेल पण ते समजून घेणारे यशवंतराव कुठे आहेत खरेतर ज्या पदांवर साहित्यिक-विचारवंतांची नियुक्ती करायची, त्या पदासाठी असलेल्या सोयी-सुविधांची संबंधितांना माहिती देऊन त्या मर्यादेत काम करण्यासाठी संमत��� घ्यायला हवी.\nमहाराष्ट्रात दोन प्रकारचे साहित्यिक-विचारवंत आहेत. सरकारी समित्यांवर वर्णी लागण्यासाठी राजकीय नेत्यांचे लांगूलचालन करणारे एका बाजूला. आणि नियुक्ती झाल्यानंतर अनावश्यक ताठा दाखवून सरकारला वेठीस धरणारे दुसऱ्या बाजूला. साहित्यिक-सांस्कृतिक समित्यांवरील नियुक्ती ही सांस्कृतिक जबाबदारी मानून समजुतदारपणे काम करणाऱ्यांचीच वाणवा आहे. साहित्यिक-विचारवंतांच्या अशा भूमिकांमुळेच राज्यकर्त्यांचे फावते आणि मग ते आपल्या मर्जीतल्या सुमार लोकांच्या अशा समित्यांवर नियुक्त्या करतात. चपळगावकर, मोरे यांनी खरेतर विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष विजया वाड यांचा आदर्श मानून काम करायला हवे. वाड यांची विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भालचं्र नेमाडे, अरूण टिकेकर, दिनकर गांगल आदी दिग्गजांनी मंडळाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते. सरकारने त्यांची दखल न घेता नियुक्ती कायम ठेवली आणि विजया वाडही चिकाटीने पदावर राहून वेळोवेळी मुदवाढ घेत राहिल्या. विश्वकोशाच्या प्रकल्पाचे जे व्हायचे ते होत राहिले, सरकारला त्याच्याशी देणेघेणे नव्हते आणि आजही नाही.\nसरकारने गेल्यावर्षी मोठा गाजावाजा करून सांस्कृतिक धोरण जाहीर केले. भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित बाबी एका छत्राखाली आणण्याची शिफारस या धोरणामध्ये करण्यात आली आहे. परंतु हे धोरण अद्याप कागदावरच आहे. त्याच्या अमलबजावणीच्या दृष्टीने सरकारी पातळीवरून फारशी प्रगती झालेली नाही. म्हणूनच वर्ष उलटून गेल्यानंतरही काही विभाग सांस्कृतिक खात्याकडे, काही विभाग उच्च व तंत्रशिक्षण खात्याकडे आणि काही विभाग मराठी भाषा विभागाकडे असे विखुरलेले आहेत. सरकारला सांस्कृतिक धोरणाच्या अमलबजावणीसाठी काही करायचे नसले तर सध्या इंधनदरवाढीच्या काळात सांस्कृतिक धोरणाचा किमान बंबात घालण्यासाठी तरी उपयोग करावा.\n‘एज्युकेशन मॉल’ मध्ये गरीबांच्या शिक्षणाचे काय \nमुख्यमंत्र्यांची वेळ चुकली…आणि मुद्दाही\nतर्कतीर्थ खूप झाले, यशवंतराव कुठाहेत \nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_69.html", "date_download": "2022-01-28T23:06:44Z", "digest": "sha1:BESXJNN22UBVHEWXGIR7VIJ42SZG6KI4", "length": 17296, "nlines": 222, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "घफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास आर्थिक विकास सिनेमा घफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nचला उद्योजक घडवूया ८:१५ PM आत्मविकास आर्थिक विकास सिनेमा\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा. तरुण तडफदार, इनामदार आणि काहीतरी मोठे करण्याची इच्छा अ���लेल्या गुजराती तरुणाची कथा. त्याच्या व्यवसायाची सुरवात, यश अपयश, उभारलेला व्यवसाय, लोकांच्या फायद्यासाठी अवलंबलेला एकच गैर मार्ग, स्वतःच्या फायद्यासाठी जुने जानते वरिष्ठ व्यवसायिकांची लोबी, विकत घेतलेला मिडिया, व्यवसायिक शत्रू असून जपले गेलेले हितसंबंध, १०० लोकांना आणि अब्जो रुपये वाचवण्यासाठी सतत दिला जाणारा एकाचा बळी. खुनाला आत्महत्या दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न, प्रस्थापित गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी केले जाणारे सरकारी कायदे, नियम व अटी, स्वतःच्या फायद्यासाठी अनेक वर्षे करत आलेले अब्जो रुपयांचे घोटाळे दाबून सामान्य लोकांच्या हितसंबंधांसाठी केलेला काही शे करोड रुपयांचा घोटाळा उघडकीस आणून तो घोटाळा करणार्याला सामान्य लोकांसमोर खलनायक म्हणून उभे करणे. हे काही मुद्दे.\nफक्त एक गोष्ट लक्ष्यात ठेवा समुद्रात पोहताना कधीच शार्क माश्यासोबत शत्रुत्व नाही घ्यायचे.\nकाही करण्याअगोदर माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ता ह्याची झालेली हत्या व त्याच्या भावाने सांगितलेले भारतातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेचे सत्य हे एकदा युट्युब वर चेक करून घ्याल.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण दे...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगमध्...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची प...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर ���से परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/jio-recharge-pack-price-hike-will-apply-from-today-in-india-307945.html", "date_download": "2022-01-28T22:08:41Z", "digest": "sha1:L4ANQK62YJMLSULGYD3SHNMOBUYOEB7G", "length": 33488, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Jio कडून रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्याने नवे दर आजपासून देशभरात लागू | 📲 LatestLY मराठी", "raw_content": "\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Kamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Theft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nशनिवार, जानेवारी 29, 2022\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराशीभविष्य 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nबॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा\nभाजप आणि शिवसेनेमध्ये रंगले ट्विटरवॉर\nभारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nCrime: मुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्��ाचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nSanjay Raut On BJP: भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यावर संजय राऊत यांनी उपस्थित केला प्रश्न, 'त्यांच्या' पक्षाला कोर्टातून कसा दिलासा मिळतो\nDevendra Fadnavis On MVA: महाराष्ट्राला ‘मद्य‘राष्ट्र बनविण्यासाठी नेमकी डील कुणाशी, फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल\nKarnataka: माजी मुख्यमंत्री Yediyurappa यांच्या 30 वर्षीय नातीची आत्महत्या, घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह\nओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी Moderna चा येणार खास बूस्टर डोस\nPakistan: पिझ्झाच्या ऑर्डरप्रमाणे पाकिस्तानात AK-47 ची केली जाते होम डिलिव्हरी\nपाच कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात; UN ने व्यक्त केली चिंता, जाणून घ्या कारण\nIraq संसद अध्यक्षांच्या घराजवळ रॉकेट हल्ला, 2 जखमी\nCorruption Perception Index: डेन्मार्क ठरला सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश; पाकिस्तान 140, तर बांगलादेश 147 व्या स्थानावर, जाणून घ्या भारताची स्थिती\nWhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक\nGoogle Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार\nTata Sky बनले Tata Play, 15 वर्षांनंतर या बदलामुळे यूजर्सना मिळणार Netflix सपोर्ट\nVivo Y75 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक\nInstagram वर आवडत्या Creator चा कंटेंट पाहण्यासाठी भरावे लागू शकतात पैसे; लवकरच येणार Subscription फिचर\nOla Electric Car: ओला लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 'अशी' आहे Concept Design, जाणून घ्या सविस्तर\nTata Motors Cars Price Hike: मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सनेही घेतला Passenger Vehicles च्या किमती वाढवण्याचा निर्णय, 19 जानेवारीपासून लागू होणार नवे दर\nइलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत लवकरच 134 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार\n महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली Early Bird Benefits योजनेची मुदत; 'या' Electric Vehicles वर मिळत आहे भरपूर सवलत\nMercedes-Maybach S650 Guard: PM Narendra Modi यांच्या ताफ्यात नव्या कारचा समावेश; गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचाही परिणाम होणार नाही, जाणून घ्या काय आहे खास\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nViral Video: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्��� जडेजाने सोशल मीडियावर केला घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ शेअर\nICC ने झिम्बाब्वेचा फलंदाज Brendan Taylor वर घातली बंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केली मोठी कारवाई\nIND vs WI Series 2022: धाकड वेस्ट इंडिजला लढा देण्यासाठी मोहम्मद सिराजची तयारी सुरु, वेगवान गोलंदाजी पाहून व्हाल थक्क (Watch Video)\nIPL 2022 Venues: महाराष्ट्रात होणार आयपीएल 15 चा रोमांच, स्पर्धेसाठी दोन स्थळे निश्चित; BCCI लवकरच करणार घोषणा\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nChabuk Marathi Movie: कल्पेश भांडारकर दिग्दर्शित ‘चाबुक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे मुख्य भूमिकेत\nShweta Tiwari Official Statement: श्वेता तिवारीला समजली तिची चूक, केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण\nHawahawai Marathi Movie: मल्याळम अभिनेत्री 'निमिषा सजयन'ची मराठीत एन्ट्री, 'हवाहवाई' चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला\nराशीभविष्य 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMartyrs’ Day 2022: महात्मा गांधींचे काही प्रसिद्ध प्रेरणादायी संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत\nHaldi Kunku Invitation Card Format in Marathi: हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी खास Invitation Card\nकोरोनाच्या आणखी एक नव्या वेरियंट NeoCov व्हायरसचा धोका, प्रत्येक 3 पैकी 1 संक्रमिताचा होतोय मृत्यू-रिपोर्ट्स\nराशीभविष्य 28 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nलग्नसोहळ्यादरम्यान नव वधू-वरावर नोटा उडवत असताना पडला व्यक्ती, पुढे काय झाले तुम्हीच पहा (Watch Viral Video)\nDisha Patani in Bikini: समुद्रावर बिकिनीमध्ये दिसली दिशा पटानी; Sexy आणि Hot लूक पाहून चाहते घायाळ (See Photo)\nViral: वयाच्या 56 व्या वर्षात व्यक्तीने सुरु केले Sprem Donation, आता झाला 129 मुलांचा बाबा\nदिल्लीतील Vegetarian Fish Fry ची सोशल मीडीयात चर्चा; पहा खवय्यांच्या प्रतिक्रिया\n66 वर्षीय निवृत्त शिक्षक 'World's Most Prolific' Sperm Donor; 129 बाळांसाठी पिता\nDCGI कडून भारत बायोटेकला Intranasal बूस्टर डोस चाचणीसाठी परवानगी\nMouni Roy & Suraj Nambiar यांच बंगाली परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न, पाहा लग्नाचे फोटो\nमहाराष्ट्रामध्ये वॉक-इन स्टोअर आणि सुपरमार्केटमध्ये वाइनची विक्री करण्यास परवानगी\n भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासाठी SC चे आभार - देवेंद्र फडणवीस\nजस्टिस ब्रेयर निवृत्त झाल्यानंतर प्रथम कृष्णवर्णीय महिला सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश, जो बिडेनने केले घोषित\nJio कडून रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्याने नवे दर आजपासून देशभरात लागू\nरिलायन्स जिओ (Reliance Jio) कडून आजपासून (1 डिसेंबर) देशभरात त्यांच्या प्लॅनचे वाढलेले दर लागू केले जाणार आहेत. या प्लॅनमध्ये अधिकाधिक 480 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे\nरिलायन्स जिओ (Reliance Jio) कडून आजपासून (1 डिसेंबर) देशभरात त्यांच्या प्लॅनचे वाढलेले दर लागू केले जाणार आहेत. या प्लॅनमध्ये अधिकाधिक 480 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जिओकडून डेटा अॅड ऑनसह अनलिमिडेट प्लॅन आणि जिओफोन प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. तर एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांनी आपल्या रिचार्जच्या दरात सुद्धा वाढ केली आहे. वोडाफोन-आयडियाचे नवे दर 25 नोव्हेंबर तर एअरटेलचे दर 26 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आले आहेत. अशातच जिओने आपल्या प्लॅनमध्ये 21 टक्क्यांनी वाढ केली आहे.\nरिलायन्स जिओकडून वर्षभराच्या प्लॅनमध्ये 480 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यासाठी ग्राहकांना 2879 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटासह अनलिमिडेट कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जाणार आहेत.(VI चे नवे प्लान आजपासून देशभरात लागू, जाणून घ्या अधिक)\nजिओफोनच्या बेस प्लॅनसाठी आता 75 रुपयांऐवजी 91 रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये 3GB डेटा अनलिमिडेट कॉलिंग आणि 50 एसएमएस पाठवता येणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. त्याचसोबत जिओचा 129 रुपयांचा प्लॅन आता 155 रुपये करण्यात आला आहे. यामध्ये सुद्धा अनलिमिडेट कॉलिंगसह 300 एसएमएस मिळणार आहेत.\nग्राहकांना दररोज 1GB डेटासाठी कमीत कमी 149 रुपयांऐवजी 179 रुपये द्यावे लागणर आहेत. हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येणार आहे. यामध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली गेली आहे. जिओ ग्राहकांना डेली 2 जीबी डेटासाठी 249 रुपयांऐवजी 299 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 200 एसएमएस सुद्धा पाठवता येणार आहेत.\nरिलायन्स डिओच्या डेटा अॅन ऑन प्लॅन्सची सुरुवाती किंमत 51 रुपयांऐवजी 61 रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये 6 जीबी डेटा दिला जाणार आहे. तर 121 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये 12 जीबी डेटा मिळणार आह��. तर जिओच्या 50 जीबी डेटा प्लॅनसाठी 301 रुपये मोजावे लागणार आहेत.\nAirtel, Jio आणि Vi च्या 'या' प्लॅनमध्ये दररोज मिळणार 2GB डेटा, वार्षिक पॅकमध्ये होणार हजारोंची बचत; जाणून घ्या सविस्तर\nJio Happy New Year Offer: जिओ कडून नव्या वर्षात युजर्ससाठी गिफ्ट, 2545 रुपयांच्या रिचार्ज मध्ये मिळणार 29 दिवसांची अधिक वॅलिडिटी\nJio World Center Mumbai: मुंबई येथील जीओ वर्ल्ड सेंटर परिसरात विषारी साप आढळला, सर्पमित्राकडून नैसर्गिक अदिवासात मुक्तता\nReliance Jio Rs 1 Plan: रिलायन्स जिओचा यू-टर्न; 1 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोठा बदल, कमी केले अनेक फायदे\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित; अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे\nVaccination of Children: कोरोनाविरोधी लस घेण्यास नक्की कोणती मुले आहे पात्र सरकारने स्पष्ट केली वयाची अट\nअभिनेत्री Shweta Tiwari च्या ‘ब्रा साईज’ च्या वक्तव्यावरून नवा वाद; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश\n लवकरच महाराष्ट्रातील सुपर मार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन मिळण्याची शक्यता\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्र��यसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nWhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक\nGoogle Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार\nTata Sky बनले Tata Play, 15 वर्षांनंतर या बदलामुळे यूजर्सना मिळणार Netflix सपोर्ट\nVivo Y75 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/subscription/payment-received-by-prashant-dinkar-nikam-via-razorpay/", "date_download": "2022-01-28T23:25:58Z", "digest": "sha1:MYYQ35GSIRRYCFTOJCFJLYIRHQ5EXIKZ", "length": 2348, "nlines": 39, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Payment received by Prashant Dinkar Nikam – via Razorpay – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/kuwait?year=2019&language=mr", "date_download": "2022-01-28T22:37:44Z", "digest": "sha1:7FH7BHXAR4A7DKSUE6LSYEGFPOOIYPXH", "length": 3776, "nlines": 42, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Kuwait Holidays 2019 and Observances 2019", "raw_content": "\nहोम / सुट्ट्या / कुवेत\nसुचवलेले देश: भारत संयुक्त राज्य अमेरिका यूनाइटेड किंगडम ऑस्ट्रेलिया कॅनडा\n1 जानेवारी, मंगळवार New Year’s Day आधिकारिक सुट्टी\n25 फेब्रुवारी, सोमवार National Day आधिकारिक सुट्टी\n26 फेब्रुवारी, मंगळवार Liberation Day आधिकारिक सुट्टी\n3 एप्रिल, बुधवार Isra and Miraj आधिकार���क सुट्टी\n4 जून, मंगळवार Eid al-Fitr आधिकारिक सुट्टी\n10 ऑगस्ट, शनिवार Waqfat Arafat Day आधिकारिक सुट्टी\n11 ऑगस्ट, रविवार Eid al-Adha आधिकारिक सुट्टी\n31 ऑगस्ट, शनिवार Islamic New Year आधिकारिक सुट्टी\n9 नोव्हेंबर, शनिवार The Prophet’s Birthday आधिकारिक सुट्टी\n31 डिसेंबर, मंगळवार New Year’s Eve पर्व\nसुट्ट्या आणि पर्व पहा\nदेश: देश निवडा अफगाणिस्तान अल्बानिया अल्गेरिया अमेरिकन समोआ एंडोरा अंगोला एंगुइला अंतिगुया आणि बार्बूडा अर्जेंटीना आर्मीनिया अरूबा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया अजरबाइजान बहरीन बांग्लादेश बारबाडोस बेलोरूस बेल्जियम बेलीज बेनिन बरमूडा बोलीविया बोस्निया आणि हर्जेगोविना ब्राझिल कंबोडिया कैमरून कॅनडा केप वर्दे डेन्मार्क मिस्र फेनलँड जर्मनी घाना यूनान हॉंगकॉंग भारत इंडोनेशिया आयर्लंड इजराइल कुवेत लेबनान मलेशिया मॅक्सिको नायजेरिया पाकिस्तान पोलंड पोर्तुगाल रोमानिय रूस सिंगापुर दक्षिण अफ्रीका दक्षिण कोरिया स्वीडन थाईलँड तुर्की संयुक्त अरब अमीरात यूनाइटेड किंगडम संयुक्त राज्य अमेरिका वियतनाम\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/dada-ek-good-news-ahe/", "date_download": "2022-01-28T22:54:47Z", "digest": "sha1:I7O73C23I4Q6JJILCNASLKDKMNOCGTGX", "length": 5292, "nlines": 76, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "'दादा एक गुड न्यूज आहे' चा सुवर्णमहोत्सव - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘दादा एक गुड न्यूज आहे’ चा सुवर्णमहोत्सव\n‘दादा एक गुड न्यूज आहे’ चा सुवर्णमहोत्सव\nबहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक लवकरच सुवर्णमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहे. शनिवार, २७ एप्रिल रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री ९.३० वाजता तर २८ एप्रिल रोजी ह्या नाटकाचा पन्नासावा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या निमित्ताने ह्या नाटकाचे टिझरही सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.\nअल्पावधीतच ह्या नाटकाने प्रेक्षकांना आपलंस करून अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. परदेशातही ह्या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बहीण -भावाच्या नात्यातील विश्वास, प्रेम एका अनोख्या रूपात ह्या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रिया बापटने ह्या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर दिग्दर्शित ह्या नाटकात उमेश कामत, ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ह्या नाटकाचे लिखाण कल्याणी पाठारे यांनी केले आहे.\nPrevious स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक पहिल्यांदाच ‘मोगरा फुलला’मध्ये एकत्र\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sudhagad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:09:31Z", "digest": "sha1:GUN3R7NMKSVL6WAJSIBA5KXC75CL36CT", "length": 13532, "nlines": 114, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "सुधागड किल्ला माहिती, Sudhagad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुधागड किल्ला मराठी माहिती निबंध (Sudhagad fort information in Marathi). सुधागड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी सुधागड किल्ला मराठी माहिती निबंध (Sudhagad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसुधागड किल्ल्यावर कसे पोहचाल\nसुधागड किल्याजवळ पाहण्यासारखी ठिकाणे\nसुधागड हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. सुधागड या किल्ल्याला भोरपगड असेही म्हणतात.\nसुधागड हा किल्ला पुण्याच्या पश्चिमेस सुमारे ५३ किलोमीटर, लोणावळ्याच्या दक्षिणेस २६ किलोमीटर आणि रायगड जिल्ह्यातील पालीपासून ११ किलोमीटर पूर्वेस आहे. शिखर समुद्रसपाटीपासून हा किल्ला २,०३० फूट उंच आहे.\nया किल्ल्याचा उगम हा इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील ठाणळे लेणी आणि खडसांबळे लेणी याच काळात झाला असल्याचे सांगितले जाते. तेव्हा त्याला भोरापगड असे संबोधले जात असे.\nसुधागड हा किल्ला १४३६ मध्ये बहामनी सुलतानाने ताब्यात घेतला. १६५७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यानन्तर त्याचे नाव बदलून “सुधागड” असे ठेवले. हा एक खूप मोठा किल्ला होता आणि सुधागड ही शिवाजी राजा��नी आपल्या राज्याची राजधानी मानली होती. त्यांनी राजधानीसाठी या किल्ल्याची सुद्धा निवड केली होती पण मध्यवर्ती स्थानामुळे नंतर रायगड हा किल्ला निवडला गेला.\nपेशव्यांच्या राजवटीत भोरचे पंतशिवासी या किल्ल्याचे रखवालदार झाले. १९५० मध्ये संस्थानांच्या विलीनीकरणानंतर किल्ल्यावरील लक्ष कमी झाले. आता किल्ला हा जीर्ण अवस्थेत आहे.\nकिल्ल्यावर भगवान शंकराला शिवाला समर्पित दोन मंदिरांचे अनेक अवशेष शिल्लक आहेत. तथापि, भोरईदेवी मंदिराची देखभाल चांगली ठेवल्यामुळे ते मंदिर अजूनही नीट आहे. शिखरावरील मोठ्या पठारावर, किल्ल्याच्या परिसरात असलेले दोन तलाव, एक घर, एक मोठे धान्य कोठार, काही थडगे, एक देवस्थान (वृंदावन) आणि इतर असंख्य अवशेष आहेत.\nतीन मुख्य दरवाजे असून त्यापैकी सर्वात मोठ्या दरवाजाला महादरवाजा म्हणतात. या किल्ल्याच्या माथ्यावरून सरसगड, कोरीगड, धनगड, असे इतर किल्ले स्पष्ट दिसतात.\nसुधागड किल्ल्यावर कसे पोहचाल\nविमानाने जायचे असेल तर मुंबई जवळचे विमानतळ आहे.\nरेल्वेने जायचे असेल तर नागोठणे हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.\nरस्त्याने जायचे असेल तर पाली गावातून १२ किमी अंतरावर असलेल्या धोंडासे गावात या. या ठिकाणाहून किल्ल्यावर पोहोचायला ३ तास ​​लागतात आणि वाट खूप दमवणारी आहे. यात चांगले म्हणजे वाट हि पूर्णपणे सरळ आहे; त्यामुळे आपला रस्ता चुकण्याची शक्यता खूप कमी आहे. या वाटेने आपण दिंडी दरवाजापर्यंत पोहोचतो.\nजर तुंम्ही नणंद घाटामधून येत असाल तर धनगड डावीकडे ठेवून अकोले गावातून पश्चिमेकडे जा. ४५ मिनिटांत आपण नणंद घाटावर पोहोचतो. त्याच्या पुढे बावधन गाव आहे. त्यानंतर पच्छापूर गावाकडे जाण्यासाठी ठाकूरवाडी येथे जावे. इथून २ तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचता येते.\nपाली ते पाचपूर हे अंतर १२ किमी आहे, तर पाली ते ठाकूरवाडी १३ किमी आहे. पाचपूर ते ठाकूरवाडीपर्यंत चालत जाता येते. ठाकूरवाडीतून शिडीने वर जावे लागते. हा मार्ग निसरडा तर आहेच, पण खचणाराही आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी दोन तास लागतात. ही वाट आपल्याला थेट पाचपूर दरवाजापर्यंत घेऊन जाते.\nसुधागड किल्याजवळ पाहण्यासारखी ठिकाणे\nसुधागड हे ट्रेकिंगचे लोकप्रिय ठिकाण आहे कारण हा महाराष्ट्रातील एक उत्तम जतन केलेला किल्ला आहे. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी साधारण १-२ तास लागतात.\nठाकूरवाडी गावातून ट्रेकिंगचा मार्ग सर्वात लोकप्रिय आणि नियमितपणे वापरला जातो. वाटेत पाण्याची कोणतीही सोय नाही. गडावर रात्रीचा मुक्काम कोणत्याही ऋतूत गडावर असलेला वाडा आणि भोराई माता मंदिर येथे करता येतो. गडावर पाण्याचे दोन तळे आहेत.\nगडावर आपण भोरेश्वर मंदिर, पाचपूर दरवाजा, टकमक टोक, दिंडी दरवाजा पाहू शकता.\nसुधागड किल्ल्याला भोरपगड म्हणूनही ओळखले जाते. हा महाराष्ट्रातील पालीजवळील एक छोटा डोंगरी किल्ला आहे. भोराईदेवीच्या नावावरून या किल्ल्याला भोरपगड असे नाव पडले.\nतर हा होता सुधागड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास सुधागड किल्ला हा निबंध माहिती लेख (Sudhagad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/the-commissioner-inspected-the-chimaji-appa-memorial-which-is-in-progress/", "date_download": "2022-01-28T23:10:44Z", "digest": "sha1:WC5VXYIVZBUFHUCIYESJOCKH6G7OXTVF", "length": 8152, "nlines": 160, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "प्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nदिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी उत्तन चौक येथील उद्यानात प्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची स्थळ पाहणी केली. प्रसंगी शहर अभियंता शिवाजी बारकुंड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उद्यान अधिक्षक हंसराज मेश्राम, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. यापूर्वी पाहणी दरम्यान उद्यानात असलेले काँक्रिटचे बांधकाम, ग्रिल बांधणीचे काम, डेब्रिज उचलणे, मातीचा ढिगारा हलविणे, स्मारकालगत असलेली जमीन समांतर करणे, तसेच लोकार्पण होण्याआधी रंगरंगोटीचे काम योग्यरीत्या पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त यांनी बांधकाम विभागास दिले होते.\nनिर्देशानुसार गवत छाटणी, जमीन समांतर करणे, डेब्रिज उचलणे, रंगरंगोटीची कामे ८०% प्रमाणात पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच उद्यानात नियमितरित्या गवत छाटणी करणे, झाडांना व गवतात नियमित पाणी देणे, अतिरिक्त वाढ झालेल्या झाडांची फांदी छाटणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार समुद्रकिनारा जवळ असल्या कारणाने नागरिकांना समुद्राचा देखावा दिसावा तसेच चिमाजी अप्पा यांचे स्मारक नागरिकांना लांबून योग्यरीत्या दिसावे यासाठी स्मारकापेक्षा कमी उंचीचे असलेली झाडे त्याठिकाणी लावण्यात आलेली आहेत. निर्देशानुसार ८०% प्रमाणात कामे पूर्ण केल्याने आयुक्त दिलीप ढोले यांनी समाधान व्यक्त करून उर्वरित कामांना गती देऊन लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश बांधकाम व उद्यान विभागास दिले.\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\nपरिवहन समितीमार्फत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.\nएकूण ८ महिला कर्मचाऱ्यांना पदोन्नती पत्र देण्यात आले\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/2662-new-covid-19-patients-registered-in-mumbai-on-3rd-may-2021-64437", "date_download": "2022-01-28T23:05:18Z", "digest": "sha1:MNJ465HAJ6QHWN3RWLTN4WSXLCM4KVSI", "length": 10093, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "2662 new covid 19 patients registered in mumbai on 3rd may 2021 | दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर १११ दिवसांवर", "raw_content": "\n मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर १११ दिवसांवर\n मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा दर १११ दिवसांवर\nसोमवार ३ मे रोजी देखील कोरोनाबाधितांची संख्या ही ३ हजारांच्या खालीच नोंदवण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत २६६२ इतक्या नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nमागील काही दिवसांपासून मुंबईतील (mumbai) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश मिळत असल्याचं दिसून येत आहे. सोमवार ३ मे रोजी देखील कोरोनाबाधितांची संख्या ही ३ हजारांच्या खालीच नोंदवण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत २६६२ इतक्या नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.\nमुंबई ���हापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मागील २४ तासांमध्ये २६६२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण नोंदवण्यात आले. तर ५७४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. मुंबईत सध्याच्या घडीला एकूण ५४१४३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ६५८८६६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५८९६१९ रुण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८९ इतका आहे. तर मुंबईत सोमवारी एकूण ७८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईत १३४०८ इतके कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत.\nहेही वाचा- मुंबईतील दुसरी कोरोना लाट ‘या’ महिन्यात ओसरणार, शास्त्रज्ञांची दिलासादायक माहिती\nमुंबईत कोविड वाढीचा दर (२६ एप्रिल-२ मे)- ०.६१% इतका होता. तर रुग्ण दुपटीचा दर १०३ दिवसांवर होता. मात्र सोमवारी रुग्ण दुपटीचा दर आणखी वाढून १११ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे.\nदरम्यान, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी मुंबईतील कोरोना संसर्गावर अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. या निष्कर्षांनुसार मुंबईमध्ये महिन्याभरात २० लाख नागरिकांचं लसीकरण झालं, कुठलाही नवा स्ट्रेन आला नाही आणि लसीकरण सुरळीत सुरू राहिलं तर जून महिन्यापर्यंत मृत्यूदर कमी होण्याची शक्यता आहे. १ जुलैपासून शहरातील शाळा सुरू करता येतील, असं नमूद करण्यात आलं आहे.\nसद्यस्थितीत महापालिकेकडून मुंबईतील नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसींचा मर्यादीत साठा उपलब्ध होत असला, तरी महापालिका नियोजन करून काही निवडक केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसोबतच ४५ वर्षांवरील खासकरून लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांचं लसीकरण करत आहे.\nहेही वाचा- मुंबईत २ ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंग प्लँटची निर्मिती होणार\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार\nमुंबई विमानतळावर पोल���सांची कारवाई; १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त\nमुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट\n'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/rakesh-jhunjhunwala-sells-this-stock/", "date_download": "2022-01-28T23:15:07Z", "digest": "sha1:OAGI7522L7AKJPNQUW7XBIAQ6PZ7L57O", "length": 14052, "nlines": 111, "source_domain": "mhlive24.com", "title": "Share Market News : 1 वर्षात तब्बल 190% परतावा, तरीही राकेश झुनझुनवाला हा स्टॉक विकला - वाचा सविस्तर बातमी | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/Share Market News : 1 वर्षात तब्बल 190% परतावा, तरीही राकेश झुनझुनवाला हा स्टॉक विकला – वाचा सविस्तर बातमी\nShare Market News : 1 वर्षात तब्बल 190% परतावा, तरीही राकेश झुनझुनवाला हा स्टॉक विकला – वाचा सविस्तर बातमी\nMHLive24 टीम, 12 जानेवारी 2022 :- गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ नेहमीच चर्चेत असतो. किरकोळ गुंतवणूकदार कोणते समभाग खरेदी किंवा विक्री करत आहेत यावर लक्ष ठेवतात. राकेश झुनझुनवाला यांच्या डिसेंबर तिमाहीतील होल्डिंग्स आता समोर येत आहेत.(Share Market News)\nट्रेंडलाइनच्या ताज्या अपडेटनुसार, त्याने भारतीय व्यावसायिक प्रशिक्षण सेवा प्रदाता Aptech मधील आपला हिस्सा कमी केला आहे. तर हा स्टॉक त्याच्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. Aptech च्या स्टॉकने गेल्या 1 वर्षात सुमारे 190 टक्के परतावा दिला आहे.\nआता राकेश झुनझुनवाला यांची हिस्सेदारी किती\nडिसेंबर तिमाहीच्या होल्डिंगनुसार, राकेश झुनझुनवाला यांची अॅपटेकमध्ये जवळपास 23.4 टक्के हिस्सेदारी आहे. त्यांच्याकडे कंपनीचे 9,668,840 शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य 415 कोटी रुपये आहे. याआधी सप्टेंबरच्या तिमाहीत या कंपनीत त्यांची 23.7 टक्के हिस्सेदारी होती.\nआर्थिक वर्ष 2022 च्या जून तिमाहीतही त्यांची कंपनीत 23.7 टक्के हिस्सेदारी होती. तर राकेश झुनझुनवाला यांचा Aptech मध्ये FY 2021 च्या मार्च तिमाहीत 23.8 टक्के हिस्सा होता.\nस्टॉकने सातत्यपूर्ण परतावा दिला आहे\nAptech स्टॉक दीर्घ मुदतीच्या आणि अल्प मुदतीसाठी एक मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या 1 वर्षाबद्दल बोलायचे झाले तर Aptech ने सुमारे 190 टक्के परतावा दिला आहे. यादरम्यान शेअरचा भाव 147 ��ुपयांवरून 426 रुपयांपर्यंत वाढला आहे.\nत्याच वेळी, स्टॉकने गेल्या 5 वर्षांत 125 टक्के परतावा दिला आहे. स्टॉकमधील 6 महिन्यांचा परतावा सुमारे 75 टक्के आहे. त्याच वेळी, स्टॉकने 1 महिन्यात 10 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.\nराकेश झुनझुनवालाचा पोर्टफोलिओ किती बदलला\nराकेश झुनझुनवाला यांनी डिसेंबर तिमाहीत एस्कॉर्ट्स लि.ची विक्री केली. 0.5 टक्क्यांनी वाढले. कॅनरा बँक, फेडरल बँक लि., मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लि. आणि बिलकेअर लि. यामध्ये त्याने आपली हिस्सेदारी पूर्वीप्रमाणेच कायम ठेवली आहे.\nडिसेंबर तिमाहीत समभागांची खरेदी किंवा विक्री केली नाही. त्यांनी मानधना रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची स्थापना केली. हिस्सा 7.4 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्यात आला आहे. ज्यामध्ये TARC लि. स्टेक देखील 1.6 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्यात आला आहे.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थक���ाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-telangana-cm-will-agitate-paddy-repurchase-issue-central-government-47989?page=2", "date_download": "2022-01-28T23:37:43Z", "digest": "sha1:4TCCCBXJVPLHH7HJKFUIUHVGIBPKGG5J", "length": 17315, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Telangana CM will agitate on Paddy repurchase issue by Central Government | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री केंद्राच्या विरोधात करणार आंदोलन\nतेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री केंद्राच्या विरोधात करणार आंदोलन\nमंगळवार, 9 नोव्हें��र 2021\nभातपीकाच्या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात १२ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू करणार असल्याचे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.\nहैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात भूमिका घेणारे आणि प्रश्‍न विचारणाऱ्यांवर प्राप्तीकर खाते आणि ईडीचे छापे घातले जात असल्याबद्धल तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी टीका केली. वीज टंचाई आणि महागाईवरूनही केसीआर यांनी केंद्राला लक्ष्य केले. दरम्यान, भातपीकाच्या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात १२ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू करणार असल्याचे राव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.\nकेंद्र सरकारने तेलंगण राज्यातील भाताची खरेदी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तेलंगण सरकारकडून केंद्राच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केंद्राला विविध मुद्यावरून आज घेरले. केंद्र सरकार जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरचा सेस रद्द करत नाही, तोपर्यंत टीआरएसचे सरकार आणि नेते केंद्राविरोधात आंदोलन करत राहील, असे केसीआर म्हणाले.\nराज्यातील शेतकऱ्यांनी भाजपच्या नेत्यांकडे आग्रह करून तेलंगणकडून भात खरेदी का केली जात नाही, याचा जाब विचारावा, असे आवाहनही केसीआर यांनी केले. केंद्राकडून भात खरेदीस नकार दिला जात असताना शेतकऱ्यांनी कापूस आणि अन्य पिकांकडे वळावे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. पीक खरेदीबाबत बियाणे कंपनीकडून हमी मिळाल्यास शेतकऱ्यांनी भाताची लागवड करावी, अशी सूचना त्यांनी केली. कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये फसवणुकीचे राजकारण करून भाजप सत्तेवर आले आहे. केंद्राने सेस आणि कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि महागाई कमी करावी, अशी मागणी केली. केंद्र सरकारकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठराविक राज्यात भाववाढ कमी केली जात आहे. केंद्र ३ कोटी मेट्रिक टन उत्पादन करणाऱ्या राज्यातून भाताची खरेदी करणार का\nबान्सवाडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या\nशंकर नावाच्या शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज बान्सवाडा मंडळात हनमजीपेटा गावात उघडकीस आली. शंकर यांच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, शंकर यांच्यावर कर्ज होते. त्यांनी मुलीच्या उपचारासाठी पंधरा लाखाचे कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी दोन एकर जमिनीची विक्री केल्याचे ते म्हणाले. कर्जफेड होत नसल्याचे पाहून त्यांनी आत्महत्या केली.\nहैदराबाद सरकार government ईडी ed मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव a. chandrasekhar rao वीज महागाई भातपीक आंदोलन agitation पत्रकार पेट्रोल सेस भाजप कापूस बळी bali कंपनी company कर्नाटक राजकारण politics कीटकनाशक कर्ज\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nशेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊजलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...\n‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...\n‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...\nनाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...\nपाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...\nअकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...\nपुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...\nयेल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...\nघरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...\nबलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...\nघाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...\nपुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...\nपाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...\nमराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...\nपरभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...\n‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...\nसोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nलासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...\nउष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...\nनांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/teacher-corona-positive-in-aurangabad", "date_download": "2022-01-28T22:24:18Z", "digest": "sha1:53WUHWYPUMS4FAWYNMKEE7XOU76M4W4G", "length": 6180, "nlines": 81, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Teacher Corona Positive in Aurangabad", "raw_content": "\nधक्कादायक... औरंगाबादेत शिक्षकच 'पॉझिटिव्ह'\nविद्यार्थ्यांची तपासणी; शाळा बंद\nशहरातील एका नामांकित शाळेतील 57 वर्षीय क्रीडा (Sports teacher) शिक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी (Positive) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संबंधित शाळेतील शिक्षक व काही विद्यार्थ्यांचीही चाचणी करण्यात आली. तसेच पुढील तीन दिवस शाळेला सुटी देण्यात आली आहे. त्यातच नाताळ व रविवारची सुटी आल्याने चार दिवस शाळा बंद राहील,\nमात्र ऑनलाइन वर्ग (Online class) सुरू राहतील, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. बाधित शिक्षकाला सौम्य लक्षणे असून महापालिकेचे पथकही शाळेत येऊन पाहणी करून गेले. या शिक्षकाला सध्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. शाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व शिक्षकांची चाचणी करण्यात आली होती. मात्र एक शिक्षक बाधित निघाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शिक्षकांचे पुन्हा स्वॅब घेण्यात आले.\nजगभरात कोरानाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवलेली असताना राज्यात पहिलीपासून सातवीच्या शा���ा सुरू करण्यात आला. आता याच शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव होताना दिसून येत आहे. औरंगाबाद शहरातील औरंगपुरा येथील नामांकित शाळेतील खासगी अनुदानित शाळेत शिक्षकाला कोरोना झाल्याची माहिती गुरुवारी समोर आली आहे.\nदुसऱ्या गावातून आल्यानंतर कोरोनाची लागण कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकाचे वय 57 वर्षे असून ते नुकतेच एका गावातून आले होते. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्वांच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ही चाचणी मात्र पॉझिटिव्ह आली आहे.\nशिक्षकाचा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सर्व शिक्षकांची सुद्धा आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR test) करण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच काल आणि परवा शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यी आणि स्टाफची चाचणी केली आहे. या संदर्भातील माहिती मनपा प्रशासनाला देण्यात आली असून शाळा सॅनिटाइझ करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7004", "date_download": "2022-01-28T22:33:28Z", "digest": "sha1:YDM74WHVPOLB2M6STABYL33V6UMWKHPF", "length": 12583, "nlines": 199, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "चार,सहा महिने लोटूनही थ्रीजी सेवा सुरू झालीच नाही | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome गडचिरोली चार,सहा महिने लोटूनही थ्रीजी सेवा सुरू झालीच नाही\nचार,सहा महिने लोटूनही थ्रीजी सेवा सुरू झालीच नाही\nबी एस एन एल चा भोंगळ कारभार\nरेगडी व बोलेपल्ली येथील टॉवर चे काम त्वरित करा- सुरेश शाहा\nगडचीरोली / जिल्हा संपादक प्रशांत शाहा\nचामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे २०१६ मध्ये भारत संचार निगम लिमिटेड(BSNL 2G)चे टॉवर सुरू करण्यात आले\nतेही सेवा नेहमीच लपंडाव होत असते\nरेगडी परिसरातील नागरिकांनी वारंवार थ्री जी सेवा ची मांगणी केले\nत्या मांगणीला प्रतिसाद देत कंपनीने मागील तीन ते चार महिन्या पूर्वी रेगडी येथे थ्रीजी सेवा देण्या करीता मशीनेही सुध्दा लावले परंतु आत्ता त्या कडे कोणतेच अधिकारी लक्ष देत नसून काम जैसेथे आहे\nपरिसरातील नागरिक या भोंगळ कारभारामुळे रोष वैक्त करीत आहेत\nविशेष म्हणजे रेगडी येथे जिओ 4G ची सेवा पण आहे परंतु गोर गरिबांना रीचार्जेचे भुर्दंड अधिक बसत असल्याने गोर गरीब नागरिक बीएसएनएल च्या थ्रीजी सेवा मिळण्याची वाट बघत आहेत\nतरी या कडे कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित थ्रीजी सेवा सुरू करावी अशी मांगणी रेगडी,विकासपल्ली,माडेआमगाव परिसरातील नागरिकांन कडून केली जात आहे\nPrevious articleकुरखेडा-कोरची महामार्ग खड्डेमय ;रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हेच कळेना..\nNext articleतस्करी रोखण्यासाठी तेलंगणाने आंतरराज्यीय मार्ग केला बंद\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nधानाच्या पुंजण्याला आग…आगीत संपूर्ण धान व टॅक्टर जळून खाक\nपंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप नेत्या विरोधात गुन्हे दाखल करावे…जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस मागणी..\nविदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्प मधील हत्तीचे स्थलांतरण थांबवावे याकरिता जय विदर्भ पार्टीचे निवेदन\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अत��ल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/writing-type-articles/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93?page=2", "date_download": "2022-01-28T22:24:31Z", "digest": "sha1:4JHOZDPCVHPPCOVYFPKOO6D7F4XRWO6W", "length": 6452, "nlines": 140, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nअतुल देऊळगावकर\t02 Jan 2020\nछत्रपती शिवाजी महाराज: एक अलौकिक नायक\nनरहर कुरुंदकर\t18 Feb 2020\nअर्ध्या शतकाच्या कामाची पावती म्हणजे हे सन्मान\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nसामाजिक सुधारणा आणि दोन सरकारांचा अनुभव\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nमुस्लीम समाजाची मते मिळवीत म्हणून पद्मश्री दिलेला नाही\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nइथला मुसलमान कट्टर भारतीयच आहे\nसय्यदभाई\t21 Mar 2020\nहमीद दलवाई मला म्हणाले, 'आपण सोबत काम करू'\nसय्यदभाई\t22 Mar 2020\nमुस्लीम समाजसुधारकांची आज चहूबाजूंनी कोंडी होत आहे का\nसय्यदभाई\t22 Mar 2020\nमुस्लीम समाज सुधारणेचे पुढचे चित्र कसे असेल\nसय्यदभाई\t22 Mar 2020\nहमीद दलवाईंचा ट्रेलर: अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट\nहमीद दलवाई\t02 May 2020\nकर्तव्य चा पहिला वाढदिवस\nकर्तव्य साधना\t08 Aug 2020\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) ख���ेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/author/gauravsudake10gmail-com/page/2", "date_download": "2022-01-28T21:42:30Z", "digest": "sha1:KQE4GBF5QCWFXX4VJMVY2GVPDJJBT53S", "length": 4327, "nlines": 55, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "All In Marathi - All in marathi - Page 2 of 23", "raw_content": "\nदत्त जयंती हार्दिक शुभेच्छा २०२१ / Datta jayanti wishes in marathi 2021. Datta jayanti wishes in marathi 2021:भगवान दत्त हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. …\nमुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy Birthday wishes for son in marathi. Happy Birthday wishes for son in marathi:- या जगात आई-वडिलांसाठी त्यांच्या मुलांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही, मग तो मुलगा …\nप्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy birthday wishes for girlfriend in marathi. तुमच्या प्रेयसीला वाढदिवस जवळ आला आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रेयसीला आश्चर्यचकित करायचे आहे आणि तिचा वाढदिवस खास बनवायचा आहे, …\nबजाज फायनान्स वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे\nबजाज फायनान्स/ फिनसर्व्ह वैयक्तिक कर्ज माहिती मराठी | Bajaj Finance/ Finserv Personal Loan information In marathi. मित्रांनो, बजाज फायनान्स कडून 25 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे हे तुम्हाला माहिती …\n बिटकॉइनमध्ये कशी गुंतवणूक करता येईल विषयावर आजची पोस्ट आहे.बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे जे पूर्णपणे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/seventh-loksabha-mp-supriya-sule-topper-the-country-politics-pjp78", "date_download": "2022-01-28T22:47:09Z", "digest": "sha1:B33NWEUMW4AGRN6BFBNDXTX5QJXNLVDG", "length": 8928, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "सतराव्या लोकसभेतही खासदार सुप्रिया सुळे ठरल्या देशात अव्वल | Supriya Sule | Sakal", "raw_content": "\nसतराव्या लोकसभेतही खासदार सुप्रिया सुळे ठरल्या देशात अव्वल\nसतराव्या लोकसभेतही खासदार सुप्रिया सुळे ठरल्या देशात अव्वल\nबारामती - विद्यमान सतराव्या लोकसभेतही (Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या अव्वल (Topper) ठरल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत (Winter Session) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी (MP List) जाहीर झाली असून संसदेतील खासदारांच्या कामगिरीच्या आधारे 'पीआरएस' या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहिर केली आहे. त्यात सुळे या यंदाही अव्वल ठरल्याचे नोंदविण्यात आले आहे.\nलोकसभा अधिवेशनातील उपस्थितीसह प्रश्नोत्तरे, विविध चर्चांमधील सहभाग, खासगी विधेयके आदींचा यात प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला आहे. या यशासाठी खासदार सुप्रिया यांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व मतदारांचे आभार मानत संसदेतील त्यांच्या कामगिरीची आकडेवारी जाहीर केली आहे. सर्व मतदारांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम यामुळे हे शक्य झाले, असे त्यांनी म्हटले आहे.\nहेही वाचा: रुग्णसंख्येचा उद्रेक राज्यात आज ५० ओमिक्रॉन बाधित; 36 रुग्ण एकट्या पुण्यातले\nबारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सहयोगी पक्ष आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्या सर्वांच्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असून यातूनच आपल्याला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते, असेही त्यांनी म्हटले आहे. यापुढेही संसदेच्या माध्यमातून मतदारसंघातील व राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू याची ग्वाही देत पुन्हा त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.\nसुप्रिया सुळे यांची १७ व्या लोकसभेतील कामगिरी\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ristargroup.com/mr/led-fluorescent-light-aluminum.html", "date_download": "2022-01-28T23:08:35Z", "digest": "sha1:Y23MFNPQ5XJMHY7GWFX363ACAKWL34DK", "length": 15028, "nlines": 218, "source_domain": "www.ristargroup.com", "title": "घाऊक एलईडी स्वयंप्रकाशी प्रकाश-अॅल्युमिनियम उत्पादक आणि Pricelist | Ristar", "raw_content": "\nलटकन आरोहित अ‍ॅल्युमिनियम प्रोफाइल\nRecessed आरोहित एल्युमिनियम प्रोफाइल\nवॉल / छत / मजला आर्किटेक्चर Alल्युमिनियम प्रोफाइल\nपृष्ठभाग आरोहित अॅल्युमिनियम प्रोफाइल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nलटकन आरोहित अ��ॅल्युमिनियम प्रोफाइल\nRecessed आरोहित एल्युमिनियम प्रोफाइल\nपृष्ठभाग आरोहित अॅल्युमिनियम प्रोफाइल\nवॉल / छत / मजला आर्किटेक्चर Alल्युमिनियम प्रोफाइल\nअॅल्युमिनियम 40W स्वयंप्रकाशी प्रकाश वैशिष्ट्ये: 1.Use उच्च दर्जाचा अॅल्युमिनियम, परिपूर्ण थर्मल क्षारता आणि उष्णता किरणे. 2.High गुणवत्ता स्टेनलेस स्टील स्फोटक तोफगोळा, चांगला निश्चित परिणाम. 3.High प्रकाश संप्रेषण, luminance चांगल्या एकसारखेपणा. 4.Dustproof आणि चांगला विरोधी धुके कामगिरी. 5.High गुणवत्ता ब्रँडेड एलईडी चीप, उच्च अर्थ. 6.Simple स्थापना, विविध प्रतिष्ठापन पद्धत: 1) हॅन्ग वायर स्थापना 2) हार्डवेअर स्फोटक तोफगोळा 3) गट स्थापना वापरून प्रतिष्ठापन. एक conne एक ...\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nअॅल्युमिनियम 40W स्वयंप्रकाशी प्रकाश वैशिष्ट्ये:\n1.Use उच्च दर्जाचा अॅल्युमिनियम, परिपूर्ण थर्मल क्षारता आणि उष्णता किरणे.\n2.High गुणवत्ता स्टेनलेस स्टील स्फोटक तोफगोळा, चांगला निश्चित परिणाम.\n3.High प्रकाश संप्रेषण, luminance चांगल्या एकसारखेपणा.\n4.Dustproof आणि चांगला विरोधी धुके कामगिरी.\n5.High गुणवत्ता ब्रँडेड एलईडी चीप, उच्च अर्थ.\n6.Simple स्थापना, विविध प्रतिष्ठापन पद्धत:\n1) हॅन्ग वायर स्थापना\n2) हार्डवेअर स्फोटक तोफगोळा वापरून प्रतिष्ठापन\n3) गट प्रतिष्ठापन. कोणत्याही ग्राफिकल नमुना डिझाइन लक्षात कनेक्ट एक.\n8.Widely सर्व घरातील परिस्थिती वापरले जाते.\nमागील: एलईडी पूर प्रकाश रुपये पी 100 SMD\nपुढे: एलईडी स्वयंप्रकाशी फिकट-लोह\nएलईडी स्वयंप्रकाशी प्रकाश स्क्वेअर\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nमार्केट स्केल आणि विकासाचे विश्लेषण...\nसांख्यिकी दर्शविते की जागतिक ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण संकल्पनांची अंमलबजावणी आणि विविध देशांमधील उद्योग धोरणांच्या समर्थनासह, जागतिक एलईडी प्रकाश बाजार राखला आहे ...\nनिरोगी प्रकाश आणि हिरव्याबद्दल बोलत आहे ...\nहिरव्या प्रकाशाच्या संपूर्ण अर्थामध्ये उच्च कार्यक्षमता आणि ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण, सुरक्षितता आणि आराम या चार निर्देशकांचा समावेश होतो, जे अपरिहार्य आहेत. उच्च कार्यक्षमता आणि ऊर्जा बचत म्हणजे...\nएलईडी पट्टी बसवण्याची खबरदारी...\n6. इन्स्टॉल करताना पृष्ठभागाच्या नीटनेटके आणि नीटनेटकेकडे लक्ष द्या लाइट स्ट्रिप स्थापित करण्यापूर्व��, कृपया इन्स्टॉलेशन पृष्ठभाग स्वच्छ आणि धूळ किंवा धूळमुक्त ठेवा, जेणेकरून प्रकाश पट्टीच्या चिकटपणावर परिणाम होणार नाही...\nएलईडी पट्टी बसवण्याची खबरदारी...\n1. थेट कामावर प्रतिबंध LED स्ट्रिप लाइट म्हणजे LED दिवा मणी लवचिक सर्किट बोर्डवर विशेष प्रक्रिया तंत्रज्ञानासह वेल्डेड केले जाते. उत्पादन स्थापित केल्यानंतर, ते ऊर्जावान आणि प्रकाशमय होईल आणि ते ...\nऊर्जा बचत तंत्र आणि पद्धती...\n\"दीप\" मध्ये केवळ प्रकाशाचे कार्य नाही, तर सजावट आणि सुशोभीकरणाचे कार्य देखील आहे. तथापि, अपर्याप्त उर्जेच्या बाबतीत, प्रकाशाची कार्यक्षमता सुधारली पाहिजे आणि प्रकाश...\nफक्त छताचा दिवा पुरेसा नाही...\nएखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग झोपलेला असतो आणि आपण यापेक्षा जास्त काळ बेडरूममध्ये राहणे आवश्यक आहे. अशा महत्त्वाच्या जागेसाठी, आम्हाला ते शक्य तितक्या उबदारपणे सजवणे आवश्यक आहे आणि आराम करण्यासाठी आणि ई...\nएलईडी लाइट कलर तापमान रंग\nप्रकाश स्त्रोताचे रंग तापमान प्रकाश स्रोताच्या रंग सारणीचे वर्णन करण्यासाठी लोक संपूर्ण रेडिएटरचे संपूर्ण तापमान प्रकाश स्रोताच्या रंग तपमानाच्या समान किंवा जवळ वापरतात (...\nएलईडी पथदिवे विकत घेऊ नका...\nLED स्ट्रीट लाइट दररोज आणि बराच वेळ चालू करणे आवश्यक आहे. गुणवत्तेची आवश्यकता जास्त नसल्यास, केवळ लोकच समाधानी नसतात, परंतु पथदिवे व्यवस्थापन आणि देखभाल देखील एक कठीण काम आहे....\nएलईडी अल्ट्रा-थायची गुणवत्ता कशी ठरवायची ...\nमुख्य टीप: बाजारात एलईडी अल्ट्रा-पातळ पॅनेल लाइट्सचे अनेक ब्रँड आहेत. कोणते चांगले दर्जाचे आहे हे आम्हाला कसे कळेल एलईडी अल्ट्रा-पातळ पॅनेल लाइट एलईडी ऊर्जा-बचत लाचा सर्वोत्तम प्रतिनिधी असल्याचे म्हटले जाऊ शकते ...\nची प्रतिकात्मक वैशिष्ट्ये काय आहेत ...\nइतर प्रकारच्या दिव्यांच्या तुलनेत, व्यावसायिक प्रकाश उत्पादनांमध्ये भिन्न वैशिष्ट्ये आणि फरक आहेत. व्यावसायिक प्रकाशयोजना फिक्स्चर प्रामुख्याने व्यावसायिक जागांमध्ये वापरली जातात. इतर प्रकारच्या दिव्यांच्या तुलनेत, ...\nएलईडी उष्णता अपव्यय परिचय\nसाइटवरील बांधकामात, एलईडी दिवाचे सेवा जीवन आणि त्याच्या वापराचा परिणाम त्याच्या उष्णता नष्ट होण्याशी जवळून संबंधित आहे. जर एलईडी दिव्याचा उष्णता नष्ट होण्याचा परिणाम चांगला नसेल तर त्या���ा थेट परिणाम होईल ...\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. टिपा - हॉट उत्पादने - साइटमॅप - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nनेतृत्व वाटोळा पाव पूर प्रकाश, नेतृत्वाखालील सौर रीचार्जेबल पूर प्रकाश, सीलिंग एलईडी पॅनेल लाइट , फिलिप्स 3030 नेतृत्वाखालील पूर प्रकाश, नेतृत्व Floodlight 30w, लेड ट्राय-प्रूफ लाइट फिक्स्चर ,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/maria-sharapova.html", "date_download": "2022-01-28T23:58:09Z", "digest": "sha1:2CMSHD2WQEBVNKCHCSQCF2NU3DUA7RXP", "length": 11477, "nlines": 117, "source_domain": "zeenews.india.com", "title": "maria sharapova News in Marathi, Latest maria sharapova news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\n टेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा\nटेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा\nटेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा\nटेनिस स्टार आणि पाच वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने निवृत्तीची घोषणा केली आहे.\nमारिया शारापोव्हाचं आव्हान धक्कादायकरित्या संपुष्टात\nमुगुरुझानं कमालीचं वर्चस्व राखत केवळ ७० मिनिटांमध्ये शारापोव्हाला पराभूत केलं.\nशारापोहाचा आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी दिली दाद....\nकोर्टवर तिच्या टायमिंग आणि आत्मविश्वासाची जोरदार चर्चा बराच काळ रंगली होती\n...जेव्हा टेनिसकोर्टवरच आली शारापोव्हाला लग्नाची मागणी\nरशियन ग्लॅमडॉल मारिया शारापोव्हाला एका चाहत्यानं टेनिस कोर्टवरच लग्नासाठी मागणी घातली... यावर तिनंही विचार करेन असं मिश्कीलपणे उत्तरही दिलं.\nखेळतानाच शारापोव्हाला केला प्रपोज, तिनेही दिले उत्तर\nतो जोरजोराने म्हणाला, ' तु माझ्याशी लग्न करशील का मारिया\n'या' पत्रकाराने केली सचिनची चेष्टा\nसचिन तेंडुलकर आणि त्याचे चाहते यांचे एक अनोखे नाते आहे.\nमारिया शारापोव्हा पुन्हा कोर्टावर\nपुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा\nरशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाचा धडा पाठ्य पुस्तकातून वगळला जाणार आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी शारापोव्हाकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे.\nटेनिस सुंदरी मारिया शारापोव्हावर २ वर्षांची बंदी\nटेनिस सुंदरी मारिया शारापोवाला २ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेदरम्यान मेलडोनियम या बं���ी घातलेल्या औषधाचे सेवन केल्याप्रकरणी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर शारापोवाला दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं.\nसेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती, १९वं ग्रँडस्लॅम\nजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलं. सेरेनाचं करिअरमधील हे १९वे ग्रँडस्लॅम असून तिनं सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.\nआपल्याला ‘न ओळखणाऱ्या’ मारियाबद्दल सचिन म्हणतो...\nमारिया शारापोव्हा हिच्या ‘कोण सचिन तेंडुलकर’ या प्रश्नाला सचिननं आज पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.\n'शारापोवा क्रिकेटच्या देवाला ओळखत नाही, ती 'नास्तिक' असेल'\nस्टार टेनिस खेळाडू मारिया शारापोवावर सचिनचे फॅन्स संतापले आहेत, कारण सचिन तेंडुलकर कोण आहे हे आपल्याला माहित नाही असं शारापोवाने म्हटलंय.\nमारिया शारापोव्हानं विचारलं, 'कोण सचिन तेंडुलकर\nती एक खेळाडू आहे... यशाचं सर्वोच्च शिखर तिच्यापासून फार दूर नाही... पण, तिला या शिखराजवळ जाताना सचिन तेंडुलकर कोण हेही माहीत नाही... ही खेळाडू आहे टेनिस सम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी मारिया शारापोव्हा...\nऑस्ट्रेलियन ओपन: सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका\nऑस्ट्रेलियन ओपनमधून सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका कायम आहे. तिसऱ्या मानांकित मारिया शारापोव्हाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅकअप झालं आहे. शारापोव्हाला स्लोव्गाकियाच्या २० मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हानं ३-६, ६-४, ६-१नं धुव्वा उडवला.\n'why i killed gandhi' चित्रपटाच्या अडचणीत वाढ, वाद न्यायालयात\nमोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का\nक्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा\n असे होते न्यूड डान्सचे तीन प्रकार, हातावर शिक्कामारुन दिली जात होती एन्ट्री\nतीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या\n भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण\nसुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून नव्या वादाची कीक\nTRAI कडून टेलीकॉम कंपन्यांना दणका, ग्राहकांची चांदी अखेर लोकांच्या मागणीला यश\nतर तोच निर्णय विधानपरिषदेच्या १२ आमदारांसाठी का नाही अनिल पर�� यांचा सवाल\nTaarak Mehta मधील अंजली भाभीला पैशासाठी बालपणापासूनच करावं लागलं 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-tree-felling-in-himayat-bagh-does-not-stop-strike-on-26th-january-nature-lovers-warn-of-self-immolation/", "date_download": "2022-01-28T23:19:51Z", "digest": "sha1:UQGJXKO4RSD32TCDEWEH3K6GWZ6K6234", "length": 12216, "nlines": 114, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिमायत बागेतील वृक्षतोड न थांबल्यास २६ जानेवारीला उपोषण; निसर्गप्रेमींचा आत्मदहनाचा इशारा!", "raw_content": "\nहिमायत बागेतील वृक्षतोड न थांबल्यास २६ जानेवारीला उपोषण; निसर्गप्रेमींचा आत्मदहनाचा इशारा\nऔरंगाबाद: हिमायत बागेत मंगळवारी (दि.४) निसर्गप्रेमींनी ‘हिमायत बाग बचाव’ संबंधी बैठक पार पडली. यावेळी हिमायत बागेतील वृक्षतोड न थांबविल्यास २६ जानेवारीला उपोषण करू. असा ईशारा निसर्गप्रेमींनी यावेळी दिला आहे. शहरातील प्रमुख ऑक्सिजन हब असलेल्या शंभर एकरवर पसरलेल्या या हिमायत बागेत अवैध गुरेचराई, नशेबाज लोकांचा मुक्त वावर, उपद्रवी लोकांचा दिवसभर संचार असतो. निसर्गप्रेमी संजय बनसोड यांनी वृक्षतोड न थांबल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या बैठकीसाठी शहरातील निसर्गप्रेमी, पक्षीमित्र, मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.\nमागील काही दिवसात हिमायतबागेत वाळलेल्या फांद्यांच्या नावाखाली जुन्या कवठ, चिंच, आंबा या झाडांची कत्तल केली गेली. या ठिकाणी काही झाडांचे वयोमान हे दोनशे ते तीनशे वर्षांचे आहे. या ठिकाणी चिंच, आंबा,पेरू, आवळा, कवठ, जांभूळ याच्या फळबागा आहेत. परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या या हिमायत बागेची काही वर्षात दुर्दशा झालेली आहे. गेल्या काही दिवसात फळबागांना कुंपण करण्यासाठी हिमायतबाग परिसरातील काटेरी झाडेझुडपे त्यांची कत्तल केली जात असून या झुडपांमध्ये असलेली मोर, तीतर, लावरी या पक्ष्यांची घरटी उध्वस्त केली जात आहेत.\nअडीचशे पेक्षा जास्त मोर एकेकाळी असलेल्या बागेत आता २५ मोर उरले आहेत. कारण मोरांना अंडी घालण्यासाठी झुडपी जंगल आवश्यक असते ते नष्ट झालेले आहे. या बागेत दिवसभर फिरणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ठराविक अशी कुठली वेळ नाही त्यामुळे मोर व इतर पक्षी बिचकत आहेत. बागेत १८२ प्रकारचे पक्षी ज्यात स्थानिक व स्थलांतरित पक्षी दिसून येतात त्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. याशिवाय इथे ४५ प्रकारची फुलपाखरे शेकडो प्रका��चे पतंग, इतर कीटक, दहा प्रकारचे साप, दहा हजारांपेक्षा जास्त वृक्ष वेल आहेत. जे आज संकटात आहेत.\nझाडांची होत असलेली कत्तल याविरोधात शेकडो निसर्गप्रेमी बागेत जमले. याप्रसंगी मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी हिमायत बागेतल्या जैवविविधतेची माहिती दिली आणि ती वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले आहे. अॅड. स्वप्नील जोशी यांनी हिमायत बागेचे ऐतिहासिक महत्त्व व त्यांनी मागील काही वर्षात हिमायत बागेवर केलेल्या अभ्यासाचे विवेचन केले. यानंतर निसर्गप्रेमींनी हिमायत बागेचे प्रशासकीय अधिकारी एम. बी. पाटील यांना वृक्षतोड विरुद्ध तसेच बागेचे संरक्षण करण्यासाठी निवेदन दिले. आणि बागेतली वृक्षतोड न थांबल्यास २६ जानेवारी रोजी अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.\n‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक\nविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती\nबाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n“नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला\n“सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/46582#comment-2956889", "date_download": "2022-01-28T22:42:20Z", "digest": "sha1:34EGKGH5PXTKOTJSBMNKMR76Z2YLD7FD", "length": 4189, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जखमेला कुठुन सुवास... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जखमेला कुठुन सुवास...\nयेतो अन् जातो श्वास\nजगणे हा फक्त आभास\nघमघमते तिने दिली तर\nसारीच न वाहुन जाती\nदुख्खे ही असती खास\nती कसली प्रयोग शाळा\nकसलाच न आता त्रास\nभले भले ही रडले\nतू खुळ्या प्रमाणे हास\nमात्रा परत एकदा मोज मित्रा\nमात्रा परत एकदा मोज मित्रा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/chandan-vandan-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:28:25Z", "digest": "sha1:B2TTJBUW4DFTZDKFWJTHOWHMSYZ52EG4", "length": 12336, "nlines": 121, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "चंदन वंदन किल्ला माहिती, Chandan Vandan Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चंदन वंदन किल्ला मराठी माहिती निबंध (Chandan Vandan fort information in Marathi). चंदन वंदन किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी चंदन वंदन किल्ला मराठी माहिती निबंध (Chandan Vandan fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nचंदन वंदन किल्ल्यांचा इतिहास\nकिल्ल्यावर काय पाहू शकता\nचंदन वंदन किल्ल्यावर कसे पोहचाल\nसातारा आणि महाबळेश्वरच्या सीमेवर चंदन वंदन हे दुहेरी किल्ले साधारणपणे ३८०० फूट उंचीवर आहेत. हे किल्ले साताऱ्याकडे जाणाऱ्या वाटांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने बांधले गेले.\nच���दन वंदन हे किल्ले सातारा जिल्ह्यात आहेत. हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य कड्यावरून एका डोंगरावर वसलेला आहे. या किल्ल्याना ट्रेकर्स आणि यात्रेकरू वारंवार भेट देतात. पायथ्याशी असलेली गावे ऊस व इतर शेतीने समृद्ध आहेत. चंदन आणि वंदन हे लगतचे किल्ले आहेत. दोन्ही गडाचा ट्रेक एका दिवसात सहज पूर्ण करता येतो.\nचंदन वंदन किल्ल्यांचा इतिहास\nहस्तलिखितांच्या पुराव्यानुसार चंदन आणि वंदन किल्ले शिलाहार वंशाचा राजा भोज-द्वितीय याने ११९१-११९२ मध्ये बांधले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६७३ मध्ये हे किल्ले विजापूर आदिलशाही कडून जिंकून घेतले.\nअफझलखानाच्या वधानंतर महाराजांनी साताऱ्याचा किल्ला जिंकून हे किल्ले सुद्धा जिंकले होते. या गडांची आधी नावे शूरगड आणि संग्रामगड होती ती त्यांनी बदलून चंदन वंदन अशी ठेवली.\n१६७३ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत काबीज केल्यांनतर सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांच्या सोबतीला चंदन-वंदन हे २ किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले.\nपुढे संभाजी राजांच्या कार्यकाळात १६८५ मध्ये अमानुल्लाखानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. पुढे १६८९ सालापर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता.\nकिल्ल्यावर काय पाहू शकता\nदोन्ही किल्ले हे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. मुख्य प्रवेशद्वार सुस्थितीत आहे, गडावर दर्गा, पाण्याचे टाके आणि बुरुज आहे. गडावरची वाट झाडीझुडपातून जाते. गडाच्या दक्षिणेला दगडात बांधलेला दर्गा आहे. तीन खोल्या असलेला सरकारवाडा नावाची रचना आहे. दर्ग्याच्या गेटवर अरबी भाषेत एक शिलालेख लिहिलेला आहे.\nचंदन वंदन किल्ल्यावर कसे पोहचाल\nया किल्ल्याजवळ सर्वात जवळचे शहर भुईंज आहे जे NH-४ वर पुण्यापासून ८७ किमी अंतरावर आहे . किल्ल्याजवळ चांगली हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स नाहीत.\nगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट दुधनवाडी गावातून सुरू होते जी सर्वात सोपी आहे आणि दुसरी बेलमाचीपासून. दुधनवाडीला जाण्यासाठी भुईंजपासूनचा रस्ता किल्ल्याच्या टेकडीभोवती वळसा घालून जातो.\nतुमची वाहने तुम्हाला गावात ठेवावी लागतात आणि पुढे १ तासाचा ट्रेक करून चंदन किल्ल्यावर जातो. मुख्य मार्गापासून दुभंगलेली अरुंद वाट वंदन किल्ल्याकडे जाते. किल्ल्यावर पिण��यायोग्य पाण्याचे साठे नाहीत.\nसह्याद्री पर्वताची एक डोंगररांग म्हणून महादेव डोंगर ओळखली ओळखली जाते. याच डोंगररांगेत चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत. या किल्ल्यांमुळे या भागातील नद्या कृष्णा आणि वसना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील बेलमाची गावामध्ये पडतो.\nतर हा होता चंदन वंदन किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास चंदन वंदन किल्ला हा निबंध माहिती लेख (Chandan Vandan fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/ind-vs-nz-r-ashwin-won-9th-title-of-man-of-the-series-in-test-cricket-goes-past-shane-warne-and-imran-khan-mhjb-640065.html", "date_download": "2022-01-28T22:32:04Z", "digest": "sha1:OSSOVVU4JL4RO3EZMH6UZHCTEJPBSXSB", "length": 8396, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "R ashwin win 9th man of the series award in test cricket goes past shane warne and imran imran transpg - 2021 मध्ये कसोटी सामन्यात चालली रविचंद्रन अश्विनची जादू, शेन वॉर्न-इम्रान खान यांनाही टाकलं मागे – News18 लोकमत", "raw_content": "\n2021 मध्ये कसोटी सामन्यात चालली रविचंद्रन अश्विनची जादू, शेन वॉर्न-इम्रान खान यांनाही टाकलं मागे\nR Ashwin Test Records: रविचंद्रन अश्विन सध्याच्या काळात भारतीय संघातील सर्वात बेस्ट टेस्ट मॅच विनर आहे. भारताच्या या ऑफस्पिनर गोलंदाजाने 2021 मध्ये कसोटी सामन्यात 50 हून अधिक विकेट्स घेतल्या आहे, यावर्षी त्याच्या एकट्याच्याच नावावर हा विक्रम आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये अश्विनने 14 विकेट्स पटकावल्या आणि या जबरदस्त कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द सिरीज देऊन गौरवण्यात आले आहे. या कामगिरीनंतर त्याने दिग्गज स्पिनर शेन वॉर्न आणि इम्रान खान यांना मागे टाकले आहे.\nभारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (R Ashwin Latest Records) सध्या कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार फॉर्ममध्ये खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की तो बेस्ट टेस्ट मॅच विनर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याला 9व्यांदा हा सन्मान मिळाला आहे. (फोटो-एएफपी)\nयानंतर अश्विनने सर्वाधिक 'मॅन ऑफ द सिरीज'च्या बाबतीत जॅक कॅलिसची बरोबरी केली आहे. तर सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज मिळवण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या (11) नावावर आहे. अश्विनने शेन वॉर्न, रिचर्ड हेडली आणि इम्रान खान यांना मागे टाकले असून या तिन्ही खेळाडूंनी आठ वेळा हे स्थान गाठले आहे. (एएफपी)\nमुथय्या मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 61 मालिका खेळून 11 वेळा हा मान मिळवला आहे. पण भारताचा अश्विन केवळ 81 सामन्यांत 33 मालिका खेळून 9 वेळा मालिकावीर ठरला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने 61 कसोटी मालिकेत 9 वेळा हा मान मिळवला आहे. (इन्स्टाग्राम)\nयाशिवाय भारताच्या विजयानंतर रविचंद्रन अश्विनने मायदेशात 300 कसोटी बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या क्लबमध्ये प्रवेश केला. भारतासाठी अश्विनपूर्वी, हा पराक्रम फक्त अनिल कुंबळेने केला आहे, ज्याने आपल्या देशात 350 विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळे आणि अश्विननंतर हरभजन सिंग (265) आणि कपिल देव (219) यांचा क्रमांक लागतो. (एएफपी)\nरविचंद्रन अश्विन हा एका कॅलेंडर वर्षात कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी त्याने 2015, 2016 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली होती. भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेने ही कामगिरी तीन वेळा केली आहे. कुंबळेने 1999, 2004 आणि 2006 मध्ये एका वर्षात 50 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतले. (एएफपी)\nअश्विनने आतापर्यंत 81 कसोटी सामन्यात 24.12 च्या सरासरीने 427 बळी घेतले आहेत. यादरम्यान अश्विनने 30 वेळा इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळे (619 विकेट्स) आणि कपिल देव (434 विकेट्स) यांच्यानंतर अश्विन भारताचा कसोटीतील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. (आर अश्विन- इंस्टाग्राम)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/09/08/2021/bank-robbers-will-not-be-spared-dcc-bank-chairman-santosh-singh-rawat/", "date_download": "2022-01-28T21:55:20Z", "digest": "sha1:RPS35M7DPJV4QSAWULJ4V2XKIY5S7KUM", "length": 17981, "nlines": 181, "source_domain": "newsposts.in", "title": "दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या पुढाकाराने बँकेच्या संचालकावर व नातेवाइकांवर गुन्हा | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व म��ंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या पुढाकाराने बँकेच्या संचालकावर व नातेवाइकांवर...\nदि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या पुढाकाराने बँकेच्या संचालकावर व नातेवाइकांवर गुन्हा\nबँकेची लूट करणा-यांची गय केल्या जाणार नाही : अध्यक्ष संतोषसिंह रावत\nचंद्रपुर : दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपत्तीची जवाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच एका संचालकाने बँकेच्या योजनेचा गैरफायदा घेवुन कर्ज रक्कमेची उचल केली. याबाबत माहिती होताच दक्षता घेवुन बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी त्या संचालक व त्याच्या नातेवाईकाविरोधात प्रशासकिय विभागातर्फे कारवाई केली. व बँकेची लूट करणा-यांची गय केल्या जाणार नाही असे यावेळी ठणकावून सांगितले.\nदि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे सोने तारण गहाण योजना राबविल्या जाते. बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी या योजनेत कमी सोने ठेवले व जास्त सोने असल्याचे दाखवून जास्त कर्जाची उचल केली.\nयाविरोधात आज (दि.९) ला बँकेच्या प्रशासकिय विभागाने अर्जदार बैंक अधिकारी मारोती पोटे यांच्या मार्फत नागभीड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.\nयामधे गैरअर्जदार गजानन पाथोडे कर्ज क्र. 471,472, ओमप्रकाश पाथोडे कर्ज क्र. 456, पुष्पदेव ऋषी पाथोडे कर्ज क्र. 478,479, यांनी कर्जखात्यावर सोन गहाण ठेवून कर्ज उचलले. सदर कर्ज हे सोन्याचे मूल्यमापन प्रदिप नांदगुरवार यांनी प्रो.प्रा. पायल ज्वेलर्स, नागभीड यांनी वरील अर्जदार यांचेशी संगणमत करुन कमी सोन तारण ठेवून त्याचे वजन जास्त प्रमाणात दाखवून कर्ज उचल केली व बैंकेची फसवनुक केली. सदर प्रकरण बैं��ेच्या संचालक मंडळानी आरबीआयच्या नियमानूसार नेमनुक केलेल्या लेखा परीक्षणानुसार तपासणी केली असता, बैंकेचे संचालक गजानन पाथोडे व त्यान्चे नातेवाइक यांनी बैंकेची फसवनूक केली, हे स्पष्ठ झाले. हे बैंकेचे दवा व असोसिएट आणी चार्टर्ट अकाउंटट यांनी बैकेला कळविले, त्यावर बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत व संचालक मंडळ यांनी बैंकेच्या हिताचा निर्णय घेवून गैरअर्जदार यांचेवर गुन्हा दाखल केला.\nचंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बैंक ही अत्यंत वाईट परीस्थिती असतांना, संतोष सिंह रावत यांनी बैंकचा एनपीए 29% वरुन 31 मार्च 2021 रोजी 13.87% वर आणला. व बैंकचा 21/03/2021 ला बैंकेला 60 कोटी 25 लाख 29 हजार नफा मिळवून दिला, व सर्व तरतूद जाता बैंकचा निव्वड नफा 3 कोटी 39 लाख 69 हजार रु. आहे. हे सर्व करीत असतांना बैंकेचे हित जोपासता संचालक व नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला. व शेतक-याच्या बैंकेचे हित जोपासले. भारतीय दंड संहिता 1960 अन्वये 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर केलेल्या कारवाइला दणाणून गैरअर्जदाराने बैंकेची सदर रक्कम खात्यात जमा केली. सर्वकडे बैंकअध्यक्ष व संचालक मंडळाने केलेल्या कारवाईचे कौतुक सुरु आहे. व बैंक सुरक्षित आहे, असे याबाबत अध्यक्ष यांनी कळविले.\nअनेक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करुन पाथोडे यांना वाचविण्याचे प्रयत्न केले आहे, मात्र बँकेनी त्यांचे एकले नाही.\nPrevious articleविजेचे २०० युनिट मोफत देण्‍याची घोषणा करून पूर्ण न करणा-या आमदाराचा निषेध\nNext articleकोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना आमदार प्रतिभाताई धानोरकरांनी दिला मदतीचा हात\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/jhilmil-marathi-song-released/", "date_download": "2022-01-28T21:45:41Z", "digest": "sha1:Q2W7EJ6XHLVRGYLCKO5MOR3PT4JPDJTO", "length": 7730, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "व्हिडीयो पॅलेस, पुष्कर जोग आणि सलिम मर्चंट यांची सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’ - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>व्हिडीयो पॅलेस, पुष्कर जोग आणि सलिम मर्चंट यांची सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’\nव्हिडीयो पॅलेस, पुष्कर जोग आणि सलिम मर्चंट यांची सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’\nख्रिसमस आणि न्यु इयर सेलिब्रेशनच्या तयारीला आता सगळीकडे सुरुवात झाली आहे. सेलिब्रेशन तितक्याच हटके आणि डान्सिंग स्टाईलने करण्यासाठी व्हिडीयो पॅलेसचे डान्सिंग नंबर ‘झिल मिल’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने अनेकांना प्रेमात पाडल्यानंतर व्हिडीयो पॅलेस सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’ या गाण्यावर प्रत्येकाला थिरकायला भाग पाडणार.\nगुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत ‘झिल मिल’ या डान्सिंग नंबरवर पुष्कर जोगचा रॉकिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. अभिनयासोबत पुष्कर हा त्याच्या डान्ससाठी पण तितकाच प्रसिध्द आहे आणि पुष्करला डान्सची किती क्रेझ आहे आणि मनापासून आवड आहे हे आपण अनेकदा शो, चित्रपटांतून पाहिलंय. त्यामुळे पुष्करची ‘झिल मिल’ ही त्याच्या चाहत्यांसाठी स्पेशल ट्रिट असेल.\nया गाण्यातील अभिनेता, गायक, संगीतकार आणि लोकेशन्स हे ‘झिल मिल’चे वैशिष्ट्ये आहेत. गायक सलिम मर्चंट यांनी त्यांच्या रॉकिंग आवाजाने या गाण्यात जाण आणली असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये सलिम मर्चंट यांनी प्रेक्षकांना सुपरहिट गाणी दिली आहेत, त्यामुळे त्यांच्या आवाजातील ‘झिल मिल’ हे गाणं मराठी प्रेक्षकांसाठी एक खास न्यू इयर भेट आहे. यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्री-गीतकार अदिती द्रविड हिने या गाण्याचे बोल लिहिले असून साई-पियुष या जोडीने या गाण्याला म्युझिक दिले आहे.\nआता मराठी सिंगल गाण्यांचे शूटिंग देखील परदेशात व्हायला लागले आहेत, ही आपल्या प्रत्येकासाठी कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ‘झिल मिल’ या गाण्याचे ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न आणि सिडनीच्या नयनरम्य ठिकाणी शूट झाले आहे. त्यामुळे या व्हिडीयो गाण्यामधून प्रेक्षकांची मेलबर्न आणि सिडनीस सफारी होणार हे नक्की.\nचला तर मग पुष्करसोबत ‘गेट ऑन दि बीट’ होऊन, या डान्सिंग नंबरवर थिरकत आणि ‘झिल मिल’ करत करुया ख्रिसमस आणि न्यू इयरचे सेलिब्रेशन.\nPrevious टी-सिरीजचा पहिला मराठी चित्रपट आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन\nNext प्रियांका चोप्राचे लग्न ‘सर्वाधिक चर्चित सेलेब्रिटी विवाह\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/10/csl-recruitment-2020-577.html", "date_download": "2022-01-28T21:53:12Z", "digest": "sha1:SYFVWXGQYJSQWFBBO5XPMCE4QLQ4TBD3", "length": 10478, "nlines": 132, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "CSL Recruitment 2020 | कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 577 जागांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nCSL Recruitment 2020 | कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 577 जागांची भरती\nCSL Recruitment 2020 कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 577 जागांसाठी भरती आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 577\nअसिस्टंट (शीट मेटल वर्कर 88,\nएकूण 159 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण,\nITI (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर),\nअसिस्टंट एकूण 341 जागा\nमेकॅनिक डिझेल - 30\nशिपराइट वुड - 15\nऑटो इलेक्ट्रिशिअन - 2\n3 स्कॅफफोल्डर 19 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण,\nITI (शीट मेटल वर्कर/\nफिटर पाईप (प्लंबर) /\nफिटर), 1-2 वर्ष अनुभव.\nप्लॅटफॉर्म ऑपरेटर 2 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण,\n5 सेमी-स्किल्ड रिगर 53 जागा इयत्ता 4 थी उत्तीर्ण,\n6 सेरंग 2 जागा इयत्ता 7वी उत्तीर्ण,\n7 कुक 1 जागा इयत्ता 7 वी उत्तीर्ण,\nवयोमर्यादा Age Limit -\nदिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी पद क्र.1 ते 7: 18 ते 30 वर्ष, पद क्र.7: 18 ते 50 वर्ष (एससी/एसटी: 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees -\nपद क्र.1, 2: ओपन/ओबीसी - Rs 300, पद क्र.3 ते 7: ओपन/ओबीसी - 200, (एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2020\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभ���ती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/author-articles/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0", "date_download": "2022-01-28T23:11:21Z", "digest": "sha1:J44PZAHOWPCYU424LSO2ULE35NUZFJFQ", "length": 6201, "nlines": 140, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nगांधींविषयी इतके गैरसमज का आहेत\nविनोद शिरसाठ\t02 Oct 2019\nएका न संपणाऱ्या प्रवासाचे 75 वे वर्ष...\nविनोद शिरसाठ\t01 Nov 2019\nविनोद शिरसाठ\t05 Nov 2019\nअनैसर्गिक आघाडी किती काळ टिकणार\nविनोद शिरसाठ\t11 Dec 2019\nदोन पवारांची कर्तबगारी नेमकी किती\nविनोद शिरसाठ\t12 Dec 2019\nराजनीती उलगडून दाखवणारे पुस्तक \nविनोद शिरसाठ\t05 Apr 2020\nराहुल- राजीव, चुकीची कबुली द्यायला हवी \nविनोद शिरसाठ\t18 Apr 2020\nअरुण फडके यांची शेवटची कार्यशाळा\nविनोद शिरसाठ\t15 May 2020\nविनोद शिरसाठ\t29 May 2020\nसाने गुरुजी श्रमसंस्कार छावणीत केलेले भाषण\nविनोद शिरसाठ\t11 Jun 2020\nनरहर कुरुंदकर यांचे विचारविश्व कसे होते\nविनोद शिरसाठ\t15 Jul 2020\nउदारीकरणाची द्वाही पुकारणारे भाषण\nविनोद शिरसाठ\t23 Jul 2020\n'गांधी खुर्द आ��ि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/strict-action-against-those-who-do-not-follow-the-rules-information-of-chief-minister-uddhav-thackeray", "date_download": "2022-01-28T23:07:41Z", "digest": "sha1:KWWI6GDH23LOTOKPUEG4W6EWFOXKIZ5N", "length": 11168, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Strict action against those who do not follow the rules - Information of Chief Minister Uddhav Thackeray", "raw_content": "\nनियम न पाळणाऱ्यांंवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती\nमुंबई | प्रतिनिधी Mumbai\nआरोग्याचे नियम पाळण्यात बहुतांश नागरिक उत्सुक होते आणि आहेत. शिवाय नागरिक नियम पाळतात सुद्धा पण काही मूठभर लोकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुल आणि बेजबाबदार वागण्यामुळे प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना आणि पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी शनिवारी दिली. राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध आपल्या भल्यासाठी आणि करोना विषाणूच्या corona virus जोखडातून बाहेर काढण्यासाठी आहेत हे लक्षात घ्या, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.\nराज्यात कोरोना रुग्णांची corona patients विक्रमी वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने शनिवारी काही कडक निर्बंध लागू केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.\nकरोनाच्या विषाणूशी लढताना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पावलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपले रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. परिणामी वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nआपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सर्व ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही. तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकाने आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयाने आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे, याची जाणीवही ठाकरे यांनी नागरिकांना करून दिली आहे.\nआज आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही. रुग्ण संख्या याच वेगाने वाढली तर सहव्याधी असलेल्या किंवा अद्याप लस न घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल करावे लागून ऑक्सिजनची मागणी देखील वाढू शकते. आज अनेक ठिकाणी आपले डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गाने आजारी पडले आहेत. हा आपल्यासाठी इशारा आहे.\nआपल्याकडे साधन सामुग्री पुरेशी आहे. दोन वर्षात आपण सुविधांमध्ये वाढ केली आहे पण डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार हे आव्हान आपल्याकडेच आहे असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांत देखील यामुळे समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे माझे अतिशय कळकळीचे आवाहन आहे की नियम पाळा, सरकारने घालून दिलेले निर्बंधांना तोडू नका. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना द���खवा किंवा त्यांचा सल्ला घ्या, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.\nआपण शाळा, महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असे समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका, असेही आवाहनही ठाकरे यांनी तरुणाईला केले.\nया सगळ्यामध्ये लसीकरण फार आवश्यक आहे. अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. आज या विषाणूची तीव्रता आपल्याला जाणवत नसेल किंवा मृत्यू दर कमी असेल तर तो केवळ लसीकरणामुळे आणि सतत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सवयीमुळे आहे हे लक्षात ठेवा. काही जिल्ह्यांत लसीकरण पुरेसे झालेले नाही. तिथेट रुग्ण संख्या अधिक वाढून रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्याय देखील सरकारकडे आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiantechmarathi.in/2020/12/what-is-prepaid-and-postpaid-in-marathi.html", "date_download": "2022-01-28T23:10:34Z", "digest": "sha1:MZDTBE2HL42LKSE5SWUZGVWPIZBALLHT", "length": 9327, "nlines": 47, "source_domain": "www.indiantechmarathi.in", "title": "प्रीपेड म्हणजे काय? पोस्टपेड म्हणजे काय?", "raw_content": "\nमित्रांनो आपल्या तर माहीतच असेल की, भारतामध्ये दोन प्रकारचे सिम वापरले जातात. एक प्रीपेड (Prepaid) आणि दुसरे पोस्टपेड (Postpaid). पाहायला गेलो तर हे दोन्ही सिम आपल्याला एकसारखेच दिसतात पण यामध्ये खूप फरक आहे. तर आजच्या पोस्टमधे आपण प्रीपेड म्हणजे काय पोस्टपेड म्हणजे काय पोस्टपेेड आणि प्रीपेड यांमधील फरक याबद्दल पाहणार आहोत. जर आपल्याला या दोघांबद्दल फारसे माहिती नसेल तर हा लेख आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. चला तर मग जाणून घेऊया...\nया दोन्ही प्रीपेड आणि पोस्टपेड सिम चे फायदे आपापल्या क्षेत्रात चांगले आहेत. सर्वात जास्त प्रमाणात प्रीपेड सिम वापरला जातो. कारण सामान्य लोकांच्या लक्षात ठेवून प्रीपेड सिम तयार केले गेले आहे. आणि पोस्टपेड सिम हे बिझनेस करत असलेले लोक वापरतात. भारताबद्दल बोलताना, बहुतेक लोकांना प्रीपेड सिम वापरायला आवडते कारण त्यात खूप चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.\nपोस्टपेड आणि प्रीपेड फरक\nप्रीपेड सिममध्ये आपल्याला प्रथम रिचार्ज करावा लागेल, रिचार्ज केल्यानंतर आपण कॉल, संदेश आणि इंटरनेट वापरू शकतो. पण पोस्टपेड म��्ये उलटं आहे यामध्ये आपल्याला प्रथम रिचार्ज करण्याची गरज नाही. आपण प्रथम कॉल, संदेश आणि इंटरनेट वापरतो त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला बिल भरावे लागते. या दोघांमधील हा सर्वात मोठा फरक आहे.\nप्रीपेड सिममध्ये आपण जेवढ्या रुपयांचे रिचार्ज केले केवळ तेवढ्याच रुपयांचे प्लॅन वापरू शकतो. पण पोस्टपेड मध्ये आपल्याला पाहिजे तेवढे कॉल, संदेश आणि इंटरनेट वापरू शकतो, पण आपल्याला महिन्याच्या शेवटी याचे बिल भरावे लागेल.\nप्रीपेड सिममध्ये सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत स्वस्त प्लान असतात पण व्यावसायिकासाठी खूप महाग प्लान असतात. पण पोस्टपेड सिममध्ये उलट आहे, यामध्ये सर्व प्लान खूप महाग असतात, परंतु व्यावसायिकांसाठी ते प्लान स्वस्त असू शकतात. कारण व्यावसायिक लोक अधिक कॉल आणि इंटरनेट वापरतात. त्यामुळे त्या लोकांना हे प्लान स्वस्त असतात.\nप्रीपेड सिममध्ये पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही. पण पोस्टपेड सिममध्ये पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड आवश्यक आहे.\nप्रीपेड सिममध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे बिल भरावे लागत नाही. जेवढ्या रुपयांचे रिचार्ज केले तेवढेच वापरू शकतो. तर पोस्टपेड सिममध्ये आपल्याला मासिक किंवा वार्षिक बिल भरावे लागते.\nजर आपण पोस्टपेड सिमचे मासिक किंवा वार्षिक बिल नाही भरले, तर कंपनी आपले सिम कनेक्शन सेवा बंद करू शकतात.\nदोघांमध्ये कोणता सिम चांगला आहे\nदोन्ही हि सिम आपापल्या क्षेत्रात चांगले आहेत.\nप्रीपेड सिम सामान्य लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि पोस्टपेड सिम व्यवसाय करणार्‍यांसाठी अधिक चांगला आहे.\nमला आशा आहे की, आपल्याला प्रीपेड म्हणजे काय पोस्टपेड म्हणजे काय पोस्टपेेड आणि प्रीपेड यांमधील फरक समजलाच असेल, तसेच आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nआज आपण पाहता की इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे त्यामुळे आपल्या भारतीय लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त तंत्रज्ञाना विषयी माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ब्लॉग तयार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Politics-of-NCP-Shiv-Sena-in-Thane-districtIC2224215", "date_download": "2022-01-28T22:52:57Z", "digest": "sha1:BJVRMGJBKHWBJ5MRU7VVTQ45T2GYCKRT", "length": 28923, "nlines": 138, "source_domain": "www.kolaj.in", "title": "ठाण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा आनंदी ‘आनंद’| Kolaj", "raw_content": "\nठाण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा आनंदी ‘आनंद’\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nएकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता ठाण्याच्या स्थानिक राजकारणात कमालीचे मवाळ झालेले दिसतात. ठाणे महापालिकेवर एकनाथ शिंदेंचा कन्ट्रोल असल्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं. त्यामुळे ऐनवेळी आपल्या स्वार्थासाठी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा खांदा वापरला जातो. परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही.\nराष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी शिवसेनेनं ‘मिशन कळवा’ जाहीर केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी ‘कमिशन टीएमसी’ची घोषणा करून शिवसेनेला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. पण काही तासातच परांजपे यांना कोलांटउडी मारावी लागली. आघाडीचा धर्म पाळत आम्ही शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करणार नाही, असा खुलासा त्यांनी केला.\nपरांजपे यांना ‘बळीचा बकरा’ करण्याची राष्ट्रवादीची ही परंपरा नवी नाही. १० वर्षांपूर्वी हातात ‘घड्याळ’ बांधून राष्ट्रवादीने परांजपे यांच्या राजकीय कारकीर्दीचे ‘बारा’ वाजवले. आता भूमिका बदलण्याचे आदेश काढून राजकीय वर्तुळात त्यांची नाचक्की केली जातेय.\nहेही वाचाः संविधानाची भीती कोणाला आणि कशासाठी\nशिवसेनेचे बारा वाजवणारा पक्षप्रवेश\nवर्षानुवर्षे पक्षकार्यासाठी कष्ट उपसल्यानंतरही अनेकांच्या पदरात साधं नगरसेवकपदही पडत नाही. आनंद परांजपे यांना मात्र शिवसेनेनं दोन वेळा खासदार केलं. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतल्या शिवसैनिकांनी परांजपे यांच्या विजयासाठी त्या वेळी अक्षरशः जीवाचं रान केलं. तत्कालीन जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अहोरात्र मेहनत घेऊन परांजपे यांना निवडून आणलं. शिवसेनेचे हे उपकार परांजपे विसरतील आणि शिवसेनेशी दगा करतील, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण २०१२ला ते घडलं.\nठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. राष्ट्रवादीच्या अनेक मोहर्‍यांना शिवसेना आपल्या गळाला लावत होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संतापले होते. त्यांनी थेट शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांच्या हातातला ‘धनुष्यबाण’ काढून हाती ‘घड्याळ’ बांधलं. या अनपेक्षित खेळीने शिवसेना नेत्यांच्या चेहर्‍यावर अक्षरशः ‘बारा वाजले’ होते. शिवसेनेनं एवढं भरभरून दिल्यानंतरही परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा का केला, हे मोठं कोडं होतं.\nपरांजपे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा होईल, असं गणित त्यामागे नव्हतं. कारण गेल्या १० वर्षांत त्यांच्यामुळे खरोखर काही फायदा झाला आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. परांजपेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून सेनेवर निशाणा साधायचा, हा पवारांचा एकमेव उद्देश होता. परांजपे यांना ती खेळी समजलीच नाही. त्यामुळेच शिवसेनेच्या धनुष्यबाणावर स्वार होत ज्या वेगाने ते दिल्लीत पोचले होते त्याहून दुप्पट वेगाने ते पुन्हा गल्लीत आले.\nराष्ट्रवादीने आपल्या स्वार्थासाठी परांजपे यांचा खांदा वापरला. एक दशकानंतरही तीच परंपरा कायम ठेवत पुनःपुन्हा परांजपे यांना ‘बळीचा बकरा’ केला जातोय. त्याला पुष्टी देणार्‍या घटना सातत्याने समोर येत आहेत.\nपरांजपे ठरले बळीचा बकरा\nऑक्टोबर महिन्यात कळव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने राबववलेल्या महालसीकरण मोहिमेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमधे ठिणगी पडली. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ महापौर नरेश म्हस्के यांच्या कार्यालयात धडकलं. तिथे मोठी खडाजंगी झाली. राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांचा अभूतपूर्व अपमान या कार्यालयात सुरू होता. कोण कुठला शहर अध्यक्ष, आम्ही कुणाला ओळखत नाही, असे खोचक टोमणे महापौर नरेश म्हस्के मारत होते.\nफेसबुक लाइववर तो अपमान सर्वदूर दिसत होता. तिथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मात्र ‘आनंदा’च्या उकळ्या फुटत होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवू वगैरे इशारे परांजपे यांनी त्यावेळी दिले होते. प�� महापौर कार्यालयात झालेल्या अपमानाचा राष्ट्रवादीला विसर पडला. त्यानंतर अपमान गिळून परांजपे पुन्हा सक्रियही झाले.\nमध्यंतरी एका यूट्युब चॅनलवर परांजपे यांच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या पत्रकाराच्या घरासमोर तोंडदेखली निदर्शनं केली. त्यानंतर या पत्रकाराने पुन्हा यूट्युबवर परांजपे यांना जाहीर आव्हान दिलं. तुमच्या नेत्यांशी मी आताच बोललोय. हिंमत असेल तर पुन्हा येऊन दाखवा, असं चॅलेंज देत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि परांजपे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका करण्यात आली.\nत्याविरोधातही आवाज उठवण्याची धमक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवली नाही. कारण तसे आदेशच वरिष्ठ नेत्याकडून आले होते. त्यामुळे पुन्हा अपमान गिळून गप्प बसण्याशिवाय परांजपे यांच्यासमोर पर्याय शिल्लक नव्हता. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी पुन्हा घडला.\nहेही वाचाः शेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार\nखारेगाव इथलं रेल्वे फाटक बंद करण्यासाठी बांधलेल्या पुलाचं येत्या आठवड्यात लोकार्पण केलं जाणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी केल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलह पेटला. परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका करत कामाचं श्रेय आमचंच आहे, असं सांगण्याचा प्रयत्न केला.\nत्यानंतर काही मिनिटांतच सेनेचे नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, उमेश पाटील यांनी त्यांचा हा दावा खोडून काढत खणखणीत प्रत्युत्तर दिलं. त्यापाठोपाठ आम्ही यापुढे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदारांवर टीका करणार नाही, आघाडीचा धर्म पाळू, असा खुलासा करण्याची आफत परांजपे यांच्यावर ओढावली.\nगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रोत्साहनातूनच परांजपे यांनी सेनेवर आरोपांची सरबत्ती केली होती. त्यानंतर आव्हाड यांच्या दबावामुळेच त्यांना अप्रत्यक्ष माफीनामा द्यावा लागल्याचं समजतं. पण या सगळ्या प्रकारात बदनामी परांजपे यांच्याच पदरात पडली.\nराष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडद्यामागे फोनाफोनी करून सेनेच्या नेत्यांशी हातमिळवणी केली आणि नंतर परांजपे यांना उघडं पाडल्याचीही चर्चा आहे. त्याची पूर्��कल्पना परांजपे यांना दिली जाते की नाही, हे कळायला मार्ग नाही. पण त्यातून होणारा आपला मुखभंग परांजपे यांना मान्य असेल, तर कुणाला काही हरकत असण्याचं कारण नाही. एकेकाळी ठाण्याची सत्ता काबीज करण्याचं स्वप्न बघणारी राष्ट्रवादी अचानक शिवसेनेपुढे असं लोटांगण का घालते, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.\nएकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे दोन्ही राज्यातले प्रमुख कॅबिनेट मंत्री असले तरी पालिकेतल्या कामकाजासंदर्भातले सर्व अधिकार शिंदे यांच्या हाती एकवटलेले आहेत. पालिकेतला कारभारही एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालीच चालतो. अनेक कामं करून घेण्यासाठी शिंदे यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यामुळे त्यांना दुखावण्याची ‘रिस्क’ आव्हाड यांना घ्यायची नाही, असं दिसतं.\nएकेकाळी तेजतर्रार असलेले जितेंद्र आव्हाड आता स्थानिक राजकारणातही कमालीचे मवाळ झालेले दिसतात. शिवसेनेशी दोन हात करण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. त्यामुळेच ‘मी तुमच्यासमोर हात जोडतो, पण वडलांना सांगून कामासाठी निधी मिळवून द्या,’ असं खोचक आर्जवही श्रीकांत शिंदे यांच्यासमोर करताना ते मागेपुढे पाहात नाहीत.\nहेही वाचाः आजही सावरकरांना माफीच्या कोठडीतच का उभं केलं जातंय\nजितेंद्र आव्हाडांची अशीही खेळी\nकळवा-मुंब्र्यापल्याड आपलं अस्तित्व वाढवण्यात राष्ट्रवादीला फारसं स्वारस्य दिसत नाही. त्यामुळे कळवा-मुंब्र्यात श्रीकांत शिंदे यांनी कोणत्याही कामासाठी पुढाकार घेतला किंवा एखाद्या कामाचं श्रेय त्यांना मिळतंय, हे लक्षात आलं की राष्ट्रवादीचा पापड मोडतो.\nपूर्वी जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात द्वंद्व व्हायचं. आता त्या वादात थेट उडी न घेता परांजपे यांना पुढे करण्याची खेळी आव्हाडांकडून खेळली जाते. कारण शिंदे पिता-पुत्रांशी तूर्त पंगा घेण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही.\nपरांजपे यांचा दोन वेळा पराभव करून डॉ. श्रीकांत शिंदे खासदार झालेत. त्यामुळे श्रीकांत यांच्याबद्दल परांजपे यांना असूया असणं साहजिक आहे. त्यामुळे ते जास्त आक्रमक पवित्रा घेत असावेत. पण स्वतः आव्हाड आपल्या भूमिकांवर ठाम दिसत नाहीत. त्यामुळे शिवसेनेशी सामना करताना राष्ट्रवादीवर घूमजाव करण्याची नामुष्की ओढवते.\nराष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदाची धुरा परांजपे यांच्याकडे असल�� तरी त्यांच्याकडे संघटना बांधण्याचं कौशल्य तोकडं आहे. सेनेत असतानाही त्यांच्याकडे स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी नव्हती. राष्ट्रवादीत आल्यानंतर गेल्या १० वर्षांत तशी फळी त्यांना उभारता आलेली नाही. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे ना शिवसेनेचं नुकसान झालं, ना राष्ट्रवादीला फायदा झाला. शिवसेनेला सोडचिठ्ठी देताना थेट पवार कुटुंबीयांशी निर्माण झालेली जवळीक हे त्यांचं राजकारणातलं सर्वात मोठं भांडवल म्हणावं लागेल. पण त्या भांडवलाच्या जोरावर दरबारी राजकारण करता येत असलं तरी पक्षबांधणी अवघड आहे.\nराष्ट्रवादीच्या ठाण्यातल्या वाटचालीला दिशा देण्याचं काम आव्हाड यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आरोप करायचे आणि त्यांचा आदेश आला की कोलांटी मारायची. त्यांनी सांगितलं की सेनेशी आघाडीची चर्चा करायची. त्यांचा आदेश आला की सेनेला पाण्यात बघायचं. आनंद परांजपे आणि आव्हाड यांना मानणार्‍या पदाधिकार्‍यांसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही.\nशिवसेनेविरोधात मैदानात उतरायचं आहे की आघाडीचा धर्म पाळून गप्प बसायचं, हेच या पक्षाच्या नेत्यांना अद्याप ठरवता आलेलं नाही. सारं राजकारण आपापल्या सोयी आणि वैयक्तिक स्वार्थ साध्य करण्याच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळेच पक्षात ‘आनंदी आनंद’ आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.\nभीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय\nऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ\nया शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा\nशंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत\nआर्थिक मंदी हटेना, मग ५ ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नाचं काय होणार\n(संदीप शिंदे यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/swami-vivekanand-essay-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:49:18Z", "digest": "sha1:XVJGAYP5LHECZONYKBPECVYLDUDBZYON", "length": 18587, "nlines": 121, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "स्वामी विवेकानंद निबंध, Swami Vivekanand Essay in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्वामी विवेकानंद मराठी माहिती (Swami Vivekananda essay in Marathi). स्वामी विवेकानंद या विषयावर लिहलेला हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी स्वामी विवेकानंद मराठी माहिती निबंध (Swami Vivekananda essay in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nस्वामी विवेकानंद स्वामी यांचे शिक्षण\nस्वामी विवेकानंद यांचे कार्य\nएक जगभर प्रसिद्धी असलेले अनुयायी\nस्वामी विवेकानंद यांचा मृत्यू\nस्वामी विवेकानंद हे एक महान देशभक्त आणि भारतीय संन्यासी होते. स्वामी विवेकानंद हे १८ व्या शतकातील भारतीय तत्वज्ञ रामकृष्ण परमहंस यांचे मुख्य शिष्य होते.\nस्वामी विवेकानंद हे एक महान नेते आणि तत्ववेत्ता होते ज्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केले आणि जागतिक प्रेक्षकांची मने जिंकल���. त्यांची शिकवण आणि तत्त्वज्ञान भारतीय तरुणांसाठी मार्गदर्शक आहे.\nस्वामी विवेकानंद हे एक महान देशभक्त नेते होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील विश्वनाथ दत्ता आणि भुवनेश्वरी देवी यांच्या घरी झाला. स्वामी विवेकानंद यांना ७ भावंडे होती.\nत्यांचे नाव लहानपणी नरेंद्रनाथ दत्ता होते आणि त्यांचे वडील इंग्रजी आणि पर्शियन भाषा चांगल्याप्रकारे जाणणारे एक सुशिक्षित मनुष्य होते. व्यवसायाने ते कलकत्ता उच्च न्यायालयात यशस्वी वकील होते.\nस्वामी विवेकानंद स्वामी यांचे शिक्षण\nनरेंद्रनाथ हा एक हुशार मुलगा होता आणि तो संगीत, जिम्नॅस्टिक आणि विज्ञान क्षेत्रात हुशार होता. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि इतिहास आणि पाश्चात्य तत्वज्ञानासह विविध विषयांवर ज्ञान घेतले.\nसुरुवातीपासूनच तो योगिक स्वभावाने प्रभावित झाला आणि त्याने ध्यानधारणा केली. स्वामी विवेकानंद लहान असल्यापासून देवाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. एकदा, जेव्हा ते आध्यात्मिक संकटात सापडले होते, तेव्हा त्यांनी श्री रामकृष्ण परमहंसांची भेट घेतली आणि विचारले की आपण देव आहे का\nश्री रामकृष्ण यांनी उत्तर दिले: “होय, माझ्याकडे आहे. मी त्याला तुझ्यासारखा स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या दिव्य अध्यात्मातून प्रभावित होऊन विवेकानंद श्री रामकृष्णांचे महान अनुयायी बनले आणि त्यांनी त्यांच्या शिकवणुकीचे अनुसरण करण्यास सुरवात केली.\nत्यांची आई एक धार्मिक स्त्री होती ज्याने लहानपणापासूनच नरेंद्रनाथला आपल्या व्यक्तिरेखेच्या रूपात प्रभावित केले. प्रथम त्यांनी विवेकानंदांना इंग्रजी शिकविले आणि त्यानंतर बंगाली भाषेसोबत त्यांची ओळख करुन दिली. नरेन यांनी कलकत्ता येथील महानगर संस्थेत शिक्षण घेतले.\nस्वामी विवेकानंद कलकत्ता येथे स्कॉटिश जनरल मिशनरी मिशनद्वारे स्थापन केलेल्या जनरल असेंब्लीच्या संस्थेत सामील झाले, जिथे त्यांनी बीए परीक्षा उत्तीर्ण केली आणि लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला.\nयापूर्वी त्यांनी अनेक धार्मिक लोकांना त्याच्या इच्छेबद्दल विचारले, परंतु कोणीही त्याचे समाधान करू शकले नाही. स्वामी विवेकानंदांनी संतांना हे सिद्ध करण्याची विनंती केली. कालांतराने, स्वामी विवेकानंद यांना आयुष्यात एक आनंददायक दिव्य अ���ुभव आला. देव प्रत्येकामध्ये राहतो हे त्याच्या गुरूंनी शिकवले. तर. मानवतेची सेवा केल्याने एखादी व्यक्ती देवाची सेवा करू शकते.\nस्वामी विवेकानंद यांचे कार्य\nस्वामी विवेकानंद यांनी आपल्या नंतरच्या जीवनात रामकृष्ण मिशनची स्थापना केली, जी जात, प्रदेश आणि धर्म याची पर्वा न करता गोरगरीब लोकांची सेवा करते. नरेंद्र साधू झाल्यानंतर नरेंद्रनाथ यांना नंतर “स्वामी विवेकानंद” म्हटले गेले.\nशिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म संसदेला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेत गेले. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या व्याख्यानात जगाला समजावून सांगितले की देव एक आहे आणि समुद्रात वेगवेगळ्या नद्यांसारखे भिन्न धर्म आहेत.\nम्हणूनच, वेगवेगळ्या धर्माच्या उपदेशकांमध्ये असे मतभेद असू नये की ते वेगवेगळ्या मार्गांनी किंवा भिन्न श्रद्धेने देवाची उपासना करतात. स्वामी विवेकानंद यांची दृष्टी मोठ्या कौतुकाने स्वीकारली गेली, आणि पुष्कळ अमेरिकन पुरुष आणि स्त्रिया रामकृष्ण मिशनमध्ये सामील झालेले त्याचे अनुयायी बनले.\nस्वामी विवेकानंदांनी आपल्या ठळक लेखनात राष्ट्रवादाचे सार याबद्दल भाषण केले. त्यांनी भारताविषयी लिहिले आमची जन्मभूमी म्हणजे तत्त्वज्ञान आणि धर्म यांचे राष्ट्र आहे, आध्यात्मिक राक्षसांचे जन्मस्थान आहे, जिथे आणि कोठेही आहे, अगदी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत; माणसासाठी जीवनाचे सर्वोच्च आदर्श असू शकतात.\nएक जगभर प्रसिद्धी असलेले अनुयायी\nविल्यम जेम्स, जोसेफिन मॅकलॉड, जोशीया रॉयस, निकोला टेस्ला, लॉर्ड केल्विन, हॅरिएट मोनरो, एला व्हीलर विल्कोक्स, सारा बर्नहार्ड, एम्मा कॅल्व्ह आणि हरमन लुडविग फर्डिनँड फॉन हेल्हॉल्ट्ज यांच्यासह अनेक भक्त आणि अनुयायींनी युरोप आणि अमेरिकेत स्वामी विवेकानंदांना आपल्या विचारांनी आकर्षित केले.\nअमेरिकेत असताना, विवेकानंदांना वेदांत विद्यार्थ्यांसाठी कॅलिफोर्नियाच्या सॅन जोसच्या दक्षिण-पूर्वेस डोंगरावर जमीन मिळाली. त्यांनी त्यास शांती आश्रम म्हटले.\nस्वामी विवेकानंदांनी आपले कार्य भारतात पसरविले. सल्ला व आर्थिक पाठबळ देत त्यांनी आपल्या अनुयायांशी नियमितपणे पत्रव्यवहार केला. त्या काळातील त्यांची पत्रे त्यांच्या समाजसेवा मोहिमेवर प्रतिबिंबित झाली आणि जोरदार शब्दांत बोलली गेली.\nस्वामी विवेकानंद ���ांची बहीण निवेदिता भारतात परतली, जिने आपले उर्वरित आयुष्य भारतीय महिलांच्या शिक्षणासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी वाहिले.\nस्वामी विवेकानंद यांचा मृत्यू\nस्वामी विवेकानंद यांचे ४ जुलै १९०२ रोजी बेलूरमध्ये निधन झाले. मेंदूच्या रक्तवाहिनी फुटल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.\nत्याच्या विचारांनी लोकांना नेहमीच प्रेरणा दिली आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी ते नेहमी उर्जेचे स्रोत असतील. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माचा दर्जा मिळवून देण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. भारतातील समकालीन हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते एक प्रमुख शक्ती होते.\nविवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. भारतात, विवेकानंदांना देशभक्त संत मानले जाते आणि त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.\nतर हा होता स्वामी विवेकानंद मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास स्वामी विवेकानंद हा मराठी माहिती निबंध लेख (Swami Vivekananda essay in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nमाझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध, Essay On Dog in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/union-minister-of-state/", "date_download": "2022-01-28T22:51:19Z", "digest": "sha1:5W7EBIVTQGHJASE53DQYLLQ6U3XGJ2CL", "length": 6324, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Union minister of state Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\n‘पहिले स्वबळावर आमदार निवडून आणा मग मुख्यमंत्रीपदाचं बोला’, सत्तारांचा पटोलेंना टोला\nजालना : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. आता नाना ...\nकाँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा – रामदास आठवले\nमुंबई : फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार ...\nपदोन्नतीमधील आरक्षणासाठी सरकारशी चर्चा करून अनुकूल निर्णय घेऊ, पवारांचे आठवलेंना आश्वासन\nमुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये ही अट शिथिल ...\nमोदी सरकार म्हणजे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे सरकार – रामदास आठवले\nमुंबई : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील 80 कोटी गरिबांना येत्या दिवाळी पर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा ...\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत, काळाच्या पडद्याआड\nटीम महाराष्ट्र देशा : माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज निधन झालं. ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://pandhariuday.com/archives/tag/%E0%A4%93%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8", "date_download": "2022-01-28T23:21:25Z", "digest": "sha1:RDKMSKXEKCP5EAY5TBWIXYXIVSOD2DDL", "length": 5348, "nlines": 51, "source_domain": "pandhariuday.com", "title": "ओमायक्रॉन – pandhariuday", "raw_content": "\nomicron update: राज्यात आज ओमिक्रॉनच्या ७२ नव्या रुग्णांची भर; सर्वाधिक रुग्ण पुण्यात\nहायलाइट्स: राज्यात आज ७२ नव्या ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद. पुण्यात सर्वाधिक, म्हणजेच ३३ नव्या रुग्णांची नोंद. मुंबईत आढळले ५ ओमिक्रॉनचे\nomicron update: राज्यात आज १४४ नव्या ओमिक्रॉन रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण पुण्यात\nहायलाइट्स: राज्यात आज १४४ ओमिक्रॉनचे नवे रुग्ण. पुण्यात आज आढळले सर्वाधिक, १२४ नवे रुग्ण. मुंबईत आज १ ओमिक्रॉन बाधिताची नोंद.\nCovid19: अमेरिकेतील रुग्णालये भरली, चाचण्यांचं प्रमाण दुप्पट करणार\nहायलाइट्स: अमेरिकेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ करोना संसर्ग रोखण्यासा���ी प्रशासनानं उघडली मोहीम चीन, पाकिस्तानातही कडक निर्बंधात वाढ वृत्तसंस्था,\nCorona Vaccination: करोना लसीच्या तिसऱ्या डोसमुळे ८८ टक्के संरक्षण\nवृत्तसंस्था, लंडन : करोना प्रतिबंधक लशीचा तिसरा डोस घेतल्यानंतर, ओमायक्रॉनच्या संसर्गानंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून ८८ टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळते, असा निष्कर्ष\nomicron in maharashtra: राज्यात ओमिक्रॉनचे ६८ नवे रुग्ण; मुंबईत आहे अशी स्थिती\nहायलाइट्स: राज्यात आज ओमिक्रॉनचे ६८ नवे रुग्ण आढळले. यांपैकी सर्वांधिक रुग्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळले. मुंबईत आढळलेल्या रुग्णांची संख्या ४०\nomicron latest update: ओमिक्रॉनबाबत मोठी बातमी राज्यात आज ३१ नव्या रुग्णांचे निदान, मुंबईत सर्वाधिक रुग्ण\nहायलाइट्स: गेल्या २४ तासांत राज्यात ३१ नव्या ओमिक्रॉन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यांपैकी मुंबईत सर्वाधिक २७ रुग्णांचे निदान झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/loan-moratorium-great-relief-given-by-the-supreme-court/", "date_download": "2022-01-28T21:32:29Z", "digest": "sha1:C6Q7GQFWNEAQY2OC25OASTKYF2CYTSPT", "length": 13607, "nlines": 189, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "Loan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nLoan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा\nLoan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्जदारांना मोठा दिलासा देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत त्यात, एमएसएमई MSME लोन, एज्युकेशन, हाउसिंग, कंज्यूमर, ऑटो, क्रेडिड कार्ड थकबाकी आणि चालू कर्जावर चक्रवाढ व्याज अर्थात व्याजावर लावलं जाणारं व्याज माफ करण्याबाबत, सांगितलं आहे.\nLoan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा\n6 महिन्यांच्या लोन मोरेटोरियम काळात Loan Moratorium दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील अतिरिक्त व्याजावर सवलत देण्यात येईल. कोरोनाच्या काळात व्याजाच्या सवलतीचा भार सरकारने घ्यावा असं सांगितलं असून केंद्र सरकारने योग्य अनुदानासाठी संसदेकडून परवानगीही मागितली आहे.\nयामधील सर्वांत विशेष बाब म्हणजे कर्जदाराने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती की नव्हती हे ग्राह्य धरले जाणार नसून सर्वांनाच व्याज माफ केले जाणार आहे.\nशिवसहकार सेना लढणार राजापूर अर्बन बँक निवडणूक\nरिझर्व्ह बँकेचा QR Code साठी नवा नियम\nराज्यसभेमध्ये बँक नियमन विधेयक मंजूर\nमोदी सरकार विकणार आणखी 2 सरकारी बँका\nLoan Moratorium काय परिणाम होणार सामान्यांवर\nकोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटापासून ते जुलैपर्यंत संपूर्ण देण्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद होते. अशा परिस्थितीत अनेक लोक EMI भरु शकत नसल्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे RBIने EMI न भरण्याबाबत सूट दिली. परंतु मोठी समस्या कर्जावर लागणाऱ्या अतिरिक्त चार्जबाबत होती. हा अतिरिक्त चार्ज कर्जदारांवर, लोक घेतलेल्या ग्राहकांवर मोठं ओझं ठरतं होता.\nत्यामुळे आता केंद्र सरकारने कर्जाच्या व्याजावरील अतिरिक्त चार्जमध्ये सवलत दिल्याने कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. आता ग्राहकांना केवळ कर्जावरील सामान्य व्याज द्यावं लागणार आहे.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nCorona vaccine राज्याला मिळणार किती लसी समजून घ्या गणित\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\n‘TCS’ची पात्रता परीक्षा ION आता सर्वांसाठी खुली\nDisney Layoff थीमपार्कमधील कमर्चाऱ्यांना लॉकडाउन चे चटके\nजिओचे मोठे गिफ्ट करा जिओ फोन मधून यूपीआय पेमेंट\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nइंधन दरवाढी विरोधात ममता बॅनर्जी यांचा इलेक्ट्रिक दुचाकी प्रवास\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती सं��र्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prime-minister-narendra-modi-security-flaws-sharad-pawar-reaction-for-the-first-time/", "date_download": "2022-01-28T21:47:12Z", "digest": "sha1:3O22ALQ7ZMWCW5XVVTATCNXZEEMRMW3P", "length": 9785, "nlines": 113, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; शरद पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रीया", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; शरद पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रीया\nमुंबई : पंजाबच्या दौऱ्यावर असताना फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेतील त्रुटीवरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी कॉंग्रेस तसेच पंजाब सरकारवर चांगलीच टीका केली होती. कॉंग्रेस नेत्यांनी देखील भाजपच्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, या प्रकरणावर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nमुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना पवार म्हणाले की,’सुरक्षेविषयी अधिक भाष्य करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने त्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यातून वास्तव समोर येईल. पंतप्रधान ही एक संस्था आहे आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र असो किंवा राज्य सर्वांवर असते. त्याची खबरदारी घेतलीच पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्वोच्च न्यायालयाने एकदा त्याच्या चौकशीसाठी व्यवस्था नेमली असेल तर त्यावर कोणतंही वक्तव्य करणं योग्य नाही.’\nदरम्यान, ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्���ुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. तद्पश्चात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका रंगल्याचे बघायला मिळत आहे.\nरेल्वे सुरक्षा दलात भरतीची ‘ती’ प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस; रेल्वे प्रशासनाने दिली माहिती\nपुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका\n“…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत”, राम कदमांचा टोला\n‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला\nरत्नाकर गुट्टेंना ईडीचा पुन्हा एकदा झटका; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री केली जप्त\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T23:09:05Z", "digest": "sha1:LW4FIELQWW5PWKBWLBEAMYJO4IHQ42BT", "length": 3410, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जैव अभियांत्रिकी - विकिपीडिया", "raw_content": "\n\"जैव अभियांत्रिकी\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २००७ रोजी १२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-there-will-be-660-daily-flights-mumbai-airport-48098?tid=3", "date_download": "2022-01-28T23:57:23Z", "digest": "sha1:UEDHXJFIBMNUJNJBFXMWY4QK6BP3O3LN", "length": 16006, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi There will be 660 daily flights from Mumbai Airport | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६० उड्डाणे\nमुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६० उड्डाणे\nशुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021\nदैनंदिन ६६० उड्डाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ मार्च २०२२ पर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.\nमुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने विमानसेवा पूर्ववत होत आहेत. प्रवासी वाढल्याने विमानसेवांच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. मुंबई विमानतळानेही दैनंदिन फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून विमानतळ प्रशासनाने बुधवारी हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार दैनंदिन ६६० उड्डाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ मार्च २०२२ पर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.\nकोरोना नियंत्रणात आल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. या वाढीव प्रवाशांना सामावून घेण्यासह अधिकाधिक मार्ग खुले करण्याच्या दृष्टीने या वेळापत्रकाची\nआखणी करण्यात आली आहे. उन्हाळी हंगामाच्या तुलनेत हिवाळ्यात ३५ टक्के फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबई विमानतळावरून दररोज ६६०\nविमाने ये-जा करतील आणि त्याच तुलनेत प्रवासीसंख्याही वाढली आहे.\n२०१९ मध्ये फक्त ६५७ तर २०२० मध्ये २२२ विमान फेऱ्या घटल्या होत्या. दैनंदिन फक्त ४३५ फेऱ्यांचे उड्डाण झाले होते. मात्र, या वर्षी पहिल्यांदा ६६० दैनंदिन फेऱ्या\nनियोजित करण्यात आल्या आहेत. या वर्षी गेल्या तीन वर्षांतील विक्रम मोडून काढला असून, गेल्या दोन्ही हंगामात दिल्ली, गोवा, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईला\nसर्वाधिक प्रतिसाद लाभला होता. चालू हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाढ अपेक्षित असल्याचे मुंबई विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nगेल्या वर्षी २०२० मध्ये हिवाळी हंगामात इंडिगोने २१ हजार ३५, एअर इंडिया ६ हजार ७७४, स्पाइसजेट ५ हजार ८५५, विस्तारा ४ हजार ९११ आणि गो फर्स्टने\nसरासरी ४ हजार ६४५ प्रवाशांना दैनंदिन सेवा दिली होती. तर त्यापूर्वी २०१९ मध्ये इंडिगोची सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या ३८ हजार ६४१, स्पाइसजेट २० हजार\n३९० आणि गो फर्स्टची संख्या १३ हजार १८३ इतकी नोंदविण्यात आली होती. मात्र, चालू हंगामात प्रवासी संख्या कोरोना पूर्वकाळापेक्षा जास्त जाईल, अशी अपेक्षा\nमुंबई विमानतळाने व्यक्त केली आहे.\nमुंबई mumbai विमानतळ airport प्रशासन administrations हैदराबाद एअर इंडिया\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nपुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...\nजालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...\nबांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...\nशेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...\nड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...\nनगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...\n‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...\nसोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...\nजळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...\nखानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....\n‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...\nचांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...\nग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...\nऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...\nपुणे जिल्हा परिषदेवर प्रशासकपुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...\nगाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...\nपाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...\nमिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/the-traffic-police-will-take-strict-action-against-unruly-drivers-ssd73", "date_download": "2022-01-28T22:04:15Z", "digest": "sha1:2H3P23NGUWGDD2SSHYC7DRSS2AN3OWW4", "length": 11351, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "आजपासून हेल्मेट नसल्यास परवाना होणार निलंबित! रिक्षाचालकांना गणवेशाचे बंधन | Solapur | Sakal", "raw_content": "\nआजपासून हेल्मेट नसल्यास परवाना होणार निलंबित\nहे���्मेट नसल्यास परवाना होणार निलंबित\nतात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : परिवहन आयुक्‍तालयाने (Transport Commissionerate) काढलेल्या नव्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर आता वाढीव दंडानुसार कारवाई होणार आहे. सहा दिवसांच्या समुपदेशनानंतर आता सोमवारपासून (ता. 3) दररोज बेशिस्तांवर कडक कारवाई केली जाणार आहे. विनालायसन्स (Driving License) वाहन चालविणाऱ्याला तब्बल पाच हजारांचा तर हेल्मेट नसल्यास पाचशे रुपयांचा दंड आणि त्या दुचाकीस्वाराचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. दंडाची रक्‍कम रोखीने किंवा ऑनलाइन पद्धतीने जागेवरच भरावी लागणार आहे. (The traffic police will take strict action against unruly drivers)\nहेही वाचा: महाराष्ट्रात मेगाभरती 25 विभागांमध्ये भरणार 15 हजार 511 पदे\nमहामार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांची (Vehicles) संख्याही भरमसाठ झाली आहे. मात्र, बेशिस्त वाहतूक विशेषत: रस्ते अपघात व त्यातील मृत्यू कमी झालेले नाहीत. रस्ते अपघात व मृत्यूमध्ये सोलापूर शहर (Solapur City) - ग्रामीणचा राज्यातील टॉप टेन शहर- जिल्ह्यांत समावेश आहे. ही ओळख पुसण्यासाठी आता शहर पोलिस आयुक्‍तालयाने (Solapur City Police Commissionerate) बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. त्यात प्रामुख्याने 28 मुद्‌द्‌यांवर कारवाई केली जाईल. त्यामध्ये लायसन्स नाही, विमा नाही (Insurance), क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी तथा माल वाहतूक, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, मोबाईल टॉकिंग, ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह, शिकाऊ चालकासोबत प्रशिक्षक नाही, सार्वजनिक ठिकाणी वाहन थांबवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, नोंदणी होण्यापूर्वीच वाहनाचा वापर करणे, सिग्नल नियम मोडणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न, विना गणवेश वाहन चालविणे, वन-वेतून गाडी नेणे, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन लावणे, बेकायदेशीर नंबरप्लेट (दादा, मामा वगैरे), विना सीटबेल्ट चारचाकी चालविणे, वाहनात मोठ्या आवाजात गाणी, संगीत लावणे अशा मुद्‌द्‌यांचा समावेश आहे. 3 जानेवारीपासून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांना आता जागेवरच दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्‍कम न भरल्यास त्यांची गाडी जप्त केली जाणार असून दंड भरल्यावरच ती सोडली जाणार आहे.\nविनालायसन्स वाहन चालविणे : 5,000\nक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी : प्रत्येकी 200\nदुचाकीवर ट्रिपल सीट : 1000 व वाहन परवाना निलंबित\nनोंदणीविना वाहन चालविणे : 2000\nसिग्नल नियमांचे उल्लंघन : 500 व त्यानंतर 1500\nवाहनावरील विमा संपला : 2000\nमोबाईल टॉकिंग : 1000\nमल्टी हॉर्न : 500 ते 1500\nहेही वाचा: Health Workers साठी गूड न्यूज नववर्षात 'या' कर्मचाऱ्यांना प्रमोशन\nरस्ते अपघाताची (Road Accidents) संख्या नियंत्रणात आणून अपघाती मृत्यू कमी करण्याच्या हेतूने बेशिस्तांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सहा दिवसांच्या समुपदेशनानंतर सोमवारपासून वाढीव दंडानुसार कारवाई होईल.\n- डॉ. वैशाली कडूकर (Dr. Vaishali Kadukar), पोलिस उपायुक्‍त, सोलापूर शहर\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/realme-gt-2-series-smartphone-launched-check-all-features-specification-and-price-tech-news-rak94", "date_download": "2022-01-28T21:45:29Z", "digest": "sha1:5YUWWAFQKIWZGIFOK27CWYJDXW6BWXFB", "length": 11876, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Realme GT 2 and GT 2 Pro : Realme ने लॉंच केली GT 2 सीरीज; पाहा किंमत इतर डिटेल्स | Sakal", "raw_content": "\nRealme ने लॉंच केली GT 2 सीरीज; पाहा किंमत इतर डिटेल्स\nRealme ने Realme GT 2 सीरीजमधील दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, ज्यात Realme GT 2 आणि Realme GT 2 Pro यांचा समावेश आहे. हे दोन्ही फोन फ्लॅगशिप प्रोसेसर आणि फ्लॅगशिप फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. दोन्ही फोनमध्ये LTPO OLED डिस्प्लेसह Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2K आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे.\nRealme GT 2 च्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची व्हेरिएंटची किंमत 2,699 चीनी युआन म्हणजे सुमारे 31,700 रुपये आहे. त्याच वेळी, 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,899 युआन म्हणजे सुमारे 34,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 12 GB आणि 256 GB स्टोरेजमध्ये देखील सादर केला गेला आहे, ज्याची किंमत 3,199 युआन म्हणजे सुमारे 37,400 रुपये आहे. हे पेपर ग्रीन, पेपर व्हाइट, स्टील ब्लॅक आणि टायटॅनियम ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल.\nRealme GT 2 Pro ची किंमत 3,899 युआन म्हणजे सुमारे 45,600 ���ुपये आहे. हा फोन पेपर ग्रीन, पेपर व्हाइट, स्टील ब्लॅक आणि टायटॅनियम ब्लू रंगातही उपलब्ध करण्यात आला आहे. Realme GT Neo 2 चे स्पेशल एडिशन ड्रॅगन बॉल Z देखील लॉन्च केले गेले आहे, ज्याची किंमत 2,999 युआन म्हणजेच सुमारे 34,200 रुपये आहे.\nहेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी\nRealme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स\nRealme GT 2 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.62-इंचाचा फुल HD+ E4 AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आहे. याशिवाय हीट डिसिपेशन टेक्नोलॉजी आणि स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग देखील देण्यात आले आहे. हे फोन 3 अंश सेल्सिअस पर्यंत थंड करू शकते.\nRealme GT 2 मध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल असून ती Sony IMX776 सेन्सर आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.\nकनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये Wi-Fi 6, 5G, ब्लूटूथ 5.2 आणि NFC साठी सोपोर्ट दिला आहे. यात 65W चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी आहे.\nहेही वाचा: महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर 2.5 लाखांची सूट; पाहा डिटेल्स\nRealme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स\nRealme GT 2 Pro मध्ये 6.7-इंचाचा 2K LTPO AMOLED डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. फोनची ब्राइटनेस 1,400 nits आहे. त्याच्या डिस्प्लेला DisplayMate कडून A+ सर्टिफिकेट मिळाले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास विक्टस देण्यात आला आहे. फोनमध्ये अडव्हांस मॅट्रिक्स अँटेना सिस्टीम दिली आहे ज्यामुळे चांगले नेटवर्क, Wi-Fi 6, 5G आणि NFC कनेक्टिव्हिटी असल्याचा दावा केला जातो. यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर दिले असून 12 GB आणि 512 GB पर्यंत RAM आहे.\nफोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्याचा पहिली लेन्स 50-मेगापिक्सेल Sony IMX 766 सेन्सर आहे. यासोबतच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन देखील आहे. यातील दुसरा लेन्स 50 मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगलची आहे. तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मॅक्रो आहे.\nकनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 6, 5G, Bluetooth 5.2 आणि NFC सपोर्ट दिला आहे. यात तुम्हाला 65W चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी मिळेल. तसेच फोनचे वजन 189 ग्रॅम आहे.\n Gmail वर ऑटोमॅटिक डिलीट होतील नको असलेले ईमेल; पाहा प्रोसेस\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/praful-patel-congress-corporation-election-drl98", "date_download": "2022-01-28T22:54:47Z", "digest": "sha1:3RJA35YG7CC5RH67TFAT5GFNUB7C2FIQ", "length": 9848, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "आम्हीसुद्धा स्वबळासाठी सज्ज : प्रफुल पटेल | Praful Patel | Sakal", "raw_content": "\nआम्हीसुद्धा स्वबळासाठी सज्ज : प्रफुल पटेल\nआम्हीसुद्धा स्वबळासाठी सज्ज : प्रफुल पटेल\nनागपूर : राज्यात महाविकास आघाडी आहे हे विसरून जा. महापालिका निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ती आपल्याला आपल्याच ताकदीवर जिंकायची आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल (Praful patel) यांनी आम्हीसुद्धा स्वबळासाठी सज्ज असल्याचा इशारा काँग्रेसला (Congress) दिला.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी गणेशपेठ येथील कार्यालयात पार पडली. बैठकीला पटेल यांच्यासह शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेश बंग, शहर निरीक्षक राजेंद्र जैन, सुबोध मोहिते, शब्बीर अहमद विद्रोही, प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, प्रवीण कुंटे पाटील, अनिल अहीरकर, आभा पांडे, सलील देशमुख, प्रशांत पवार, वर्षा शामकुळे, जावेद हबीब, दिलीप पनकुले, बजरंग सिंह परिहार, शेखर सावरबांधे, रमेश फुले आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nप्रफुल पटेल यांनी महापालिकेची निवडणूक आपल्याला आपल्याच बळावरच लढायची असल्याचे सांगितले. त्यामुळे आता कुणाच्या सहकार्याची अपेक्षा बाळगू नका आणि गाफील राहू नका.सर्वच प्रभागासाठी तुल्यबळ उमेदवार शोधून ठेवा. प्रत्येकाला संधी मिळणार असल्याने आपसात बसून पॅनेल तयार करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिला.\nराज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार सांगत आहेत. त्यामुळे आपणही आपल्या ताकदीवर निवडणूक लढण्यासाठी सज्ज राहावे. आपआपले प्रभाग निश्चित करून जनसंपर्क वाढवा, नागरिकांच्या समस्या जाणून घ्या, अशा सूचन���ही यावेळी प्रफुल पटेल यांनी केली. महापालिकेच्या निवडणुकीतील यश आपल्यासाठी विधानसभेचे दार उघडून देणार आहे. त्याकरिता राष्ट्रवादीच्या अधिकाधिक जागा निवडून आणाव्या, असेही पटेल म्हणाले. रमेश बंग यांनीसुद्धा तयारीला लागण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली.\nहजार फुटांची घरे करमुक्त करा: पेठे\nमुंबईत पाचशे चौरस फुटांच्या इमारती करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तेथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. नागपूरमध्ये हजार चौरस फुटांच्या जागेवर गोरगरीब व मध्यमवर्गीयांची घरे आहेत. त्यामुळे करमाफी देताना नागपूर शहरासाठी हजार चौरस फुटाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी दुनेश्वर पेठे यांनी केली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2019/08/gudi-padwa-marathi-nibandh.html", "date_download": "2022-01-28T23:20:12Z", "digest": "sha1:RY63YUHLGMFC2ECXHATZKYEK2ZZXMYLK", "length": 9956, "nlines": 105, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "गुढीपाडवा मराठी निबंध माहिती - Gudi Padwa Marathi Nibandh - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nगुढीपाडवा मराठी निबंध माहिती - Gudi Padwa Marathi Nibandh\nगुढीपाडवा मराठी निबंध माहिती - Gudi Padwa Marathi Nibandh\nचैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू पंचांगाप्रमाणे नवीन वर्षाचा पहिला दिवस. वर्षातील महत्वाचा, उत्साहाचा, आनंदाचा ऋतू म्हणजे वसंतऋतू. वसंतऋतूच्या आगमनाची चाहूल किंवा वर्दी देणारा असा हा गुढीपाडवा. शालीवाहनने याच दिवशी शकाचा पराभव केला म्हणून 'शालिवाहन शक' याच दिवशी सुरू होते.\nप्रभू रामचंद्रानी रावणाचा पराभव करुन, वनवास संपवून अयोध्या नगरीमध्ये याच दिवशी प्रवेश केला. आपल्या लाडक्या श्रीरामाचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील प्रजेने गुढ्या - तोरणे उभारली व आनंदोत्सव साजरा केला. म्हणूनच आजही घरोघरी गुढी उभारली जाते.\nअंगणामध्ये रांगोळी काढून त्यावर एक पाट मांडावयाचा. एक मोठी काठी घेऊन तिच्या टोकावर जरीचे केशरी ��ापड बांधावयाचे. त्यावर चांदीचा पेला अडकवायचा. त्याला कडुनिंबाचा टाळा बांधायचा. शिवाय रंगीबेरंगी बत्ताशांची माळ, फुलांच्या माळा घालून हीसजविलेलीगुढीदारामधेउभीकरावयाचीवतिची पूजा करावयाची. हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा दिवस आहे.\nबैल पोळा निबंध मराठी माहिती\nराखी पौर्णिमा मराठी माहिती निबंध\nशेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध\nगम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में गम् धातु का अर्थ होता है जा...\nडॉक्टर और मरीज के बीच संवाद रोगी : डॉक्टर साहब, मुझे कल रात से हल्का सा बुखार आ रहा है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है डॉक्टर : ठण्ड तो नहीं लग रही है \nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध\nगणतंत्र दिवस पर संस्कृत में निबंध Essay on Republic Day in Sanskrit अस्माकं देशः १९४७ तमस्य वर्षस्य 'अगस्त'-मासस्य पञ्चदशे दि...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध\nपर्यावरण पर संस्कृत में निबंध E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः E ssay on Environment in Sanskrit वयं वायुजलमृदाभिः आवृत्ते वातावरणे निवसामः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/bharatgad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:06:52Z", "digest": "sha1:5GJ6OCZX7YNSPXXBD3X2YABI7U33RPGU", "length": 11524, "nlines": 108, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "भरतगड किल्ला माहिती, Bharatgad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भरतगड किल्ला मराठी माहिती निबंध (Bharatgad fort information in Marathi). भरतगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी भरतगड किल्ला मराठी माहिती निबंध (Bharatgad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nभरतगडावर काय पाहू शकता\nभरतगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nभरतगड हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून १८ किमी अंतरावर मालवण येथे आहे. हा किल्ला गड नदीच्या दक्षिणेला किंवा कालावल खाडीवर आहे. हा किल्ला ४-५ एकर परिसरात आंब्याच्या बागांनी व्यापलेला आहे.\nभरतगड हा कोकणातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला मालवणच्या मसुरे गावात आहे. हा महाकाय आणि शाही किल्ला १७ व्या शतकात बांधला गेला असला तरी तो आजही खूप मजबूत आहे. किल्ल्यामध्ये ४ महाकाय बुरुज आहेत जे संरक्षणासाठी मजबूत वास्तुकलेचे प्रतिनिधित्व करतात.\n१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी या ठिकाणी भेट दिली परंतु मसुरे टेकडीवर पाण्याची उपलब्धता कमी असल्याने त्यांनी किल्ला बांधण्यासाठी जागा सोडून दिली. १६८० मध्ये वाडीकर फोंडा सावंत यांनी किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला.\n१७०१ मध्ये किल्ला पूर्ण झाला. १७४८ मध्ये कान्होजी आंग्रे यांचा मुलगा तुळाजी आंग्रे याने किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. १८१८ मध्ये कॅप्टन हचिन्सनने हा किल्ला ताब्यात घेतला.\nभरतगडावर काय पाहू शकता\nहा किल्ला मध्यभागी उंच जमिनीवर उभा आहे. गडाच्या चार कोपऱ्यांवर चार बुरुज आहेत. तटबंदीच्या भिंती सुमारे १७ ते १८ फूट उंच आणि पाच फूट जाड आहेत.\nउत्तरेकडे आणि दक्षिणेकडे धावणाऱ्या कर्णाच्या विरुद्ध टोकांना गोलाकार बुरुज आहेत. गडाच्या आत, उत्तर बुरुजापासून त्याच्या संपूर्ण लांबीच्या सुमारे एक चतुर्थांश एक लहान मंदिर आहे, आणि त्याच्या जवळ एक मोठी विहीर आहे.\nया किल्ल्याच्या प्रत्येक बाजूपासून सुमारे सतरा यार्ड आणि प्रत्येक टोकापासून १०० यार्ड अंतरावर नऊ किंवा दहा बुरुज असलेली बाह्य भिंत आहे.\nखडकात बांधलेल्या पायऱ्या ५ मिनिटात गडावर पोहोचतात. मुख्य दरवाजा भग्नावस्थेत आहे पण किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या आजूबाजूला २० X १० फूट खोल खंदक आहे जो किल्ल्याभोवती दाट झाडी असल्यामुळे सामान्यतः दिसत नाही.\nमुख्य दरवाजातून पुढे गेल्यावर बुरुजांवर जाण्यासाठी तटबंदी डावीकडे ठेवून दक्षिणेकडे जावे लागते. भिंतीच्या दक्षिण बाजूस एक खोल खंदक आहे ज्याचा पावसाळ्यात पाणी साठवण्यासाठी वापर असावेत.\nगडावर आंब्याची बाग असल्याने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. बाग खासगी मालमत्ता असली तरी काही आंबे पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.\nभरतगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nकिल्ल्यापासून सर्वात जवळचे शहर मालवण आहे जे मुंबईपासून ५२६ किमी अंतरावर आहे. गडाच्या पायथ्याचे गाव मसुरे आहे. भरतगड आणि भदवंतगड किल्ले एकाच दिवसात ��ाहता येतात. मालवण येथे चांगली हॉटेल्स आहेत, आता मसुरे मार्गावरील छोट्या हॉटेलमध्ये चहा-नाष्टाही मिळतो.\nतुम्ही मुंबई-मालवण एसटी पकडू शकता आणि मसुरेपर्यंत दुसऱ्या बसने प्रवास करू शकता. मालवणला जाणार्‍या एसटी बसेस पुणे आणि कोल्हापूर येथूनही धावतात.\nतर हा होता भरतगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास भरतगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Bharatgad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-27-december-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2022-01-28T22:43:07Z", "digest": "sha1:SNAYFXEOVB6ANUJAM6TURD6Z73CL4EJN", "length": 18362, "nlines": 233, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 27 December 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (27 डिसेंबर 2017)\n2018 साली भारतीय अर्थव्यवस्था उंचावेल :\nआगामी वर्षात भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदराच्याबाबतीत (जीडीपी) ब्रिटन आणि फ्रान्स या दोन बड्या देशांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\n‘द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (सीईबीआर) यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आगामी वर्षात वीज आणि तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध होऊन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल. याशिवाय, आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवतील. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था वरच्या स्थानावर असेल. या एकूणच परिस्थितीमुळे आगामी 15 वर्षात जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांच्या यादीत आशियाई देशांचे वर्चस्व असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nभारतीय अर्थव्यवस्थेला सध्या तात्पुरत्या स्वरुपाचे धक्के बसत आहेत. सध्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास काहीसा मंदावला आहे. मात्र, तरीही 2018 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे माघारी टाकेल आणि जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे सीईबीआरचे उपाध्यक्ष डग्लस मॅकविल्यम्स यांनी सांगितले.\nचालू घडामोडी (26 डिसेंबर 2017)\nगुजरा��मध्ये सहाव्यांदा भाजप सत्तेवर :\nगुजरातच्या नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. गांधीनगर सचिवालयाच्या मैदानावर आयोजित या भव्य शपथग्रहण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री सहभागी झाले होते.\nभाजपने 6 पाटीदार, 6 ओबीसी, 2 राजपूत, 3 आदिवासी, 1 दलित आणि एका ब्राह्मण आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.\nविजय रूपाणी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथग्रहण समारोहात सहभागी झालेल्या मोदींनी तत्पूर्वी अहमदाबादमध्ये रोड शोही केला.\nराज्यपाल ओ.पी. कोहली यांनी रूपाणी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्य मंत्रिमंडळातील 19 सदस्यांनीही शपथ घेतली.\nएमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानांवर बंदी :\nयुनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाने एमिरेट्स एअरलाइन्स कंपनीच्या सर्व विमानांना देशात उतरण्यास आणि उड्डाण करण्यास बंदी घातली आहे.\nएमिरेट्सने दोन ट्युनेशियन महिलांना विमानात चढण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून हा तडकाफडकी निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nवाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानांना ट्युनेशियामध्ये बंदी घालण्यात आली आहे.\nतसेच जोपर्यंत कंपनी जागतिक नियम आणि करारांप्रमाणे काम करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत ही बंदी कायम राहिले अशा स्वरूपाचे पत्रकच मंत्रालयाने काढले आहे.\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा :\n31 डिसेंबरपासून हैदराबादमध्ये रंगणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघाची निवड करण्यात आलेली आहे.\n21 संभाव्य खेळाडूंच्या यादीतून 15 जणांच्या अंतिम संघाची निवड करण्यात आलेली आहे.\nराज्य कबड्डी असोसिएशनमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार संघात कोणतेही बदल होण्याची शक्यता कमी आहे.\nप्रो-कबड्डीत उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळणाऱ्या रिशांक देवाडीगाकडे यंदा महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व देण्यात आलेले आहे.\nएकूण 31 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून 6 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे, स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर या स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीपासूनचे सामने दाखवण्यात येणार आहेत.\nराज्यात केवळ एक मानांकित अन्न प्रयोगशाळा :\nदेशभरात राज्यनिहाय असणाऱ्या अन्न प्रयोगशाळांची संख्या 72 आहे. यापैकी केवळ आठ प्रयोगशाळांना नॅशनल एक्रेडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशनचे (एनएबीएल) मानांकन आहे. महाराष्ट्रातील केवळ एका प्रयोगशाळेला एनएबीएल मानांकन मिळाले आहे.\nमहाराष्ट्रातील 15 पैकी अवघ्या एका प्रयोगशाळेला हा दर्जा असल्यामुळे कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने (कॅग) आपल्या अहवालात राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.\nआरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सगळ्या राज्यांतील ऑक्‍टोबर 2016च्या योजनेनुसार प्रयोगशाळांना एनबीएल मानांकन मिळावे, असे आदेश दिले होते. त्यासाठी दोन वर्षांची मुदतही देण्यात आली आहे.\nमानांकनाबाबत 2015 मध्येसुद्धा राज्य सरकारने आश्‍वासन दिले होते; मात्र त्याबाबत अंमलबजावणी होत नसल्याचे ‘कॅग’च्या निदर्शनास आले आहे.\nजेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारले जाणार :\nविटा शहरात बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणारे जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.\nसुहास बाबर म्हणाले की, आमदार अनिलभाऊ बाबर यांची सामान्य जनतेशी असणारी सामाजिक बांधिलकी व त्यांच्याविषयी असणारी तळमळ याचा धागा पकडून आम्ही विटा येथील वृद्ध लोकांसाठी अतिशय सुसज्ज अशा प्रकारचे विरंगुळा केंद्र तयार करीत आहोत. विटा शहर ज्या पद्धतीने वाढत आहे. त्याप्रमाणे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे व नगरपालिका येथील जनतेच्या भावनेशी खेळत आहे. आम्ही इथून पुढील काळात सुद्धा नागरिकांच्या आरोग्याच्या, पाण्याच्या व दिवाबत्तीच्या समस्येवर सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार आहोत.\nउर्दू कवी मिर्झा गालिब यांचा 27 डिसेंबर 1797 मध्ये आग्रा येथे जन्म झाला.\nसन 1911 मध्ये 27 डिसेंबर रोजी कॉंग्रेस अधिवेशनात ‘जन गण मन’ राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.\n27 डिसेंबर 1945 मध्ये 28 देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.\nइंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून सन 1949 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (28 डिसेंबर 2017)\nआजच्या चालू घडामोडींचा व्हि���िओ\n28 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n27 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n26 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n25 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/bigg-boss-15-salman-khan-gets-angry-with-abhijeet-bichukle/384747/", "date_download": "2022-01-28T22:05:22Z", "digest": "sha1:44YJEEMKH56UFJYSL3HI25OKRXJDNV3X", "length": 10973, "nlines": 159, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Bigg Boss 15: Salman Khan gets angry with Abhijeet Bichukle", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Big Boss 15 : घरात घुसून मारेन, सलमान खान बिचुकलेवर भडकला\nBig Boss 15 : घरात घुसून मारेन, सलमान खान बिचुकलेवर भडकला\nकाही स्पर्धकांमध्ये झालेल्या मारामाऱ्या पाहायला मिळाल्या असून याची सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होती. नुकतंच उमर रियाझ आणि प्रतीक सहजपाल यांच्यात बरीच बाचाबाची झाली. याच कारणामुळे बिग बॉस 15 च्या वीकेंड चा वॉर या एपिसोडमध्ये उमरला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. दरम्यान, सलमान खान हा बिचुकलेवर चिडला आहे.\nBig Boss 15 : घरात घुसून मारेन, सलमान खान बिचुकलेवर भडकला\nबिग बॉस 15 च्या फिनालेला आता अवघे काही दिवसच उरले आहेत. या बिग बॉसच्या सीजनमध्ये रश्मी, करण कुंद्रा, शमिता आणि राखी सावंत यांनी तिकीट टू फिनाले टास्क जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला. तिकीट टू टास्क दरम्यान बऱ्याच गोष्टी या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाल्या. काही स्पर्धकांमध्ये झालेल्या मारामाऱ्यांची सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. नुकतंच उमर रियाझ आणि प्रतीक सहजपाल यांच्यात बरीच बाचाबाची झाली. याच कारणामुळे बिग बॉस 15 च्या वीकेंड चा वॉर या एपिसोडमध्ये उमरला बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान, सलमान खान हा बिचुकलेवर चिडला आहे.याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nवीकेंडचा वॉरमध्ये सलमान खान बिचुकलेवर खूप रागावला असल्याचे पाहायला मिळाले. सलमानच्या रागाचे कारण हे अभिजीत बिचुकले याचा उद्धटपणा आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरी झालेल्या टास्कच्या वेळी अभिजीत बिचुकलेने देवोलिना आणि प्रतिक सहजपाल यांच्यासाठी अपशब्द वापरले.त्यामुळे ‘वीकेंडचा वॉर’ या एपिसोडमध्ये सलमान खान बिचुकलेवर ���डकला.\nप्रोमोमध्ये सलमान बिचुकलेला म्हणाला की, बिचुकले तुम्ही जशी शिवीगाळ केलात.कोणी दुसरे तुमच्या परिवारासोबत असे करेल तेव्हा तुम्हाला कसे वाटेल. मी तुम्हांला ही शेवटची वॉर्निंग देतो आहे. यापुढे जर असे झाले तर, केस पकडून घराबाहेर काढेन. त्यानंतर घरात घुसून मारेन असेही सलमानने बिचुकलेला बजावले आहे.\nसलमान खानचे बोलणे ऐकून अभिजीत बिचुकलेने त्याला प्रतिउत्तर दिले. ‘खड्ड्यात गेला तुमचा शो.या शोमध्ये मला राहायचेच नाही.दरवाजा उघडा मला बाहेर जाऊ द्या, अशा शब्दात त्याने सलमान खानला उत्तर दिले आहे.\nहेही वाचा – Kangana Ranaut : कंगना रनौतमुळे वाढतोय कोरोना ; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nVideo : दोन इमारतीच्या छतालाच बनवले ‘टेनीस कोर्ट’\nZP election result 2021 : पोटनिवडणुकीतही भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष, देगलूरलाही...\nSmriti Irani: कपिल शर्मा शोच्या सेटवरुन रागात निघून गेल्या...\nCoronavirus: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याला कोरोनाचा संसर्ग\n‘दृष्टीदोष निवारणासाठी विद्यार्थ्यांना मोफत चष्मे’", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/vvs-laxman-indian-bowler-who-will-most-dangerous-india-england-tour-460169.html", "date_download": "2022-01-28T23:07:18Z", "digest": "sha1:2FPEY657LAVCD6J5KVVRL4X7EDJOM7VN", "length": 17932, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nइंग्लंड दौऱ्यावर अर्धा डझन वेगवान गोलंदाज, पण सगळ्यात खतरनाक कोण VVS लक्ष्मणने सांगितलं नाव\nलक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद सिराज इंग्लंडच्या दौऱ्यावर त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देईल. इंग्लंडच्या भूमीत तो प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना जेरीस आणेल. (VVS Laxman Indian bowler Who will most Dangerous India England tour)\nटीव्ही 9 मरा���ी डिजीटल टीम\nमुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्याची (India Tour Of England) जोरदार तयारी सुरु आहे. खेळाडूंना मुंबईत क्वारंन्टाईन होण्याचा तारखा जवळपास आल्या आहेत. लवकरच भारत इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. भारतीय संघ आपल्या सोबत अर्धा डझनपेक्षा अधिक वेगवान गोलंदाज घेऊन चालला आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. या सगळ्यांमध्ये इंग्लंडच्या भूमीत कोण वरचढ ठरणार असा प्रश्न व्हीव्हीएस लक्ष्मणला (VVS laxman) विचारण्यात आला. यावेळी त्याने मोहम्मद सिराजचं (Mohammed Siraj) नाव सांगत तो इंग्लंडच्या भूमीवर कमाल करेन, अशी भविष्यवाणी वर्तवली. (VVS Laxman Indian bowler Who will most Dangerous India England tour)\nलक्ष्मणच्या म्हणण्यानुसार, “मोहम्मद सिराज इंग्लंडच्या दौऱ्यावर त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देईल. इंग्लंडच्या भूमीत तो प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना जेरीस आणेल. सिराजने ऑस्ट्रेलियात दौऱ्यात चमक दाखवली होती. आताही तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याची पुनरावृत्ती करायला सज्ज आहे”.\nइंग्लंड दौर्‍यावर अर्धा डझन भारतीय वेगवान गोलंदाज जातायेत. त्यापैकी मोहम्मद सिराज हा प्रतिस्पर्धी संघासाठी सर्वात धोकादायक आहे. वेगवान गोलंदाजासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. प्रथम, त्याने बॉल स्विंग केला पाहिजे आणि दुसरे म्हणजे, जास्त ओव्हर्स टाकताना त्याने थकू नये. सिराजमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत. त्याचा स्टॅमिना खूप भारी आहे. तिसऱ्या स्पेलमध्येही तो तशीच गोलंदाजी करु शकतो जशी त्याने पहिल्या दोन स्पेलमध्ये केली, अशा शब्दात त्याने सिराजचं कौतुक केलं.\nसिराज हार मानत नाही\nसिराज असा खेळाडू आहे जो हार मानणाऱ्यांमधला नाही. शेवटपर्यंत लढायचं हे त्याच्या स्वाभावात आहे. संधी मिळेल तसं सिराज आक्रमकता दाखवतो. सातत्य हा त्याच्या करिअरचा स्ट्राँग पाँईंट आहे, जे त्याला भविष्यात अधिक उंचीवर नेणार आहे.\nटीम इंडियाला इंग्लंडमध्ये 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. याची सुरुवात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC Final 2021) अंतिम सामन्याने होणार आहे. 18 ते 23 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथहॅम्पटन येथे हा अंतिम सामना पार पडणार आहे. त्यानंतर भारताला इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.\nहे ही वाचा :\nRahul Dravid : राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा, श्रीलंका दौरा गाजवणार\nमाजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाखमोलाची मदत, आईच्या उपचारासाठी 6.77 लाख रुपये दिले\n17 वर्षांची असताना भारताविरोधात पदार्पण, धोनीसारखं शार्प डोकं, टॉपलेस फोटो टाकून उडवला धुराळा\nIND vs WI: वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित कर्णधार, विराट खेळणार, बुमराहला विश्रांती\nपंधरा हजार फुटावरून मोठ्या थंडीत लडाख बॉर्डरवर दिन साजरा\nRepublic Day 2022 Live Updates : राजपथावरील संचलन सोहळा संपन्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nराष्ट्रीय 3 days ago\nRepublic Day 2022 : जाणून घ्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या या 6 खास गोष्टी\nगाडीवर तिरंगा फडकावणं गुन्हा आहे जाणून घ्या तिरंगा कुठं लावावा आणि तिरंग्याचा अपमान नेमका कशामुळे होतो\n‘या’ पाच देशातील व्यक्तींसोबत लग्न केल्यास लगेच मिळते तेथील नागरिकत्व, जाणून घ्या काय आहेत नियम\nफोटो गॅलरी 4 days ago\nमला म्हणतात लवंगी मिरची\nअभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील खास क्षण\nरुचिराने ‘आज दिल को मार ही डाला’ \nअभिनेत्रीने #unshaved फोटो शेअर करण्याचं कारण काय\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी4 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर ग��जेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/team-indias-embarrassing-record-4-wickets-for-0-runs/", "date_download": "2022-01-28T21:56:01Z", "digest": "sha1:M2G7YZEHTSD6RM5GIQVSQ3WZS7XCVLOE", "length": 15389, "nlines": 193, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "WTC 2021 इंग्लंडमध्ये Team India चा लाजीरवाणा रेकॉर्ड 0 रनमध्ये 4 विकेट्स - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nWTC 2021 इंग्लंडमध्ये Team India चा लाजीरवाणा रेकॉर्ड 0 रनमध्ये 4 विकेट्स\nWTC 2021 इंग्लंडमध्ये Team India चा लाजीरवाणा रेकॉर्ड 0 रनमध्ये 4 विकेट्स\nWTC 2021 इंग्लंडमध्ये Team India चा लाजीरवाणा रेकॉर्ड 0 रनमध्ये 4 विकेट्स\nWebnewswala Online Team – टीम इंडिया (Team India) मोठ्या अपेक्षेनं इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. या दौऱ्याची सुरूवात टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनं (WTC Final 2021) करणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध 18 ते 22 जून दरम्यान ही फायनल होईल. त्यानंतर इंग्लंड विरुद्धची 5 टेस्ट मॅचची सीरिज टीम इंडिया खेळणार आहे. या सीरिजमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमचं पारडं जड आहे असा अंदाज अनेक दिग्गजांनी व्यक्त केला आहे.\nइंग्लंडमधील आव्हानांची जय्यत तयारी करत असलेल्या टीम इंडियासाठी आजच्या दिवसाच्या (7 जून) आठवणी त्रासदायक आहेत. 69 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (7 जून 1952) टीम इंडियाने पहिल्या 4 विकेट्स 0 रनवर गमावल्या होत्या.\nशाहरुख खान च्या Knight Riders ची आता हॉलीवूडमध्ये एंट्री\nमहेंद्रसिंह धोनी खेळणार बिग बॅश लिगमध्ये \nटीम इंडियाला मिळाला नवीन किट स्पॉन्सर MPL\nकर्णधार मिताली राज चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती चे संकेत\nभारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्या मालिकेतील पहिली टेस्ट मॅच हेडिंग्लेमध्ये होती. विजय मांजरेकर यांच्या शतकामुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 293 रनपर्यंत मजल मारली होती. विजय मांजरेकर (133) आणि कॅप्टन विजय हजारे (89) यांचा अपवाद वगळता एकही भारतीय बॅट्समन पहिल्या इनिंगमध्ये मोठा स्कोअर करु शकला नाही. इंग्लंडकडून जिम लेकरनं 4 तर फ्रॅड ट्रूमननं 3 विकेट्स घेतल्या.\nटीम इंडियाच्या 293 रनला उत्तर देताना इंग्लंडनं पहिल्या डावात 334 रन काढले. गुलाम अहमद यांनी पाच विकेट्स घेतल्यानं मोठी आघाडी घेण्याचा इंग्लंडचा उद्देश सफल झाला नाही. 41 रनच्या पिछाडीनंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात धक्कादायक झाली.\nपंकज रॉय, दत्ता गायकवाड, विजय मंत्री आणि विजय मांजरेकर हे टॉपचे चार बॅट्समन शून्यावर परतले. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 0 अशी झाली होती. या लाजीरवाण्या सुरुवातीमुळे टीम इंडियाचा पराभव नक्की होता. कॅप्टन विजय हजारे यांनी दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. विजय हजारे (56) आणि दत्तू फडकर (64) यांनी अर्धशतक झळकावल्यानं टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 165 रनपर्यंत मजल मारली.\nइंग्लंडकडून दुसऱ्या इनिंगमध्ये हॅरी ट्रूमन यांनी सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंडसमोर दुसऱ्या इनिंगमध्ये विजयासाठी 125 रनचे लक्ष्य होते. ते त्यांनी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत टीम इंडियाच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nलसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज\n2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\nमाहित असायलाच हवेत हे शिलाजित वापराचे फायदे\nWeight loss : ‘या’ चुकांमुळे वाढते चरबी, जाणून घ्या कसे\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nकोरोना विरोधात लढण्यासाठी भारतीय Covaxin No 1\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://anandkshan.blogspot.com/2007_03_25_archive.html", "date_download": "2022-01-28T21:45:06Z", "digest": "sha1:KS2WJGDG26XT64Z47CXT223BZT3JITKP", "length": 9727, "nlines": 245, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण: 2007-03-25", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\n~:~ अडाणिपणाच्या नानाची टांग ~:~\n~:~ मराठी हिंदी ~:~\n~:~ आळशी माणसे ~:~\n~:~ ती मी आणि बस ~:~\n~:~ दोन चिमण्या ~:~\n~:~ मराठी बाणा ~:~\n~:~ बायकांच जग ~:~\n~:~ ऎक सांगतो मित्रा ~:~\nएकटा नाही मी अजून\nएकटा नाही मी अजून\nतुझ्या आठवणीं माझ्याकडे आहेत\nभंगलेल्या ���पथांची राख आणि\nमाझ्याच हृदयाचे तुकडे आहेत\nएकटा नाही मी अजून\nकाही जख्मां जिवंत आहेत\nदु:ख कोणाकडे हलकं करावं\nहा तर अनोळखी प्रांत आहे\nएकटा नाही की अजून\nचहूकडे स्वप्नांचा भंगार आहे\nएकटा नाही मी अजून\nफाटकी कवितेची एक डायरी आहे\nतू नसलीस म्हणून काय झालं\nतुझ्या आठवणींचे सगे-सोयरी आहेत\nएकटा नाही मी अजून\nकाही वादळांचा सहवास आहे\nमी शोधतोय मोक्षांच्या वाटा\nजगतोय तो अधांतरी प्रवास आहे\nएकटा नाही मी अजून\nतू येण्याची आस तेवत आहे\nआत्मा माझा अमरतेचा दास, नाहीतर\nतोही मृत्यूच्याच कवेत आहे\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/vaccination-at-the-door-of-the-wedding-tent-in-beed-mhcp-637882.html", "date_download": "2022-01-28T21:58:06Z", "digest": "sha1:IDOVSVJG3M4L63INACJJS74LLPQ4LIIB", "length": 8705, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vaccination at the door of the wedding tent in Beed mhcp - चक्क लग्न मंडपाच्या दारात लसीकरण ! लस घेतली असेल तरच वऱ्हाडींना लग्नात प्रवेश – News18 लोकमत", "raw_content": "\nचक्क लग्न मंडपाच्या दारात लसीकरण लस घेतली असेल तरच वऱ्हाडींना लग्नात प्रवेश\nचक्क लग्न मंडपाच्या दारात लसीकरण लस घेतली असेल तरच वऱ्हाडींना लग्नात प्रवेश\nलसीकरणाचे (Vaccination) प्रबोधन व्हावे यासाठी वेगवेगळ्या शक्कल प्रशासन लढवत असल्याचे आपण पाहिले असेल. मात्र बीडमध्ये एका लग्न सोहळ्यात चक्क लस असेल तरच विवाह मंडपात प्रवेश दिला जात होता.\nबीड, 1 डिसेंबर : देश आणि जगावर कोरोना (Corona) संकट असताना आता ओमायक्रोन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूने धाकधूक वाढवली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशात सध्या ओमायक्रोनचा अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. पण हे नवं संकट जर देशावर आलं तर त्याला थोपविण्यासाठी लसीकरण (Vaccination) हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे सरकारकडूनही लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. विशेष म्हणजे बीडमध्ये (Beed) तर एका माजी आमदाराच्या मुलाच्या लग्नात लसीकरणाची एक अनोखीच मोहिम राबविली गेल्याचं चित्र बघायला मिळालं आहे.\nचक्क लग्न मंडपाच्या दारात लसीकरण\nलसीकरणाचे प्रबोधन व्हावे यासाठी वेगवेगळ्या शक्कल प्रशासन लढवत असल्याचे आपण पाहिले असेल. मात्र बीडमध्ये एका लग्न सोहळ्यात चक्क लस असेल तरच विवाह मंडपात प्रवेश दिला जात होता. लस नसेल तर लगेच लस टोचून घेतली जात होती. यामुळे या विवाह सोहळ्याची भन्नाट चर्चा सुरु आहे. बीडचे माजी आमदार सुनील धांडे यांचे सुपुत्र आणि आणि माजी सभापती नारायण परझने यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात संयोजकांनी लसीची सक्ती केली. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने ॲम्बुलन्समध्ये लसीकरण केले जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते या लग्न मंडपातील लसीकरणाचा शुभारंभ झाला. हेही वाचा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अवमान\nसर्व वऱ्हाडींना लस घेण्याचं आवाहन\nलसीकरनासाठी नागरिक पुढे येत नाहीत म्हणून लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आम्ही हा उपक्रम घेत आहोत, असं मुलीचे वडील नारायण परझने यांनी सांगितले. ज्यांनी लस घेतली नाही अशा सर्व वऱ्हाडी मंडळींनी लस घ्यावी, असे आवाहन संयोजक मंडळींच्या वतीने केशव तांदळे यांनी केली. लग्न समारंभामध्ये लसीकरणाची जनजागृती व्हावी यासाठी नारायण पर्जन्य आणि सुनील धांडे यांनी घेतलेल्या या उपक्रमामुळे लसीकरणाचे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांना देखील महत्त्व करण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन लस घ्यावी, असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .सुरेश साबळे यांनी सांगितले.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nचक्क लग्न मंडपाच्या दारात लसीकरण लस घेतली असेल तरच वऱ्हाडींना लग्नात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/02/22/horoscope-rashibhavishya-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:12:14Z", "digest": "sha1:54M5M3DOX6A24Z3IMLM27EC4BQSC7D7R", "length": 9647, "nlines": 101, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या – Spreadit", "raw_content": "\n🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या\n🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या\n🗓️ सोमवार, 22 फेब्रुवारी 2021\n▪️ मेष : छोटे प्रवास घडतील. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. कुटुंबाकडून प्रेम मिळेल. व्यवसायात फायदा मिळेल. सुखद आणि आनंददायक असा दिवस राहील.\n▪️ वृषभ : गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. वैवाहिक सौख्य लाभेल. अनपेक्षित गाठी भेटी होतील. आपले अंदाज अचूक येतील. करिअरमध्ये पुढे जाल, योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल.\n▪️ मिथुन : आपल्या लहरी वागण्यावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक मतभेद टाळा. आरोग्याच्या तक्रारी राहतील. नव्या उमेदीने कामाला लागाल. गुंतवणूकीच्या बाबतीत नवे सल्ले मिळतील. धनलाभ होण्याची शक्यता.\n▪️ कर्क : खर्चाचे प्रमाण कमी होईल. नवीन परिचयातून लाभ होतील. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. नवी माहिती तुम्हाला प्रोत्साहित करेल. सकारात्मक दृष्टीकोन राहिल.\n▪️ सिंह : आपल्या जवळच्या नातलगाला व्यवसायात सहभागी करुन घ्याल. दिवस चांगला आहे. दुःख नष्ट होतील. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही फायदा कराल. प्रेमसंबंधामध्ये चांगले बदल होणार.\n▪️ कन्या : आपण घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल. आपले कार्यक्षेत्र वाढेल. चांगल्या बोलण्याने तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. महत्त्वपूर्ण बोलणी आणि मुलाखती यशस्वी होतील.\n▪️ तूळ : परदेशातील नातेवाईकांशी संपर्क होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आपल्या वक्तृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल.\n▪️ वृश्चिक : हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात करता येईल. शेवटी विजय आपलाच होईल. मोठ्यांचा सल्ला लाभदायक ठरेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल. आरोग्याकडे लक्ष द्या.\n▪️ धनू : पूर्वी केलेल्या कामाची नोकरीत वरिष्ठ प्रशंसा करतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. तणावापासून लांब जाण्यासाठी संगीत ऐका. अर्थिक परिस्थिती उत्तम राहील. दिवस व्यस्त असेल.\n▪️ मकर : मिष्टान्न भोजनाचा योग आहे. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. दिवसाची सुरूवात थोडी त्रासदायक आहे, मात्र शेवट चांगला आहे.\n▪️ कुंभ : नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणार असाल तर यश निश्चित. आपले निर्णय योग्य ठरतील. घरात काही बदल करण्याआधी मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. जीवनसाथीचे विचार समजून घ्या.\n▪️ मीन : संतसज्जनांचा सहवास लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. कर्तृत्त्वाला झळाळी येणाऱ्या घटना घडतील. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता आहे. विवाहाचे प्रस्ताव येतील.\nकाय म्हणाले मुख्यमंत्री ‘लाईव्ह’च्या माध्यमातून जाणून घ्या कोरोना अपडेट्सच्या माध्यमातून\nनेहा कक्कर आहे ‘या’ आजाराने त्रस्त; वाचा तिने स्वत:च केलेला खुलासा..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/gopalgad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:06:00Z", "digest": "sha1:KHZXQFRMAJYVYNDLEQCDQU67E7TSUFMB", "length": 16738, "nlines": 117, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "गोपाळगड किल्ला माहिती, Gopalgad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गोपाळगड किल्ला मराठी माहिती निबंध (Gopalgad fort information in Marathi). गोपाळगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी गोपाळगड किल्ला मराठी माहिती निबंध (Gopalgad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध��ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nगोपाळगड नाव कसे पडले\nगोपाळगड किल्ल्यावर काय पाहू शकतात\nगोपाळगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nगोपाळगड किल्ल्यावर राहण्याची सोय\nगोपाळगड किल्ला हा चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला आहे. गोपाळगड किल्ला हा अंजनवेल किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो.\nअंजनवेल, तालुका-गुहागर, जिल्हा-रत्नागिरी गावातील गोपाळगड किल्ला हा अंदाजे ७ एकर क्षेत्रफळ असलेला सागरी किल्ला आहे. किल्ल्याच्या बहुतेक तटबंदी अजूनही उभ्या अवस्थेत आहेत. किल्ल्याच्या बाहेरील भिंतीला लागूनच दगड दिसतात. मुख्य किल्ल्याचा विस्तार वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या काळात केला आहे.\nहा किल्ला वाशिष्ठी नदी पर्यंत असणारा व्यापार मार्ग पहारा करण्यासाठी आणि दाभोळ बंदर मध्ययुगीन व्यस्त मार्ग होता. समुद्राजवळील टेकडीवर असलेला हा महत्वाचा किल्ला आहे.\nगोपाळगडाचा मुख्य मध्यवर्ती किल्ला १६ व्या शतकात विजापूरच्या शासकांनी बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये त्यांच्या दाभोळ मोहिमेदरम्यान हा किल्ला ताब्यात घेतला. १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, १६९९ मध्ये हा किल्ला सिद्दी खैरात खानने ताब्यात घेतला.\n१७४४ मध्ये मराठा योद्धा तुळाजी आंग्रे यांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि तो परत मराठा साम्राज्यात तत्कालीन पेशव्यांच्या राजवटीत समाविष्ट झाला. पुढे आंग्रे आणि पेशव्यांच्यात वाद निर्माण झाला आणि हा किल्ला १७५५ मध्ये पेशव्यांच्या ताब्यात गेला. मराठा साम्राज्याचा नाश झाला. १८१८, ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ ते १९४७ पर्यंत ते ब्रिटिशांच्या ताब्यात होते.\nआपल्या राजवटीत सिद्दी खैरात खानने किल्ल्याचा तटबंदीचा विस्तार समुद्रसपाटीपर्यंत केला. या किल्ल्याच्या भिंतींच्या खालच्या भागाला पडकोट असे म्हणतात. मुख्य किल्ल्याला लागून असलेल्या तटबंदीच्या वरच्या भागाला बालेकोट असे म्हणतात.\nगोपाळगड नाव कसे पडले\nगोपाळगड या नावाबाबत सुद्धा काही कथा आहेत. १६६० मध्ये शिवाजी महाराजांच्या राजवटीत याला गोपाळगड असे नाव पडले असे काहींचे म्हणणे आहे. तुळाजी आंग्रे यांच्या राजवटीत त्याचे नाव गोपाळगड पडले असे काहींचे म्हणणे आहे कारण ते कृष्णभक्त होते. अजूनही काही लोक म्हणतात की आंग्रेंच्या राजवटीत या किल्ल्याचा किल्लेदार गोपाळराव नावाचा एक व्यक्ती होता म्हणून त्याला गोपाळगड असे नाव पडले.\nगोपाळगड किल्ल्यावर काय पाहू शकतात\nगोपाळगड किल्ल्याला मजबूत तटबंदीने संरक्षित केले आहे आणि एकूण १२ बुरुज आहेत. पूर्व आणि पश्चिमेला प्रत्येकी दोन मुख्य दरवाजे आहेत. दरवाजा पश्चिमेकडे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी लहान आणि सोयीस्कर आहे. या दरवाजातून आत प्रवेश करताच या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांच्या चौक्या दिसतात. किल्ल्याच्या आत घनदाट झुडपे आणि आंब्याची झाडे आहेत. पण पुढे गेल्यावर विविध वास्तू किल्लेदारांचे निवासस्थान, तीन विहिरी आणि अनेक छोटे-मोठे पाया दिसतात.\nहा किल्ला ७ एकर परिसरात पसरलेला आहे. हा किल्ला आयताकृती आकाराचा असून सर्व बाजूंनी खंदक आहे. किल्ल्याची तटबंदी १२ फूट उंच आणि ८ फूट मोठा जाड आहे. किल्ल्याचा रस्ता पश्चिमेकडील एका छोट्या प्रवेशद्वाराजवळ संपतो.\n१७०७ पर्यंत किल्ल्यावर पर्शियन भाषेत एक शिलालेख होता, आता तो कुठेच दिसत नाही. संपूर्ण किल्ला लॅटरीटिक खडकापासून बांधला गेला आहे. वरचाकोट, परकोट आणि बालेकोट अशा तीन भागात किल्ला विभागलेला आहे. पडकोटला एक छोटेसे प्रवेशद्वार आहे जे बाहेरच्या बाजूने उघडते.\nकिल्ल्याच्या तटबंदीच्या आत आंब्याची बाग आहे, किल्ला मालकीच्या वादात राहिला आहे. किल्ल्याजवळ तळकेश्वराचे पुरातन मंदिर आहे. किल्ल्यापासून सुमारे २ किमी अंतरावर एक दीपगृह आहे ज्याला नाममात्र शुल्क भरून भेट देता येते.\nगोपाळगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nविमानाने जायचे असेल तर मुंबई सर्वात जवळचे विमानतळ आहे.\nरेल्वेने जायचे असेल तर कोकण रेल्वे प्रदेशातील चिपळूण रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे. ते मुंबई आणि गोव्याला जोडलेले आहे. रेल्वे स्टेशन ते गुहागर हे सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे.\nरस्त्याने जायचे असेल तर गुहागर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ अंजनवेलच्या दक्षिणेस १२ किमी अंतरावर आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आणि विविध ठिकाणांहून राज्य परिवहन आणि खाजगी बस नियमितपणे धावतात. एखादे खाजगी वाहन किंवा रिक्षा श्रेयस्कर असले तरी अंजनवेलला एसटी बसने प्रवास करता येतो. किल्ला पूर्णपणे पाहण्यासाठी २ ते ३ तास लागतात.\nगोपाळगड किल्ल्यापासून सर्वात जवळचे शहर आहे गुहागर आहे जे चिपळूण पासून ४६ किमी आहे. गुहागरपासून १३ किमी अंतरावर अंजनवेल हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. चिपळूण, गुहागर, अंजनवेल येथे चांगली हॉटेल्स आहेत, आता कोस्टल रोडलगतच्या छोट्या हॉटेलमध्येही चहा-नाष्टा मिळतो.\nअंजनवेल गावाच्या पश्चिमेकडील टेकडीवरून ट्रेकिंगचा मार्ग सुरू होतो. आता गडावर जाण्यासाठी अतिशय सुरक्षित आणि रुंद रस्ता आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो.\nगोपाळगड किल्ल्यावर राहण्याची सोय\nकिल्ल्यावर राहण्याची आणि जेवणाची कोणतीही सोय नाही. गुहागरमध्ये रिसॉर्ट उपलब्ध आहेत.\nतर हा होता गोपाळगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास गोपाळगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Gopalgad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/chandrshekhar-bavankule-on-cm/387600/", "date_download": "2022-01-28T22:55:00Z", "digest": "sha1:TIPJ36EJNVTW7HQSBRZLQX35FK72U73Y", "length": 7672, "nlines": 148, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Chandrshekhar Bavankule On CM", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा\nचंद्रशेखर बावनकुळे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nराज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं काय राज्य सरकार काय निर्णय घेणार\nमागच्या तीन ते चार दिवसापासून विदर्भामध्ये गारपीट आणि पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेती केली. गेल्या सरकारच्या काळात अशी गारपीट झाली होती तेव्हा 39 कोटी रुपये एका जिल्ह्याला दिले होते. उद्धव ठाकरे यांनी बांधावर यायचं कबूल केलं होतं तर ते बांधावरपण दिसत नाहीत आणि मंत्रालयात पण येत नाहीत. पालकमंत्र�� देखील गायब आहे. असं वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी केलं आहे.\nमागील लेख‘कोन नाय कोन्चा…’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य मनसेला मान्य, अमेय खोपकर मांजरेकरांच्या पाठीशी\nपुढील लेखअतुल लोंढेंचा अभिनेता किरण माने यांना पाठिंबा\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nविद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल निर्माण होणार ओढ\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nसरकारची दादागिरी सहन करणार नाही\nजाणून घ्या रेणुका देवीचा महिमा\nतक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/drown.html", "date_download": "2022-01-28T22:27:52Z", "digest": "sha1:WA4W2LOOOOQVQ5GWWTG2V335SFRL4HR2", "length": 8215, "nlines": 131, "source_domain": "zeenews.india.com", "title": "drown News in Marathi, Latest drown news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\n समुद्रात बुडणार मुंबई; आशिया खंडातील या शहरांनाही मोठा धोका\nसंपूर्ण जगात क्लायमेट चेंज होत आहे. यासंबधी अनेक बातम्या, रिपोर्ट, माहिती समोर येत असते. सलग वाढत्या प्रदुषणाने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे.\nVIDEO : नालासोपाऱ्यात 4 वर्षीय मुलगा वाहून गेला\nVIDEO : नालासोपाऱ्यात 4 वर्षीय मुलगा वाहून गेला\nVIDEO : मान्सूनची खबरबात | पूल पार करताना दोघे बुडाले\nVIDEO : मान्सूनची खबरबात | पूल पार करताना दोघे बुडाले\nडोळ्यासमोर वाहून जाणाऱ्या मुलांना वाचवण्यात बाप अपयशी\nवडिलांदेखत चार मुलं गेली भीमेच्या नदीपात्रात वाहून\nVIDEO : नाशिकमध्ये सेल्फीच्या नादात 6 जण धरणात बुडाले\nVIDEO : नाशिकमध्ये सेल्फीच्या नादात 6 जण धरणात बुडाले\nVIDEO : नाशिक शहराजवळच्या वालदेवी धरणात सहा जण बुडाले\nVIDEO : नाशिक शहराजवळच्या वालदेवी धरणात सहा जण बुडाले\nजालना | नदीत बुडणाऱ्या तरुण-तरुणीला वाचवलं\nरायगड | असे स्टंट करुन जीव धोक्यात घालू नका...\nरायगड | पुराच्या पाण्यात तरुणांचा जीवघेणा खेळ\nमहापारेषण वाहिन्यांची देखभालीची कामे आता ड्रोनव्दारे...\nदुर्गम आणि अति उंच भागात असलेल्या महापारेषणच्या अति उच्चदाबाच्या यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्ती करणे अनेकदा अवघड आणि कठिण असते.\nअहमदनगर | श्रीगोंद्यातील बाबूर्डी गावातील घटना\nअहमदनगर | श्रीगोंद्यातील बाबूर्डी गावातील घटना\nधुळे | सेल्फीच्या नादात नदीत बुडून तिघांचा मृत्यू\nअलिबाग | 'या' पोलिसांमुळे वाचले ८८जणांचे प्राण\nअलिबाग | 'या' पोलिसांमुळे वाचले ८८जणांचे प्राण\nनाशिकमध्ये सीता सरोवरात बुडून दोन तरुणांचा मृत्यू\nसीता सरोवरात पाच जण अंघोळीसाठी गेले होते...\nमतदान करून परतताना तराफा उलटला\nमतदान करून परतताना तराफा उलटला\n'why i killed gandhi' चित्रपटाच्या अडचणीत वाढ, वाद न्यायालयात\nमोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का\nक्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा\n असे होते न्यूड डान्सचे तीन प्रकार, हातावर शिक्कामारुन दिली जात होती एन्ट्री\nतीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या\n भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण\nसुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून नव्या वादाची कीक\nTRAI कडून टेलीकॉम कंपन्यांना दणका, ग्राहकांची चांदी अखेर लोकांच्या मागणीला यश\nतर तोच निर्णय विधानपरिषदेच्या १२ आमदारांसाठी का नाही अनिल परब यांचा सवाल\nTaarak Mehta मधील अंजली भाभीला पैशासाठी बालपणापासूनच करावं लागलं 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2010/11/blog-post_24.html", "date_download": "2022-01-28T22:24:00Z", "digest": "sha1:2XX3DRWZCQ43VVXBOZNRZAP7SLD4IWXG", "length": 23132, "nlines": 97, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: अजित पवार की सुप्रिया सुळे?", "raw_content": "\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांची निवड ही शरद पवार यांच्या मनाविरुद्ध आहे आणि छगन भुजबळ यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपद ठेवण्याची शरद पवार यांची इच्छा होती, अशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार अस्वस्थ असून पवार कुटुंबातील कलह त्यामुळे वाढण्याच��� शक्यता आहे, अशीही चर्चा केली जात आहे. काही वृत्तवाहिन्या आणि मु्िरत माध्यमांनी या कलहाचे सूचन केले आहे. राजकारणापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे असे वारंवार सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचा दाखला समोर असल्यामुळे पवार कुटुंबातही तसेच घडणार असे अनेक राजकीय पंडित छातीठोकपणे सांगत आहेत. शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार किंवा शिवसेनेबरोबर युती करणार असे गेल्या अनेक वर्षापासून खास सूत्रांचा हवाला देत सांगितले जाते. त्यासंदर्भातील गुप्त बैठका कुठे कुठे झाल्या आणि फॉम्र्यूला काय ठरला, यासंदर्भातील एक्स्क्ल्यूजिव्ह बातम्या यापूर्वी अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु अद्यापर्पयत तसे काहीच घडलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरीही अधूनमधून कें्रातील आघाडीचे सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा अशा पंडितांना उमेद येते, आणि तिसऱ्या आघाडीची मोट बांधून शरद पवार पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या फुटायला लागतात. ओरिसाच्या नवीन पटनायकांपासून आंध्रातल्या वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यार्पयतचे संदर्भ त्यासाठी जोडले जातात. परंतु तसेही काही घडत नाही. या साऱ्या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदामुळे संबंधितांना पुन्हा एक मुद्दा मिळाला आहे.\nशरद पवार यांची माया पुतण्यापेक्षा मुलीवर असणे स्वाभाविक आहे, परंतु चार दशकांहून अधिक काळ राजकारणात तेही लोकांशी थेट संपर्कात राहणाऱ्या शरद पवार यांना लोकमानस कळत नसेल, असे समजणे मूर्खपणाचे ठरेल. अजित पवार दोन दशके राजकारणात आहेत आणि सुप्रिया सुळे यांना अवघी चार वर्षे झाली आहेत. पहिल्यांदा त्या राज्यसभेवर गेल्या. गेल्यावर्षी लोकसभेची निवडणूक लढवून खऱ्या अर्थाने राजकारणाच्या आखाडय़ात उतरल्या. शरद पवार यांनी त्यांना एकदम राजकारणात आणलेले नाही. महाराष्ट्राचे विशेषत: तळागाळातल्या घटकांचे प्रश्न त्यांनी समजून घ्यावेत यासाठी राजकारणाआधी त्यांना समाजकार्याचे धडे दिले. भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने यांच्याबरोबर भटक्या विमुक्तांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी त्या काही वर्षे कार्यरत होत्या. जेणेकरून गावकुसाबाहेरच्या गरिबातल्या गरीब माणसांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी. बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून महिलांशी संबंधित क्षेत्रात सक्रीय आहेत. जोडीने शिक्षण क्षेत्र आहेच. काही प्रमाणात सामाजिक धडे गिरवायला लावूनच शरद पवारांनी आपल्या लेकीला राजकारणात आणले आहे. चार वर्षापासून त्या खासदार आहेत, परंतु त्यांच्या आतार्पयतच्या वाटचालीवरून काय दिसते खरेतर शरद पवारांची मुलगी म्हणून जी संवेदनशीलता आणि झपाटा दिसायला हवा होता, तो त्यांच्या कामातून आतार्पयत तरी दिसला नाही. मधल्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून आदिवासी भागातील बालमृत्यूर्पयत अनेक प्रश्न तीव्रतेने समोर आले. त्याठिकाणी त्या कुठेच दिसल्या नाहीत. मुंबईत आंदोलन करुन रुग्णांना वेठीला धरणाऱ्या डॉक्टरांच्या एका आंदोलनात डॉक्टरांच्या बाजूने मध्यस्थीसाठी त्या पुढे आल्याचे दिसले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू सेंटर यासारख्या संस्थांशी संबंधित असण्यात काही गैर नाही, परंतु त्यापेक्षा तळागाळातील लोकांच्या प्रश्नांशी जोडून घेऊन काम करणे कधीही चांगले. लोकसभेवर निवडून आल्यानंतर बारामती मतदार संघाशी त्यांनी ठेवलेला संपर्क, लोकांची कामे करून देण्याचा झपाटा हे सगळे मतदारसंघाच्या बांधणीसाठी पूरक ठरणारे आहे. कारण त्यांना माहीत आहे, की शरद पवार यांची लेक किंवा बारामतीची माहेरवाशीण म्हणून यावेळी लोकांनी कौतुकाने निवडून दिले. हे कौतुक फारतर आणखी एका निवडणुकीर्पयत टिकेल. त्यानंतर टिकायचे असेल तर त्यांना स्वत: आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध करावे लागेल. अजित पवार यांनी ते सिद्ध केले आहे. आणि ते त्यांनी केले नसते तर शरद पवारांच्या या पुतण्याला बारामतीच्या लोकांनी कधीच फेकून दिले असते. बारामतीच्या लोकांशी जोडून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांची नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे, मात्र शरद पवार यांच्या लेकीकडून एवढय़ा माफक अपेक्षा नाहीत. हे म्हणजे सुनील गावसकरनंतर रोहनच्या कारकीर्दीसारखे आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहणारा घराणेशाहीचा पुरस्कर्ता असलेला मोठा गट आहे. त्यामागील भाबडेपणा आणि लाचारी लपून राहणारी नाही, परंतु सुप्रिया सुळे यांना त्यादृष्टिने वाटचाल करायची असेल तर खूप मोठा पल्ला गाठावा लागेल. बारामतीचा पाया मजबूत करण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी जोडून घेऊन ��ाम करावे लागेल. बारामतीच्या पलीकडे विदर्भापासून कोकणार्पयत आणि मुंबईपासून खानदेशार्पयत महाराष्ट्र उभा-आडवा-तिडवा पसरला आहे. प्रदेशनिहाय तळागाळातल्या लोकांचे शेकडो प्रश्न आहेत. सामाजिक सांस्कृतिक आकलन वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. प्रश्न समजून घेत लोकांशी जोडून घेऊन काम सुरू केले तरच नेतृत्व प्रस्थापित करता येईल. मात्र त्यांची सध्याची कार्यपद्धती एनजीओसारखी आहे. त्यातून तात्कालीक प्रसिद्धी मिळेल, परंतु दीर्घकालीन काहीच साध्य होणार नाही.\nनेतृत्व लादून चालत नाही, तर ते लोकांनी स्वीकारावे लागते. अजित पवार आज उपमुख्यमंत्री आहेत, ही त्यांची दोन दशकांच्या वाटचालीची कमाई आहे. सुरुवातीच्या काळात केवळ उद्धट आणि उर्मट अशी प्रतिमा असलेल्या अजित पवार यांनी नंतरच्या काळात कार्यशैलीमध्ये खूप बदल केले आहेत. आक्रमकपणा कायम राहिला आहे, आणि ते त्यांचे बलस्थानही ठरले आहे. शरद पवार यांची दिल्लीच्या राजकारणातील व्यस्तता वाढल्यानंतर राज्यातील पक्षीय प्रश्नांमध्ये निर्णायक निकाल देणारे कुणी नव्हते. म्हणजे एकाच लेव्हलचे दहा-बारा नेते असल्यामुळे कुणी कुणाला जुमानत नव्हते. परंतु अलीकडच्या काही वर्षात अजित पवार यांनी सर्वाना धाकात ठेवले आहे. त्याला कुणी दादागिरी म्हणत असले तरी पक्षशिस्तीसाठी असा धाक आवश्यक असतो. अजित पवार यांनी आपल्या कार्यशैलीतून नेतृत्व स्वत:कडे खेचून घेतले आहे. शरद पवार यांनी ते नाकारायचे म्हटले असते तरी ते शक्य नव्हते. असे असले तरी नेतृत्व निभावणे तितकेसे सोपे नाही. याआधी आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील किंवा छगन भुजबळ यांच्यावर व्यक्तिश: नेतृत्वाचे ओझे नव्हते. किंवा नेतृत्वाच्या अनुषंगाने त्यांचे मूल्यमापन होणार नव्हते. जी काही बेरीज-वजाबाकी असेल त्याची पावती शरद पवार यांच्या नावावर फाटत होती. यापुढे मात्र महाराष्ट्रात तरी पक्षाचे जे काही होईल, त्या श्रेय-अपश्रेयाची जबाबदारी अजित पवारांना घ्यावी लागेल. व्यक्तिगत चारित्र्यापासून सार्वजनिक व्यवहारांर्पयत साऱ्या कसोटय़ांवर उतरले तरच नेतृत्व प्रस्थापित होऊ शकेल.\nसुप्रिया सुळे यांना राजकारणात रुळायला आणि महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्यायला अजून बराचसा वेळ द्यावा लागेल. तोर्पयत त्यांना अजित पवार यांचे नेतृत्व मानूनच का�� करावे लागेल. स्वत:चे नेतृत्व उभे करताना एखाद्याचे नेतृत्व मानून काम करणे अवघड असते. हा तोल कसा सांभाळला जातोय त्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही भवितव्य अवलंबून असेल.\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nसर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा\nबेघर शंकरराव आणि अशोकरावांची आदर्श ‘सासुरवाडी’\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं ���णि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/major-action-against-hdfc-bank-why-for-what-read-more/", "date_download": "2022-01-28T22:36:27Z", "digest": "sha1:G74LP7VOOX5SLXJ4SAFIFS4LDI73AJF6", "length": 11894, "nlines": 101, "source_domain": "mhlive24.com", "title": "HDFC बँकेवर मोठी कारवाई; का? कशासाठी? वाचा सविस्तर.. | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/आर्थिक/HDFC बँकेवर मोठी कारवाई; का कशासाठी\nHDFC बँकेवर मोठी कारवाई; का कशासाठी\nMHLive24 टीम, 08 जुलै 2021 :- देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेत मोठे धोरणात्मक बदल होणार आहेत. याचा प्रभाव HDFC बँकेचे ग्राहक आणि संबंधित गोष्टींवर पडणार आहे. मात्र या बँकेवर नॅशनल हाऊसिंग बँके अर्थात NHB कडून कारवाई करण्यात आली आहे. NHB ने HDFC बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4.75 लाख रुपयांचा दंड केला आहे.\nकोरोनाकाळात HDFC बँकेकडून मोठ्याप्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले होते. बँकेने कर्ज म्हणून दिलेल्या रक्कमेचा आकडा 30 जूनपर्यंत 11.47 लाख कोटींवर पोहोचला होता. तर बँकेने वाटप केलेल्या होम लोनमध्येही 10.5 टक्क्यांची वाढ झाली होती. तर शेअर बाजारातील कंपनीचे एकूण मूल्य 8.26 लाख कोटी इतके आहे.\nसारस्वत आणि एसव्हीसी सहकारी बँकेवर कारवाई :- भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा समावेश आहे.\nरिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , ��रकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम म��निस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7282", "date_download": "2022-01-28T21:36:07Z", "digest": "sha1:MD2URBOKU6C63K4IZEOFRZNWIAX4HTKJ", "length": 13286, "nlines": 193, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "ग्रामविकासमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे कोरोना बाधित | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome कोरोना ब्रेकिंग ग्रामविकासमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे कोरोना बाधित\nग्रामविकासमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे कोरोना बाधित\nसंपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आव्हान\nकोल्हापूर /रवि रायपुरे कार्यकारी संपादक\nमहाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा क्षेत्रातून सतत विजय संपादन करणारे लोकप्रिय व जनतेप्रती कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची कोरोना तपासणी पॉझिटिव आल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील आधार हॉस्पिटल येथे काल दिनांक 18/ 9 /2020 रोज शुक्रवार ला सायंकाळी भरती करण्यात आले आहे .आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी व जनतेनी स्वतःची काळजी घ्यावी,व लवकरात लवक�� कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आव्हान केले. असले आव्हान करणारे ते महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले आहेत.\nमाननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची प्रकृती खणखणीत असून ते लवकरच कोरोना मुक्त होतील असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. आपल्या क्षेत्रात लोकप्रिय असलेले व महाराष्ट्र शासनामध्ये अनेक वेळा विविध मंत्रिपदी राहीलेले व सध्या ग्रामविकासमंत्री असलेले नामदार हसन मुश्रीफ साहेब लवकरात लवकर कोरोना मुक्त होऊन जनसामान्यांचा आधार स्तंभ असणारे ,समाजकार्यात तसेच राजकीय क्षेत्रात अग्रणी राहण्यासाठी ते पूर्ण कोरोना मुक्त नक्कीच होतील. त्याकरिता क्षेत्रातील समस्त जनतेने त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आशा व्यक्त केली आहे.\nPrevious articleधावत्या दुचाकीवर विज कोसळली ;दोघे ठार\nNext articleकांदा निर्यातबंदी तात्काळ मागे घ्या -अॕड. मेघा रामगुंठे\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\n १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे उठणार…\nये कुठं निघालास भाई; सायकलवरून फिरणाऱ्या कलेक्टरला महिला कॉन्स्टेबलने अडवलं आणि….\n जगात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८८ टक्के…#भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक…#सावध रहा परंतु घाबरून जाऊ नका\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-01-28T22:49:09Z", "digest": "sha1:DDRLEFFXBPOBUQMHWFBYNMLTLQHBRQDP", "length": 7425, "nlines": 64, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अलास्का - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nअलास्का हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का व हवाई ही दोन राज्ये अमेरिकेच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या अन्य ४८ राज्यांपासून वेगळी पडली आहेत. अलास्काच्या पूर्वेला कॅनडा देशाचे युकॉन व ब्रिटिश कोलंबिया हे प्रांत, उत्तरेला आर्क्टिक महासागर व पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. पश्चिमेला बेरिंगची सामुद्रधुनी अलास्काला रशियापासून वेगळे करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे, परंतु लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने अलास्का अमेरिकेतील सर्वात तुरळक लोकवस्तीचे (०.४९ व्यक्ती प्रति चौरस किमी) राज्य आहे.\nअमेरिकेच्या नकाशावर अलास्काचे स्थान\nसर्वात मोठे महानगर ॲंकरेज\nक्षेत्रफळ अमेरिकेत १वा क्रमांक\n- एकूण १७,१७,८५४ किमी² (६,६३,२६८ मैल²)\n- रुंदी ३,६३९ किमी\n- लांबी २,२८५ किमी\n- % पाणी १३.७७\nलोकसंख्या अमेरिकेत ४७वा क्रमांक\n- एकूण ७,३१,४४९ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता ०.४९/किमी² (अमेरिकेत ५०वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न $६४,३३३\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश (४९वावा क्रमांक)\nइ.स. १८६७ साली अमेरिकेने अलास्का प्रदेश रशियन साम्राज्याकडून ७२ लाख डॉलर्स किंमतीला विकत घेतला. ११ मे १९१२ रोजी अलास्काला अमेरिकेचा एक प्रदेश बनवण्यात आले तर ३ जानेवारी १९५९ रोजी अलास्का अमेरिकन संघामधील ४९वे राज्य बनले. जुनू ही अलास्काची राजधानी तर ॲंकरेज हे येथील सर्वात मोठे शहर व महानगर आहे. अलास्कामधील ५० टक्के रहिवासी ॲंकरेज महानगर क्षेत्रामध्येच राहतात.\nअलास्काची अर्थव्यवस्था खनिज तेल, नैसर्गिक वायू व मासेमारी ह्या नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असून येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.\nयेथील माउंट मॅककिन्ले हा पर्वत उत्तर अमेरिकेमधील सर्वात उंच पर्वत आहे.\nअलास्का राज्य विधान भवन\nअलास्काचे प्रतिनिधीत्व करणारे २५ सेंट्सचे नाणे\nAlaska.gov – अधिकृत संकेतस्थळ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०२:१५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/photo-gallery/rohit-raut-juilee-joglekar-will-get-married-in-next-9-days/388021/", "date_download": "2022-01-28T22:59:59Z", "digest": "sha1:Y6BDZM5OAFXPNO5OFKVLVIXZU4REGBPQ", "length": 11390, "nlines": 167, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Rohit raut Juilee joglekar will get married in next 9 days", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Rohilee Wedding: रोहित-जुईली अडकणार लग्नबंधनात उरले फक्त 9 दिवस\nRohilee Wedding: रोहित-जुईली अडकणार लग्नबंधनात उरले फक्त 9 दिवस\nRohilee Wedding: रोहीत जुईली अडकणार लग्नबंधनात उरले फक्त 9 दिवस\nबॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतही सध्या लग्नाचे चौघडे वाजण्यास सुरुवात झाली. अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रतिक शाह (Pratik Shah ) यांनी नुकताच साखरपुडा उरकला. त्यानंतर सारेगमप लिटील चॅम्प रोहित राऊत (Rohit Raut ) आणि त्याची गर्लफ्रेंड गायिका जुईली जोगळेकर ( Juilee Joglekar ) देखील लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ‘नाइन डेज डू गो’ #rohilee असा हॅशटॅग शेअर करत लग्नाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली. खरंतर रोहित आणि जुईली २०२१मध्येच लग्न करणार होते. दोघांच्या घरचे लग्नाच्या तयारी लागले आहेत. रोहित आणि जुईलीच्या केळवणाचे फोटो देखील पहायला मिळाले होते. दोघे त्यांच्या लग्नाविषयी फार उत्सुक आहेत. त्यांचे चाहते देखील त्यांच्या लग्नाची आतुरते वाट पाहत होते. रोहित जुईलीच्या लग्नाला नऊ दिवस बाकी आहेत. म्हणजेच २३ जानेवारीला दोघेही विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे. ( फोटो – रोहित राऊत जुईली जोगळेकर इन्स्टाग्रामवरुन साभार )\nरोहित जुईलीची लव्ह स्टोरी देखील काहीशी खास आहे. सारेगमप लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वात दोघांची भेट झाली.\nरोहित जुईलीची लव्ह स्टोरी देखील काहीशी खास आहे. सारे���मप लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वात दोघांची भेट झाली.\nजुईली या पर्वातून लवकर बाहेर गेली मात्र रोहित टॉप पाइव्ह पर्यंत पोहचला होता.\nजुईली या पर्वातून लवकर बाहेर गेली मात्र रोहित टॉप पाइव्ह पर्यंत पोहचला होता.\nत्यानंतर ते मुंबईत एकमेकांना भेटले. दोघांच्या घरचे देखील एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात.\nत्यानंतर ते मुंबईत एकमेकांना भेटले. दोघांच्या घरचे देखील एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात.\nमुंबईत जुईली आणि रोहित अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहेत.\nमुंबईत जुईली आणि रोहित अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहेत.\nदोघांची एक स्पर्धक म्हणून झालेली ओळख आणि जीवनसाथी होण्यापर्यंत येऊन पोहचली आहे.\nदोघांची एक स्पर्धक म्हणून झालेली ओळख आणि जीवनसाथी होण्यापर्यंत येऊन पोहचली आहे.\nसोशल मीडियावर दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबूली दिली होती.\nसोशल मीडियावर दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबूली दिली होती.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nKaran Johar च्या पार्टीत ठाकरे सरकारचा कोणता मंत्री \n मनसे नेत्याची शिवसैनिकांना साद\nPune Corona Update: पुणेकरांसाठी मॉल्स बंदच – अजित पवार\nCorona Update : देशात कोरोना रूग्णसंख्येचा ४ लाखांचा विक्रमी आकडा, ३...\nअसं आहे Bigg Boss 14 चे यावर्षीचे घर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/09/blog-post_70.html", "date_download": "2022-01-28T22:58:33Z", "digest": "sha1:RENRAS7C22DBMLPCIEDUM46OB6Q5GGQ5", "length": 16286, "nlines": 210, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "आपले शासन आणि न्यायव्यवस्था कशी चालते - चला उद्योजक घडवू���ा", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्मविकास आर्थिक विकास आपले शासन आणि न्यायव्यवस्था कशी चालते\nआपले शासन आणि न्यायव्यवस्था कशी चालते\nचला उद्योजक घडवूया १२:१६ AM आत्मविकास आर्थिक विकास\nएका टीव्हीच्या वाहिनीवरील विनोदी कलाकाराची बातमी ऐकत होतो, त्याच्याकडून शासकीय कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचे प्रकरण होते, त्या बातमीदाराने एका सामान्य भारतीय नागरिकाचे घर दाखवले होते ज्याची भिंत हि त्यांनी ८० वर्षांपूर्वी बांधली होती ती मुंबई महानगर पालिकेने पाडली होती. ते सामान्य मराठी होते, त्यांचे घर हे त्यांनी बंगल्यात रुपांतरीत केले नव्हते आणि त्यांच्या घराला लागुनच एका प्रसिध्द गायकाचे घर होते, पाठीमागचे तर सोडाच पण पुढून आणि वरून त्यांनी अनधिकृत बांधकाम केले होते, आता पालिकेचे ते अधिकारी तर इतके आंधळे तर नसणार, बरोबर ना. मग त्यांना ती लागुनच असलेल्या बंगल्याची भिंत का नाही दिसली\nज्यांना सरकारी कार्यालयांचा उत्तम अनुभव आहे, ज्यांना आपले शासन आणि न्यायव्यवस्था कशी चालते ह्याचा दांडगा अभ्यास आहे त्यांना समजेल कि पैश्यांच्या पट्ट्यांनी लोकांना कसे आंधळे करायचे ते. तपासून घेत जा, आपला परिसर फिरा, माहितीचा अधिकार वापरा, सामाजिक संघटना ज्या मिडिया मध्ये येत नाहीत किंवा भांडवलशाही मिडिया त्यांची दखल घेत नाही अश्यांकडून माहिती गोळा कराल मग तुम्हाला समजेल कि वास्तव मध्ये जग असे चालते, आणि जर ह्या जगात आपल्याला जगायचे असेल तर कसे जगायचे हे तुम्हाला शिकून घ्यावे लागेल.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nनव उद्योजकांनी गुंतवणुकदारांकडे जाण्या अगोदर काय क...\nपिंक हा सिनेमा समाजातील जळजळीत वास्तवावर प्रकाश टा...\nआपले शासन आणि न्यायव्यवस्था कशी चालते\nभारतीयाचे जगातील सगळ्यात उंच 'बुर्ज खलिफा' ह्या इम...\nआपल्या अंतर्मनातील तीन प्राण्यांची कथा\nतुम्हाला माहित आहे का कि आपली नाश्ता करायची पद्धत ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घ��वू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/decoration/", "date_download": "2022-01-28T22:22:30Z", "digest": "sha1:BVNR3STBIAPIJWX6RSSQJG5PHAOM7YFZ", "length": 4464, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "decoration Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nलग्न समारंभाच्या निगडित व्यवसायांच्या अडचणींवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : सुप्रिया सुळे\nमुंबई : कोरोनामूळे करण्यात आलेला लॉकडाऊन मुळे देशांमध्ये सर्वच क्षेत्रांवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडले ...\nगणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक ‘राज’दरबारी\nटीम महाराष्ट्र देशा : प्लास्टिक बंदीचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या फायद्याचाच आहे. त्याचबरोबर प्लास्टिक बंदी करण्याआधी या संदर्भात गेल्या ९ महिन्यांपासून विविध ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/2021/07/10th-pass-congratulations-messages-in-marathi.html", "date_download": "2022-01-28T22:01:35Z", "digest": "sha1:OIXND77ZHSYONQTHJGNZNJ72GMLXDPJS", "length": 10158, "nlines": 125, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "दहावी पास विद्यार्थ्यांसाठी अभिनंदन संदेश | 10th pass congratulations messages in marathi. - All in marathi", "raw_content": "\nदहावी पास विद्यार्थ्यांसाठी अभिनंदन संदेश | 10th pass congratulations messages in marathi.\nआजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण 10वी पास विद्यार्थींसाठी शुभेच्छा संदेश {10th pass congratulations messages in marathi} घेऊन आलो आहोत.10 वी पास झाल्यानंतर आयुष्यात करियरचे मार्ग खऱ्या अर्थाने स्पष्ट होतात. दहावी पास झालेल्या विद्यार्थांना त्यांचा यशाबद्दल शुभेच्छा देऊन त्यांना प्रेरणा द्या.थोडीशी प्रेरणा त्यांना आयुष्यात बरीच पुढे घेऊन जाऊ शकते.मनापासून त्यांचे कौतुक करा आणि आपण त्यांच्याबद्दल किती अभिमान बाळगता हे त्यांना दाखवून द्या.यासाठी आजच्या पोस्टमध्ये आम्ही दहावी पास विद्यार्थ्यांसाठी अभिनंदन संदेश घेऊन आलो आहोत.\n१० वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व,\nत्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन,\nसर्व पास विद्यार्थ्याना, पुढील\nमेहनत केल्यानंतर सफलता मिळते,\nसफलता मिळाल्यावर आनंद मिळतो,\nमेहनत तर सगळेच करतात,\nपण सफलता तर त्यांनाच मिळते\nजे कठीण मेहनत करतात.\nतुमच्या इच्छा, तुमच्या आकांशा ,\nपूर्ण होऊ दे , आमच्या मनात एकच\nइच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे ,\nबाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा.\nसर्व दहावीत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी\nटप्पा असणारी 10 वी परीक्षेत\nउज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा\n10 वी परीक्षेत मोठ्या यश\nतुझ्या परिश्रम आणि दृढनिश्चयामुळे\nपरीक्षेत अव्वल स्थान मिळविण्यात\nजे विद्यार्थी pass झाले त्यांना CONGRATULATIONS आणि\nजे विद्यार्थी Fail झाले त्यांना DOUBLE CONGRATULATIONS\nकारण त्यांच्या Class मध्ये\n10 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या\nआयुष्य आता खऱ्या अर्थात\nआयुष्याचे नवे धडे गिरविण्यासाठी\nखूप आनंद झाला आहे.\nतु असा एक मित्र आहे\nतुफान यश प्राप्त झालेले आम्हाला\nतुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत.\nयशाचे अत्युच्च शिखर गाठ.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ दहावी पास विद्यार्थ्यांचे अभिनंदन संदेश/ congratulations messages for 10th pass student in marathi.\n…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या ��ित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….👍\nAshadhi Ekadashi 2021 Wishes: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा,status, Messages, Images शेअर करून द्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.\nगुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी | Guru purnima wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या गुरुपौर्णिमा शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8472", "date_download": "2022-01-28T22:27:47Z", "digest": "sha1:JM4KASCZTIHGFCBDDLJNJ32GMKCEPABK", "length": 13003, "nlines": 193, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "बापरे! सॅनिटरी नॅपकिन मध्ये लपविले सोनं? | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\n सॅनिटरी नॅपकिन मध्ये लपविले सोनं\n सॅनिटरी नॅपकिन मध्ये लपविले सोनं\nसीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई अड्ड्यावर दोन महिलांनी घातलेल्या अंडरवेअर्समध्ये 62 लाख रुपयात 1.1 किलोग्रॅम सोन्यासह तस्करीच्या आरोपात पकडण्यात आलं आहे. देवनावी राधाकृष्णन आणि वासंती रामास्वामी अशा दोन्ही आरोपी महिलांची नावे आहेत. सकाळी 3.30 वाजता एअर अरबच्या उड्डाणात शारजाह ते कोयुम्बतूर पोहोचली होत्या. या महिलांनी चक्क सॅनिटरी नॅपकीनमध्ये सोनं लपवलं होतं. कोइम्बतूर आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर कस्टम विभागाने दोन महिलांकडून 62 लाख रुपये किंमतीचे 1.1 किलोग्रॅम सोनं जप्त केलं. यानंतर दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.\nगुप्त सूचनाच्या आधारावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मेटल डिटेक्टरचा उपयोग केला.त्या महिलांनी ज्या सॅनिटरी नॅप��ीनचा वापर केला होता. त्यात पेस्ट रुपात सोन्याची तस्करी केली होती. या दोन्ही महिलांशिवाय त्या फ्लाइटमधून शहरात येणारे पाच जणं ४६ लाख रुपयांचं सोनं, दारू आणि सिगारेटसह पकडले गेले. त्यापैकी दोन चेन्नईपासून दोन पट्टीनमपासून आणि एक इल्यांगुडी येथे राहणारे होते.\nयादरम्यान ईडीने २८ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या तस्करीशी संबंधित एका प्रकरणात केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी प्रमुख सचिव एम शिवशंकर यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याजवळील ३०. ८ किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं, ज्याची किंमत १४. ८२ कोटी रुपये होती. बुधवारी कोच्चीच्या एका सत्र न्यायालयाकडून अटक वाढविण्यात आली आहे.\nPrevious articleई- मॅरोथॉन मध्ये सहभागी व्हा….\nNext articleगोंडपिपरीत ०३ लाख ४६ हजारांचा दारूसाठा जप्त…दोघांना अटक एक फरार\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nदोन अधिकारी सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात…एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा गटविकास अधिकारी…\nलिलाव तर झाले नाही… मग नवीन बांधकामास रेती येतेय कुठून…\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/deodar-tree-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:42:10Z", "digest": "sha1:VB3I3H6SSSSVJHHT7GDLIE53IEQ5TIDY", "length": 22575, "nlines": 124, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "देवदार झाडाचे फायदे माहिती Deodar Tree Information in Marathi", "raw_content": "\nदेवदार झाडाचे फायदे मराठी माहिती, Deodar Tree Information in Marathi\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे देवदार झाडाचे फायदे मराठी माहिती निबंध (Deodar tree information in Marathi). देवदार झाडाचे फायदे हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी देवदार झाडाचे फायदे मराठी माहिती निबंध (Deodar tree information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nदेवदार झाडाचे फायदे मराठी माहिती, Deodar Tree Information in Marathi\nदेवदार वृक्षाचे दैविक महत्व\nदेवदार पासून होणारे दुष्परिणाम\nदेवदार झाडाचे फायदे मराठी माहिती, Deodar Tree Information in Marathi\nआजच्या काळात विज्ञानाने प्रगती केली असताना देखील अनेक लोक औषधी वनस्पती आणि इतर उपचारात्मक फायदे असलेल्या अनेक वनस्पती आणि औषधांचे सेवन करून त्यांचे आरोग्य चांगले ठेवतात. आयुर्वेद हि पर्यायी पारंपारिक औषधांची एक प्राचीन प्रथा आपल्याला घरगुती उपचार आणि नैसर्गिक पूरक आहार प्रदान करते जे आपल्याला माहित असले किंवा नसले तरीही औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत. अशीच एक अविश्वसनीय वनस्पती ज्याचे असंख्य फायदे आहेत आणि अनेक आयुर्वेदिक ग्रंथ आणि शास्त्रांमध्ये विविध ऋषींनी वारंवार उल्लेख केला आहे तो वृक्ष म्हणजे देवदार.\nदेवदार ज्याला देवाचे लाकूड म्हणून सुद्धा ओळखले जाते, त्याच्या भरपूर औषधी, धार्मिक आणि व्यावसायिक उपयोगांसाठी बहुमोल आहे. हि झाडे प्रामुख्याने भारतीय उपखंडातील आहे आणि ते पाकिस्तान, नेपाळ आणि अफगाणिस्तानसह पश्चिम हिमालयातही पसरलेले आहे.\nभारतात, हे घनदाट झाड हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि दार्जिलिंगमध्ये वाढताना आढळते. हे अर्जेंटिना, चीन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, इटली, स्पेनमध्ये देखील विदेशी पद्धतीने घेतले जाते.\nदेवदार हे सदाहरित प्रकारातील एक उंच, शंकूच्या आकाराचे झाड आहे जे १३० फूट ते १६५ फूट उंचीपर्यंत वाढते आणि सामान्यत�� समुद्रसपाटीपासून ५,००० फूट ते १०,५०० फूट उंचीवर वाढते. यात लांब आणि सुई सारखी पाने असतात आणि एकच कठीण लांब अंकुर असते आणि त्यातून काही लहान कोंबांचे दाट गुच्छ निघतात.\nवनस्पतीला नर आणि मादी दोन्ही फुले असतात, जेथे नर फुले एकांत आणि ताठ असतात, फिकट हिरवी ते पिवळसर-हिरवी जांभळ्या रंगाची छटा असते, तर मादी फुले फिकट गुलाबी हिरव्या रंगाची असतात. याची बियाणे मुख्यत्वे हिवाळ्यात टाकले जाते आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये फुले येतात. वनस्पतीला जास्त आर्द्रता असलेल्या चांगल्या निचरा झालेल्या जमिनीत वाढण्याची आणि योग्य सूर्यप्रकाशासह पुरेशा जागेत चांगली वाढ करणे आवश्यक आहे.\nदेवदार वृक्षाचे दैविक महत्व\nप्राचीन काळी, देवदार जंगले हिंदू भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी ऋषीमुनींनी ध्यान साधना करण्यासाठी पवित्र मानले जात होते. वैदिक काळात, देवदार जंगलातील सुगंधी लाकूड विविध मंदिरे बांधण्यासाठी आणि धूप बनवण्यासाठी वापरला जात असे. प्राचीन काळी, असेही मानले जात होते की देवदाराच्या सावलीत बसल्याने दमा आणि इतर अनेक रोग बरे होण्यास मदत होते.\nदेवदाराच्या गाभ्याच्या लाकडामधून सुमारे २.१% तेल मिळते आणि त्यात प्रामुख्याने सेस्क्युटरपीन हायड्रोकार्बन्स ए-हिमाचॅलीन ६-७%, पी-हिमाचॅलीन आणि ओ-हिमाचलीनसह, २ पी-मिथाइल एसीटोफेनोनसह, पी-मिथाइल ३- असतात. त्यात हायड्रोकार्बन्स आणि फ्लेव्होनॉइड्स देखील समाविष्ट आहेत.\nजीवाणूनाशक, वेदनशामक, दाहक-विरोधी, अँटिऑक्सिडेंट, तुरट, अल्सर-विरोधी, पाचक, कफ पाडणारे औषध, हायपोलिपिडेमिक, हेपेटोप्रोटेक्टिव्ह, लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आणि डायफोरेटिक गुणधर्म प्रदर्शित करणार्‍या जैव सक्रिय घटकांसह, देवदार हे अनेक रोगांच्या उपचारांमध्ये उपचारात्मक आहे. सर्दी, दमा , ताप, ऑस्टियो आर्थरायटिस, लठ्ठपणा, डोळा आणि जठरोगविषयक समस्या, त्वचा संक्रमण आणि इतर जखमा आणि भाजणे या रोगांवर उपयोगी आहे.\nशक्तिशाली दाहक-विरोधी, जैवविरोधी आणि दमा-विरोधी गुणधर्मांनी युक्त, श्‍वसनाच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी देवदारला खूप महत्त्व आहे. साधी सर्दी, घसा खवखवणे , खोकला आणि तापाच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.\nत्याच्या तुरट आणि थंड गुणधर्मांमुळे, मूत्रमार्गात असंयम, वेदनादायक लघवी, डिस्��ुरिया, लघवी करताना जळजळ यासारख्या मूत्र विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे दीर्घकालीन मूत्रपिंड निकामी होण्यास प्रतिबंध होतो.\nदेवदारापासून मिळणारे तेल तणाव कमी करण्यात आणि अस्वस्थता, अस्वस्थता, थंड हात आणि पाय इत्यादींसारख्या चिंतेची लक्षणे दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.\nदेवदारातील फ्लेव्होनॉइड्सचे मुबलक प्रमाण शरीरातील अतिरिक्त वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करते. फायबरच्या उपस्थितीमुळे आणि लठ्ठपणाविरोधी कृतीमुळे, जेव्हा दररोज सेवन केले जाते, तेव्हा देवदारच्या फॉर्म्युलेशनमुळे अचानक भूक लागते आणि जास्त खाणे टाळते आणि त्यामुळे वजन कमी करण्याच्या पद्धतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.\nदेवदार संधिवात आणि सांधेदुखीच्या बाबतीत वेदना आणि जळजळ यांवर व्यापक उपाय करते. वेदनादायक स्नायू उबळ, स्नायू दुखणे, संधिवात स्थिती आणि इतर दाहक परिस्थितींवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.\nपाचक गुणधर्मांमुळे, देवदार सर्व पचन विकारांवर एक परिपूर्ण उपाय देते. पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि ओटीपोटात वाढ होणे कमी होते. औषधी वनस्पतीच्या अँटासिड गुणधर्मामुळे पोटात जास्त प्रमाणात ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध होतो ज्यामुळे अपचन, अल्सर, गॅस्ट्र्रिटिसचा उपचार होतो आणि शरीरात पोषक तत्वांचे चांगले शोषण होण्यास प्रोत्साहन मिळते.\nमेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देवदार हा एक प्राचीन आणि पारंपारिक उपाय आहे. सालामध्ये असलेले शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता, शांतता, सतर्कता सुधारतात. हे एपिलेप्सी , स्मरणशक्ती कमी होणे, तणाव, चिंता, नैराश्य, अल्झायमर आणि इतर न्यूरो-डिजनरेटिव्ह विकारांवर उपचार करण्यात मदत करते .\nचमत्कारिक देवदारामध्ये असलेले असंख्य अँटिऑक्सिडंट्स अँटी-मायक्रोबियल गुणधर्म मुरुम, चामखीळ, फोड, सोरायसिस, खरुज, एक्जिमा , फोड, खाज इत्यादी त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.\nदेवदार सालाच्या तेलातील अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्मांमुळे ते केसांच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. देवदार सालापासून मिळणाऱ्या तेलाचा नियमित वापर केल्याने केसांचा पोत सुधारतो, चमक वाढते आणि केसांची वाढ होते. प्रभावीपणे तणाव कमी करून, ते केस गळणे आणि केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते.\nदेवदार ही अशीच एक अप्रतिम वनस्पती आहे जी मुळापासून पानांपर्यंत भरपूर उपयोग देते. देवदाराच्या झाडापासून मिळणारी फळे ख्रिसमसमध्ये सजवण्यासाठी वापरली जातात. देवदाराच्या लाकडाला बांधकाम साहित्य म्हणून उत्कृष्ट मागणी आहे कारण त्याचे सडणे-प्रतिरोधक वर्ण, टिकाऊपणा आणि चांगला पॉलिश लुक देते. मंदिरे, बोट हाऊस, कालवे, सार्वजनिक इमारती, पूल, बॅरेक आणि रेल्वे गाड्या बांधण्यासाठीही लाकडाचा वापर केला जातो.\nदेवदार पासून होणारे दुष्परिणाम\nशरीरातील कफ दोष आणि वात दोषांची वाढलेली पातळी सामान्य करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे. तथापि, गोळ्या, डेकोक्शन्स, तेल किंवा पावडरच्या रूपात हे निर्धारित डोसमध्ये सामान्यतः गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी सुरक्षित असतात परंतु वापरण्यापूर्वी नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.\nप्राचीन काळापासून, पवित्र देवदार त्याच्या उपचारात्मक उपयोगांसाठी आणि व्यावसायिक उपयोगांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. अत्यावश्यक जैव-सक्रिय घटक आणि उपचारात्मक गुणधर्मांमुळे धन्यवाद, खोकला आणि सर्दी, घसा खवखवणे, अतिसार, संधिवात, पाचक विसंगती, फ्लू आणि तापाची स्थिती सुधारणे, त्वचेच्या समस्या वाढवणे, यांसारख्या श्वसनविषयक समस्यांवर उपचार करण्यासाठी हा एक महत्त्वाचा औषधी उपाय आहे.\nतर हा होता देवदार झाडाचे फायदे मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास देवदार झाडाचे फायदे हा निबंध माहिती लेख (Deodar tree information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nया लेखात सांगितलेली माहिती हि केवळ तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी वाचकाने त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nअर्जुन झाडाच्या सालीचे फायदे मराठी माहिती, Arjun Tree Information in Marathi\nकोहळा खाण्याचे फायदे मराठी माहिती, Ash Gourd Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T21:30:24Z", "digest": "sha1:EB57J3YZBD3W3P4R32XML5RJX2G7CWT5", "length": 2520, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बुगाटी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबुगाटी ऑटोमोबील्स एसएएस ही फ्रेंच उच्च दर्जाच्या खिलाडू कार तयार करणारी कंपनी आहे. याची स्थापना १९९८मध्ये फोक्सवागनची उपकंपनी म्हणून झाली. याचे मुख्यालय फ्रांसमधील मोल्शेम शहरात आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबुगाट्टी व्हेरॉन ही कार असून ती ४०० किमी प्रतितास या वेगाने जाऊ शकते.\nLast edited on ४ सप्टेंबर २०२१, at ००:२३\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०२१ रोजी ००:२३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T23:30:09Z", "digest": "sha1:NKJWD4TCRXH6IKZJCZ7KULTVBFIZNR2Q", "length": 2719, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "संगणक अभियांत्रिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंगणक अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची एक प्रमुख शाखा आहे.सध्या सर्वत्र संगणक वापरले जातात[ संदर्भ हवा ]. त्यामुळे संगणक अभियांत्रिकी शाखेला खूप महत्त्व आलेले आहे.संगणक अभियांत्रिकी शाखेत प्रामुख्याने संगणक प्रणाली,,पायाभूत संगणकीय गणित,माहिती व्यवस्थापन, सॉफ्टवेर निर्मिती,डाटाबेसेस ,ऑपरेटीग प्रणाली संगणक रचना यांचा समावेश होतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ जानेवारी २०१५, at १०:५६\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१५ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/panhala-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:04:49Z", "digest": "sha1:XRVWRRUO6MCKYVKQKALO6PWWCF2BUE2Q", "length": 23180, "nlines": 125, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "पन्हाळा किल्ला माहिती, Panhala Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच���या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पन्हाळा किल्ला मराठी माहिती निबंध (Panhala fort information in Marathi). पन्हाळा किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी पन्हाळा किल्ला मराठी माहिती निबंध (Panhala fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nपन्हाळा किल्ल्यावर कसे पोहचावे\nपन्हाळा किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ\nकिल्ल्यावर अन्न आणि राहण्याची सोय\nपन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे असलेला एक डोंगरी किल्ला आहे. सोळाव्या शतकात पावनखिंडीची लढाई येथे झाली.\nकोल्हापूर शहराच्या सानिध्यात असलेला पन्हाळा किल्ला मोक्याच्या दृष्टीने बांधला गेला आहे आणि दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला आहे. तो विजापूरमार्गे महाराष्ट्राला अरबी समुद्राशी जोडतो. किल्ल्यामध्ये विविध राजवटींचे आकृतिबंध, बुरुज आणि इतर विविध अवशेषांचे रूप दाखवले आहे आणि इंडो-इस्लामिक वास्तुकला ही एक जोड आहे.\nहा किल्ला ११७८ ते १२०९ च्या दरम्यान शिलाहार शासक भोजा दुसरा याने बांधला. राजा भोजाने ११९१-११९२ या काळात पन्हाळा येथे दरबार चालवल्याचे साताऱ्यात सापडलेल्या ताम्रपटातून दिसते. १२०९-१० च्या सुमारास, देवगिरी यादवांमधील सर्वात शक्तिशाली राजा सिंघना याने भोज राजाचा पराभव केला आणि त्यानंतर किल्ला यादवांच्या ताब्यात गेला.\n१४८९ मध्ये विजापूरच्या आदिल शाही राजघराण्याच्या स्थापनेनंतर , पन्हाळा विजापूरच्या अंतर्गत आला आणि मोठ्या प्रमाणावर तटबंदी बांधण्यात आली. त्यांनी किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि प्रवेशद्वार बांधले जे बांधायला शंभर वर्षे लागली. किल्ल्यातील असंख्य शिलालेख इब्राहिम आदिल शाह, बहुधा इब्राहिम पहिला याच्या कारकिर्दीचा संदर्भ देतात.\n१६५९ मध्ये, विजापूरचा सेनापती अफझलखानच्या मृत्यूनंतर, त्यानंतरच्या गोंधळात शिवाजी राजांनी विजापूरकडून पन्हाळा जिंकून घेतला. मे १६६० मध्ये, शिवाजी राजांकडून किल्ला परत जिंकण्यासाठी, विजापूरचा आदिल शाह दुसरा याने पन्हाळ्याला वेढा घालण्यासाठी सिद्दी जोहरच्या ने��ृत्वाखाली आपले सैन्य पाठवले. वेढा ५ महिने चालू राहिला, शेवटी किल्ल्यातील सर्व तरतुदी संपल्या आणि किल्ला काबीज होण्याच्या मार्गावर होता.\nअशा परिस्थितीत सुटका हाच एकमेव पर्याय शिवाजी महाराजांनी ठरवला. त्यांनी आपला विश्वासू सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांच्यासह काही सैनिक गोळा केले आणि १३ जुलै १६६० रोजी रात्रीच्या वेळी ते विशाळगडाकडे निघून गेले. शिवाजीसारखे दिसणारे शिवा काशीद आणि बाजी प्रभू यांनी शत्रूला गुंतवून ठेवले. त्यानंतरच्या लढाईत बाजी प्रभूसह ३०० मावळे मरण पावले आणि हा किल्ला आदिलशहाकडे गेला. १६७३ पर्यंत शिवाजी राजे कायमस्वरूपी किल्ला जिंकू शकले नाहीत.\n१६९२ मध्ये काशी रंगनाथ सरपोतदार यांनी परशुराम पंत प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला परत ताब्यात घेतला. १७०१ मध्ये पन्हाळा शेवटी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. पुन्हा काही महिन्यांतच रामचंद्र पंत अमात्य यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने किल्ला परत घेतला.\n१६९३ मध्ये औरंगजेबाने पुन्हा हल्ला केला. यामुळे आणखी एक लांब वेढा पडला ज्यामध्ये राजा राजाराम यांनी भिकाऱ्याच्या वेशात आपली पत्नी ताराबाई हिला ठेवून किल्ल्यावरून पलायन केले. औरंगजेबाने राजारामाचा पाठलाग केल्यामुळे ताराबाई आपल्या पतीला पुन्हा भेटण्यापूर्वी जवळजवळ पाच वर्षे पन्हाळा येथे राहिल्या. या काळात ताराबाईंनी किल्ल्याचा कारभार पाहिला, वाद मिटवले आणि लोकांचा आदर केला.\n१७०० मध्ये, राजाराम आपला १२ वर्षांचा मुलगा दुसरा शिवाजी आणि पत्नी ताराबाई यांना मागे सोडून मरण पावला. १७०५ मध्ये, ताराबाईंनी तिचा मुलगा शिवाजी दुसरे यांच्या नावावर स्वतंत्र राजवंश स्थापन करून आणि पन्हाळा हे मुख्यालय म्हणून राज्यकारभार करून तिच्या स्वायत्ततेचे प्रतिपादन केले.\n१७०८ मध्ये साताऱ्याच्या शाहूजींसोबत ताराबाईच्या युद्धात शाहूंनी पन्हाळा घेतला. काही काळानंतर, १७०९ मध्ये ताराबाईंनी पुन्हा पन्हाळा जिंकला आणि वेगळे राज्य स्थापन केले. १७८२ मध्ये कोल्हापूर सरकारची जागा पन्हाळ्याहून कोल्हापुरात हलवण्यात आली.\nहा किल्ला १४ किमी लांब आणि ११० चौक्यांसह दक्खनमधील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. किल्ल्याच्या खालून असंख्य बोगदे पसरलेले आहेत, त्यापैकी एक जवळजवळ १ किमी लांब आहे. बहुतेक वास्तुकला ह��� विजापुरी शैलीतील असून बहमनी सल्तनतातील मोराचे स्वरूप अनेक वास्तूंवर ठळकपणे दिसते. किल्ल्यावर अनेक स्मारके आहेत जी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे उल्लेखनीय मानली जातात.\n७ किमी पेक्षा जास्त तटबंदी पन्हाळा किल्ल्याचे अंदाजे त्रिकोणी क्षेत्र परिभाषित करते. भिंती लांब भागांसाठी उंच शिलालेखाने संरक्षित केल्या आहेत.\nजेव्हा जेव्हा शत्रू सैन्याने किल्ल्याला वेढा घातला तेव्हा सैन्य किल्ल्याच्या महत्वाच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये विष मिळवणे असे. याचा मुकाबला करण्यासाठी आदिल शाह याने अंधार बावडी म्हणजेच एक लपलेली विहीर बांधली. यामध्ये अनेक छुपे सुटकेचे मार्ग किल्ल्याच्या बाहेर जातात. स्वतःचे जलस्रोत, राहण्याचे निवासस्थान आणि स्वतःचे बाहेर पडण्याचे मार्ग यामुळे, मुख्य किल्ला पडल्यास आपत्कालीन निवारा बनवण्याच्या उद्देशाने ही रचना किल्ल्यातील किल्ल्याप्रमाणे बनवली गेली असावी.\nकिल्ल्याच्या मध्यभागी असलेला अंबरखाना ही विजापुरी वास्तुशैलीत बांधलेली तीन धान्य कोठारे होती . त्यांनी शिवाजी राजांना सिद्धी जोहरच्या ५ महिन्यांच्या वेढा असताना देखील कशाचीही कमी पडू दिली नाही. यात गंगा, यमुना आणि सरस्वती कोठी नावाच्या तीन इमारती आहेत. गंगा कोठी, जी सर्वात मोठी होती, तिची क्षमता २५,००० खंडीची होती. यात तांदूळ, नाचणी आणि वरई हे धान्य साठवले जात असे.\nअंबरखाना बनवणाऱ्या तीन धान्य कोठाशेजारी धर्म कोठी हे अतिरिक्त धान्य कोठार होते. यामध्ये एक प्रवेशद्वार आणि एक जिना आहे जो टेरेसकडे जातो. येथून गरजूंना धान्य वाटप करण्यात येत असे.\nसज्जा कोठी ही इब्राहिम आदिल शाह यांनी १५०० मध्ये बांधलेली एक मजली रचना आहे. सज्जा कोठी खाली दरीकडे पाहणारा मंडप म्हणून बांधण्यात आली होती.\nतीन दरवाजा हा किल्ल्याच्या तीन दुहेरी दरवाजांपैकी एक होता – इतर चार दरवाजा आणि वाघ दरवाजा. ब्रिटीशांनी वेढा घातला तेव्हा चार दरवाजा नष्ट झाला. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असलेला तीन दरवाजा हा किल्ल्याच्या पश्चिमेला अंधार बावडी च्या उत्तरेस आहे.\nवाघ दरवाजा हे गडाचे दुसरे प्रवेशद्वार होते. हे हल्लेखोरांना दूर ठेवण्यासाठी बनवले गेले होते जेणेकरून ते एका लहान ठिकाणी अडकतील आणि नंतर सहजपणे आपण त्यांना हरवू शकू.\nराजदिंडी बुरुज हा आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणार्‍या किल्ल्याच्या छुप्या मार्गांपैकी एक होता.\nकिल्ल्यावर येथे महाकाली मंदिराव्यतिरिक्त संभाजी द्वितीय, सोमेश्वर आणि अंबाबाई यांची सुद्धा मंदिरे आहेत. अंबाबाई मंदिर खूप जुने आहे आणि येथेच शिवाजी महाराज मोठ्या मोहिमेवर निघण्यापूर्वी नैवेद्य देत असत. जिजाबाईंची समाधी त्यांचे पती संभाजी द्वितीय यांच्या समाधीच्या समोर आहे.\nपन्हाळा किल्ल्यावर कसे पोहचावे\nपुण्याहून प्रवास करणार्‍या लोकांना महामार्ग ४ पकडावा लागेल आणि कोल्हापूरकडे जावे लागेल. किणी फाट्यानंतर वारणानगर आणि नंतर पन्हाळा गावाकडे जाणारी वळण आहे. याला पायथ्याचे गाव म्हणता येईल.\nइथून स्थानिक लोक तुम्हाला किल्ल्यातील अंतर्गत रस्त्यांसाठी मदत करू शकतात.\nपन्हाळा किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ\nपन्हाळा किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. हिवाळ्यात हवामान अगदी योग्य असते.\nकिल्ल्यावर अन्न आणि राहण्याची सोय\nकिल्ल्याच्या आजूबाजूला भरपूर हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही एक-दोन दिवस मुक्काम करू शकता. पन्हाळ्याच्या आसपासची हॉटेल्स कोल्हापूर शहरातील हॉटेलपेक्षा थोडी महाग आहेत. किल्ला मुख्य शहरापासून फक्त २० किमी अंतरावर आहे आणि कारने पोहोचण्यास जास्त वेळ लागणार नाही.\nपन्हाळा किल्ला जा कोल्हापूर शहरापासून २० किलोमीटर वायव्य दिशेला स्थित आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या मोठ्या व्यापारी मार्गावर टेहळणी करण्यासाठी खूप महत्वाचा होता. त्याच्या मोक्याच्या ठिकाणामुळे मराठे, मुघल आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्या काळात किल्ल्याला खूप महत्व होते. हा किल्ला पावनखिंडच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे.\nतर हा होता पन्हाळा किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास पन्हाळा किल्ला हा निबंध माहिती लेख (Panhala fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/nashik-prashasakiy-vibhagabaddal-mahiti-bhag-2/", "date_download": "2022-01-28T23:28:42Z", "digest": "sha1:NFIJ4IDJGAWHNCDT6OHKPDQSPBU5RWOP", "length": 9971, "nlines": 221, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)", "raw_content": "\nनाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)\nनाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)\nनाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)\nश्रीरामपूर कशासाठी प्रसिद्ध आहे\nभारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे\nप्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे\nरेहकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे\nहरिषचंद्र डोंगररांग कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवरून जाते – नगर व पुणे.\nनंदूरबार जिल्ह्यातून नर्मदा नदी किती कि.मी. वाहते\nनंदुरबार जिल्ह्यातून जाणार्‍या पर्वत रांगेस काय म्हणतात\nतोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे\nजळगावला पूर्वी काय म्हणत असत\nराज्यात सर्वाधिक आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे\nनाशिक जिल्ह्यातील कोणते गाव सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे\nपितांबरासाठी प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील गाव कोणते\nनांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे\nभंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे\nराळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे\nआर्मड कोअर सेंटर कोठे आहे\nमहाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता\nपोकरी औष्णिक वीज केंद्र कोठे आहे\nमुंबई-हावडा ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो\nआदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो\nकोणता जिल्हा रस्त्याच्या मार्गाने गुजरात व मध्यप्रदेश राज्यांशी जोडला आहे\n6 व्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग कोणता\nमुंबई-आग्रा हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो\nसूरत-धुळे-नागपूर हा माहामार्ग कोणत्या क्रमांकाचा आहे\nराजवाडे वस्तुसंग्रहालय कोठे आहे\nअस्थंबा शिखर कशासाठी प्रसिद्ध आहे\nपोलिस उपनिरीक्षिक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे\nराष्ट्रीय महामार्ग क्र. 50 कोठून कोठे जातो\nमहाराष्ट्रात सुरू होणारा व महाराष्ट्रात संपणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता – पुणे-नाशिक (क्र.50) न्हावासेवा-पळसपे (क्र.4ब), धुळे-सोलापूर (क्र.211).\nभारताची महत्वाची सर्वसामान्य माहिती\nमहाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती\nनाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/7583", "date_download": "2022-01-28T22:42:55Z", "digest": "sha1:MWZD2PEKOYAXGJQBS3XLBELDKPR7CJ3F", "length": 16283, "nlines": 194, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "एमएचटी-सीईटी परिक्षेबाबत तयारी पूर्ण | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News एमएचटी-सीईटी परिक्षेबाबत तयारी पूर्ण\nएमएचटी-सीईटी परिक्षेबाबत तयारी पूर्ण\nउमेदवारांनी कोरोना परिस्थितीत परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्याचे प्रशासनाकडून आवाहन\nराज्यासह जिल्हयात दि. 01 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन होणाऱ्या एमएचटी-सीईटी परिक्षेबाबत जिल्ह्यात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. टप्याटप्याने या कालावधीत वेळापत्रकानूसार परिक्षा घेणेत येणार असून उमेदवारांनी कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत परिक्षा केंद्रावर वेळेवर पोहचावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या प्रमुखांची नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी परिक्षेबाबतची तयारी, प्रवास व्यवस्था, वेळेबाबतचे नियोजन, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर आढावा घेणेत आला. *गडचिरोली जिल्ह्यात 626 उमेदवार दि.01 ते 9 ऑक्टोबर पर्यंत* तर जिल्ह्यातीलच परंतू नागपूर केंद्रावर परिक्षा देणारे 884 उमेदवार टप्प्या-टप्प्याने 1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान परिक्षा देणार आहेत. यामध्ये गडचिरोलीतील पॉलीटेक्नीक कॉलेजवर 330 व सायन्स कॉलेजवर 306 उमेदवार परिक्षा देणार आहेत.\n*नागपूरसाठी जाणाऱ्या उमेदवारांनी आगारात एक दिवस आधीच माहिती नोंदवावी* : परिक्षेसाठी प्रशासनाकडून दररोज पहाटे 4 वा.च्या दरम्यान विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी किंवा माहिती एक दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. गाडीमध्ये आवश्यक संख्या पुर्ण होण्यासाठी याबाबतची नोंदणी आवश्यक आहे. परिक्षा केंद्रावर *जिल्ह्यात तसेच* नागपूर येथे 8.45 च्या अगोदर पोहचणे उमेदवारांसाठी बंधनकारक आहे. त्यामूळे आगाराकडून वेळेत एस.टी निघण्यासाठी अगोदर संपर्क करुन घेणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे. पहाटे 4.00 वा च्या दरम्यान विशेष बसची व्यवस्था आहे. पंरतू याव्यतिरिक्त दुपारच्या सत्रासाठी जाणाऱ्या व एक दिवस अगोदर जाणाऱ्या उमेदवारांसाठी दिवसभरात नियोजित वेळेनूसार बसेस सूटणार आहेत. यात सकाळी 6.30 वा., 7.30 वा., 8.30 वा.,9.30 वा., 10.30 वा., दुपारी 12.30 वा.,1.30 वा., 2.30 वा., आणि 4.30 वा. एसटी नागपूरकडे जाणार आहेत. तसेच नागपूरहून गडचिरोलीसाठी दैनंदिन स्वरुपात तसेच परिक्षा कालावधीत सायंकाळी 6.00 वा., 7.00 वा., आणि शेवटची गाडी 8.00 वा. सूटणार आहे. उमेदवारांनी आवश्यक वेळापत्रकाबाबत व अधिकच्या माहितीबाबत आगारातील वाहतूक निरिक्षक अतूल रामटेके मोबाईल क्र. 9527572062 आणि वाहतूक नियंत्रक पवन वनकर यांचा मोबाईल क्रमांक 9011152062 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.\nउमेदवारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. परिक्षा केंद्रावर परिक्षेसंबंधी साहित्य सोडून इतर कोणत्याही प्रकारचे साहित्य नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच सोबत मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करावी असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.\nPrevious articleगोंडपिपरी तालुक्यात प्रतिष्ठित चोरांचा बोलबाला\nNext articleगोंडपिपरी तालुक्याला वादळी पावसाचा फटका ; धान,कापूस,मिरची पिके जमिनीवर लोळले\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्ह��� दाखल.\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nकमलापूर हत्ती कॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार.. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रश्न\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8771", "date_download": "2022-01-28T21:56:57Z", "digest": "sha1:BX2WOSQNFJ5H3H6H7WRUXOACX3EZRVAC", "length": 14358, "nlines": 196, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "विदर्भात ३३७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह…. | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुप���ांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome आरोग्य विदर्भात ३३७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह….\nविदर्भात ३३७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह….\nनागपूर:- राज्य शासनाने उद्या, सोमवारपासून इयत्ता ९ ते १२ वी पर्यंत वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले. मात्र, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार विदर्भात ३३७ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. असे असले तरी बहुतांश शिक्षकांच्या कोविड चाचणीचे अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसावर संभ्रमाचे ढग गोळा झाले आहेत.\nजागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचे निर्देश अखेर राज्य सरकारने दिले. त्यानुसार उद्या, सोमवारपासून शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. मात्र, कोरोनाच्या सावटात शाळेचा पहिला दिवस कसा जाणार, असा प्रश्‍न शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह सर्वांनाच पडला आहे.\nअमरावती जिल्ह्यात जवळपास तीन हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी झाली असून त्यापैकी १२ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील चार हजार ३०० शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ३४ शिक्षक, कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. वर्धा जिल्ह्यात एकूण ४५ शिक्षक, तर यवतमाळ जिल्ह्यात १४ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.\nगडचिरोली जिल्ह्यातील ३३९९ पैकी १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. अकोला जिल्ह्यात ३३, वाशीम जिल्ह्यात ८ व बुलडाण जिल्ह्यात ३२ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोविड तपासणी शनिवार पर्यंत झाली आहे. मात्र अद्याप अहवाल आले नाही. नागपूर जिल्ह्यात ४१, तर नागपूर शहरात १६ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.\nविदर्भातील जिल्हानिहाय कोरोनाबाधित शिक्षक\nअकोला ३३, वाशीम ०८, बुलडाणा ३२, अमावती १२, यवतमाळ १४, वर्धा ४५, चंद्रपूर ३४, गडचिरोली १०२, नागपूर ५७, एकूण ३३७\nPrevious articleदारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात\nNext articleप्रेरणादायी: लॉकडाऊनमुळे रोजगार गेला अन त्याने केली ‘विदर्भ अमृततुल्य चहा’ या ब्रँडची निर्मिती…\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nमोतीबिंदू शस्त्रक्रियेचा ६९ पात्र रूग्णांना मिळाला लाभ…अमर बोडलावर यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने मोफत रोगनिदान शिबिर,मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न…\nबंधनकारक असताना मेडिकलवाले ग्राहकांना अधिकृत बिल का देत नाहीत \nब्रेकिंग न्यूज: आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..परिक्षेच्या प्रवेशपत्रात चुका; विद्यार्थी चिंतेत\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-28T22:58:14Z", "digest": "sha1:VLZCZNPSYSF7IORNTHVWX6RSRP2EXHBI", "length": 5769, "nlines": 76, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "स्वप्नांना मिळणार ज्ञानाची जोड 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व' सोनी मराठीवर - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>स्वप्नांना मिळणार ज्ञानाची जोड ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व’ सोनी मराठीवर\nस्वप्नांना मिळणार ज्ञानाची जोड ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व’ सोनी मराठीवर\nनशिबावर सगळं काही निर्भर असतं म्हणणाऱ्यांना आपलं नशिब बदलण्याची सुवर��णसंधी सोनी मराठी देत आहे. आणि त्यासाठी केवळ तुमच्या ज्ञानाचं शस्त्र योग्यरित्या वापरण्याची गरज आहे. आपल्याबुध्दीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, याचंच प्रतिक देणारा कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांनास्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व घेऊन येत आहे.\nकौन बनेगा करोडपतीच्या यशात ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचा खूप मोठा महत्वाचा वाटा असतो.ह्या पर्वाचा सूत्रसंचालक कोण असणार दरवेळी वेगवेगळी थीम असणाऱ्या कौन बनेगा करोडपती याकार्यक्रमाची मराठी थीम कोणती असणार दरवेळी वेगवेगळी थीम असणाऱ्या कौन बनेगा करोडपती याकार्यक्रमाची मराठी थीम कोणती असणारआणि स्पर्धकांच्या मदतीसाठी लाईफलाईन्स कोणत्या असणारआणि स्पर्धकांच्या मदतीसाठी लाईफलाईन्स कोणत्या असणार असे अनेक प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहेतच. यासगळ्याच गोष्टी हळूहळू उलगडणारआहेत… लवकरच सोनी मराठीवर येणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ च्या नव्या पर्वात…\nNext लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक झाले रिलीज, पहिल्यांदाच एकत्र आले सई,तेजस्विनी, सिध्दार्थ आमि उमेश \nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/entertainment/price-of-urvashi-rautelas-dress/index.html", "date_download": "2022-01-28T23:00:57Z", "digest": "sha1:ZAIFJDIZSGD4SRXLJG4MJJH6OJ2HT3NQ", "length": 1842, "nlines": 10, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उर्वशीच्या ड्रेसची जाणून घ्या किंमत!", "raw_content": "उर्वशी रौतेलाच्या लूकनं चाहते घायाळ\nउर्वशी रौतेला बॉलिवूडमधील दिलखेचक अभिनेत्री आहे.\nउर्वशी आपल्या स्टाईल आणि फॅशननं प्रत्येकाला घायाळ करून सोडते.\nनुकताच उर्वशीनं एक ड्रेस खरेदी केला आहे.\nतीने आंतरराष्ट्रीय डिझायनर अभिनेत्री अलेक्जेंड्रे वाऊथीयरकडून तयार केलेले एक गोल्डन शिमर ड्रेस परिधान केला आहे.\nउर्वशीच्या साध्या दिसणाऱ्या या ड्रेसची किंमत तीन लाख रुप���े आहे. त्यामध्ये एका बेल्टसह विशिष्ट पॅटर्न आहे.\nउर्वशीचे 44.1 मिलीयन फॉलोअर्स आहेत.\nबॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीनं आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे.\nआपल्या चाहत्यांना आकर्षित करणारे फोटो आणि डान्ससाठी ती ओळखली जाते.\nअभिनेत्री नेहमी आंतरराष्ट्रीय डिझाईन ड्रेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/15/08/2021/corona-warriors-todays-revolutionaries-mayor-rakhi-sanjay-kancharlawar/", "date_download": "2022-01-28T22:13:43Z", "digest": "sha1:YYB5COWBEWLNSNB3N6GK4GF3P37V4JW2", "length": 15962, "nlines": 179, "source_domain": "newsposts.in", "title": "कोरोना योद्धे आजचे क्रांतिकारक : महापौर राखी संजय कंचर्लावार | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Covid- 19 कोरोना योद्धे आजचे क्रांतिकारक : महापौर राखी संजय कंचर्लावार\nकोरोना योद्धे आजचे क्रांतिकारक : महापौर राखी संजय कंचर्लावार\nमनपात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी सोहळा\nचंद्रपूर : जेव्हा भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, तेव्हा क्रांतिवीरांनी प्राणाची पर्वा न करता झुंज दिली. आज आपण कोरोनाच्या संकटात जगत आहोत. डॉक्टर, परिचारिका यांच्यासह रुग्णसेवेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काम करणारे कोरोना योद्धे आपले जीव धोक्यात घालून लढा देत आहेत. या भयावह संकटाला तोंड देण्यासाठी कोरोना योद्धे आजच्या युगातील क्रांतीवीर आहेत, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.\nचंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी उपमहापौर राह���ल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, मनपाचे आयुक्त राजेश मोहीते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.\nसर्व प्रथम महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते गांधी चौकस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौरांनी मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व जटपुरा गेट येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हुतात्मा स्मारक येथे भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, इंग्रजाविरोधात दीडशे वर्षाचा संघर्ष ऐतिहासिक आणि अजरामर क्रांतीची गाथा ठरली. आपल्या मायभूमीला जुलमी आणि गुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेकजण फासावर गेले. अनेकांनी छातीवर गोळ्या झेलल्या. लाठ्या खाल्या. पण हार मानली नाही. त्यांचे बलिदान हा देश कधीही विसरू शकणार नाही. आज कोरोनाविरुद्धच्या युद्धातही जे लढा देत आहेत, त्यांनाही सलाम करते. सर्वांनी नियमांचे पालन करून कोरोनाला हरवूया, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.\nPrevious articleमहिनाभरात चंद्रपूरकरांनी रिचवली ६५ काेटींची दारू\nNext articleआसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून दोन युवकांचा मृत्यु\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्या���ुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiantechmarathi.in/2020/11/mobile-phone-hang-problem-in-marathi.html", "date_download": "2022-01-28T22:07:51Z", "digest": "sha1:FNHNRCPPRXL6Y6M5DCBXNAKUR4Z7X6DC", "length": 11977, "nlines": 51, "source_domain": "www.indiantechmarathi.in", "title": "मोबाईल हँग होत आहे...या टिप्स वापरा! मोबाईल कधीही हँग होणार नाही.", "raw_content": "\nमोबाईल हँग होत आहे...या टिप्स वापरा मोबाईल कधीही हँग होणार नाही.\nbyGanesh Sawant • नोव्हेंबर १६, २०२०\nMobile hang problem solution in marathi मित्रांनो दिवसेंदिवस स्मार्टफोन हा नवीन प्रोसेसर आणि फिचर्स सोबत लाँच होत आहे. आपण सर्वजण स्मार्टफोन वापरतो परंतु आपल्याला ही कधीतरी मोबाईल हँगच्या समस्येचा सामना करावा लागला असेल किंवा आपण आपला मोबाईल हँग पण झालेला पाहिला असेल. आपला मोबाईल हँग होत आहे काळजी करू नका कारण आजच्या पोस्टमधे आपण मोबाईल हँग कशामुळे होतो मोबाईल हँग होण्याचे कारण काय आहेत मोबाईल हँग होण्याचे कारण काय आहेत मोबाईल हँग झाल्यावर काय करावे मोबाईल हँग झाल्यावर काय करावे याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...\nमोबाईल हँग होत आहे...या टिप्स वापरा मोबाईल कधीही हँग होणार नाही.\nतसे पाहिले तर स्मार्टफोन हँग होणे हि सामान्य गोष्ट आहे. जेव्हा आपण एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेतो तेव्हा तो अजिबात हँग होत नाही. परंतु जस-जसे आपण त्या स्मार्टफोन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅप्लिकेशन इंस्टॉल करून वापरतो तेव्हा आपला स्मार्टफोन हळू हळू कार्य करतो आणि मोबाइल फोन हँग होऊ लागतो.\nमोबाईल हँग होण्याचे कारण\nसर्वप्रथम हे माहीत करून घेऊया की मोबाईल हँग कशामुळे होतो तर मोबाईल हँग होण्याचे अनेक कारणे आहेत. महत्त्वाचे कारण म्हणजे फोन मध्ये ओवरलोड होणे.\nअनेक मोबाईल अ‍ॅप्स एकाच वेळी चालविल्याने म्हणजे मल्टीटास्किंग केल्याने मोबाईल हँग होऊ शकतो.\nस्मार्टफोनचे इंटरनल स्टोरेज भरल्याने देखील बरेच स्मार्टफोन हळू हळू कार्य करतात आणि हँग होतात.\nकॅशे फाईल्स न हटविण्यामुळे देखील मोबाईल स्लो आणि हँग होऊ शकतो.\nकमी मेमरी आणि कमी रॅम असलेल्या मोबाईल मध्ये हैवी अ‍ॅप्स वापरल्याने मोबाइल हँग होऊ शकतो.\nमोबाइल मध्ये व्हायरस आल्याने देखील मोबाइल हँग होऊ शकतो.\nतर ही मोबाईल हँग होण्याची महत्त्वाची कारणे होती...\nमोबाईल हँग झाल्यावर काय करावे\nआपण आपल्या मोबाईल चि इंटरनल स्टोरेज खाली ठेवा. कारण जेव्हा आपल्या फोन चि इंटरनल स्टोरेज फूल असते तेव्हा फोनच्या कार्य क्षमतेवर परिणाम होतो आणि डाटा रीड करण्यास समस्या येते. यामुळे मोबाईल हँग होतो. म्हणुन मोबाईल चि इंटरनल स्टोरेज नेहमी 25% खाली ठेवा. इंटरनल स्टोरेज भरलेले असेल तर त्यामधला डाटा मेमोरी किंवा पेन ड्राईव्ह मध्ये टाका. यामुळे आपल्या फोन चि इंटरनल स्टोरेज रिकामी राहील.\nफोन सिस्टम आणि अॅप्स नेहमी अपडेट करत रहावे. कारण फोन चि सिस्टम अपडेट केल्याने देखील फोन हँग होणे थांबते. आपण जर फोन चि सिस्टम अपडेट नाही केली तर फोन हळू हळू कार्य करायला ला���ेल आणि हँग पण होईल. यामुळे नेहमी फोन सिस्टम आणि अॅप्स अपडेट करत रहावे.\nआपल्या मोबाईलमध्ये असा बराच नको असलेला डेटा असतो, ज्याचा मोबाईलमध्ये काहीच उपयोग नाही, ज्यामुळे आपल्या मोबाईलचे इंटरनल स्टोरेज वाढले आहे. जेव्हा आपण आपल्या मोबाईल मध्ये वेबसाइट किंवा अॅप्स उघडतो तेव्हा त्यांची कॅशे फाईल्स आणि कुकीज इंटरनल स्टोरेज मध्ये तयार होतात. यामुळे पण मोबाईल हँग होतो म्हणुन अनावश्यक डेटा नेहमी डिलीट करा.\nआपल्या मोबाईल मध्ये असे अॅप्स आहेत ज्यांचा वापर आपण खूप कमी करतो. तर त्या अॅप्स ला फोर्स स्टॉप (force stop) केले पाहिजे. कारण हे अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालतात ज्यामुळे रॅमचा अधिक वापर होतो. यामुळे, बर्‍याच वेळा आपला मोबाइल हँग होतो.\nआपला फोन हँग होत असेल तर आपण फोन ला रीस्टार्ट / रीबूट (Restart / Reboot) केले पाहिजे कारण असं केल्याने बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले सर्व अॅप्स बंद होतात आणि रॅम साफ होते. जेव्हा जेव्हा आपल्याला फोन च्या हँगिंगची समस्या उद्भवते तेव्हा फोन रीस्टार्ट / रीबूट केला पाहिजे.\nमित्रांनो वरच्या सर्व टिप्स वापरून हि आपल्या फोन हँग ची समस्या दूर होत नसेल तर आपल्याकडे शेवटचे एक सोल्यूशन आहे ते म्हणजे फोन ला रीसेट (Reset) करणे. रीसेट केल्याने आपल्या फोन मधला सर्व डाटा डिलीट होतो. त्यामुळे फोन चे सर्व बॅकअप घेऊनच फोन ला रीसेट करा. रीसेट झाल्यानंतर आपला फोन नवीन फोन प्रमाणे कार्य करेल आणि फोन हँग पण होणार नाही.\nतर या प्रकारे आपण आपल्या फोन ला हँग होण्यापासून थांबवू शकतो.\nमला आशा आहे की, आपल्याला आपला मोबाईल हँग होत आहे त्यामुळे आपल्या मोबाईल ला हँग होण्यापासून कसे थांबवावे याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि आपल्याला या पोस्टमधे काही शंका असल्यास किंवा यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण कमेन्ट मध्ये लिहू शकता. आपल्याला ही पोस्ट आवडली असेल किंवा आपल्याला त्यापासून काही शिकायला मिळालं असेल तर कृपया आपला आनंद आणि उत्सुकता दर्शविण्यासाठी आपल्या मित्रांना किंवा फेसबुक आणि सोशल नेटवर्क वर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.\nआपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\nआज आपण पाहता की इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे त्यामुळे आपल्या भारत���य लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त तंत्रज्ञाना विषयी माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ब्लॉग तयार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Manus-asanyachya-nondi-collection-of-poemsBS9450422", "date_download": "2022-01-28T23:20:35Z", "digest": "sha1:IPJBNYQIBAJGKNHBLJESSMUO77WWX5MI", "length": 26134, "nlines": 148, "source_domain": "www.kolaj.in", "title": "माणूस असण्याच्या नोंदी: हिंसक काळोखाला प्रश्न विचारणारी कविता| Kolaj", "raw_content": "\nमाणूस असण्याच्या नोंदी: हिंसक काळोखाला प्रश्न विचारणारी कविता\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते.\nविशाल झगमगाटातल्या दुनियेत आपल्या अस्तित्वाचा शोध घेत पदरी पडलेल्या निराशेशी संघर्ष उभा करताना कवी अभावग्रस्त जगण्याच्या नोंदी घेत जातो. आपल्या जगण्याचा भोवताली संदर्भ शोधताना दुःखाच्या मुळांचा शोध लागत नाही, तरी आपल्या समदुःखी बांधवांचा आवाज व्यवस्थेच्या पटलावर उमटवण्यात कवी आणि कविता यशस्वी होते. जगण्याच्या प्रदीर्घ प्रवासात कविता साथीला घेऊन निघालेला कवी ‘स्व’चा काठ ओलांडून समष्टीशी आपलं नातं घट्ट विणत जातो.\nउजेडाचं सर्जन मांडण्याच्या प्रवासाला निघताना, नात्याच्या आतबाहेर दाटून आलेला काळोख झटकण्यासाठी कवी म्हणतो-\n‘तू चालत ये ना पुढे मीही सरकतो जरा\nतुझ्या-माझ्या दरम्यान उगवलेली दरी भरून टाकू मुळातून\nघडवून आणू जिवाचे जिवाशी मीलन\nमग बघ कसा होतो अंधाराचा स्फोट आणि उजेडाचे सर्जन’\nउजेडाचे सर्जन रस्ते शोधताना वेदनेचा लाव्हा अखंड वाहत असला, तरी चांगल्या जगण्याच्या सामर्थ्याचा शोधही सुरू आहे. कवितेचा स्वर उजेडाची तिरीप आपल्या हाती घेऊन दुःखाच्या रस्त्यावर शाश्वत सुखकणांशी जोडताना कवी नात्याचे दोरही घट्ट विणत जातो.\nहेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं\nआपल्या आत धुमसत राहणाऱ्या प्रलयाशी सामोरं जाताना कवी आईविषयीचा प्रगाढ विश्वास व्यक्त करताना म्हणतो-\n‘मी मिटलो तरी पुन्हा घालशील जन्मास\nया शाश्वत सत्यापाशी येऊन थांबतो तेव्हा\nसूर्य हसू लागतो मंद मंद’\nहा विश्वास कवीचा एकट्याचा राहत नाही, तर जगण्याशी लढा देणाऱ्या सगळ्यांचाच होत जातो. ‘स्त्री’विषयीची अपार करुणा घेऊन निघालेली मेघराज मेश्राम यांची कविता कष्टकरी आईच्या उदरात जगकल्याणाचं महाकाव्य अंकुरावं म्हणून प्रार्थना करते.\nभोगवादी जाणिवेने कष्टकरी जगण्याला यंत्र समजून प्रचंड राबणाऱ्या जीवांना तुडवलं जातं. आपल्या वाटा खुल्या केल्या असल्या आणि बोलणाऱ्याचे आवाज दडपले जात असले तरी आपण बोललं पाहिजे. शाश्वत-अशाश्वत जगण्याच्या धडपडीत जात-धर्म-लिंग, गरीब-श्रीमंत या भेदापलीकडे मानवी अस्तित्वाचा आवाज गडद होऊन त्याच्या ‘माणूस असण्याच्या नोंदी’ घेतल्या पाहिजे, या सत्याचा आवाज बनू पाहणारी मेघराज यांची कविता आपल्या भोवती पसरलेल्या हिंसक काळोखाला प्रश्न विचारत राहते.\n‘माझ्या डोळ्यांचा प्रदेश का असा उजाड झाला\nकोण उपटून घेऊन गेला विसाव्याची हिरवी झाडं\nहा भार जखमांचा हलका का होत नाही\nया दर्दभऱ्या पापण्या गळाभेट का घेत नाही’\nहेही वाचा: विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं\nअनेक पातळ्यांवर अनेक नोंदी घेतल्या जातात. अनेक शोध लावले जातात; पण भुकेच्या शमनाचा शोध लावलाही जात नाही आणि भुकेनं तडपून मेलेल्या जीवाची नोंद कुठं दिसतही नाही. यापलीकडे जाऊन जगण्याचे परीघ भेदण्याचा आणि रस्त्यावर पडलेल्या बेवारस प्रेताला माणूस म्हणून ओळखावे, रंग-धर्म-जात-प्रदेश या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी मेघराज यांची कविता आशावादाचं बीज पेरत राहते.\nआपण जन्मलो तेव्हा जात-धर्म-रंगाचा शिक्का मारला गेला. स्त्री-पुरुष भेद असं खूप काही सांगून झाल्यावरही मी माणूस आहे हे कधीच सांगितलं गेलं नाही. त्याची नोंद केली गेली नाही. शाळेत झालेला रंगभेद कवितेच्या आणि कवीच्या मनावर कोरला गेलाय. त्याचे व्रण जगण्यात उमटत राहतात.\nएकदा गुरुजींनी कविता म्हण म्हटल्यावर आपल्या आत दाटून आलेला जखमांचा काळोखी पाऊस जगणं खरवडून व्यक्त होत गेला. ती ‘काळ्या पोराची कविता’ त्याची एकट्याची राहिली नाही. समग्र वर्ण-वर्ग जाणिवेच्या विरोधात आवाज बनून कुठलाही धार्मिक-वांशिक तेढ निर्माण न करता सकल माणसांची माणूस म्हणून नोंद व्हावी यासाठी झगडत ��ाहिली.\n‘त्यांनी उजेडाच्या झाडावर कुऱ्हाड चालवली आणि निर्धास्त झाले\nकाही दिवसांनी झाडाच्या बुंध्याला असंख्य फुटवे फुटून आले’\nहेही वाचा: 'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं\nया आशेच्या पालवीवर जगण्याला भिडलं पाहिजे, आपण आपल्यासाठी उजेड पेरला पाहिजे म्हणून ही कविता थांबत नाही. ती वर्तमान स्थितीत सरकारी तख्त कुठले आदेश काढतंय जनहित डावलून आवाज रोखणाऱ्या व्यवस्थेला लिहिणाऱ्या हाताला अडवताना पाहून या कवितेची वाटचाल लेखणी धारदार करण्याकडे सुरू होते.\nतसं व्यवस्थेच्या मुजोरपणाविरोधात खूप लिहिलं गेलंय. लेखणीनं तख्त पलटल्याच्याही गोष्टी आपल्याला माहीत आहेत; पण मेघराज यांच्या कवितेतून येणारी संवेदना ती कुठल्याही एका समुदायापाशी येऊन थांबत नाही. ती सकल पीडित समुदायाचं माणूस असणं लावून धरते.\nया कवितेत गाव-शहर-महानगर-जंगलामधून सरपटत जाणारं जगणं आपल्या कवेत घेताना जगण्याची अस्सीम उमेद पेरत माय-बाप-लेक-बायको भोवतालच्या जगण्यात तग धरून राहिलेल्या आया-बायांची दुःखं दूर व्हावीत म्हणून बोलत राहते.\n‘या बाया अख्खं शेत सपासप कापतात यांच्या उभ्या जिंदगानीला झोंबलेलं दुःख केव्हा आडवं होईल\nहेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू\nनात्याच्या जाणिवेबरोबर जगण्याच्या संवेदना पेरताना दुःखाच्या आवाजाची ओल आपल्या आत उमटून येण्याऐवजी दंतकथा पसरत जातात; पण हुंदक्यांची नोंद केली जात नाही. ‘तुळसाबाई’ या कवितेत कवी म्हणतो- ‘तिथे उगवले वृंदावन सांगत नवनवीन कथा/मात्र तुझ्या हुंदक्यांची गाथा/कधी तरलीच नाही बाई\nस्त्रीच्या आदिम दुःखाशी बोलताना कवी इमलाबाईनं आपल्या असह्य वेदनेवर मार्ग काढल्याची नोंद एक परिवर्तनीय पाऊल म्हणून घेतो.\nभाऊ, उरल्यासुरल्या बांगळ्याही फोळून फेकल्या\nहाताला चावून तरास देतात फालतू…’\nशूर्पणखेवर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली नाही. आज शेकडो स्त्रियांवर अन्याय होतात. ते दाबले जातात. या अशा अहंकारी जाणिवेला वेळीच ठेचलं पाहिजे. बाई, तू स्वतःच लढलं पाहिजे म्हणत व्यवस्थेच्या आणि अन्यायाच्या विरोधात लढलेल्या बळी गेलेल्या शंबुका, चेंदरू मडावी, मधू कडुकुमन्ना, आसिफा या व्यक्तिरेखा आपल्या समोर नुसत्या येत नाहीत, तर जळजळीत वास्तवाचं भान देऊन जातात.\nकंबरेवर हात ठेवून वर्षानुवर्षे वाट पाहायला ल���वणाऱ्या विठ्ठलाला गाभारा सोडून येणार आहेस की नाही, असा थेट प्रश्न विचारत, तू नाही प्रतिसाद दिलास तर ‘शिलगावतोय मी माझ्या दुःखमाखल्या भाषेची वात’ अशी क्रांतीची भाषा बोलतानाही कवितेच्या आत संयम तग धरून राहतो.\nहेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध\nसगळी परिवर्तनं आम्हाला मान्य आहेत. आपण चंद्रावर जाऊ, मंगळावर राहू, खूप काही करू पण ‘आज सुखानं कसं जगता येईल, एखादा इलाज सांग ना\nउद्याच्या दिवसापेक्षा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस वेगवान झालेल्या आणि टोकदार जाणिवांना सामोरं जाताना आपण आपल्या घरातही व्यवस्थित पोचू शकत नाही. घरी उशिरा येताना बायकोला चिंता बाहेर मोकाट असलेल्या कुत्र्यांची वाटते आणि कवीला माणसाच्या जमावाची. हे भेदक वास्तव मेघराज मेश्राम यांची कविता मांडत जाते. रात्री अपरात्री जीव मुठीत घेऊन जगताना गावाची तीव्र आठवण कवीला येते. 'लहानशा गावात मी सुखी होतो, माणूस होतो महानगरात आलो आणि यंत्र झालो’\nआपण माणूस असल्याची दखल गावाला आहे. गावातल्या माणसाला आहे. महानगरातलं जगणं वेगवान, नुसतं वेगवान, सारं यंत्र म्हणून भावभावना, सुख-दुःख सगळं गोठलेलं. फुटपाथवरचं जगणं त्याच्याही नोंदी घेताना महानगरीय उदासपण आणि यंत्रवत जगणं, इंटरनेटच्या जमान्यात कितीही जवळ आलो, आकाशात कितीही उंच गेलो तरी ‘भाकर करता येत नाही डाउनलोड’ म्हणत जगण्याच्या शाश्वतेवर आणि वास्तवतेवर जगताना माणूसपण शाबूत राहायला हवंय.\nमानवी नात्याच्या खोल ओलीची गोष्ट करताना कवी आणि कविता स्त्रियांच्या जगण्यातल्या दुःखाबरोबर एवढी माया कुठून येते, यावर बोलण्याबरोबर महानगरीय आधुनिकतेची झूल पांघरणाऱ्या स्त्रिया लेकरांना दूध पाजवत नाहीत, याची चिंताही येते. आपल्या आत दाटून आलेल्या भावनांना वाट करून देताना कवी प्रार्थना करतो ती मनात घर करून राहते. ‘घेऊन चल मला त्या पवित्र स्थळी, घेऊन चल मला एखाद्या निरोगी शांतस्थळी जिथं गुडघे टेकून मी पसरवीन माझी रिकामी झोळी’\nगाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड वेगवान कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली मेघराज मेश्राम यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. जगण्याचे खुले अवकाश शोधताना आपल्या वाट्याला आलेल्या असंख्य गोष्टी हिसकावल्या जातात. आपला भोवताल उजाड बनवला जातोय याची बोच कवितेबरोबर कवीलाही आहे.\nकवितासंग्रह: माणूस असण्याच्या नोंदी\nपानं: ७२ किंमत: १५०\nजे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट\nतरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nमराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे\nसंमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nविराट कॅप्टन किंग कोहली बनला त्याची गोष्ट\nविराट कॅप्टन किंग कोहली बनला त्याची गोष्ट\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/33951#comment-2000222", "date_download": "2022-01-28T23:22:56Z", "digest": "sha1:QDDVDAG5J36N5NK4V2TAUKMDYW5NVMSM", "length": 17501, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बोगोर बुदुर .. भाग १५ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बोगोर बुदुर .. भाग १५\nबोगोर बुदुर .. भाग १५\nनंतरच्या हालचाली फारच चटाचट झाल्या.\nराणेंनी कंट्रोलला फोन करुन २ स्कॊड कार सोनलच्या घरी पाठवायला सांगीतल्या.\nसमीरने तानाजीला गाडी काढायला सांगीतली\nलालमहलची सिक्युरीटी त्याने चालु केली. लालमहल आता अभेद्य झाला होता.\nराणे व समीर मागे बसल्यावर तानाजीने गाडी चालु केली. समीरचे विचार त्याला लगेचच कळत असत.\n“राणे. मला काहीस धुसर चित्र दिसत आहे पण ..”\n“तुला चित्र तरी दिसत आहे, पण मला तर काळाकुट्ट अंधार”\n फोनची वायर कापणे जरा विचीत्रच वाटते”\n“बर्याच गुन्ह्यात असे होते”\n“राणे गेल्या ५/६ वर्षात अशा किती केसेस झाल्या\n“आजकाल लॅंड लाइन कोण वापरत अगदी शेंबडे पोराच्या हातात सुद्धा मोबाईल असतो”\n“राणे ,खुनी अतीशय हुशार आहे, निर्दय आहे आणी तो कमीत कमी हालचाली करतो”\n“शहाचा खुन झाला, पण झाला शहाच्या हत्याराने आणी ते सुद्धा खुन्याने हत्यार तीथेच टाकले”\n“राणे खुन्याने तपासाचे सर्व मार्गच बंद केले होते”\n“तारी स्वत:हुन त्यात अडकत गेला. पण त्याचे सोयर सुतक खुन्याला नव्हते”\n“तारी अट्केत गेला आणी त्याचे मरण पुढे ढकलले गेले”\n“पण त्याला का मारले\n“शहाला का मारले , ते तरी आपल्याला कुठे माहीत आहे\nतेवढ्यात राणेंना फोन आला. फोन झाल्यावर राणे जास्तच गंभीर झाले.”\n“समीर मीनलने शेवटचा फोन वापरला सकाळी ८:३० ला. ऑफीसला केला होता.”\n“त्या नंबर वर फोन करुन बघीतले तर थोडासा उशीर होइल म्हणुन तीने फोन केला होता.”\n“आता फोन कुठे आहे\n“फोन बंद आहे. IMI वरुन शोधायला १/२ दिवस लागतील”\n“राणे, खुनी कुठलीही गोष्ट चुकुन करत नाही”\n“तारीचा खुन सुद्धा बेमालुम झाला. मग टेलीफोनची वायर तोडायचे काय कारण\nसमीर विचारात गढुन गेला.\nथोड्याच वेळेत बंगल्यापाशी गाडी येउन थांबली\nस्कॉड गाड्या आल्या होत्या\nबंगल्याचे आवार बरेच मोठे होते आणी फारच वाइट स्थीतीत होते.\nमोठी विहीर होती पण शेवाळे साठले होते. कारंजाची स्थीतीही फारशी वेगळी नव्हती.\nझाडे अस्ताव्यस्त वाढली होती. वेली एकमेकात गुंतल्या होत्या.\nदारातच कुणाल घाबरुन उभा होता.\nराणे , समीर आत गेले. १०/१२ पोलीस आत पहाणी करत होते.\nआत तर सर्व व्यवस्थीत दिसत होते.\n“कुणाल, अरे सर्व तर व्यवस्थी दिसतय “\n“आम्ही आलो तर मुख्य दार नुसतेच लोटले होते. पण सोनल तीच्या खोलीत गेली आणी जोरात ओरडली.\nमी धावरच गेलो तर सर्व वस्तु अस्त��व्यस्त झाल्या होत्या”\n“मग मी सोनलला शांत केले “\n“मगनतीची खोली बाहेरुन बंद केली”\n“कुणाल तीच्या खोलीतले फर्नीच्रर, म्हणजे बेड तपासलेले वाटत होते का\n“खर सांगु का. मी इतर खोल्या बघत होतो. मीनलची खोली, इतर बेड रुम्स आणी किचन विस्कट्लेले होते”\n“आम्ही आल्यावर १५ मि आले. त्यांनी डॉग स्कॉड व फोरेन्सिक्ला बोलावले आहे”\n“आम्ही आल्यावर त्या बाईही आल्या पण शेवटी पोलीसांच्या सल्ल्याने बाहेरुनच मागवले आहेत. पोलीसांनाही बराच वेळ लागेल अस दिसतय. त्यांच्या करताही मागवले आहे”\n“आणी सोनल कुठे आहे किचन मागे त्या बाईंकरता खोली आहे. तीथे पडली आहे. बाई तिच्याजवळच आहेत.”\nराणे पोलीसांशी बोलायला गेले. DCP Crime जातीने आहेत हे बघीतल्यामुळे कामे जोरात सुरु झाली होती.\nडॉग स्कॉड ची कुत्री हि भांबावल्या सारखी होती.\n” राणेंनी हॅंडलरला विचारले.\n“जो आला होता. तो हुशार दिसतोय.”\n“किचनमधे तो जिरेपुड , मिरपुड शोधत होता. ती सापड्ल्यावर ओ निघुन गेला.”\n“अरे त्यामुळे कुत्रे गोंधळतात” समीर\n“कुणाल , सोनलला घेउन ये. तीला काही प्रश्न विचारयालाच लागतील.”\n“राणे साहेब . उद्या सकाळी नाही का विचारता येणार ती फारच गळली आहे”\nतेवढ्यात मावशी धावत धावत आल्या.\n“साहेब, बाईंना आत्ता फोन आला आहे आणी त्या घाबरुन तुम्हाला बोलावत आहेत.”\nतीघेही घाइघाइने आत गेले.\nसोनलचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणी ती फोनवर तु कोण आहेस विचारत होती\nकुणालने तीच्या हातुन हळूच फोन काढुन घेतला. सोनल तशीच बसुन होती\n“सोनल काय फोन होता \nसोनल किंचाळयाला लागली. कुणाल तीच्या जवळ गेला.\nकुणालच्या कुशीत शिरुन ती रडत रड्त म्हणाली\n“ कुणाल..फोनवरुन तो म्हणाला आज सामानाची वाट लावली आहे, उद्या तुझी पाळी”\nराणेंनी फोन घेतला “ कुणाल तु जरा सोनलला शांत करुन बाहेर आण. मावशी जरा तुम्ही आमच्याकरता कॉफी टाका आणी समीर जरा बाहेर चल”\nराणेंनी सर्वांना बाजुला काढुन कुणाल आणी सोनलला एकटे सोडले होते.\nफोन बघुन त्यांनी कंट्रोलला त्यातील शेवटचा नंबर देउन माहीती काढायला सांगीतली.\nमावशीनी कॉफी आणली. कुणाल व सोनल बाहेर आले होते.\nकॉफी पोटात गेल्यावर सोनल जरा सुधारली होती.\nनकळत सोनलच्या कपात समीरने ५ मिग्रा व्हॅलीयम टाकले होते.\nपोलीस जेवुन निघायच्या तयारीत होते. सोनलचा जवाब दुसर्या दिवशी घ्यायचे ठरले.\nतशी सोनलही झोपाळु झालीच होती.\nमावश���नी सोनलची बेडरुम साफ केली होती.\n“मावशी तुम्ही आज जरा सोनलच्या खोलीतच झोपा. आणी हो दार आतुन लावुन घ्या” समीर\nभुक गेलीच होती पण कुणालने थोडे खाल्ले.\nसमीरच्या गाडीतल्या राखीव कोट्यातुन तानाजीने बीअर आणली\n तु ही झोप आता”\n“ झोप लागण थोड अवघडच आहे”\n“बर कुणाल तुझ्यातला बातमीदार काय म्हण्तोय\n“जेम्स म्हणाला त्याच्यावर मी विचार करतोय”\n“खुनाला ह्त्यार, संधी आणी कारण लागते”\n“दोन्ही खुनात ह्त्यार आहे” राणे\n“खुन झाल्यामुळे संधी ही खुन्याला मिळाळी आहे” कुणाल\n“पण मोटीव्ह कळत नाही” राणे\n“शहाच्या खुनामुळे माखानीचा फायदा आहे, पण तारीच्यात त्याला काय इंटरेस्ट\n“तारीने त्या दिवशी नकळत काही पाहीले असावे” राणे\n म्हणजे त्या दिवशी सोनलनेही पाहीले असावे\nतेवढ्यात राणेंचा फोन वाजला\n“समीर , सोनलला आत्ता आलेला फोन बोरीवली इस्ट मधुनच होता. मी जरा पोलिस एस्कॉर्ट मागवतो.”\n“नको राणेसाहेब. पण फोन नंबर कुणाचा होता\n“याकुब. पण त्यात काही अर्थ नाही. कारण त्याच्या नावावरच जश ग्रुपचे फोन रगिस्टर आहेत.”\n“म्हणजे शहाला आलेला फोन ही\n“हो तोही एक ग्रुप मधलाच होता. पण तुम्हाला पोलीस का नकोत \n“राणे. खुनी जर याच एरीयात असला तर पोलीस बघीतल्यावर तो रिस्क घेणार नाही”\n“ठीक आहे. तु आणी तानाजी असताना मला काही काळजी नाही. मी निघतो”\nराणे निघुन गेल्यावर कुणाल आणी समीर दिवाणखान्यात बसले.\nसर्वत्र शांतता पसरली होती.\nमस्त जोर घेतला आहे कथेने.\nमस्त जोर घेतला आहे कथेने.\nलवकर पुढील भाग येउ द्या.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com:443/cricket/news/ipl-2022-retention-live-updates-chennai-super-kings-retained-ravindra-jadeja-16cr-ms-dhoni-12cr-a593/", "date_download": "2022-01-28T21:38:38Z", "digest": "sha1:BRSQ3X7PHDF2QNQIMJ3JMLXKH4SK6KQ5", "length": 11207, "nlines": 69, "source_domain": "www.lokmat.com:443", "title": "IPL 2022 Retention Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा मनाचा मोठेपणा, स्वतःच्या पगारात कपात करून रवींद्र जडेजाला दिलं अव्वल स्थान | IPL 2022 Retention Live Updates : Chennai Super Kings retained Ravindra Jadeja - 16cr., MS Dhoni - 12cr., Moeen Ali - 8cr. & Ruturaj Gaikwad - 6cr. | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nIPL 2022 Retention Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा मनाचा मोठेपणा, स्वतःच्या पगारात कपात करून रवींद्र जडेजाला दिलं अव्वल स्थान\nIPL 2022 Retention Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा मनाचा मोठेपणा, स्वतःच्या पगारात कपात करून रवींद्र जडेजाला दिलं अव्वल स्थान\nIndian Premier League 2022 Retention Live Updates : महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आयपीएल 2022 खेळणार हे आता निश्चित झाले आहे. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) आज जाहीर केलेल्या चार खेळाडूंमध्ये धोनीचं नाव दिसल्यानं सर्वांना आनंद झाला. पण, CSKनं जाहीर केलेल्या लिस्टमधून धोनीचा मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा दिसला. धोनीनं स्वतःचं मानधन कमी करून तो अव्वल खेळाडूचा मान रवींद्र जडेजाला दिला. त्यामुळे CSKनं जाहीर केलेल्या यादीत जडेजा 16 कोटींचा मानकरी ठरला, तर धोनीनं 12 कोटीसह दुसऱ्या स्थानावर राहणे पसंत केलं. मोईन अली ( 8 कोटी) व ऋतुराज गायकवाड ( 6 कोटी) हे संघानं कायम राखलेले खेळाडू आहेत.\nमहेंद्रसिंग धोनी हा CSKसोबत तीन वर्ष कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. पण, धोनीला रिटेशन लिस्टमध्ये टॉपवर राहायचे नव्हते. आपल्यापेक्षा अन्य खेळाडूला अधिक रक्कम देऊन रिटेन करावे अशी त्याची इच्छा असल्याचे वृत्त समोर आले होते. त्याच्याऐवजी संघ व्यवस्थापनानं इतर खेळाडूला अधिकची रक्कम देऊन संघात कायम राखावे, असं त्यानं फ्रँचायझीला कळवले होते. त्यानुसार हा निर्णय घेतला गेला.\nजाणून घ्या टीमनिहाय यादी\nचेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी)\nकोलकाता नाइट रायडर्स - सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर\nसनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( 14 कोटी), अब्दुल समद ( 4 कोटी), उम्रान मलिक ( 4 कोटी)\nमुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 14 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी)\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी); 57 कोटी शिल्लक\nदिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, अॅनरीच नॉर्ट्झे,\nराजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल\nपंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( 14 कोटी), अर्षदीप सिंग ( 4 कोटी)\nटॅग्स :IPLMS DhoniChennai Super Kingsravindra jadejaRuturaj Gaikwadआयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजाऋतुराज गायकवाड\nबऱ्याच कालावधीनंतर आम्ही वन डे खेळतोय...; टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुलनं सांगितलं पराभवाचं कारण\nशिखर धवन, विराट कोहलीनंतर शार्दूल ठा���ूरनंही झळकावलं अर्धशतक; पण मधळी फळी ठरली अपयशी\nप्रसिद्ध अभिनेत्रीची पतीने मित्रासोबत केली हत्या, मृतदेहाचे केले दोन तुकडे, असा झाला उलगडा\nBreaking News: भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव; सहा खेळाडूंचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, सर्व विलगिकरणात\nकर्णधारपद गेले तरी बदलला नाही विराट कोहली; टेम्बा बवुमासह मैदानावर घेतला पंगा, Video\nविराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम; परदेशात आता त्याचाच पराक्रम\nवेंकटेश अय्यर ऑलराऊंडर आहे की फक्त फलंदाज; लोकेश राहुलच्या रणनीतीवर भडकला गौतम गंभीर\n तब्बल ९२५ दिवसांनी बुमराहने केला 'हा' पराक्रम\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nUttar Pradesh Assembly Election 2022: काँग्रेसच्या 'पोस्टर गर्ल'चाच भाजपात प्रवेश होणार, युपीत असं घडलं राजकारण\n नगरपंचायत निवडणुकीला गालबोट, मारहाणीत तरूणीचा मृत्यू\nकर्जत तालुक्यात धार्मिक स्थळाची विटंबना, युवकाला अटक\n'लोकल'च्या जाहिरातीतून महिलेला फसवले, धमकावले अन् लाखो लुटले\n कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची DCGI च्या समितीची शिफारस\nUP Election 2022: मोदी की राहुल गांधी, पंतप्रधानपदासाठी पसंती कुणाला उत्तर प्रदेशमधील जनतेने ओपिनियन पोलमध्ये असा दिला कौल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/make-global-teacher-ranjit-singh-disale-a-governor-appointed-mla/", "date_download": "2022-01-28T22:52:40Z", "digest": "sha1:IFEHRHASN4VT3REDQDPZUEJJDRYBVK2G", "length": 13938, "nlines": 187, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "‘ग्लोबल टीचर’ रणजितसिंह डिसले ना राज्यपाल नियुक्त आमदार करा - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\n‘ग्लोबल टीचर’ रणजितसिंह डिसले ना राज्यपाल नियुक्त आमदार करा\n‘ग्लोबल टीचर’ रणजितसिंह डिसले ना राज्यपाल नियुक्त आमदार करा\nसोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावावरही आता राजकारण सुरू झाले आहे. डिसले यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदारकी मिळण्यासाठी भाजपाकडून राज्यपालांना शिफारस करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सा���गितले.\nयुनेस्को व लंडनस्थित वॉर्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरचे जि. प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दरेकर हे शनिवारी डिसले यांच्या बार्शी येथील निवासस्थानी आले होते. डिसले यांचा त्यांनी सत्कार केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी, आपल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याने देशाचे नाव जगाच्या पाठीवर उज्ज्वल करणाऱ्या डिसले गुरूजींसारख्या शिक्षकाला विधान परिषदेवर राज्यपालांनी नियुक्त केल्यास त्याचा राज्याला निश्चितच उपयोग होणार आहे. म्हणूनच तशी शिफारस भाजप करणार असल्याचे सांगितले.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nसोलापूरचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार\nशिक्षकांसाठी मोठी बातमी TET Lifetime Validity वैध\nमहाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा\nरणजितसिंह डिसले यांना शासनाकडून विशेष पुरस्कार मिळावा\nडिसले यांना राज्य शासन वा केंद्र शासनाकडून विशेष पुरस्कार मिळावा, तसेच राज्य विधिमंडळ अधिवेशनात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर व्हावा म्हणूनही भाजप शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत व बार्शीचे नगराध्यक्ष ॲड. आसीफ तांबोळी हे उपस्थित होते.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nशाश्वत विकास भारत आता नेपाळ, भूतान पेक्षाही मागे\nBioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध\nLabour codes मोदी सरकार करणार नवे कामगार कायदे लागू\nकोरोना प्रोटोकॉल पाळत राज्यात शूटिंग ला परवानगी\nBA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\n5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड\nमहाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा\nKGF Star यश बेरोजगार मजुरांसाठी कोट्यवधीचे दान\nकोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट UN चा ���शारा\nमुकेश अंबानी खरेदी करणार अनिल अंबानीची कंपनी\nKDMC ची नाटय़गृहांच्या भाडय़ात ७५ टक्के सवलत\nForbes च्या सामर्थ्यवान महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन\nआधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून\nसरकारी कर्मचारी मालामाल, 1 जुलैपासून पगारवाढ\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2015/02/blog-post.html", "date_download": "2022-01-28T22:37:58Z", "digest": "sha1:U4W3UX2WNHPAEGYMWNNKZFYBXOEX4ULV", "length": 8875, "nlines": 256, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: बापू, तुम्ही आमचे आभार मानायला हवेत", "raw_content": "\nबापू, तुम्ही आमचे आभार मानायला हवेत\nतुमचा जन्मदिन आम्ही मर्यादित ठेवला\nअन सामाजिक भान म्हणून ….\nम्हणत वर्तमान पत्रातील एका कोपऱ्यापुरता.\nआम्ही तो रुजू दिला नाही जनमानसात.\nमग त्याचा झाला असता उत्सव.\n… तुमच्या प्रतिमेला हार घालून ….\nनिघाल्या असत्या चौका-चौकातून मिरवणुका.\n'ड्राय डे' दिवशीही झींगली असती तरुणाई.\nडीजे वर वाजणाऱ्या 'चिकण्या चमेलीवर'\nतर्राट झुंडीन धरला असता ताल .\nअन मुजोर वादळात उडाला असता कुणाशीचा झगा\nतुमच्याच मिरवणुकीत तुमच्या समोर \n'सरकारी भिंतींशिवाय, कोणीही तुमच्या पाठीशी नसल्याची'\nहरिजन, गिरीजन, बहुजनाच्या देवासारखे\nकोण्या एकट्याचे नाही आह��त तुम्ही \nबापू, राष्ट्रपिता अन महात्माही,\nपण देवत्व कधीच बहाल केलं नाही तुम्हाला\nकारण तुम्हाला देव्हाऱ्यात बसवलं असतं तर\nमग आशाचं मावल्या असत्या\nपुन्हा 'गांधी' जन्माला घालण्याच्या \nम्हणूनच आम्ही दाखवू शकतो तुमचे दोष,\nकाढू शकतो तुमच्या शिकवणीतील उणीवा\nकट्ट्यावर बसून देवू शकतो शिव्या\nअन अहिंसा शिकवणाऱ्या कृश देहावर …\nझाडू शकतो गोळ्याही बिनधास्त \nआम्ही होवू दिले नाहीत जयंतीचे उत्सव …\nआम्ही बहाल केलं नाही तुम्हाला देवत्व,\nआम्ही गोळ्या घालूनही जिवंत ठेवले तुमचे विचार ….\nतुम्ही आमचे आभार मानायला हवेत \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 10:07 PM\nलेबले: कविता - कविता, महात्म्याच्या कविता, मुक्त छंद\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nबापू, तुम्ही आमचे आभार मानायला हवेत\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/contribution-of-engineers-in-development-jhirwal", "date_download": "2022-01-28T23:13:21Z", "digest": "sha1:XMUTWVWBHRYUG35JQ5ETGIVM47CYJNIK", "length": 4399, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विकासात अभियंत्यांचे योगदान: झिरवाळ | Contribution of Engineers in Development: Jhirwal", "raw_content": "\nविकासात अभियंत्यांचे योगदान: झिरवाळ\nकोविडच्या (covid-19) संकट काळात राज्यातील अभियंत्यांनी उत्कृष्ठ कामे केली. तसेच राज्याच्या विकासकामात मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे लौकिकात भर पडली आहे, असे गौरवोद्गार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal) यांनी काढले.\nसरळसेवा प्रविष्ट वर्ग-1 अभियांत्रिकी अभियंता अधिकारी संघटनने (Engineering Engineers Officers Association) आयोजित केलेल्या 2022 च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन (Publication of the calendar) झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.\nसंघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ गिते, दैनंदिनी प्रतिनिधी प्रविण पाबळे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. महेंद्र नाकील, सदस्य राजेंद्र धुम उपस्थित होते. यावेळी वेळी संघटनेचे इतर पदाधिकारी व संघटनेचे सदस्य राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works), जलसंपदा विभाग (Department of Water Resources),\nमृद व ���लसंधारण विभाग (Department of Soil and Water Conservation) व पाणी पुरवठा विभागातीस (Water Supply Department) सहाय्यक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधीक्षक अभियते यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संघटना अध्यक्ष हरिभाऊ गीते यांनीे आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/search/label/ATC%20Squad?updated-max=2021-09-10T09:24:00-07:00&max-results=20&start=20&by-date=false", "date_download": "2022-01-28T21:32:49Z", "digest": "sha1:ER6I7L7UAZ6VATQWWQV47QFZXQ2VV5EB", "length": 2743, "nlines": 48, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "Democrat MAHARASHTRA", "raw_content": "\nATC Squad लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/raigad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:30:55Z", "digest": "sha1:2FOQKBC2SLOZNFTU23FHXDLQHWMYFFTW", "length": 22617, "nlines": 136, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "रायगड किल्ला माहिती मराठी Raigad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रायगड किल्ला मराठी माहिती निबंध (Raigad fort information in Marathi). रायगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रायगड किल्ला मराठी माहिती निबंध (Raigad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nरायगड किल्ल्यातील पाहण्यासारख्या गोष्टी\nरायगड किल्ल्याजवळ भेट देण्याची प्रमुख ठिकाणे\nरायगड किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ\nरायगड किल्ल्यावर कसे जायचे\nसुमारे ८२० मीटर उंचीवर असलेला, मनमोहक असा रायगड किल्ला महाराष्ट्रातील महाड येथील सह्याद्री पर्वतरां���ेत वसलेला आहे. या भव्य किल्‍ल्‍याला केवळ एका बाजूने प्रवेश करता येतो त्‍या मार्गाने सुमारे १७३७ पायर्‍या आहेत आणि इतर तीन बाजूंनी खोल दर्‍यांनी वेढलेला आहे. दुसऱ्या मार्गे रोपवेने साधारण ५ मिनिटात गडाच्या माथ्यावर पोहोचता येते.\nहा किल्ला मराठ्यांसाठी खूप अभिमानाचा आणि शौर्याचे स्मरण करून देणारा किल्ला आहे. रायगड किल्ला हे केवळ पर्यटनस्थळ नाही; छत्रपती शिवरायांनी जपलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भव्य दृष्टीचे ठसे असलेले हे तीर्थक्षेत्र आहे.\nरायगड किल्ला ताब्यात घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिर्णोध्दार करून त्याला मराठा राज्याची राजधानी केली. टेकडीवर असलेल्या या भक्कम तटबंदीने विविध हल्लेखोरांचा प्रतिकार केल्यामुळे ब्रिटिशांनी याला पूर्वेचे जिब्राल्टर असे नाव दिले. त्यात नगारखाना दरवाजा, मेणा दरवाजा, महा दरवाजा आणि पालखी दरवाजा असे अनेक आकर्षक दरवाजे आहेत. मुख्य बाजार मार्गाच्या अवशेषांसमोर शिवाजीचा एक पुतळा देखील होता जो शेवटी त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्या प्रिय कुत्र्याच्या समाधीकडे घेऊन जातो.\nरायगडमधील अनेक वास्तू आणि इतर बांधकामे छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केली होती. १६७४ मध्ये संपूर्ण मराठा राज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर आणि नंतर, भारताच्या मध्य आणि पश्चिम भागाचा मोठा भाग व्यापलेल्या मराठा साम्राज्याचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी ही राजधानी बनवली.\nरायगड किल्ला ज्याला आधी रायरीचा किल्ला म्हणून ओळखले जात होते. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये जावळीचा राजा चंद्ररावजी मोरे याच्याकडून ताब्यात घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्याचा बराच विस्तार केला आणि त्याला रायगड असे नाव दिले.\nपुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विस्तारणाऱ्या मराठा साम्राज्याची राजधानी बनले. किल्ल्याच्या पायथ्याशी रायगडवाडी व पाचाड ही गावे वसलेली आहेत. रायगड किल्ल्यावर मराठा राजवटीत ही गावे महत्त्वाची होती. गडमाथ्यापर्यंतची चढण पाचाडपासूनच सुरू होते.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत पाचाड गावात १०,००० घोडदळांचा फौजफाटा सदैव पहारा देत असे. शिवाजीने रायगडापासून साधारण दोन मैलांवर लिंगाणा किल्ला बांधला. याचा उपयोग क��द्यांना ठेवण्यासाठी केला जात असे.\n१६८९ मध्ये झुल्फिखार खानने रायगड काबीज केला आणि औरंगजेबाने त्याचे नाव बदलून इस्लामगड ठेवले. सिद्दी फतेखानने १७०७ मध्ये किल्ला ताब्यात घेतला आणि १७३३ पर्यंत तो ताब्यात घेतला. या कालावधीनंतर मराठ्यांनी रायगड किल्ला पुन्हा ताब्यात घेतला आणि १८१८ पर्यंत तो राखला.\n१८१८ मध्ये कालकाईच्या टेकडीवरील तोफांनी रायगड किल्ल्या थोड्या प्रमाणात नष्ट केला. ९ मे १८१८ रोजी एक करार अंमलात आणला गेला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने परत किल्ला जिंकून घेतला.\nरायगड किल्ल्याच्या स्थापत्यकलेचे खरे सूत्रधार वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर होते. रायगड किल्ल्याचा प्रत्येक भाग त्यांच्या स्थापत्यकलेचे कौशल्य दर्शवतो.\nकिल्ल्यावर पोहोचल्यावर प्रवेशद्वाराकडे जाणारा एकमेव मार्ग म्हणजे ‘महा दरवाजा’. त्याच्या सीमा आणि टेहळणी बुरूज बांधले गेले आणि अजूनही ते तसेच उभे आहेत. आतील भागात राजाच्या आठ राण्यांसाठी आठ कक्ष आहेत. मागील बाजूस, हत्ती तलाव जो एकेकाळी हत्तींच्या आंघोळीसाठी वापरला जात असे असा एक मोठा तलाव आहे.\nपुढे गेल्यावर तुम्ही छत्रपती शिवरायांचे सिंहासन असलेल्या हॉलमध्ये पोहोचाल. दरबार हॉल हे बांधकाम व्यवस्थेचे एक उत्कृष्ठ उदाहरण मानले जाते. दरबाराच्या कोणत्याही एका कोपऱ्यातून काहीही कुजबुजल्यास ते सिंहासनावर सहज ऐकू येते.\nपुढे उजवीकडे चालत गेल्यास जगदीश्वर मंदिर दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी व निष्ठावंत कुत्रा वाघ्या याचे थोड्याच अंतरावर दिसेल.\nरायगड किल्ल्यातील पाहण्यासारख्या गोष्टी\nराणीवास, सहा खोल्यांचा समावेश असलेले एक संकुल आहे जेथे छत्रपती शिवाजीच्या माता जिजाबाई शहाजी भोंसले इतर राण्यांसोबत राहिल्या होत्या.\nपालखी दरवाजा, राजा आणि त्याच्या ताफ्यांकडून वापरण्यात येणारा खास रस्ता.\nराजभवन, राजेशाही दरबार जिथे शिवाजी राजे आपल्या राज्याच्या लोकांना तक्रारींवर निर्णय जाहीर करत असे.\nआंघोळीचे ठिकाण जे शाही कुटुंबातील लोकांसाठी होते. यात प्रभावी ड्रेनेज सिस्टीम आहे जी आधुनिक तंत्रज्ञानाने प्रेरित आहे\nटेहळणी टॉवर जो दुरून शत्रू शोधण्यासाठी वापरला जात असे.\nहोळीचा माळ, एक मोठे मोकळे मैदान जिथे दरवर्षी होळी साजरी होते.\nहिरकणी बुरुज, एक मोठा आणि मजबूत बुरुज, ज्याचे नाव हिरकण��� नावाच्या महिलेच्या नावावर देण्यात आले आहे.\nटकमक टोक हे १२,०० फूट खोल असा कडा आहे ज्याचा उपयोग दोषी आरोपींना कडेलोट करण्यासाठी केला जातो.\nरायगड किल्ल्याजवळ भेट देण्याची प्रमुख ठिकाणे\nजगदीश्वर मंदिर, भगवान शंकराला समर्पित ऐतिहासिक मंदिर. हे सुमारे ३०० वर्षे जुने आहे आणि अजूनही रायगडमधील सर्वात सुस्थितीत असलेल्या मंदिरांपैकी एक म्हणून गणले जाते.\nजिजामाता पॅलेस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदात्या जिजामाता शहाजी भोंसले यांना समर्पित असलेला राजवाडा. गडावर जाताना पाचाड गावात तुम्ही याला भेट देऊ शकता.\nरायगड संग्रहालय, शाही कलाकृतींचा खजिना आणि त्याच्या काळातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन.\nज्यांना ट्रेकिंगची आवड नाही किंवा किल्यावर नीट चढता येत नाही त्यांच्यासाठी रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे आहे. किल्ल्यावर जाण्यास फक्त ४-५ मिनिटे लागतात.\nरायगड किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ\nरायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा उत्तम काळ आहे कारण येथे हिवाळा फारसा थंड नसतो. हवामान आनंददायी राहते आणि हिवाळ्यात तुम्ही ट्रेकिंग किंवा रोपवेचा सर्वाधिक आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात तापमान हे ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्याने मार्च ते जून हा कालावधी पर्यटकांकडून सर्रास टाळला जातो.\nरायगड किल्ल्यावर कसे जायचे\nरायगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे आहे. रस्त्याने रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या बसेसचा सुद्धा वापर करू शकता. या किल्ल्यावर जाणाऱ्या बसेस रायगडमधील तीन महत्त्वाचे बसस्थानक अलिबाग बसस्थानक, पनवेल राज्य परिवहन बस डेपो आणि माणगाव राज्य परिवहन येथून मिळतात.\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बसेसव्यतिरिक्त तुम्ही अनेक खाजगी बसेसने सुद्धा जाऊ शकता. मुंबईहून रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी NH १७ वरून लोनेरा फाटा, दसगाव मार्गे पनवेल-महाड नंतर रायगडला जाऊ शकता.\nजर तुम्ही ट्रेनने जात असाल तर मुंबई आणि पुण्याला जोडलेले सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वीर रेल्वे स्थानक आहे, रायगडापासून सुमारे ४० किमी अंतरावर आहे आणि इकडे येणाऱ्या नियमित गाड्या आहेत. रेल्वे स्टेशनवरून रायगडला जाण्यासाठी टॅक्सीही भाड्याने घेऊ शकता.\nरायगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ मुंबई शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे रायगडापासून १४० किमी अंतरावर आहे.\nरायगड हा एक डोंगरी किल्ला असून रायगड जिल्ह्यातील महाड येथे आहे. रायगडावरील अनेक बांधकामे आणि वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या होत्या आणि मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर होते. १६७४ मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा राज्याभिषेक याच गडावर केला.\nसह्याद्री पर्वत रांगेत हा किल्ला समुद्रसपाटीपासून २,७०० फूट उंचीवर आहे. गडावर जाण्यासाठी सुमारे १,७३७ पायऱ्या आहेत.\nतर हा होता रायगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास रायगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Raigad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2011/11/i-hate-autowalas.html", "date_download": "2022-01-28T23:01:38Z", "digest": "sha1:AN73XLWQIWJSGS365L2SR54APHP6BHD6", "length": 26362, "nlines": 217, "source_domain": "www.bhovra.com", "title": "I hate Autowalas - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nभोवरा 11/10/2011 7 Comments Blog , कानपिचक्या , मीटर , रिक्षावाले , रिक्षावाल्यांच्या कटकटी Edit\nमागे एका रिक्षावर लिहिले होते की ' ए नाही ओ रिक्षावाले म्हणा' खरच कधी त्यांना आदराने 'ओ रिक्षावाले' म्हणावेसे वाटते काय\nमला रिक्षावाले जराही आवडत नाही आणि त्यांना आदराने म्हणावेसे तर कधीच नाही.\nकारणं अनेक आहेत...तरी सुद्धा जास्तीत जास्त ह्या कारणामुळे आवडत नाहीत.\n९०% रिक्षावाले कुठे येतो का विचारले कि सरळ नाही बोलतात.\nत्या ९० टक्क्यातील ९९ टक्के रिक्षावाले तोंडाने नाही सुद्धा बोलत नाही. ऐकल्यान ऐकल्या सारखे करत पुढे निघून जातात. जसे काही आम्ही भिकच मागत आहोत. काही जण तर सरळ पुढच्या रिक्षाकडे बोट दाखवतात जसे भिकाऱ्याला सांगितले जाते....'आगे जाव भाई'\n७०% रिक्षावाले मीटर मध्ये फेरफार करतात आणि ग्राहकांकडून जास्त पैसे उकळतात.\nगरोदर स्त्री, म्हातारे, वयस्क, अपंग, आंधळी व्यक्ती, शाळेत जाणारी मुले, परीक्षेसाठी घाई करणारे विद्यार्थी, इंटरव्यू साठी जाणारे तरुण, हॉस्पिटलला जाणारे आजारी लोक, घाईत असणारे चाकरमानी .....कोणी कोणीही असोदेत. ह्या सगळ्यांना नाही बोलायचं हक्क ह्या रिक्षावाल्यांना आहे.\nजवळची भाडी नाकारायची असतात असा ह्यांचा अलिखित कायदा आहे.\nजरा पाउस पडला आणि रस्त्यावरून थोडे जरी पाणी वाहायला लागले तरी हे लोक डबल चार्ज लावतात, असे का तर 'उधरको बहोत पाणी भरा है कोई रिक्षावाला जा नाही रहा है, मे जा रहा हु... आपको चलना है तो बोलो....' प्रत्यक्ष्यात तेथे गेल्यावर काहीच पाणी नसते. विचारले तर सांगतात 'अरे अभी बारीश कम हुवा है बेह गया रहेगा.'.......खोटारडे कुठचे \nसिग्नल कधीच मानत नाही. लाल सिग्नल ला तोडून पुढे गाडी पळावयाची हा त्यांचा मुलभूत अधिकार असतो.\nह्या लोकांचे डाव्या बाजूला जायचे, उजव्या बाजूला जायचे इंडिकेटर कधीच चालू नसतात. गाडी उजव्या किंवा डाव्या बाजूला वळवताना हे लोक कधीच सिग्नल देत नाही आणि मागून येणारा ठोकला कि त्याच्यावरच दादागिरी करायला मोकळे...'क्या बे अंधा है क्या देख कर नही चला सकता है...ये नुकसान कोन तेरा बाप भरके देगा देख कर नही चला सकता है...ये नुकसान कोन तेरा बाप भरके देगा \nकाही रिक्षावाले हात दाखवतील पण अगदी त्यांच्यापुरताच. मागून येणाऱ्याला कधीतरी चुकून माकून हाताची चार बोटे दिसतात. त्यावर समजून घ्यायचे कि बाबा ह्यांना ह्या बाजूला वळायचे आहे.\nब्रेक मारल्यावर येणारा लाल इंडिकेटर (ब्रेक लाईट) ह्यांचा कधीच चालू नसतो.\nबस, रेल्वे बंद झाली कि ह्यांची समाजसेवेची तळमळ दिसून येते. १ / २ किलोमीटरच्या अंतरावर तर ते कधी येत नाही आणि आले तरी कमीत कमी शंभर रुपये घेतात. मुंबई मध्ये बेस्ट बस किंवा रेल्वेचा संप किंवा रेल्वेच्या सेवेत काही बिघाड असेल तर ह्या लोकांची दिवाळीच असते. मीटर सगळे गुंडाळून ठेवले जातात. मनाला येईल तसे भाडे आकारले जाते. अश्या वेळेला शेरिंग करायला पण देत नाहीत.\nह्यांच्या युनियन्स फक्त ग्राहकांशी आणि वाहतूक विभागाशी भांडायलाच असतात. रिक्षावाल्यांना कधीच सौजन्य, नियम शिकवत नाही.\nअर्ध्याहून जास्त रिक्ष्यावाल्यांकडे कायदेशीर परवाना आणि रिक्षा चालवायचे लायसन्स नसते. कितीतरी बोगस रिक्षा आणि त्यांचे लायसन्स बनवले जातात.\nट्राफिकचे नियम हे तोडण्यासाठीच बनवलेले असतात अशी ह्यांची सर्वसाधारण भावना असते. चुकीच्या बाजूने रिक्षा चालवणे, रिक्षात तीन ऐवजी ६ माणसे बसवणे (���्रायवर सोडून), वन वे मध्येच उलटी रिक्षा घुसवणे, सिग्नल तोडणे, मीटर मध्ये फेरफार करणे, जास्त भाडे आकारणे ह्या सर्व गोष्टी त्यांचे मुलभूत हक्क असल्यासारख्या बजावल्या जातात.\nरात्री बारा नंतर जर तुम्ही रिक्षा पकडली असेल तर नेहमीच्या भाड्यापेक्षा थोडासाच चार्ज जास्त लावायचा असतो. वाहतूक खात्याने दिलेल्या मीटर कार्ड वर पण फक्त जास्तीत जास्त दीड पट भाडे असते. पण हे आपल्याला मीटर कार्ड न दाखवता डबल चार्ज मारतात.\nह्यांच्या कडे सुट्टे पैसे कधीच नसतात. जेव्हा किमान भाडे ९ होते तेव्हा दहाची नोट दिल्यावर हे लोक १ रुपया सुट्टा नाही म्हणून सांगत १ रुपया ठेवून घ्यायचे पण किमान भाडे ११ रुपये झाल्यावर तेच रिक्षावाले हक्काने १ रुपया मागून घ्यायला लागले. आपण सुट्टे नाही आहेत सांगितले तर बडबडायला सुरुवात करतात. १ रुपया साधा ठेवता येत नाही का \nशासनाने आणि वाहतूक खात्याने सर्व रिक्षा आणि टॅक्सी ह्या सीएनजी वर करायला सांगितल्या आहेत. तरी काही रिक्षावाल्यांनी अजून आपल्या रिक्षा सीएनजी वर केल्या नाहीत. ज्यांच्या गाड्यांवर पेट्रोल किंवा सीएनजी वर आहेत त्यांनी तसे मोठ्या अक्षरात रिक्षावर लिहायचे असते पण हे लोक सीएनजी लिहित नाही आणि पेट्रोल अगदी छोट्या अक्षरात कुठेतरी कानाकोपर्‍य़ात लिहिलेले असते. भाडे आकारताना ते पेट्रोलचे वेगळे मीटर कार्ड दाखवून जास्त भाडी आकारतात.\nसध्या जास्तीत जास्त रिक्षा सीएनजी वर केल्या आहेत. पण सरकार जेव्हा फक्त पेट्रोलचेच भाव वाढवते तेव्हा ह्यांच्या युनियन्स रिक्षाचे भाडेवाढ का करायला सांगतात हेच मला समजत नाही.\nऑफिस किंवा घरी जाताना आपण कोणाबरोबर रिक्षा शेरिंग करून जात असेल तर त्यांना चालत नाही. ते एकाच माणसाला बसवतात किंवा सरळ भाडे नाकारतात. अगदी आपण मीटर प्रमाणे पैसे दयाला तयार असेल तरीही.\nजेव्हा त्यांची दिवसभराची कमाई झाली नसेल तेव्हा स्वत:च आपल्या बाजूने रिक्षा घासत नेतील. बस स्टॉप वर मुद्दाम बस उभी करायच्या जागेवर रिक्षा आणून उभ्या करतील. जेणेकरून बस वाल्यांचे अधिकच फावते. थांब्यावर बस उभी केल्यासारखे करून डबल बेल मारून बस पळवून घेऊन जातात.\nहे ग्राहकाची वाट बघत जेव्हा उभे असतात तेव्हा टाईमपास व्हावा म्हणुन हे पान,गुटखा खात बसतात आणि रस्त्यावर थुंकुन रांगोळी काढतात. एखाद्या ठिकाणी थुंकून चिखल झाला असेल तर समजून जायचे हे कोणी केले असेल ते.\nहे रिक्षावाले आतमध्ये तीन चार तरी छोटे मोठे आरसे लावतात जेणेकरून मागच्या सीटवर बसलेल्या सुंदर तरुणींना न्याहाळता येते, तसेच तरुण जोड्यांचे चाललेले प्रेमाचे चाळे सुद्धा चोरून बघता येते. ह्यात अगदी म्हातारे, आंबटशौकीन रिक्षावाले पुढे असतात. पण हे करत असताना त्यांचे अर्धे लक्ष मागे सीटवर चाललेल्या रोमान्स कडे असते आणि रस्त्यावर कमी असते. परिणामी अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्यात रिक्ष्यावाल्याचे, प्रवाशांचे आणि रस्त्यावरच्या वाहतुकीचे सर्वांचेच प्राण धोक्यात असतात. त्यांना हे समजत नाही.\nहे सर्वात जास्त चाप्टरगिरी कधी करतात, जेव्हा आपण आपल्या ठिकाणावर थांबतो आणि त्याला विचारतो की बाबा किती रुपये झाले. तर ते मुद्दाम इकडे तिकडे बघत बसतात किंवा रिक्षाचे गियर अँड्जस्ट करत बसतात आणि दाखवतात की रिक्षा बंद करायचा प्रयत्न करतोय. तो पर्यंत आपण पैसे काढून देणार मग ते आपल्या फुरसती प्रमाणे वळून रिक्षाचे मीटर बघणार तोपर्यंत मीटर मध्ये एक आकडा पडलेला असतो आणि आपण दिलेले पैसे ठेऊन वर अजून दोन रुपये द्या, अमुक अमुक झाले म्हणून सांगतील.\nआपण कधी जवळच्या रस्त्याने जायला सांगितले तर सांगतील की तो रस्ता खराब आहे किंवा तेथे काम चालू आहे किंवा त्या रोडला ट्राफिक आहे,मी आता तेथूनच आलो आहे वगैरे वगैरे. मुद्दाम लांबच्या रस्त्याने घेऊन जातील. जर तुम्हाला एरिया किंवा रस्ता माहित नसेल तर मग विचारूच नका.\nगरोदर स्त्री, वयस्कर माणूस, आजारी व्यक्ती जर कोणी रिक्षात असेल आणि आपण रिक्षा खड्डे, स्पीडब्रेकर सांभाळून हळू चालवायला सांगितली तरी हळू चालवणार नाहीत. आपण सांगितले तर म्हणतील अहो हे रस्तेच खराब आहेत अजून किती हळू चालवणार \nजर कधी आपल्याला घाई असेल तर नेमका हळू चालवणारा म्हातारा रिक्षावाला भेटेल जो गाडी २० किमीच्या वर पळवणार नाही आणि आपल्याला हमखास उशीर होणार. रिक्षाची हालत ही अशी असेल की चौथ्या गियरवर सुद्धा ती २० किमीच्या वर पळू शकणार नाही.\nआता आता तर काही रिक्षावाल्यांची तर ग्राहकांना मारण्याची व वाहतूक पोलिसांना जाळण्यापर्यंत मजल गेली आहे. हे तर अतीच आहे.\nअशी एकाहून एक कारणे आहेत त्यांचा राग करायला. ह्या सगळ्या रिक्षावाल्यांना ताळ्यावर आणण्यासाठी देवबाप्पा आपल्या सरकार आणि वाहतूक खात्याला चांगली बुद्धी आणि ताकत देवो.\n(टीप: अर्थात काही रिक्षावाले ह्याला अपवाद असतात. काही रिक्षावाले खरच खूप चांगले असतात. त्यांच्यात माणुसकी, समाज भावना आणि आपुलकी अजून शिल्लक आहे. त्यामुळेच बाकीचे वाचतात. अश्या सर्व चांगल्या रिक्षावाल्यांना सलाम)\nरिक्षेवाल्यांमुळे.... रिक्षा समोर रागाने गरगरलेला भोवरा...:)\nमाहित नाही पण तुझा भोवरा फिरायला,गरगरायला खूप वेळ लागतो..... आय मीन .. ब्लॉग स्क्रीन वर व्हिजिबल व्हायला खूपच वेळ घेतो... इतर ब्लॉगचे मुख्य पान लगेच ओपन होत असते.. थोड बघशील का \nदादा लेख मस्तच झाला आहे. ह्यातील बरेसे अनुभव मी देखील घेतले आहेत.\nतुझ्या दोन्ही कमेंट बद्दल आभार. तुझ्यासारख्या कट्टर पुणेरी माणसाकडून मिळणाऱ्या कमेंटला खरच महत्व असते.\nपेज लोडिंग बद्दल म्हणशील तर ते ब्राउजरचे वर्जन तसेच नेट स्पीड वर अवलंबून आहे. मी सर्व ब्राउजर मध्ये आणि वेगवेगळया स्पीड वर ट्राय करून बघितले. सहसा ऑफिस मध्ये जेथे एकाच नेट कनेक्शन वर खूप कनेक्शन दिले असतात तेथे थोडा लोड व्हायला वेळ लागतो. घरच्या पीसी वर लवकर लोड होते. IE7 पेक्षा कमी ब्राउजर असेल तरी लोड हळू हळू होतो. तरीसुद्धा मी काही विजेट्स कमी करता येतात का ते बघतो.\nतसेच ब्लॉग चे हेडिंग चित्र हे दुसऱ्या साईट वर टाकले आहे कारण त्या साईज चे चित्र पिकासा मध्ये टाकले की ते आपोआप कमी साईज मध्ये परावर्तीत होते आणि बरोबर दिसत नाही...\nपण तरी सुद्धा काही दुसरा पर्याय आहे का ते बघतो....\nधन्यवाद असच भेट देत राहा.\nअरे आपल्या सारखे सामान्य माणूस आणि त्यांचे अनुभव इथून तिथून सारखेच.\nधन्यवाद, ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल. नाव सांगितले असते तर बरे झाले असते.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-changdev-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:16:53Z", "digest": "sha1:2FHHIPMDKIJNRRPT2WQZ4JTPLCFPDWY2", "length": 14910, "nlines": 109, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत चांगदेव महाराज माहिती मराठी, Sant Changdev Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत चांगदेव मराठी माहिती निबंध (Sant Changdev information in Marathi). संत चांगदेव हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत चांगदेव मराठी माहिती निबंध (Sant Changdev information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत चांगदेव यांचे जीवन\nसंत चांगदेव महाराजांशी संबंधित आख्यायिका\nसंत चांगदेव महाराज यांचे निधन\nसंत चांगदेव हे महाराष्टरातील एक महान संत आहेत. असे बोलले जाते कि योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले. त्यांच्या गुरुचे नाव वटेश्वर आहे ज्यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात.\nचांगदेव महाराज हे महान योगी संत होते. अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार असा विश्वास आहे ते १४०० वर्षे जगले. चांगदेव महाराजांनी त्यांच्या योगिक शक्तींच्या आधारे अनोखी शक्ती प्राप्त केली होती आणि या शक्तींचा उपयोग त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी केला.\nसंत चांगदेवाला वाहिलेली मंदिरे आज बहुतेक महाराष्ट्र राज्यात आढळतात. त्याच्या योगिक आणि तांत्रिक कृत्यांचे संदर्भ योगिक आणि तांत्रिक प्रवाहांशी संबंधित अनेक लोककथांमध्ये आढळतात. चांगा या शब्दाचाच अर्थ चांगला आहे, आणि हे एका विशिष्ट शिव ज्योतिर्लिंगाचे आणि भैरवाचे नाव आहे.\nसंत चांगदेव यांचे जीवन\nचांगदेव हे सामान्यतः ज्ञानेश्वरांसोबतच्या पहिल्या भेटीमुळे ओळखले जातात. कथेप्रमाणे, जेव्हा निवृत्तीनाथांची चार भावंडे – ज्ञानेश्वर , सोपान आणि मुक्ताई- यांना ज्ञान प्राप्त झा��े तेव्हा चांगदेव महाराजांना त्यांची परीक्षा घ्यायची होती आणि म्हणून त्यांना एक कोरी चिठ्ठी पाठवली. ही चिठ्ठी भावंडांना मिळाल्यावर ते हावभाव बघून हसले आणि निवृत्तीच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वरांनी त्यावर वेदांताचे ६५ श्लोक लिहिले.\nचांगदेव महाराज यांच्याकडे जेव्हा पेपर पोहोचला, तेव्हा त्यांना काय लिहिले आहे ते समजण्यास अडचण आली आणि त्यांनी भावंडांना भेटून त्यांची योगशक्ती व्यक्तिशः दाखवण्याचा निर्णय घेतला. या भेटीसाठी त्याने वाघाच्या पाठीवर स्वार होण्याचे निवडले, एका विषारी सापाला चाबूक म्हणून चालवले.\nजेव्हा या भावंडांनी, चांगदेव महाराजांची मिरवणूक आणि त्यांचे हजारो भक्त त्यांच्या घराकडे चालताना पाहिले, तेव्हा त्यांनी त्यांचा अभिमान मोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भिंतीवर थाप मारली आणि भिंत चालू लागली. निर्जीव भिंतीचा वाहन म्हणून वापर याने उपस्थित सर्वांनाच थक्क केले. चांगदेवांना या मुलांचे मोठेपण कळले. ते त्यांच्या शिष्यांपैकी एक बनले आणि त्याच्या गर्व आणि अहंकारावर मात केली.\nज्ञानेश्वरांनी पाठवलेले हे श्लोक नंतर चांगदेव पासष्टी म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ज्ञानेश्वरांच्या अनुयायांपैकी एक पवित्र ग्रंथ आहेत.\nज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई या चांगदेव महाराजांच्या आध्यात्मिक मार्गदर्शक असल्याचे मानले जाते. आख्यायिकेप्रमाणे, एकदा मुक्ताई आणि तिचे भाऊ आश्रमात बसले होते तेव्हा चांगदेव जवळून जात होते. मुक्ताई अर्थातच पूर्ण वेशभूषेत होती, पण ती चांगदेवांना अनवस्त्र दिसली आणि लगेचच त्यांनी पाठ फिरवली. तेव्हा मुक्ताईने त्याला सांगितले की तो परिपूर्ण नाही कारण त्याच्याकडे अजूनही लैंगिक आणि लज्जा यांचा एक जटिल भाग आहे आणि प्रत्येक जीवात देव दिसत नाही.\nमुक्ताईंच्या या शब्दांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला आणि त्यांनी तीव्र साधनेने ही दुर्बलता दूर केली. चांगदेवांना ज्ञानदेवांना आपला गुरू बनवण्याची इच्छा होती, परंतु ज्ञानदेव म्हणाले की मुक्ताई योग्य आध्यात्मिक गुरु होत्या. इथून पुढे चांगदेवांनी मुक्ताईंना आपले आध्यात्मिक मार्गदर्शक मानले.\nसंत चांगदेव महाराजांशी संबंधित आख्यायिका\nचांगदेव महाराजांनी नाथ-पंथ क्रमाने अद्वैताचा मार्ग अवलंबला. त्यांनी भगवान आदिनाथ ज्यांना भगवान परा शिवाचा अवतार ��्हटले जाते यांचे अनुसरण केले. चांगदेव महाराज हे एक महायोगी होते ज्यांनी १४०० वर्षे आयुष्य जगले. त्यांना पाचही घटकांचे पाणी, वायू, अग्नि, पृथ्वी आणि आकाश यांचे पूर्ण ज्ञान आणि नियंत्रण होते.\nत्यांनी आपल्या योगिक शक्तींनी, ऊर्जा तयार करून एक वास्तविक ज्योतिर्लिंग तयार केले ज्यांची ते ज्योतिर्शिव म्हणून पूजा करत असे. ते एक जादूगार देखील होते आणि त्यांनी प्रकट केलेल्या ज्योतिर्शिव लिंगामध्ये महाभैरवाची पूजा करत असत. आपल्या योगिक शक्तींनी, त्याने अनेक मृत लोकांना पुन्हा जिवंत केले.\nचांगदेव हे योगी होते ज्यांनी अनेक अलौकिक शक्ती प्राप्त केल्या होत्या. त्याने आपल्या सिद्धीचा वापर करून ४२ वेळा मृत्यूला विरोध केला होता आणि म्हणून ते १४०० वर्षे जगले.\nसंत चांगदेव महाराज यांचे निधन\nचांगदेव महाराजांच्या मृत्यूबद्दल फारशी माहिती नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार सन १३०५ शके १२२७ मध्ये चांगदेवांनी समाधी घेतली.\nतर हा होता संत चांगदेव मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत चांगदेव हा निबंध माहिती लेख (Sant Changdev information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/author-articles/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2022-01-28T21:31:34Z", "digest": "sha1:Q7PSU4SRLFC2TK66P3ZCUTDL75TKM3IT", "length": 5090, "nlines": 112, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nविवेक सावंत\t11 Aug 2019\nडिजिटल युगातले सहजीवन सही जीवन होईल (पूर्वार्ध)\nविवेक सावंत\t12 Sep 2019\n(उत्तरार्ध) डिजिटल युगातले सहजीवन सही जीवन होईल\nविवेक सावंत\t13 Sep 2019\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - ज्ञानेश, तू कुठे आहेस\nविवेक सावंत\t15 Sep 2021\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2022-01-28T23:28:39Z", "digest": "sha1:LLFQFEFVRR2VZK6TWT2WQLCOC6LOI4GB", "length": 6304, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १२६४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२४० चे - १२५० चे - १२६० चे - १२७० चे - १२८० चे\nवर्षे: १२६१ - १२६२ - १२६३ - १२६४ - १२६५ - १२६६ - १२६७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून १८ - आयर्लंडमधील काउंटी किल्डेर येथील कॅसलडरमॉट येथे आयर्लंडच्या संसदेची पहिली बैठक भरवली गेली.\nऑक्टोबर २ - पोप अर्बन चौथा.\nइ.स.च्या १२६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १३ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०२० रोजी २१:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T23:29:53Z", "digest": "sha1:XCBXIMOERWF7SRNVTKBADVM2ZWFLNN6V", "length": 6815, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट काल्पनिक व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\n{{{मालिका}}} या मालिकेतील पात्र\nमाहितीचौकट काल्पनिक व्यक्ती या साच्याचा वापर काल्पनिक व्यक्तींची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी करा.\nखाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. या साच्यातील एकही रकाना अनिवार्य नाही. उदाहरणादाखल फास्टर फेणे हा लेख पाहा.\n| पूर्ण नाव =\n| चित्र शीर्षक =\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/07/29/another-player-walk-out-from-t-20-series/", "date_download": "2022-01-28T23:16:42Z", "digest": "sha1:ULPVMZ3GQ7OT3HZV2G2XZXDWFGWP5MAK", "length": 9301, "nlines": 93, "source_domain": "spreaditnews.com", "title": "आणखी एक खेळाडू टी-20 सीरीजमधून बाहेर, भारतीय संघाच्या अडचणीत भर, आता कोणाला मिळणार संधी..? – Spreadit", "raw_content": "\nआणखी एक खेळाडू टी-20 सीरीजमधून बाहेर, भारतीय संघाच्या अडचणीत भर, आता कोणाला मिळणार संधी..\nआणखी एक खेळाडू टी-20 सीरीजमधून बाहेर, भारतीय संघाच्या अडचणीत भर, आता कोणाला मिळणार संधी..\nश्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघामागील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकल्यावर भारतीय संघामागे शुक्ल काष्ठ लागले. सगळ्या गोष्टी भारतीय टीमसाठी प्रतिकूल ठरत आहेत.\nश्रीलंकेविरुरद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील आलेल्या 9 खेळाडूंनाही क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात बॅटिंगसाठीही भारताकडे खेळाडू नव्हते. त्यामुळे चक्क ६ बाॅलरचा समावेश करावा लागला.\nदरम्यान, मालिकेतील अखेरचा सामना आज रात्री होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आलीय. वेगवान बाॅलर नवदीप सैनी याच्या खांद्याला कालच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.\nटी-२० दुसऱ्या सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमध्ये फिल्डिंग करताना नवदीप मैदानावर पडला होता. त्यामुळे कॅप्टन शिखर धवन याने त्याला मॅचमध्ये एकही ओव्हर बॉलिंग दिली नाही. टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी सांगितले, की ‘सैनीवर मेडिकल टीमचं लक्ष आहे. त्याच्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल.’\nकोरोनोमुळे याआधी कृणाल पांड्या, त्याच्या संपर्कात आलेले पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौतम, मनिष पांडे, इशान किशन, युजवेंद्र चहल, दीपक चहर हे नऊ खेळाडू मालिकेतून आऊट झाले होते. त्यानंतर आता मालिकेतून बाहेर होणारा सैनी हा 10 वा खेळाडू असेल.\nभारतीय संघाने सरावासाठी 5 नेट बॉलर्स सोबत नेले होते. संघ अडचणीत आल्याने आता त्यांनाच मैदानात उतरविण्याची वेळ आलीय. त्यात 4 फास्ट बॉलर आहेत. मात्र, कोलंबोची पिच स्पिनर्ससाठी मदतगार ठरत आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या साई किशोरला पदार्पणाची संधी मिळू शकते.\nअर्शदीप सिंह, संदीप वॉरियर, इशान परोळ आणि सिमरजीत सिंह हे चार फास्ट बॉलर्स देखील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.\n🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Breaking\nघरबसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी.. केंद्र सरकारतर्फे अनोख्या स्पर्धेचे आयोजन, स्पर्धेबाबत सविस्तर माहितीसाठी वाचा..\nराज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल, राज्य सरकारचा मोठा निर्णय, काय सुरु-काय बंद राहणार जाणून घेण्यासाठी वाचा..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या ब���लाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/vaccination-for-15-to-18-year-olds-in-dindori-taluka-starts-from-tomorrow", "date_download": "2022-01-28T23:09:21Z", "digest": "sha1:B74OL5CDQ6FJ2KEMS6GFN2NVDP37VWWF", "length": 4098, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण : दिंडोरीत ‘या’ केंद्रांवर मिळणार डोस | Vaccination for 15 to 18 year olds in Dindori taluka starts from tomorrow", "raw_content": "\n१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण : दिंडोरीत ‘या’ केंद्रांवर मिळणार डोस\nओझे | वार्ताहर | Oze\nशासनाच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणास (Vaccination) उद्यापासून (दि. ०३) सुरुवात होणार आहेत. दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) तीन ठिकाणी लसीकरण केंद्र (Vaccination Center) असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे (Dr. Subhash Mandge) यांनी दिली.\nदिंडोरी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगांव दिंडोरी, ग्रामीण रुग्णालय दिंडोरी, व ग्रामीण रुग्णालय वणी या ठिकाणी लसीकरण होणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी (कोविन अँपवर) करता येणार आहे.\nपाचवीतील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या\nतसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील नोंदणी करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना आपले आधारकार्ड (Aadhar Card) आवश्यक आहे. ज्यांचे आधारकार्ड नसेल त्याना शाळेचे ओळखपत्र, बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखलादेखील चालणार आहे, अशी माहिती डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2022-01-28T22:01:07Z", "digest": "sha1:QFWE6XRPJ3QEABIBAEXADNYZIIHUJWWL", "length": 8450, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर आली मुंबई-पुणे जोडी; स्पर्धकांनी गोड पध्दतीने साजरा केला जज अमृता खानविलकरचा वाढदिवस - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर आली मुंबई-पुणे जोडी; स्पर्धकांनी गोड पध्दतीने साजरा केला जज अमृता खानविलकरचा वाढदिवस\nसुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर आली मुंबई-पुणे जोडी; स्पर्धकांनी ग���ड पध्दतीने साजरा केला जज अमृता खानविलकरचा वाढदिवस\nमहाराष्ट्रातील सुपर डान्सरचा शोध घेणा-या ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक, नृत्यासह त्यांच्यात असलेले छुपे टॅलेंट, प्रोत्साहित आणि कौतुक करणारे जजेस यांसारख्या ब-याच गोष्टींमुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अंतिम फेरीत कोण पोहचणार, कोण बाजी मारणार यावर सर्वांचं लक्ष नक्कीच असेल. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मंचावरील छोट्या मुलांमध्ये असलेला उत्साह पाहून मन आनंदी होतं. डान्समध्ये सर्वच अव्वल आहेत आणि त्यांचे कौशल्य जजेससह या मंचावर आलेल्या पाहुणे कलाकारांनी पण अनुभवलंय.\nनुकताच, ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर ‘मुंबई पुणे मुंबई ३’ची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची उपस्थिती आणि जज अमृता खानविलकरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने या आठवड्यात प्रेक्षकांना स्पेशल एपिसोड पाहायला मिळणार आहे. सर्व स्पर्धकांनी मिळून अमृता खानविलकरसाठी ‘हॅप्पी बर्थ डे’ गाणं गाऊन धमाल-मस्तीत तिला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कटींग झाले आणि प्रत्येक स्पर्धकांनी त्यांच्या फेव्हरेट अमृता ताईला वाढदिवसाच्या स्पेशल भेटवस्तू देखील दिल्या. अशाप्रकारे अमृता खानविलकरचा वाढदिवस थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.\n‘मुंबई पुणे मुंबई ३’च्या प्रमोशनसाठी आलेल्या स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यासोबत स्पर्धकांच्या गप्पा-गोष्टी रंगल्या. या कार्यक्रमातील जज सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई ३’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यासोबत चित्रपटातील काही किस्से देखील या मंचावर प्रेक्षकांना जाणून घ्यायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, आपल्या सर्व सुपर डान्सर्स स्वप्नील आणि मुक्ताच्या गाण्यांवर परफॉर्मन्स करणार आहेत, त्यामुळे त्यांना मिळणारी दाद पण नक्कीच विशेष असेल.\nवाढदिवसाच्या सेलिब्रेशन मधील आनंदी क्षण आणि स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेसोबत केलेली धमाल, तुम्हांला __ पाहायला मिळणार आहे. तर पाहत राहा ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ सोनी मराठी वर.\nPrevious निक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/driver-arrested-while-accepting-bribe-of-rs-70000-in-social-welfare-department-in-nashik/385862/", "date_download": "2022-01-28T23:09:42Z", "digest": "sha1:NZRCD6PXSS6MWXYYVTHF6QATQ3SOXBQB", "length": 9996, "nlines": 137, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Driver arrested while accepting bribe of Rs 70,000 in social welfare department in Nashik", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक समाजकल्याण विभागात ७० हजारांची लाच घेताना वाहनचालकास अटक\nसमाजकल्याण विभागात ७० हजारांची लाच घेताना वाहनचालकास अटक\nसहायक आयुक्त प्राची वाजेंच्या नावाने स्विकारली लाच\nनाशिक : निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरण मंजूर करुन देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त प्राची वाजेंच्या नावाने ७० हजार रुपयांची लाच स्विकारताना खासगी वाहनचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.१०) सापळा रचून अटक केली. खासगी वाहनचालक गणेश बाबूराव घुगे (वय २७, रा.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.\nलोकप्रतिनिधींसह शैक्षणिक कामकाजासाठी जात प्रमाणपत्राची नागरिकांसह विद्यार्थ्यांना गरज पडते. त्यासाठी अर्जदार मोठ्या आशेने समाज कल्याण विभागाकडे अर्ज करतात. मात्र, त्यांना वेळखाऊ प्रक्रियेमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच आता लाचप्रकरण उघडकीस आले आहे. तक्रारदाराचे निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरण मंजूर करुन देण्यासाठी गणेश घुगे यांनी सहायक आयुक्त प्राची वाजे यांच्या नावाने शनिवारी (दि.८) आगासखिंड (ता.सिन्नर) येथील तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती.\nयाप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने शहानिशा करुन सापळा रचला. तक्रारदाराकडून सोमवारी (दि.१०) ७० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घुगे यांना अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.\nसमाजकल्याण खाते हे गोरगरिबांच खाते आहे. अनेक मागासवर्गीय महामंडळांमध्ये गोरगरिब कर्ज घेत असतात. त्यांना असे त्रास देणे बरोबर नाही. जे त्रास देतील त्यांच्यावर कारवाई होईल. नाशिकमध्ये आज तो प्रकार समोर आला आहे. याप्रकरणची सखोल चौकशी करायला हवी. भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल.\n– रामदास आठवले, केंद्रिय सामाजिक राज्यमंत्री\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nव्यायाम करताना वृध्दाचा मृत्यू\nनाशिकमधून १७०० स्थलांतरित मजूरांची घरवापसी\nतीन दिवस रात्री १० नंतर हॉटेल्स राहणार बंद\n‘नाम में क्या रखा है’ मतदार जनजागृतीचा अनोखा फंडा\nदोन दिवस सीबीएस ते मेहेर चौक राहणार बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/indian-womens-ipl-announced-bcci/", "date_download": "2022-01-28T21:50:07Z", "digest": "sha1:KHZ3JKQOU4NSHB2YYYJTROAZO6KQ6Q4C", "length": 14588, "nlines": 193, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "लवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा – BCCI - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nलवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा – BCCI\nलवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा – BCCI\nलवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा १-१० नोव्हेंबरमध्ये होऊ शकतं आयोजन– BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती\nहरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. परंतू अनेक भारतीय महिला खेळाडूंना असणारा कमी अनुभव यामुळे अद्याप महिला संघाला एकाही महत्वाच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आ��ेलं नाही.\n२०२० सालात फेब्रुवारी महिन्यात हरमनप्रीत कौरचा भारतीय संघ महिला टी-२० विश्वचषकात उप-विजेता ठरला होता.\nअनेक भारतीय महिला खेळाडूंनी आयपीएलसारख्या स्पर्धेची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानेही महिला खेळाडूंसाठी आयपीएलची घोषणा लवकरच होईल अशी माहिती दिली आहे.\n“मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू शकतो की महिलांसाठी आयपीएलवरही आमचा विचार सुरु आहे, लवकरच याची घोषणा होईल. भारतीय महिला संघासाठीही आम्ही काही प्लान आखले आहेत.” गांगुलीने पीटीआयला माहिती दिली.\nमहेंद्रसिंह धोनी खेळणार बिग बॅश लिगमध्ये \nधोनी नव्या इनिंगसाठी सज्ज साक्षीनं दिली आनंदाची बातमी\nचौदाव्या हंगामात IPL मध्ये दोन नवीन संघ\nचीनला आणखी मोठा झटका, VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द\nसध्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला सौरव गांगुली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. या कारणासाठी गांगुलीने याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला.\n१ ते १० नोव्हेंबरदरम्यान महिला खेळाडूंसाठी चॅलेंजर सिरीजचं ( भारतीय महिला IPL )\nपरंतू बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १ ते १० नोव्हेंबरदरम्यान महिला खेळाडूंसाठी चॅलेंजर सिरीजचं ( भारतीय महिला IPL ) आयोजन केलं जाऊ शकतं.\nसध्या बीसीसीआयचं क्रिकेट ऑपरेशन्स विभाग भारतीय महिला संघासाठी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांसोबत मर्यादीत षटकांची मालिका आयोजित करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.\nत्यामुळे भविष्यकाळात बीसीसीआय महिला आयपीएलबद्दल काय घोषणा करतं याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असेल.\nबातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nस्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nसौदी ने बदलला पाकिस्तान चा भुगोल POK आणि गिलगिट-बाल्टिस्तान ला नकाशातून हटवलं\nसोलापूरचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार\nसोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nसॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\n११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू, पण ‘सर्व्हर डाउन’\nगृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nWhatsApp ला झटका; Telegram बनलं सर्वाधिक डाउनलोड होणारं App\nPro Kabaddi League चा आठवा हंगाम लांबणीवर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/keep-in-mind-that-making-such-mistakes-while-taking-steroid-medications-can-cause-harm/", "date_download": "2022-01-28T23:04:41Z", "digest": "sha1:YUA5GSRSGNAKL6JHFQGRO5LDQHYHQBLO", "length": 17948, "nlines": 116, "source_domain": "mhlive24.com", "title": "स्टिरॉइड औषधे घेत असताना अशा चुका केल्याने होऊ शकते नुकसान, या गोष्टी लक्षात ठेवा | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/स्टिरॉइड औषधे घेत असताना अशा चुका केल्याने होऊ शकते नुकसान, या गोष्टी लक्षात ठेवा\nस्टिरॉइड औषधे घेत असताना अशा चुका केल्याने होऊ शकते नुकसान, या गोष्टी लक्षात ठेवा\nMHLive24 टीम, 4 जून 2021 :- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये या आजाराच्या तीव्रतेसह मृत्यूची अधिक प्रकरणे पाहिली गेली आहेत. मेच्या शेवटच्या आठवड्यात,दुसऱ्या लाटेचा वेग मंदावला, परंतु त्यांनतर म्युकरमायकोसिसने जनतेच्या चिंतेत आणखी भर टाकला.\nआरोग्य तज्ञांच्या मते, यापूर्वी काळ्या बुरशीच्या संसर्गाची घटना घडली आहे, परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लहरीमध्ये स्टिरॉइड्सचा जास्त वापर केल्याने बुरशी होत असल्याची अधिक चर्चा झाली आहे. गंभीर कोरोना रूग्णांसाठी, विशेषत: ऑक्सिजनच्या अभावामुळे ग्रस्त आणि व्हेंटिलेटरच्या आधारावर असणाऱ्यांसाठी दुसर्‍या लाटेत स्टिरॉइड्स एक अतिशय महत्त्वाचे औषध मानले जात आहे.\nरुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी, बरेच लोक स्वतःहून हे औषध वापरण्यास सुरवात करतात. जरी तज्ञ सहमत आहेत की गंभीर संक्रमणांविरूद्ध स्टिरॉइड प्रभावी ठरू शकतात, परंतु सौम्य संसर्गात याची आवश्यकता नसते.\nया व्यतिरिक्त, स्टिरॉइड्स घेताना इतर अनेक परिस्थितीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, यामध्ये थोडेसे दुर्लक्ष करणे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. तज्ञांकडून जाणून घ्या की स्टिरॉइड्स वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि कोणत्या गोष्टी अजिबात करू नयेत\nकोविड १९ मध्ये स्टिरॉइड औषधांचा वापर :- स्टिरॉइड्सच्या वापराशी संबंधित खबरदारी जाणून घेण्यापूर्वी, हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोविड १९ च्या रूग्णांमध्ये या औषधाचा उपयोग काय आहे आरोग्य तज्ञांच्या मते कोविड १९ च्या तीव्र संसर्गामुळे जळजळ होते , ज्यामुळे फुफ्फुस आणि श्वसन प्रणालीचे नुकसान होऊ शकते.\nस्टेरॉइड औषधे सार्स-सीओवी-2 विषाणूमुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात. स्टिरॉइड्स मुळे कोरोना बरा होऊ शकतात, अशी माहिती दिशाभूल करणारी आहे.\nकेवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच स्टिरॉइड औषधे घ्या :- आरोग्य तज्ञांच्या मते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड्स घेऊ नये. डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे, जरी रुग्णाला अशी लक्षणे आढळून आली असली की ज्यामध्ये स्टिरॉइड्स फायदेशीर ठरू शकतात, तरीही स्वत: अशी औषधे घेऊ नका. रुग्णाच्या स्थितीच्या आधारे, डॉक्टर योग्य डोसबद्दल आणि हे औषध किती काळ घ्यावे याबद्दल सांगू शकतात. दोन्ही उच्च डोस आणि स्टिरॉइडचा दीर्घकालीन वापर हानिकारक आहे.\nस्टिरॉइड्सचा डोस आणि कालावधी निश्चित करणे :- तज्ञांच्या मते, उत्कृष्ट परिणामासाठी स्टिरॉइड्सचा योग्य डोस आणि कालावधी खू�� महत्वाचा ठरतो. कोविडच्या सुरुवातीच्या काळात स्टिरॉइड्स दिल्यास व्हायरस शरीरात बराच काळ टिकू शकतो. चांगल्यापेक्षा अधिक नुकसान करण्याच्या बाबतीतही रुग्णाला भीती असते. याव्यतिरिक्त, जर स्टिरॉइड्सचा बराच काळ वापर केला गेला तर त्यात बुरशीजन्य संक्रमणाचा धोका वाढू शकतो.\nअचानक औषधे थांबवू नका :- आरोग्य तज्ञांच्या मते, स्टिरॉइड औषधांचा वापर अचानक थांबवू नये. सर्वसाधारणपणे, डॉक्टर डोस घेताना अनेक घटक विचारात घेतात. विशेषज्ञ हळूहळू डोस कमी करण्याची शिफारस करतात, याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अचानक औषधांचा वापर थांबविण्याने बरेच नुकसान होऊ शकतात.\nप्रमाणापेक्षा जास्त स्टिरॉइड घेण्यामुळे होणारे नुकसान :- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड्सचा बराच वेळ किंवा उच्च डोस वापरण्यामुळे देखील विविध प्रकारच्या दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात.\nरक्तातील साखरेची पातळी वाढते\nझोपेची समस्या, मनःस्थिती बदलते आणि अस्वस्थता\nअपचन आणि छातीत जळजळ\nभूक वाढल्यामुळे वजन वाढणे\nमधुमेहाच्या रुग्णांमध्ये स्टिरॉइड औषधांचा वापर :- कोरोनामध्ये संक्रमित मधुमेहाच्या रुग्णाला स्टिरॉइड्स घेण्याचा सल्ला देण्यात आला असेल तर त्यांनी नियमितपणे रक्तातील साखरेची पातळी तपासून पहावी. रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि शरीरातील प्रत्येक बदलांविषयी बोलले पाहिजे. स्टिरॉइड औषधे नैसर्गिकरित्या शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात , म्हणून अनियंत्रित साखर झाल्यास, रुग्णाला गंभीर समस्येचा धोका असतो.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाच��� ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा ���ँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A9_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2022-01-28T22:09:08Z", "digest": "sha1:PW7NXH47HKLLO6U35BHJ5BJ7OFYKW5WB", "length": 5164, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९७३ फ्रेंच ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\n< १९७२ १९७४ >\n१९७३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९\n२०२० २०२१ २०२२ २०२३ २०२४ २०२५ २०२६ २०२७ २०२८ २०२९\nइ.स. १९७३ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २०१७ रोजी ०८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/subscription/payment-received-by-devika-joshi-via-razorpay/", "date_download": "2022-01-28T21:43:04Z", "digest": "sha1:SWVTGLLU42DKV4X5B3I2UBFX44OCOEUX", "length": 2328, "nlines": 39, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Payment received by Devika Joshi – via Razorpay – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/mr/local-body-tax-rtii/", "date_download": "2022-01-28T21:48:47Z", "digest": "sha1:7ZHT22J5HEGPLZTVGAPSH7DDIAAUK6TN", "length": 11039, "nlines": 174, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "स्थानिक संस्था कर – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nपे अँड पार्क विभाग\nई ‍ निविदा विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nशेवटचा बदल जानेवारी 17th, 2022 at 11:38 am\nस्थानिक संस्था कर माहिती अधिकार अधिनियम\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नव्याने विकसित करण्यांत येत असलेल्या वेबसाईट (www.mbmc.gov.in) करीता आवश्यक असलेली माहिती सादर करणेबाबत.\nमिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नव्याने विकसित करण्यांत येत असलेल्या वेबसाईट (www.mbmc.gov.in) करीता आवश्यक असलेली माहिती सादर करणेबाबत.\nकेंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 4(1)(ख) 17 मुद्दे स्था.सं.कर (२०२०-२०२१)\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती सन २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती सन २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती सन २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती सन २०१६-१७\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nश्री. केतन हादाभाई बारिया outward 04.20.09.2021\nश्री. अशोक असुदोमल खेमचंदानी outward 05.10.11.2021\nसन -2021 वार्षिक अहवाल 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 LBT\nमिरा भाईंदर महानगरपालिका स्थानिक संस्था कर विभागाची माहिती\nकेंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 4(1)(ख) 17 मुद्दे स्था.सं.कर (२०२०-२०२१)\nकेंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 4.1ख अंतर्गत 17 मुद्देंची माहिती स्था.सं.कर (२०१९-२०२०)\nकेंद्रीय माहितीचा अधिक��र अधिनियम 2005 अंतर्गत सन 2019 चा वार्षिक अहवाल स्था.सं.कर\nनागरीकांची सनद माहिती स्था.सं.कर सन 2019.20\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. 60. अ बाबत स्था.सं.कर माहिती\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/mr/social-development-rti/", "date_download": "2022-01-28T23:40:52Z", "digest": "sha1:77M6JLEBBSSLTBOFP3OPYFYH5ULTGYOY", "length": 32686, "nlines": 294, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "समाज विकास विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nपे अँड पार्क विभाग\nई ‍ निविदा विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nशेवटचा बदल नोव्हेंबर 29th, 2021 at 11:20 am\nसमाज विकास विभाग माहिती अधिकार अधिनियम\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nअधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये बाबतची माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती देणेबाबत\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद (संदीप कुमार झ्हा)\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधिल कलम 4(1)(ख) अन्वये स्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाच्या 17 मुद्यांची अस्थापना विभागातील महिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधिल कलम 4(1)(ख) अन्वये स्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाच्या 17 मुद्यांची अस्थापना विभागातील सन 2016-17, 2017-18 सालातील महिती\nमाहितीचा अधिकारी अधिनियम, २००५ चे कलम ४ (१) (ब) अंतर्गत माहिती :-\nकलम २ एच नमुना (अ)\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागावर लोकप्रधिकारी यांची यादी\nशासकीय विभागाचे नाव :- मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.) जि.ठाणे\n१. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन, दुसरा माळा,छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१\nकलम २ एच नमुना (ब) शासनाकडून पूरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी शासकीय विभागाचे नाव :- सामान्य प्रशासन विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका , स्व, इंदिरा गांधी भवन, दुसरा माळा,छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१ कलम २ (h) (i) (ii) अंतर्गत\nउपायुक्त (मु.) मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन,दुसरा माळा,छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१\nमिरा-भाईंदर महानगरपालिका येथील सामान्य प्रशासन विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील…\nकार्यालयाचे नांव :– सामान्य प्रशासन विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका\nपत्ता :- मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन, दुसरा माळा,छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१.\nकार्यालय प्रमुख :- आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.), जि.ठाणे.\nशासकीय विभागाचे नांव :- सामान्य प्रशासन विभाग\nकोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त :- नगर विकास विभाग\nकार्यक्षेत्र :- मिरा-भाईदर शहर भौगोलिक :- ७९ चौ.कि.मी. / कार्यानुरूप :-\nनागरिकांच्या सुविधेकरिता नागरी सुविधा केंद्राची स्थापना करण्यांत आली.\nपत्रकार व महापालिका यांच्यातील समन्वयास्तव जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करण्यांत आली.\nआस्थापनाविषयक नवनविन योजना राबवून महापालिकेची आर्थिक बचत करण्यांत येते.\nमासिक महानगरपालिका लोकशाही दिन आयोजित करणे व त्यात प्राप्त नागरीकांची निवेदणे संबधित विभागास वितरीत करणे.\nविभागाचे ध्येय / धोरण :- शासनाच्या आदेशाप्रमा��े व परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करणे, आणि मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या ठरावाप्रमाणे कार्यवाही करणे.\nसर्व संबंधित कर्मचारी :- सर्व संवर्गातील ४५\nकार्य :- महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा विषयक सर्व बाबी पहाणे.\nकामाचे विस्तृत स्वरुप :-\nशासकिय / निमशासकीय /खाजगी/लोकप्रतिनिधी/पदाधिकारी/ नगरसेवक इ. पत्र व्यवहार.\nमहापालिका क्षेत्रात शासनाच्या योजना व अभियान राबविणे.\nशासकीय सांस्कृतीक कार्यालय जसे राष्ट्रीय पुरुखाच्या २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, जयंती व पुण्यतिथी साजरी करणे.\nशहरातील नागरीकांकडून प्राप्त होणारे तक्रारी अर्ज संबंधित विभागाकडे पाठविणे.\nशासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.\nमिरा-भाईंदर महानगरपालिकेला आवश्यक असेल त्याप्रमाणे शासनाकडील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक करणे व त्यांच्या वेतन व रजे संबंधिची सर्व कार्यवाही करणे.\nअभिलेखा विभागात इतर विभागाकडून वर्गवारीनुसार प्राप्त झालेले अभिलेख वर्गवारी निहाय जतन करून ठेवणे.\nउपलब्ध सेवा : महापालिकेतील वेबसाईटचे व्यवस्थापन / ई-गर्व्हनन्स\nप्राधिकरणाऱ्या संरचनेच्या तक्ता वंशवृक्षाचा तक्ता असा असतो तसा तक्ता काढून प्रत्येक पातळीवर कार्यकक्ष व संपर्काच्या पत्त्यांशी त्यांची जोड घालून दाखवा. तक्ता सोबत जोडला आहे.\nकार्यालयाीन दुरध्वनी क्रमांक व वेळा :- २८१९३०२८,२८१८११८३,२८१८१३५३,२८१४५९८५,२८१९२८२८ (विस्तार क्र. १३६)\nवेळ :- सकाळी १०.०० ते संध्याकाळी १७.४५ वा.\nसाप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :– रविवार व प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार\nकर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणे / मासिक निवृत्ती वेतन.\nदुरध्वनी बिले / भ्रमणध्वनी बिल\nसणांचे अग्रीम, पतपेढी, एल.आय.सी. व अल्प बचत .इ. कपातकरून\nमहानगरपालिकेने वसुल करून शासनाकडे भरावयाच्या रक्कमा उदा. भविष्य निर्वाह निधी व्यवसाय कर, शिक्षण कर, रोजगार हमी कर, आयकर इ.\nइतर कमीटेड खर्चाची देयके.\nरजा मंजूर करण्याचे अधिकार(अ) वर्ग – ३ व वर्ग – ४ चे कर्मचारी यांचे रजा मंजुरी करणे.(ब) वर्ग – २ किरकोळ (आकस्मित) वैद्यकिय रजा, अर्जित रजा आजारपणाची अर्धपगारी रजा, व असाधारण (E.O.L) व वर्ग – ३ व ४ ची अर्जित रजा, वैद्यकीय रजा, अर्धपगारी रजा, व असाधारण (E.O.L) इत्यादी.\nवेतन वाढ (Increment) व दक्षता रोख, (E.B) मंजूर करण्याचे अधिकार(अ) वर्ग ३ व ४ चे कर्मचारी(ब) वर्ग – ३ व वर्ग – ४ मधील\nकर्मचाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करण्याचे अधिकार\nमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ६८ (१) (२) ६९ (१) (२) अन्वये\nस्थायी समिती ठराव क्र. १७. अन्वये उपरोक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यांत आली.\nकोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार\nकोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार\nमिरा-भाईंदर महानगरपालिका येथील सामान्य प्रशासन विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील\nकोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार\n१ आयुक्त सक्षम प्राधिकारी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम\n२ उपायुक्त (मु.) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या तरतुदीनुसार मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम\n३ सहा. आयुक्त वभागातर्गंत नेमून दिलेली कामे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम\nनिर्णया प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार / नांव )\nमिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्रत्येक विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ ते ४ संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांचे प्रस्ताव तयार करणे सदर प्रस्तावास मा. महासभेची व शासनाची मंजूरी घेणे.\nविभागास आवश्यक असणारी रिक्त पदे भरण्यासाठी विहित पध्दत सेवायोजन कार्यालय, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास शहापुर यांचेकडून व जाहिरात देऊन सरळसेवेने नेमणूका करणे त्यास मा. महासभसेची मान्यता घेणे.\nनविन नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके भरुन घेणे. त्याच प्रमाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे नियमित वेतन, विशेष वेतन, जादा वेतना संबंधिची सर्व कार्यवाही पुर्ण करणे.\nकर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार करणे.\nपदोन्नती देण्यासाठी गोपनिय अहवाल मागविणे, रिक्त होणाऱ्या पदांबाबत संक्षिप्त अहवाल तयार करून पदोन्नतीसाठी निवड समितीची बैठक बोलाविणे, निवड करण्यांत आलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे.\nबदल्या, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्या��ी बाबत प्रस्ताव करणे, कर्मचाऱ्यांना कायम करणे.\nआस्थापनेवरील सरळसेवा व पदोन्नती संदर्भात रिक्त, भरलेला व शिल्लक अनुशेषाची माहिती शासनाच्या मागासवर्ग विभागाकडे पाठवावे.\nशासकिय पत्र व्यवहार व विधानसभा / विधानपरिषद तारांकित प्रश्न, आतांरकित प्रश्न, लक्षवेधी इ. ची उत्तरे देणे.\nमहापालिकेच्या निवडणूका व पोट निवडणूकासाठी कर्मचारी वर्ग नियुक्त करणे.\nमहापालिका क्षेत्रात शासनाच्या योजना व अभियान राबविणे.\nशहरातील नागरिकांकडून प्राप्त होणारे तक्रारी अर्ज संबंधित विभागाकडे पाठविणे.\nशासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.\nमिरा-भाईंदर महानगरपालिकेला आवश्यक असेल त्याप्रमाणे शासनाकडे अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने मागणी करणे व प्रतिनियुक्ती वरील आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतन व रजे संबंधिची सर्व कार्यवाही करणे.\nवारसा हक्क, (लाड कमिटीच्या शिफारशीप्रमाणे) अनुकंपा तत्वाने नेमणुका देणे.\nअभिलेखा विभागात इतर विभागाकडून वर्गवारीनुसार प्राप्त झालेले अभिलेख वर्गवारी निहाय जतन करुन ठेवणे.\nमिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रियेची आणि त्यावरील देखरेखीची पध्दत व सोपविलेले व्यक्तीगत उत्तर दायित्व.\nअनिनियमाचे नाव : मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ कलम ४ (१) (ब) (iii)\nनियम : ६८, ६९, ९४\nशासनाची वेळोवेळी परिपत्रके : महाराष्ट्र नागरी सेवा नियम मा. स्थायी समिती सभा दि. ११/०५/२००७ ठराव क्र. १७.\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nकृष्णा गुप्ता-331 गजानन काशिनाथ म्हात्रे\nकृष्णा गुप्ता-308 प्रविण राय व इतर.\nकृष्णा गुप्ता-246 श्री.कृष्णा सी. गुप्ता २४८/२०१८\nकृष्णा गुप्ता-241 सुनिल उत्तमराव भगत\nकृष्णा गुप्ता- अविनाश जाधव-min राजीव त्रिंबक देशपांडे\nकृष्णा गुप्ता- अपिल क्र.149- श्री.कृष्णा सी. गुप्ता\nकृष्णा सी. गुप्ता श्री.कृष्णा सी. गुप्ता २४७ /२०१८\nकृष्णा सी. गुप्ता-2 अरविंद दत्ताराम ठाकूर\nकृष्णा सी. गुप्ता-1 श्री.कृष्णा सी. गुप्ता\nअरुण सिन्हा अशोक कुमार निगम- सार्वजनिक बांधकाम विभाग\nअनिल रानावडे श्री.कृष्णा सी. गुप्ता २४६/२०१८\nक्रिष्णा गुप्ता आशा शेनॉय- अरविंद घरत- शिपाई\nक्रिष्णा गुप्ता-1 अनु पाटील सैनिक सिक्युरिटी\nक्रिष्णा गुप्ता-2 किरण अे.के.- बजेट आणि खर्च\nश्रवणकुमार मिश्रा कैलास शेवंते- 538 सफाई कर्मचाऱ्यांची माहिती\nमुस्तफा वनारा कैलास शेवंते- दि.19-03-2018 चा इतिवृत्तांत\nइरफान पठाण जतिन दाधीच\nहेमचंद्र धर्माधिकारी बी.एल.अगरवाल- सुदामराव गायकवाड- सुदाम गोडसे\nगणेश फडके संपत गायकवाड-बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचारी\nगजानन म्हात्रे गजानन काशिनाथ भिवंडीकर- आजीम शेख\nअनिल रानावडे-1 एम एस शेख – अभियंताबाबत\nजितेश दुबे चौकशी अधिकाऱ्याबाबत – राजीव त्रिंबक देशपांडे\nअनिल रानावडे 03-03-2018 च्या अर्जावर कार्यवाहीबाबत क्लासो फर्नांडिस\nसुरेश सगाजी काळखैर 17-04-2018 रोजीच्या पत्राबाबत विनित डी. शहा\nसुरेश काळखैर विभागीय चौकशी अहवालाबाबत- अजिम उस्मान तांबोळी\nशशी कृष्ण कुमार शर्मा श्री. श्रीाकांत देशमुख, सहा. संचालयक नगररचनाकार – अजिम उस्मान तांबोळी\nविलास महादेव सावंत (माहिती अधिकार अधिनियम २००५) रामशंकर त्रिपाठी\nब्रिजेश शर्मा (माहिती अधिकार अधिनियम २००५) रामशंकर त्रिपाठी 2\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/2021/11/bjp-mla-tanaji-mutkule-demands-ban-on-mataka-jugar-illegal-trade-in-hingoli-district.html", "date_download": "2022-01-28T21:39:09Z", "digest": "sha1:IVQC5OELNTQPER56AMS2VEWUMJ6FDGWS", "length": 8681, "nlines": 68, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठMataka Jugarहिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा...\nहिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा...\nThe Editor नोव्हेंबर ०३, २०२१\nभाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी\nहिंगोली/बिभीषण जोशी: जिल्ह्यात सर्रासपणे खुले आम अवेध्य धंदे सुरू असून हे धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन निष्क्रिय ठरत आहे. त्यामुळे अवेध्य धंदे बंद करण्याची मागणी आमदार तानाजी मुटकुळे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nआमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्ह्यात खुलेआम सर्रासपणे मटका, जुगार, क्लब, अवेध्य वाळू वाहतूक तसेच अवेध्य दारू वाहतूक खुले आम सुर��� असताना याकडे पोलीस प्रशासन हप्ते घेऊन कारवाई करीत नाही. पोलीस अधिकारी आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. त्यामुळे कारवाई तर लांबच राहिली आपले फावले करून घेत आहेत.\nहिंगोली जिल्ह्यात अवैद्य धंदे कोण चालवत आहे, कोणाकोणाचे मटका बुकी, जुगाराचे अड्डे आहेत याबाबतची माहिती मात्र आमदार मुटकुळे यांनी उघड केली नाही. कोणत्याही धंद्याची तक्रार करत असताना त्यामध्ये त्या तक्रारीबाबत सत्यस्थिती दर्शवणारी, वास्तविक माहिती दिल्यास पोलिसांना सुद्धा कारवाई करणे सोपे जाते. हिंगोली जिल्ह्यात कोणकोणते लोकप्रतिनिधी कोणते अवैध धंदे चालवितात याबाबत सांगण्याची गरज नसली तरी अशा प्रकारची तक्रार करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मात्र पुराव्यानिशी तक्रार केल्यास त्यांनी केलेली तक्रार लोकहिताची आहे, हे स्पष्ट होते. नाहीतर या तक्रारीतून आपलेच हीत तर साध्य करण्यासाठी ही तक्रार केली नाही ना याबाबतची माहिती मात्र आमदार मुटकुळे यांनी उघड केली नाही. कोणत्याही धंद्याची तक्रार करत असताना त्यामध्ये त्या तक्रारीबाबत सत्यस्थिती दर्शवणारी, वास्तविक माहिती दिल्यास पोलिसांना सुद्धा कारवाई करणे सोपे जाते. हिंगोली जिल्ह्यात कोणकोणते लोकप्रतिनिधी कोणते अवैध धंदे चालवितात याबाबत सांगण्याची गरज नसली तरी अशा प्रकारची तक्रार करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मात्र पुराव्यानिशी तक्रार केल्यास त्यांनी केलेली तक्रार लोकहिताची आहे, हे स्पष्ट होते. नाहीतर या तक्रारीतून आपलेच हीत तर साध्य करण्यासाठी ही तक्रार केली नाही ना या शंकेला सुद्धा वाव मिळत असतो. विशेष म्हणजे यापूर्वीही मुटकुळे यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण केले होते.\nअनेक वेळा नांदेडच्या आयजीच्या पथकाने बाळापूर व हिंगोली परिसरात धाडी मारून हिंगोली पोलिसांचे पितळ उघडे पाडले. तरी देखील हिंगोली पोलीस अवेध्य धंद्याकडे डोळेझाक करून अवेध्य धंद्ये वाल्याना पाठीशी घालत आहे. या धंद्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या कडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील अवेध्य धंदे तातडीने बंद करण्याची मागणी आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/amalner-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:10:42Z", "digest": "sha1:2ZMKRUCVZD63RPUJBLU572W4XDC5V6IM", "length": 12441, "nlines": 113, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "अमळनेर किल्ला माहिती, Amalner Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अमळनेर किल्ला मराठी माहिती निबंध (Amalner fort information in Marathi). अमळनेर किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी अमळनेर किल्ला मराठी माहिती निबंध (Amalner fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nअमळनेर किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nअमळनेर किल्ल्यावर कसे पोहचावे\nअमळनेर किल्ला हा महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वसलेला एक किल्ला आहे.\nअमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील बोरी नदीच्या काठी वसलेले शहर आहे. जुन्या काळात अमळनेरला त्याच्या सभोवतालच्या तटबंदीने संरक्षित केले होते, ज्यामुळे त्याला आक्रमणे आणि हल्ल्यांपासून काही संरक्षण आणि संरक्षण होते.\nया प्रकारच्या शहरांना सामान्यतः भिंती असलेली शहरे असे संबोधले जाते. शहराची एक बाजू बोरी नदीने नैसर्गिकरित्या संरक्षित केली होती, जी नदीच्या काठावर भिंती आणि बुरुज वाढवून आणखी मजबूत केली गेली. इतर तीन बाजूंना २० फूट उंच भिंती आणि तीन सुरक्षित प्रवेशद्वारांनी संरक्षित केले होते.\nसन १८१८ मध्ये पेशव्याचे तत्कालीन प्रतिनिधी माधवरावांच्या अधिपत्याखाली अमळनेर आले. पेशव्यांच्या सूचनेनुसार माधवरावांनी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. अली हा किल्ल्याचा जमादार होता आणि त्याच्या देखरेखीखाली अरब बटालियन आहे, मात्र या निर्णयाला विरोध केला.\nब्रिटिश सैन्यातील कर्नल हॅस्किन्स यांनी भिल्लांची एक बटालियन अमळनेरला आणली आणि नदीच्या पलीकडून किल्ल्यावर बॉम्बफेक सुरू केली. अली जमादार आणि त्याच्या सैन्याने ब्रिटीश सैन्याने चारही बाजूंनी वेढले असतानाही त्यांनी जोरदार प्रतिकार केला. किल्ल्याच्या दक्षिणेला असलेल्या बहादूरपूर येथून किल्ल्यावर पाठवले जाणारे अन्नधान्य आणि बारूदही इंग्रजांनी मार्गी लावले, त्यामुळे आतील लोकांचा सर्व पुरवठा खंडित केला.\nअमळनेर किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nअमळनेर हे एकेकाळी तटबंदीचे शहर होते. शहराच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे अमळनेरचा किल्ला आता शहराच्या आतच वसलेला आहे.\n२० फूट उंच बुलंद दरवाजा आणि त्यापुढील बुरुज हे शहराच्या आत दिसतात.\nया प्रवेशद्वारातून जाणारा रस्ता नदीच्या काठावर असलेल्या संत सखारामांच्या समाधीपर्यंत जातो.\nनदीपात्रातून खाली गेल्यावर किल्ल्याची तटबंदी आणि भिंतीच्या माथ्यावर उभारलेली घरे नजरेस पडतात.\nनदीपात्रातून उजव्या हाताला बुरुजही दिसतात.\nकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी परत आल्यावर सुंदर चित्रांनी भरलेले देशमुखांचे दुमजली घर नजरेस पडते.\nअमळनेर किल्ल्यावर कसे पोहचावे\nपुणे ते अमळनेर बसने पुण्याहून अमळनेरला जाण्यासाठी एसटी बस/व्होल्वो बसेस उपलब्ध आहेत. पुण्यापासून हे अंतर सुमारे ४५१ किमी अंतरावर आहे. जळगावपासून अमळनेर किल्ला हा ५६ किमी अंतरावर आहे.\nमुबई ते अमळनेर बसने जाण्यासाठी मुंबईहून जळगावला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. मुंबईपासून हे अंतर सुमारे ४९२ किमी आहे.\nपुणे ते अमळनेर रेल्वेने जाण्यासाठी पुणे जंक्शनवरून जळगावला जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध आहे, जी पुणे जंक्शनपासून सुमारे ४७४ किलोमीटर अंतरावर आहे.\nमुंबई ते अमळनेर ट्रेनने जाण्यासाठी मुंबईहून जळगावसाठी लोकल ट्रेन उपलब्ध आहेत.\nजर तुम्ही पुण्यावरून रस्त्याने जात असाल तर तुम्हाला पुणे – चाकण – पेठ – संगमनेर – नाशिक – चांदवड – मालेगाव – धुळे – जळगाव – अमळनेर किल्ला अशा मार्गाने जावे लागेल.\nजर तुम्ही मुंबई ते अमळनेर रस्त्याने येत असाल तर तुम्हाला मुंबई – कल्याण – आसनगाव – नाशिक – मालेगाव – धुळे – जळगाव – अमळनेर किल्ला अशा मार्गाने जावे लागेल.\nतर हा होता अमळनेर किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास अमळनेर किल्ला हा निबंध माहिती लेख (Amalner fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/criticism-of-atul-bhatkhalkar-from-the-meeting-to-be-held-today-in-the-presence-of-sharad-pawar-regarding-st-strike-update/", "date_download": "2022-01-28T21:53:53Z", "digest": "sha1:MOTOVP2FUND4Q56EXYOA32GF7CP4BKZL", "length": 9932, "nlines": 116, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पवारांकडे असे कोणते संविधानीक पद की, ते एसटी संपाबाबत सह्याद्रीवर बैठक घेणार आहेत?", "raw_content": "\nपवारांकडे असे कोणते संविधानीक पद की, ते एसटी संपाबाबत सह्याद्रीवर बैठक घेणार आहेत\nमुंबई: जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी संपबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक होणार आहे. मात्र या बैठकीवरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी पवारांवर निशाना साधला आहे.\n‘शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत मह्त्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी १२.३० वाजता बैठक होणार आहे. मात्र शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत मुख्यमंत्री काय करतायत’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.\nशरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत मह्त्त्वाची बैठकसह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी १२.३० वाजता बैठक होणार आहे.\nशरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत मुख्यमंत्री काय करतायत\nदरम्यान वारंवार आवाहन करूनही संपावरील कर्मचारी कामावर परत येत नसल्याने आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी चालकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून रविवारी नागपूर विभागात ६ चालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे संप सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूर, अमरावती येथे फेऱ्या पाठविण्यात आल्या आहेत. तर अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना नोटीशी पाठवण्यात येत आहेत. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीत यावर काही ठोस पर्याय निघण्याची शक्यता आहे.\n‘विरोधकांनी नियमावली पाळायची आणि सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावली तरी…’, राऊतांचा हल्लाबोल\nकोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल\n‘…तर घटनात्मक तरतुदींनुसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात\n“नाथाभाऊंचे डोके फिरले असून ईश्वर त्यांना सदबुध्दी देवोत”, ‘त्या’ वक्तव्यावरून महाजनांची प्रतिक्रिया\nपुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-raut-comments-on-amarinder-singh/", "date_download": "2022-01-28T22:50:29Z", "digest": "sha1:K2HQMLVDLUZIUB5DFR6EOJDLORUWWGJL", "length": 13158, "nlines": 114, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...त्यामुळे कॅ.अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले- संजय राऊत", "raw_content": "\n…त्यामुळे कॅ.अमरिंदर या��चा बार फुसका आहे हे समोर आले- संजय राऊत\nमुंबई : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. लेखातून राऊत यांनी कॅ.अमरिंदर सिंह(Amrindr Singh) यांनाही चांगलाच टोला लगावला आहे.\nलेखात राऊत म्हणाले आहेत की,’देशाचे नेतृत्व करणाऱ्या अनेकांना कधी ना कधी धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागलेच आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबतीत पंजाबात जे घडले ते चिंताजनक, तितकेच धक्कादायक आहे. देवाच्या कृपेने मोदी सुखरूप परत आले म्हणून देवांचे आभार. तरीही पंजाबातील सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. आम्ही तर म्हणतो, विषय देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीचा असल्यामुळे संयुक्त संसदीय समिती स्थापन करून या प्रकाराची चौकशी व्हायला हवी. म्हणजे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. पुलवामा ते पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा चिंतेचाच विषय आहे. आम्ही मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य चिंतितो.’\nपुढे ते म्हणाले की,’पंजाबात काँग्रेसची राजवट आहे. कॅ. अमरिंदर यांच्यावर भरवसा दाखवून भाजपने त्यांच्याशी युती केली व शेतकऱयांचे प्रश्न सोडवू असे वचन कॅ. अमरिंदर यांना दिले. तरीही शेतकऱ्यांनी पंजाबात पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन केले. त्यामुळे कॅ. अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले. फिरोजपूरला पंतप्रधानांची जाहीर सभा होती. सभेसाठी किमान पाच लाख शेतकरी जमतील असे ढोल वाजविण्यात आले. पाच हजार बसेसची व्यवस्था माणसे जमविण्यासाठी करण्यात आली, पण फिरोजपूरचे सभास्थान मोकळेच राहिले. हीसुद्धा देवाचीच कृपा म्हणायची काय प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. कोणी आणायचा प्रयत्न केला तर मग हल्ले आणि प्रतिहल्ल्यांची तयारी ठेवायला हवी.’\nदरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी ते ज्या राज्यात जातात त्या राज्याचीच असू शकते. पण केंद्र सरकारचीही एक जबाबदारी अ��तेच. या घटनेची गंभीर दखल पंजाबच्या सरकारने घेतली व फिरोजपूरच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्यात आले, पण केंद्रीय स्तरावर अशी कारवाई कोणावर झाली काय फिरोजपूरच्या रस्त्यावर आंदोलक येऊ शकतात, याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागास नसावी याचे आश्चर्य वाटते. पाकिस्तान, अमेरिका, युरोपातील अंतर्गत घटनांची खबर आमच्या गुप्तचर विभागास असते, पण आपल्या पंतप्रधानांच्या दौऱयात अडथळे येऊ शकतात याची माहिती नसावी हे न पटणारे आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पंतप्रधान भटिंडा विमानतळावरून हेलिकॉप्टरने जाणार होते. खराब हवामानामुळे त्यांनी मोटारीने जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास १२५ किलोमीटरचा होता. आपले पंतप्रधान इतका लांबचा प्रवास अचानक कसा करू शकतात फिरोजपूरच्या रस्त्यावर आंदोलक येऊ शकतात, याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागास नसावी याचे आश्चर्य वाटते. पाकिस्तान, अमेरिका, युरोपातील अंतर्गत घटनांची खबर आमच्या गुप्तचर विभागास असते, पण आपल्या पंतप्रधानांच्या दौऱयात अडथळे येऊ शकतात याची माहिती नसावी हे न पटणारे आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पंतप्रधान भटिंडा विमानतळावरून हेलिकॉप्टरने जाणार होते. खराब हवामानामुळे त्यांनी मोटारीने जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास १२५ किलोमीटरचा होता. आपले पंतप्रधान इतका लांबचा प्रवास अचानक कसा करू शकतात ‘एसपीजी’ने त्यांना या प्रवासाची परवानगी दिली कशी ‘एसपीजी’ने त्यांना या प्रवासाची परवानगी दिली कशी’, असा सवालही लेखाच्या शेवटी राऊतांनी केला आहे.\n“बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”\nपंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत\nसारा तेंडुलकर आणि शुभमन गील रिलेशनशिपमध्ये; ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण\n‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’; नाना पटोलेंचा हल्लाबोल\nदाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्��ांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/deputy-mayor-post/", "date_download": "2022-01-28T23:23:43Z", "digest": "sha1:TAFL3BREGJZVNEIXMR7NO57GQQVEXGHW", "length": 3764, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "deputy-mayor-post Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nपुणे महानगरपालिकेत उपमहापौरपद देण्याची शिवसेनेची भाजपकडे मागणी\nपुणे : लोकसभेसाठी पुन्हा एकदा सेना-भाजप एकत्र आल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेत सत्तेत वाटा मिळविण्यासाठी सेनेने आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/cancer-woman", "date_download": "2022-01-28T21:46:47Z", "digest": "sha1:N7RQVJLIVLPZ5HGS4TSI2LGI2D5S7RAI", "length": 16496, "nlines": 59, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "कर्करोगी स्त्री - कर्करोग", "raw_content": "\nकर्करोगाच्या महिलेची माहिती x\nजेव्हा कर्करोगाच्या स्त्रीवर प्रेम होते तेव्हा तिला तिच्या मातृवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यास त्रास होतो. लैंगिक आणि आई-वडील काळजी घेणार्‍या नात्यांत फरक करण्यास ती योग्य प्रकारे सक्षम असली, तरी ख feelings्या भावना तिला गोंधळात टाकू शकतात. जर ती एखाद्या जोडीदाराकडे गेली ज्याचा तिला तिच्यासारखा अनुभव नाही, तर तिला तिच्या स्वत: च्या समाधानाची पर्वा न करता तिच्या प्रियकराला सर्व काही देणे आवश्यक असल्यामुळे तिला सहज दुखवले जाऊ शकते. ती एक निस्वार्थी दाता आहे आणि यामुळे तिला सर्व प्रकारच्या भावनिक गिधाडांमध्ये असुरक्षित बनवते, म्हणूनच तिने आपल्या मर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी काळजीपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे आणि एखाद्या विशिष्ट नात्याच्या सर्व संभाव्य बाजू समजण्यासाठी पुरेसे तर्कसंगत असणे आवश्यक आहे.\nलैंगिकता कर्करोगाच्या महिलेसाठी एक विचित्र क्षेत्र असू शकते, कारण तिचे चिन्ह मंगळाच्या पतन झाल्याचे लक्षण आहे. एक प्रकारे, यामुळे तिची सहज लैंगिक इच्छा दूर होते आणि तिला कामुक, प्रेमळ आणि भावनिक लव्हमेकिंगवर अवलंबून केले जाते. यामुळे, तिला तिचे लैंगिकता व्यक्त करण्यात अडचण येऊ शकते आणि हे ओळखण्यासाठी तिला योग्य जोडीदाराची आवश्यकता आहे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाची बाजू विकसित करण्यासाठी तिला आत्मविश्वास वाढण्यास मदत करण्यास मदत करावी. ही अशी स्त्री आहे जी जेव्हा तिच्या प्रेमात असते आणि तिचे प्रेम परत मिळते तेव्हा ती अत्यंत उत्कट असू शकते. तिला खरी लैंगिक घनिष्ठता सापडलेल्या जोडीदारास सोडण्याचा निर्णय घेणारी ती राशीच्या सर्वात कमी स्त्रियांपैकी एक असेल.\nतिच्याकडे ही करुणाची एक अविश्वसनीय भेट आहे ज्यामुळे तिला तिच्या जोडीदाराकडून काय होत आहे हे समजू शकते. हे तिला खूप चांगले श्रोते बनवू शकते कारण ती स्वत: ला इतर लोकांच्या शूजमध्ये ठेवण्यास सक्षम आहे. तिला तिच्या आवडत्या लोकांचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा आपण तिच्याकडे एखाद्या सज्जन माणसाकडे पाहता तेव्हा हे थोडेसे अवाढव्य आणि विचित्र असू शकते. हे असे होते कारण तिने आपल्या आईच्या प्रत्येक इंचाच्या आत ती मातृवृत्ती बाळगली आहे आणि आपल्या मुलास येणा anything्या कोणत्याही वाईट गोष्टीपासून त्याचे रक्षण करू इच्छित आहे. फक्त अशा परिस्थितीत, कदाचित त्यांचा जोडीदार स्वत: चे संरक्षण करू शकत नाही. जेव्हा भावनिक स्थिरता प्रस्थापित होते आणि ती स्वतःशी प्रेमळ नात्यात टिकून राहते तेव्हा तिला सामान्य गोष्टी करण्याची इच्छा असेल - लग्न करा आणि मुले द्या.\nआपण आपला विश्वास करू शकताकर्करोगी स्त्री\nघाबरलेल्या किंवा गंभीर दुखापत होईपर्यंत कर्करोगाची स्त्री विश्वासार्ह असते. ती आपल्या जोडीदाराशी ठराविक मार्गाने विश्वासघात करणार नाही आणि तिच्या घरातील आणि घरात शांतता टिकवून ठेवण्यासाठी काहीही करेल. ती धोक्यात घालण्यासाठी तिने काही केले तर ती खोटे बोलेल. मूलभूतपणे, जर तिच्या जोडीदारास स्थिर घर हवे असेल तर ते प्रदान केले जाईल, परंतु तेथे जाण्यासाठी आवश्यक त्याग किंवा या संघटनेत शांती मिळविण्यासाठी या महिलेने कोणत्या संभाव्य अडचणी दूर केल्या आहेत हे कोणालाही माहिती नाही.\nही तारीखची स्त्री आहे. मोठ्या आवाजात किंवा खूप मसालेदार अन्नाशिवाय, जिव्हाळ्याची आणि रोमँटिक अशा ठिकाणी जायला तिला आवडेल. तिला गर्दी आवडते, परंतु ती गर्दी तिच्या ओळखीच्या लोकांमधून तयार केली गेली असेल तर ती तिला अधिक आवडेल. जरी ती विशिष्ट प्रकारे सामाजिक नसून काही इतर चिन्हे म्हणून बोलकी आहे, तरीही तिच्याकडे दोन समजूतदार मित्र असतील आणि तिच्या आयुष्यातील भावनिक लोकांमध्ये ती खूप लोकप्रिय होईल. तिच्या जोडीदारासाठी सामान्य समजूतदारपणा, दृश्ये आणि शिक्षण यांचेपणाने तिला आश्चर्यचकित करणे चांगले आहे. कर्करोगाविषयीच्या ज्योतिषविषयक दृष्टिकोनातून आपण क्वचितच वाचतो आणि लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तिला खरोखर प्रवास करण्याची इच्छा असेल, कदाचित इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त.\nकर्करोग पुरुष आणि मीन स्त्री सुसंगतता\nसर्व मुख्य चिन्हे म्हणून, कर्करोगाच्या महिलेच्या जीवनात एक मोठा बदल घडविण्याचे ध्येय असते. जर तिने वृश्चिक किंवा कुंभ भागीदार निवडले असतील तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की तिने अद्याप तो बदल केलेला नाही आणि या भागीदारांकडून ती कशी शिकू शकेल. ती खरोखर खूप मजबूत आहे आणि सर्व माता म्हणून, तिच्या प्रियकरासाठी तिचे जीवन देण्यासाठी तयार आहे. जरी ती खूप मधुर आणि मऊ वाटली असली तरी ती प्रवृत्त झाल्यावर ती खरी लढवय्या आहे आणि तिच्या जोडीदार���स हे समजणे आवश्यक आहे. जर तिला कमी लेखले नसेल तर ती कदाचित तिचा अभिमान गिळेल व पुढे जाईल, परंतु ती बर्‍याच दिवस दुखत राहील. तिला एक खोल समज आहे की सर्व काही निसर्गात संतुलित आहे आणि आपण जे काही देतो त्या आपल्याकडे परत येतात. आपण तिचे शत्रू होऊ इच्छित नाही, कारण ती आपल्या अविश्वसनीय नैतिक मूल्याचा आणि चांगुलपणाचा उपयोग एका मिनिटापेक्षा कमी वेळात आपणास हरवू शकते.\nकर्करोगी स्त्रीआवडी आणि नापसंत\nकर्करोगी स्त्री काळजी घेणारी, प्रेमळ आणि दयाळू आहे. जोपर्यंत तिला सुरक्षित आणि समाधानी वाटत नाही, तोपर्यंत ती विश्वासू व खरी असेल. ती अत्यंत उत्तेजन आणि सतत बदल शोधणार्‍या लक्षणांकरिता चांगली निवड नाही, कारण तिला आनंदी बनविणा things्या गोष्टींवर अडकणे आवडते आणि आपले घर, भागीदार किंवा मित्रांचे मंडळ सहज बदलू शकत नाही. ती तर्कहीन, अतिसंवेदनशील आणि खूप शांत असू शकते आणि तिच्याकडे जाण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तिच्या भावनिक बाजूला तिचा सर्वात मोठा गुण समजणे.\nआपल्यासाठी एखादी भेट कशी निवडावीकर्करोगी स्त्री\nतिला भावनिक मूल्यासह एक भेट आवडते. तिचे शब्द ऐकून आणि गोष्टींवर तिच्या प्रतिक्रिया संवेदन करून हे निवडणे चांगले. जर आपण तिला दुकानाच्या खिडकीत पाहिलेल्या कशाबद्दल आश्चर्य वाटले असेल तर आत जा आणि ती नक्की खरेदी करा. जर आपण तिच्या भावनिक प्रतिक्रियांबद्दल समजूत दाखवली आणि त्या मार्गाची गरज भासली तर ती विशिष्ट प्रसंगांची काळजी घेणार नाही. तरीही, परंपरेबद्दल आदर दर्शविणे चांगले आहे आणि जर तिच्या वाढदिवसासाठी तिला नेहमीच फुले मिळाली तर दर वर्षी फुले विकत घेणे चांगले आहे. तथापि, तिला परंपरेला महत्त्व देण्याची गरज नाही ती जास्त भावनांना धरून ठेवेल, म्हणून काहीतरी व्यावहारिक निवडण्याचा प्रयत्न करा, फारच महाग नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काहीतरी तिच्यासारखे वाटते.\nधनु कन्यारास मत्स्यालय वृषभ मी वाचतो\nमिथुन राशि राशीची साइन राशी\nमकर राशीची राशी मकर राशीची राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nमेष आणि वृश्चिक सोबत करा\nवृषभ आणि तुला सुसंगतता टक्केवारी\n23 जानेवारी कोणत्या राशीचे चिन्ह आहे\n12 ऑक्टोबर रोजी कोणत्या राशीचे चिन्ह आहे\n11 मे साठी राशि चिन्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-gora-kumbhar-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:40:27Z", "digest": "sha1:FOBTKSAMK7B6OGJAYQ7NPQ6IHA3C4MTD", "length": 26948, "nlines": 119, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत गोरा कुंभार माहिती, Sant Gora Kumbhar Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत गोरा कुंभार मराठी माहिती निबंध (Sant Gora Kumbhar information in Marathi). संत गोरा कुंभार हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत गोरा कुंभार मराठी माहिती निबंध (Sant Gora Kumbhar information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत गोरा कुंभार यांचा जन्म\nसंत गोरा कुंभार यांचे कौटुंबिक जीवन\nसंत गोरा कुंभार यांनी लिहलेले अभंग\nसंत गोरा कुंभार यांचा मृत्यू\nसंत गोरा कुंभार हे गोरोबा म्हणूनही ओळखले जातात. संत गोरा कुंभार हे भक्ती चळवळ आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाशी संबंधित असलेले हिंदू संत होते. ते एक कुंभार व्यापारी होते आणि विठ्ठलाचे भक्त होते.\nसंत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महान असे संत होऊन गेले आहेत. ते आपले रोजचे काम करत असताना नेहमी पांडुरंगाचे नाम आपल्या मुखी घेत असत. जपनामात ते एवढे दंग व्हायचे की, त्यांना आपण काय करतो हे सुद्धा भान नसायचे.\nसंत गोरा कुंभार यांचा जन्म\nसंत गोरा कुंभार यांची अस्सल जन्मतारीख माहीत नाही. एका पुस्तकामध्ये त्यांचा जन्म हा शके ११८९ इ.स. १२६७ मध्ये झाला होते असे बोलतात.\nसंत गोरा कुंभार यांच्या जन्माबद्दल काही खास माहिती नसली तरी त्यांच्या गावाचा उल्लेख तेरढोकी असा आढळतो. जातीने कुंभार असल्याने चिखलापासून मातीची भांडी बनवण्याच्या त्यांचा व्यवसाय होता. आपल्या व्यवसायात काम करत असताना सुद्धा त्यांचे मन सतत विठोबाचे किंवा पांडुरंगाचे ध्यान करत असते. जेव्हा हात कामात व्यस्त असेल तेव्हा ते देवाच्या नावाचा जप करीत असत.\nसंत गोरा कुंभार यांचे कौटुंबिक जीवन\nसंत गोरा कुंभार यांचा विवाह संतीशी झाला होता. लवकरच त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही; परंतु धार्मिक वृत्तीचे गोरोबा, ज्यांना सांसारिक जीवनात फारसा रस नव्हता. त्यांची देवावरची एकाग्रता पूर्वीसारखीच राहिली.\nघरात कोणी नसताना, एकदा त्यांची पत्नी संती हिला पाणी आणायला जावे लागले तेव्हा तिने मुलाला गोरोबाकडे सोडले, जो आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त होता. गोरोबा आपले चिखल तयार करण्याचे काम करत होता. चिखल तयार करण्यासाठी तो पायाने खड्ड्यात माती मिसळत होता. संतीने शेजारी ठेवलेले ते मुल हळूच खड्ड्यात पडले. नेहमीप्रमाणे देवाच्या नावाचा जप करण्यात गुंतलेला गोरोबा याचे याकडे लक्ष सुद्धा नव्हते. त्याने त्या मुलाकडे लक्ष दिले नाही आणि त्याला पायाखाली तुडवले.\nपरत आल्यावर संती इकडे-तिकडे मुलाला शोधू लागली, पण कुठेही मूल न सापडल्याने तिने खंदकात डोकावले आणि चिखल रक्ताने लाल झालेला दिसला, काय झाले ते समजले आणि ती ढसाढसा रडू लागली. तिच्या दु:खाच्या दु:खात तिने आपल्या मुलाच्या हरवल्याचा सर्व दोष पांडुरंगावर टाकायला सुरुवात केली, ज्यांच्या ‘भजनात गोरोबा आपला बराचसा वेळ घालवत होता. गोरोबाची विठोबा देवावर अगाध श्रद्धा असल्याने तो आपल्या पत्नीच्या बोलण्यावर रागावला आणि तिला मारहाण करण्यासाठी तिच्याकडे धावला.\nआपल्या बायकोने मुलाची काळजी घ्यायला सांगितली तर गोरोबा इतक्या लवकर कसा विसरला गोरोबा चिखल तयार करत असताना त्या खंदकात पडल्यावर ते मूल खड्ड्यात येऊन त्यात पडल्यावर काहीतरी आवाज काढला असावा किंवा ओरडला असावा. मग गोरोबा भजनात कितीही मग्न असला तरी आपल्या मुलाच्या हालचाली कळल्या नाहीत हे कसे\nगोरोबाचे जीवन पूर्ववत करायचे, तर गोरोबासाठी विठोबाच्या नावाहून अधिक पवित्र दुसरे काहीही नव्हते. त्यामुळे त्यांनी शपथेबाबत पत्नीचे म्हणणे मान्य केले आणि हातातली काठी फेकून दिली आणि आपल्या मुलाबद्दलचा प्रसंग पूर्णपणे विसरून पुन्हा विठोबाच्या भजनात मग्न झाले.\nगोरोबाची विठोबावरची श्रद्धा पुर्णपणे माहीत असल्याने संतीचा तिच्याशी वाद नव्हता. तथापि, तिच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची आठवण करून, तिला वाटले की जर गोरोबाने असेच वागणे सुरू ठेवले आणि शपथेच्या आधीपासून तिला स्पर्श करण्यास नकार दिला तर त्यांचे कुटुंब संपुष्टात येईल, जे तिने एकदा तिच्या दुःखाच्या दुःखात घोषित केले होते.\nत्या काळात भारतातील स्त्रिया फारशा ज्ञानी नव्हत्या. ते आयुष्यभर क��णावर तरी अवलंबून होते. बालपणात ते वडिलांवर अवलंबून असायचे, लग्नानंतर नवरा त्यांची काळजी घेतील आणि म्हातारपणात मुले वृद्ध महिलेची काळजी घेतील. सध्याच्या परिस्थितीत जेव्हा पती गोरोबा असे वागू लागला तेव्हा संती तिच्या वडिलांकडे मदतीसाठी गेली. त्या दिवशी घडलेली घटना आणि तिच्या शपथेचा पतीवर झालेला विपरीत परिणाम तिने वडिलांना सांगितला.\nतिने तिच्या वडिलांना सुचवले की अशा प्रकारे कुटुंबाचा अंत पाहण्यापेक्षा, तिची धाकटी बहीण कामी हिचे लग्न गोरोबाला द्यावे जेणेकरून कुटुंबाला उत्तराधिकारी मिळेल. ही सूचना संती यांनी मान्य केली. वडिलांनी आणि त्यानुसार आपल्या जावयाकडे जाऊन रामीला, त्याची दुसरी मुलगी, पत्नी म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. गोरोबाने हा प्रस्ताव मान्य केला आणि लग्न झाले. लग्न झाल्यावर सासरच्यांनी आपल्या दोन्ही मुलींना सारखे वागवण्याची विनंती केली. गोरोबाने सासरच्यांची विनंती मान्य केली आणि आपल्या धाकट्या बायकोशीही ते जसे वागले तसे वागू लागले. त्यांनी विनंतीचा अर्थ अशा प्रकारे लावला की पहिल्या पत्नीला जशी वागणूक दिली जात होती तशीच दुसऱ्या पत्नीलाही वागणूक दिली जावी. म्हणून त्याने आपल्या दोन्ही बायकांना टाळले आणि दोघांनाही स्पर्श केला नाही. हे जेव्हा संतीला रामीकडून कळले.\nनियतीने ज्या कठीण परिस्थितीतून बाहेर फेकले होते त्यातून मार्ग काढण्यासाठी बहिणींनी बराच वेळ डोकं खाजवलं; पण शेवटी त्यांनी एक योजना आखली आणि त्याच रात्री ती पूर्ण केली. त्या रात्री जेव्हा गोरोबा झोपला होता तेव्हा ते दोघे जाऊन त्याच्या दोन्ही बाजूला झोपले आणि त्याचे हात आपल्या छातीवर ठेवले. गोरोबा लवकरच जागा झाला आणि त्याला आढळले की विठोबाची शपथ मोडली गेली आहे आणि हे करण्यात त्यांचे हात महत्त्वाचे आहेत.\nते विठोबाचे कट्टर भक्त होते आणि त्याच्या हातांना शिक्षा करण्यासाठी त्यांनी आपले दोन्ही हात कापले. गोरोबाच्या दोन्ही बायकांनी हे पाहिले पण गोरोबाने त्यांना सांत्वन दिले की देव पांडुरंग (विठोबा) त्यांचा रक्षक आणि हितचिंतक आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी काय चांगले किंवा वाईट आहे हे माहित आहे.\nकाही दिवसांनी आषाढी एकादशी आली. वारकरी संप्रदायातील सर्व पांडुरंग भक्तांसाठी हा अनोखा दिवस आहे. त्यामुळे खऱ्या वारकऱ्याप्रमाणे गोरोबा पंढरपूरला निघाले आणि एकादशीच्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचले. त्याने आपल्या दोन्ही बायका सोबत घेतल्या. पंढरपूरला पोहोचताच त्यांनी पवित्र चंद्रभागा नदीत स्नान केले आणि प्रथेनुसार पुंडलिकाच्या मंदिराला भेट दिली. त्यानंतर ते विठोबाच्या मंदिरात आले आणि मुख्य दरवाजातून त्यांना नतमस्तक झाले.\nअशा प्रकारे ते पांडुरंगांना श्रद्धांजली अर्पण करण्यात व्यस्त असताना त्यांना एक गाणे ऐकू आले आणि त्यांना संत नामदेवांचा आवाज लगेचच ओळखता आला . मंदिराजवळील गरुडपार नावाच्या ठिकाणी ते कीर्तन करत होते. ज्ञानदेव निवृत्तिनाथ आदींसह त्या काळातील बहुतांश संत हे कीर्तन लक्षपूर्वक ऐकत होते. कीर्तनाच्या विशिष्ट टप्प्यावर, श्रोत्यांना भजन करण्याची आणि टाळ्या वाजवून ताल ठेवण्याची विनंती करणे ही हरिदासांची प्रथा आहे. त्याचप्रमाणे कीर्तन सुरू असताना नामदेवांनी श्रोत्यांना भजन आणि टाळ्या वाजवण्याची विनंती केली. गोरोबा, खर्‍या भक्ताप्रमाणे, नेहमीच्या सवयीमुळे आपले हात कापले गेले हे विसरले आणि काय आश्चर्य त्यांचे दोन्ही हात पूर्वीसारखे वाढले आणि टाळ्यांच्या लयीत तो भजन गाऊ लागला. हा चमत्कार उपस्थितांनी पाहिल्यावर सर्वजण आनंदाने भारावून गेले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.\nहा चमत्कार पाहून संतीने दु:खाने ग्रासलेल्या प्रसंगी देव पांडुरंगाला दोष दिल्याबद्दल पश्चात्ताप केला. मग तिने पांडुरंगाची प्रार्थना केली, त्याची क्षमा मागितली आणि त्याला तिचे मूल तिला परत देण्याची विनंती केली आणि काय आश्चर्य मुलाने नेहमीप्रमाणे रांगत आणि आनंदाने हसत संतीकडे धाव घेतली. संतीने घाईघाईने मुलाला भेटले, उचलले, मिठी मारली आणि भावनेने त्याचे चुंबन घेतले. आई आणि मुलाचे हे मिलन सर्वांसाठी आनंदाची पर्वणी ठरली आणि सारे वातावरण समलिंगी झाले. या आनंदाच्या प्रसंगी पांडुरंगाची पत्नी रुक्मिणी हिने गोरोबाला त्यांच्या पत्नीच्या शपथेची आठवण करून दिली आणि सांगितले की, शपथ आता संपली आहे आणि त्यांनी आपल्या दोन्ही पत्नींचा स्वीकार करून त्यांच्यासोबत आनंदाने राहावे.\nवरील घटनेनंतर गोरोबा आपल्या पत्नींशी पूर्णपणे समेट झाला. त्यांनीही त्यांना योग्य दृष्टीकोनातून समजून घेतले आणि त्यांच्या भजनात कधीही व्यत्यय आणला नाही. दुसरीकडे तेही अधूनमधून भजनात सामील ���ाले. काही दिवसांनी त्यांनी आपल्या काळातील सर्व संतांना आपल्या घरी बोलावून त्यांची सभा घेण्याचे ठरवले. ही कल्पना त्यांच्या पत्नींनी जपली आणि त्यानुसार सर्व संतांना बोलावण्यात आले. गोरोबाने सर्व संतांचे स्वागत केले, त्यांचा सन्मान केला, त्यांची पूजा केली आणि त्यांना चांगली मेजवानी दिली. या प्रसंगी जमलेल्या संतांमध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सावतामाळी, सोपांडे, नामदेव, मुक्ताबाई, चोखा मेळा, विठोबा खेचर आदी प्रमुख होते.\nसंत गोरा कुंभार यांनी लिहलेले अभंग\nसर्व संग्रह गाथेत संत गोरोबाच्या नावाचे फक्त तेहतीस अभंग आहेत. गोरोबाने खरोखरच आणखी काही अभंग रचले असावेत; पण काळजीअभावी, गेल्या काही वर्षांत ते हरवले असावेत.\nसंत गोरा कुंभार यांचा मृत्यू\nसंत गोरा कुंभार यांनी शके १२३८ चैत्र कृष्ण त्रयोदशीला सामंदी घेतली. त्यांची समाधी मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पंढरपूरपासून पन्नास मैल अंतरावर असलेल्या तेरढोकी येथे आहे. समाधीजवळ एक मंदिरही आहे. या गावात आता गोरोबाचे वंशजही नाहीत. मात्र, गोरा कुंभार राहत असलेली जागा आणि मुलाला पायदळी तुडवण्याची घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण आजही गावात दाखवले जाते.\nसंत गोरा कुंभार हे यांना संत म्हणून एक प्रमुख स्थान आहे. त्यांनी १०० हून अधिक गाणी तयार केली आहेत. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते.\nतर हा होता संत गोरा कुंभार मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत गोरा कुंभार हा निबंध माहिती लेख (Sant Gora Kumbhar information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2010/12/blog-post_19.html", "date_download": "2022-01-28T22:57:51Z", "digest": "sha1:3CYCDMVXQTSSK3CVEAGPUEC7QO7VA7CH", "length": 23073, "nlines": 102, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: पवार आणि मुंडे", "raw_content": "\nशरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे वाढदिवस बारा डिसेंबरला मोठय़ा झोकात साजरे करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकाशी बांधिलकी मानून काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि मुंडे यांची ओळख आहे. दोघेही सध्या दिल्लीच्या राजकारणात आहेत. दोघांची तुलना करणे तसे कठिण आहे. तुलना केली तर त्यातून मुंडेंना पवाराच्या जोडीला आणून त्यांचे मोठे डिजिटल पोस्टर बनवल्यासारखे किंवा पवारांना मुंडेंच्या पातळीवर आणणेही योग्य ठरणार नाही. कट्टर राजकीय विरोधक असले तरी दोघांच्याही वाटचालीत काही परस्परपूरक बाबी आहेत.\nशरद पवार हे काँग्रेस आणि गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित राहिले. दोघांचाही प्रवास राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून झाला, परंतु शरद पवार यांनी दोन वेळा राष्ट्रीय पक्षाविरुद्ध बंड पुकारून स्वत:ची वेगळी वाट चोखाळली आणि आज स्वत:च्या वाटेवरून मार्गक्रमण करीत आहेत. मुंडे यांनी मात्र पक्षाच्या छत्रछायेखालीच आपला प्रवास सुरू ठेवला, त्यातही प्रमोद महाजन यांच्यासारखा गॉडफादर पक्षात होता, तोर्पयत महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व त्यांच्याकडे राहिले. महाजन यांच्या मृत्युनंतर मात्र मुंडे पक्षात एकाकी पडले. फारच मानहानी होऊ लागली तेव्हा सर्व पदांचा राजीनामा देऊन बंडाचा पवित्रा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक त्यातही पुन्हा कोणतीही सार्वत्रिक निवडणूक न लढवलेले असे नितिन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आशीर्वादाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मुंडेंवर आली. मात्र मुंडे हा पक्षाचा बहुजन चेहरा असल्यामुळे त्यांना थेट दुखावण्याची भूमिका कुणी घेऊ शकत नाही. काळाची पावले ओळखून अलीकडच्या काळात ओबीसींचे संघटन करण्याच्यानिमित्ताने मुंडे यांनी तेवढे उप्रवमूल्य स्वत:पाशी गोळा करून ठेवले आहे. त्याच बळावर ते आज पक्षात सन्मानाचे स्थान टिकवून आहेत.\nशरद पवारांचा राष्ट्रीय राजकारणातील थेट सहभाग दोन दशकांपासूनचा असला तरी पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे नेटवर्क तगडे आहे. देशभरातील बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री आणि अन्य बडय़ा नेत्यांशी त्यांचा दोस्ताना आहे. त्याअर्थाने राष्ट्रीय राजकारणातला त्यांचा वावर तीन दशकांचा आहे. पवार काँग्रेसमध्ये असते ���र त्यांना हे स्थान मिळवता आले नसते. काँग्रेसमधून बाहेर पडून डावे, समाजवादी आणि जनसंघवाल्यांची मोट बांधून त्यांनी पुलोदचा प्रयोग केला, त्यामुळे यशवंतरावांच्या या मानसपुत्राला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. याच प्रयोगाला खंजिराचा प्रयोग असे महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जात असल्यामुळे पवारांना त्याची किंमतही चुकवावी लागली. काँग्रेसमधील त्यांचे निष्ठावंत मित्र आजही खंजिराच्या आठवणी काढीत स्वत:चा उत्कर्ष साधून घेतात. काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांची रोजी-रोटी टिकवण्यात पवारांचा मोठा वाटा आहे. आज तशी परिस्थिती दिसत नाही, परंतु केवळ पवारांचे विरोधक या एकाच क्वालिफिकेशनवर अनेकांनी दिल्लीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवले.\nपवार आणि मुंडे यांचे राजकारण परस्परपूरक आहे, असे म्हणताना मुंडेंचा तडफेचा काळ लक्षात घ्यावा लागतो. छगन भुजबळ शिवसेना फोडून काँग्रेसमध्ये आल्यानंतर शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेले आणि गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले. विरोधी पक्षनेतेपदामुळे मुंडे यांच्या नेतृत्वाला संधी मिळाली. महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात कारणीभूत असला तरी मुंडे यांनी संघर्षयात्रा काढून उठवलेले रानही तेवढेच महत्त्वाचे होते. या संघर्षयात्रेमध्ये मुंडे यांनी राजकारणी आणि गुन्हेगारांच्या संबंधांचा मुद्दा घेतला आणि त्याचा रोख थेट शरद पवार यांच्यावर ठेवला. पवार यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची वातावरणनिर्मिती करण्यात मुंडे यशस्वी झाले. या हल्ल्याने पवारांना पुरते घायाळ केले आणि मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्या रांगेतील नेत्यांमध्ये विराजमान झाले.\nपवार आणि मुंडे दोघेही ग्रासरुट लीडर आहेत. मात्र पवारांचा पाया जेवढा पक्का आहे, तेवढा मुंडेंचा नाही. लोकसभा किंवा विधानसभेची बारामतीची निवडणुक ही औपचारिकता असते, एवढे पवारांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. याउलट मुंडे यांना निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचा इतिहास आहे. किंबहुना रेणापूरमधून विलासराव देशमुख यांच्या मदतीशिवाय निवडून येणे त्यांच्यासाठी अवघड असायचे. असे असले तरी ते रेणापूरमधून सातत्याने निवडून आले आणि गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून मोठय़ा मताधिक्क्य़ाने विजयी झाले. मुंडे यांच्या एकसष्ठी समारंभात त्यांचा गौरव करताना पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते की, ‘मुंडे यांच्यामुळे भाजप सर्वसामान्यांर्पयत पोहोचला.’ गौरव समारंभात लोक काहीही बोलत असतात, तशा प्रकारचे हे विधान नव्हते. अडवाणींनी वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला. बनियांचा आणि पांढरपेशांचा पक्ष असलेल्या भाजपला मुंडे यांच्यामुळे समाजाच्या विविध थरांमध्ये जागा मिळाली. मंडल आयोगाचे आंदोलन पेटले होते, तेव्हा भाजपने राममंदिर बांधण्याच्या उन्मादात मंडलविरोधी भूमिका घेतली होती, शिवसेनेनेही मंडलला विरोध केला होता. मात्र महाराष्ट्रात मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मंडल आयोगाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. भाजपच्या भावनेच्या लाटेला बांध घालण्याचे काम अनेकदा मुंडे यांनी केले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे गणपतीला दूध पाजण्याच्या कार्यक्रमात सामील झाले असताना उपमुख्यमंत्री असलेल्या मुंडे यांनी मात्र हे थोतांड आणि अंधश्रद्धा असल्याचे सांगून विज्ञाननिष्ठ भूमिका घेतली होती. शिवसेना कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘वडिलांना शिव्या दिल्या तर राग येणारच’ असे विधान करून राजधर्माला तिलांजली दिली, मात्र मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन राजधर्माचे पालन केले होते. भारतीय जनता पक्षासारख्या मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या पक्षात राहूनही आपली उदारमतवादी प्रतिमा जपण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला.\nशरद पवार साठीच्या उंबरठय़ावर पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र दुर्दैवाने त्यांना तिथर्पयत मजल मारता आली नाही. भविष्यात त्यांना तशी संधी मिळेल याची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. पंतप्रधानपद हे अर्थात मूल्यमापनाचे परिमाण होऊ शकत नाही. पात्रता असूनही पंतप्रधानपद न मिळालेल्या लोकांची अनेक नावे सांगता येतात, तसेच पात्रता नसताना हे पद मिळालेल्यांचीही नावे सांगता येतात. मात्र गेल्या दोन वर्षातील पवारांची वाटचाल त्यांच्या समर्थकांनाही गोंधळात टाकणारी आहे. त्यांनी क्रिकेटची आवड जोपासावी की कुस्ती फेडरेशनचे काम करावे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु या एक��स्ट्रा करिक्युलम अ‍ॅक्टिव्हिटींमुळेच ते कृषी खात्याला न्याय देऊ शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित असलेले हे खाते कें्रातले ग्लॅमर नसलेले खाते होते, पवारांच्यामुळे हे खाते चर्चेत आले. परंतु क्षमता असूनही पवारांना या खात्यावर छाप पाडता आली नाही. त्यांनी फक्त कृषी खात्याला योग्य दिशा दिली असती तरी कोणत्याही पंतप्रधानापेक्षा देशाने त्यांना लक्षात ठेवले असते, परंतु तसे होऊ शकले नाही, हे पवारांचेही दुर्दैव आणि देशाचेही.\nदादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद\nभुजबळ यांच्या पंचसूत्रीची दिशा\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/entertainment/actor-sanjay-khan-birthday/index.html", "date_download": "2022-01-28T23:16:41Z", "digest": "sha1:7UONCRBQ43NC5ZWS6Y6H7TLJS6KRBM25", "length": 2790, "nlines": 12, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अभिनेता संजय खान यांची संघर्षमय वाटचाल", "raw_content": "अभिनेता संजय खान यांची संघर्षमय वाटचाल\n3 जानेवारी 1941 रोजी कर्नाटकात जन्मलेले संजय खान 'दी स्वोर्ड ऑफ टिपू सुलतान' सीरियलमुळे प्रसिद्ध झाले.\n12व्या वर्षी राज कपूर यांचा 'आवारा' सिनेमा पाहून संजय यांनी या क्षेत्रात यायचं ठरवलं.\n1990 साली 'दी स्वोर्ड ऑफ टिपू सुलतान टीव्ही सीरियलचं दिग्दर्शन संजय यांनी केलं.\n'टिपू सुलतान'च्या चित्रिकरणावेळी झालेल्या अपघातानंतर संजय यांच्यावर 13 दिवसांत 73 सर्जरीज झाल्या.\n'टारझन गोज टू इंडिया' या फिल्मचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते.\n1964मध्ये संजय यांनी चेतन आनंद दिग्दर्शित 'हकीकत'मध्ये छोटी भूमिका केली. त्याच वर्षी त्यांचा 'दोस्ती' सिनेमाही सुपरहिट झाला.\nदस लाख, दिल्लगी, बेटी, अभिलाषा, एक फूल दो माली, इंतकाम, चोरी चोरी, मेला हे संजय खान यांचे प्रमुख चित्रपट.\n'अब्दुल्ला' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान संजय यांचं नाव अभिनेत्री झीनत अमान यांच्याशी जोडलं गेलं.\n1978मध्ये संजय-झीनत जैसलमेरमध्ये विवाहबद्ध झाले; मात्र अल्पावधीतच विभक्त झाले.\n1980 साली संजय यांनी एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झीनतला खूप मारलं होतं.\nधर्मात्मा, कुर्बानी या गाजलेल्या सिनेमांतले ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान हे संजय खान यांचे मोठे बंधू.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/tandulvadi-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:53:29Z", "digest": "sha1:23L7Q23DYVODNFIMLGKD4ICYGS5SYFS7", "length": 12445, "nlines": 108, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "तांदुळवाडी किल्ला माहिती, Tandulvadi Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तांदुळवाडी किल्ला मराठी माहिती निबंध (Tandulvadi fort information in Marathi). तांदुळवाडी किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी तांदुळवाडी किल्ला मराठी माहिती निबंध (Tandulvadi fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nतांदुळवाडी किल्ल्यावर कसे पोहचाल\nकिल्ल्यावर जाताना घ्यायची काळजी\nकिल्ल्याजवळ तुम्ही काय पाहू शकता\nतांदुळवाडी किल्ला हा मुंबईपासून १०४ किमी उत्तरेच्या दिशेने सफाळेजवळ आहे. तांदुळवाडी हा पूर्णतः बांधलेला किल्ला नाही तर डोंगराच्या माथ्यावर पसरलेल्या वास्तूंपासून बनलेला आहे.\nतांदुळवाडी हा किल्ला साधारण ८०० वर्षांपूर्वीचा आहे आणि तो प्रामुख्याने आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून वापरला जात होता. १५२४ फूट उंचीवर, येथून आजूबाजूचे सफाळे शहर, झांझोर्ली तलाव आणि सूर्या आणि वैतरणा नद्यांचा संगम दिसतो.\nहा किल्ला कोणी बांधला याबाबद्दल काही खास माहिती नाही परंतु या किल्ल्याचा पहिला माहिती असलेला इतिहास हा १५ व्या शतकात गुजरात सल्तनतच्या अहमद शाहचा मुलगा जाफर खान याच्या काळात होता. शेजारच्या किल्ल्यांवर आणि अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात असे.\n१४५४ मध्ये अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती काबीज केले आणि मल्लिक अल्लाउद्दीन नावाच्या एका सरदाराला तांदुळवाडी किल्ल्याचे प्रमुख बनवले. 1509 मध्ये, पोर्तुगीजांनी गुजरातकडून दीव हिसकावून घेत किल्ला घेतला आणि जवळच्या वसई भागात एक मजबूत किल्ला स्थापन केला, जिथे त्यांनी वसई किल्ला बांधला.\nतांदुळवाडी किल्ल्यावर कसे पोहचाल\nहा किल्ला पालघर जिल्ह्यातील लालठाणे गावाजवळ, मुंबईपासून सुमारे १०४ किमी, ठाण्यापासून ७५ किमी आणि सफाळे रेल्वे स्थानकापासून ७.५ किमी अंतरावर आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग NH ८ वरून देखील पोहोचता येते.\nवरई फाट्यावर आल्यावर तुम्हाला वैतरणा नदीवरील पूल ओलांडून डावीकडे वळण घ्यावे लागेल. या रस्त्यावरून काही मिनिटे तुम्ही चालला कि समोरच्या टेकड्यांवर तांदुळवाडी किल्ला दिसतो. वरई फाट्यापासून तांदुळवाडी गाव १५ किमी अंतरावर आहे. गावात काही किराणा दुकाने वगळता एकही हॉटेल किंवा रेस्टॉरंट नाही. तांदुळवाडी गाव रस्त्याने चांगले जोडलेले आहे. तांदुळवाडी गाव हे एक लहान वरळी आदिवासी गाव आहे.\nकिल���ल्यावर जाताना घ्यायची काळजी\nतांदुळवाडी तांदुळवाडी किल्लाचा उतार मध्यम अवघड आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तांदुळवाडी गावातून मुख्य पठारावर जाण्यासाठी दीड तास लागतो. किल्याच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आणखी एक तास लागतो. गडाची उंची सुमारे १५२४ फूट आहे.\nगावात प्रवेश केल्यावर समोरच तांदुळवाडीचा डोंगर दिसतो. ग्रामपंचायत कार्यालयाच्या डाव्या बाजूने गडावर जाणारी पायवाट सुरू होते. या पायवाटेवर सुमारे ३० मिनिटे चालल्ल्यानंतर तुम्ही पहिल्या पठारावर येता. खाली उतरणे सुद्धा त्याच वाटेने आहे. उतरताना खूप काळजी घ्या. आजूबाजूला पसरलेली कोरडी पाने खडकांना निसरडी करतात. पानांमुळे कोणता खडक स्थिर आहे आणि कोणता नाही हे पाहणे कधीकधी अवघड असते. गावात पोहोचायला साधारण २ तास लागतात.\nकिल्ल्याजवळ तुम्ही काय पाहू शकता\nमुख्य पठारावर गेल्यावर अनेक ठिकाणी खडक कापलेले पाण्याचे टाके दिसतात. गडावर कोणतेही बुरुज, भिंती किंवा घरे नाहीत. दक्षिणेकडील लहान दगडी भिंत वगळता तटबंदीचा पुरावा नाही. मध्यभागी एक लहान पाण्याचा तलाव आहे.\nगडाच्या माथ्यावरून कोहोज किल्ला, टकमक किल्ला, अशेरी किल्ला, महालक्ष्मी शिखर आणि अरबी समुद्र दिसतो.\nतर हा होता तांदुळवाडी किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास तांदुळवाडी किल्ला हा निबंध माहिती लेख (Tandulvadi fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/mumbai-police-sends-a-birthday-cake-to-woman-saying-responsible-citizen-for-not-throwing-a-party-64193", "date_download": "2022-01-28T22:48:47Z", "digest": "sha1:332XXRWAH4FEU6GOWVXWAO2BTIOAT5SN", "length": 11411, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai police sends a birthday cake to woman saying responsible citizen for not throwing a party | ...म्हणून पोलिसांनी तिला पाठवला वाढदिवसाचा केक", "raw_content": "\n...म्हणून पोलिसांनी तिला पाठवला वाढदिवसाचा केक\n...म्हणून पोलिसांनी तिला पाठवला वाढदिवसाचा केक\nट्विटरवर मुंबई पोलिस हटके उत्तरांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी सुद्धा असच काहिसं झालं आहे. पोलिसांच्या एका कृतीमुळे सर्वांचीच मनं जिंकली.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nट्विटरवर मुंबई पोलिस हटके उत्तरांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी सुद्धा असच काहिसं झालं आहे. पोलिसांच्या एका कृतीमुळे सर्वांचीच मनं जिंकली. मुंबईत राहणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी चक्क वाढदिवासाचा केक पाठवला. आता तुम्ही म्हणाल हिला एवढी स्पेशल ट्रिटमेंट का कोण लागून गेली असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.\nपण झालं असं की, मुंबईच्या रहिवासी असलेल्या समिता पाटील यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणी त्यांना पार्टी मागत होत्या. मात्र समिता यांनी त्यांना लॉकडाऊन असल्यानं घरातच राहायचा सल्ला दिला. यासंदर्भातील व्हॉट्सअप चॅटचा फोटो ट्विटरवर टाकत मुंबई पोलिसांना टॅग केलं. त्यांच्या कतीनं त्या एक जबाबदार नागरिक असल्याचं स्पष्ट झालं.\nट्विटरवर शेअर केलेल्या फोटोत समिता यांनी म्हटलं की, “लॉकडाऊन आहे, त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा” असं उत्तर दिलं. या गप्पा त्यांनी मुंबई पोलिसांसोबतही शेअर केल्या.\nत्यावर मुंबई पोलिसांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्याकडे त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मागितला. तसंच जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचं कौतुक करणारा एक मेसेजही पाठवला.\nइतकंच नाही अवघ्या काही क्षणात मुंबई पोलिसांनी समताला एक सरप्राईज देत तिच्या घरी एच चॉकलेट ट्रफल केक मागवला. या केकवर Responsible Citizen असं लिहिलं होतं. समतानं केकचे फोटो ट्विटरवर शेअर करत पोलिसांना धन्यवाद दिला. शिवाय पोलिसांच्या या कृतीमुळे दिवस चांगला गेला असंही पोस्टमध्ये म्हटलं.\nमुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती आणि या केकचा फोटो शेअर केला आहे. पोलिसांनी ट्विटमध् म्हटलं आहे की, “तुमच्या खास दिवशी घरी राहिल्याबद्दल आणि जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल आमच्याकडून तुमच्या कौतुकाचा हा छोटासा प्रयत्न. आजचं तुमचं हे सुरक्षित सेलिब्रेशन आपल्या शहराला उद्या आनंदी कऱेल. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nदुसर्‍या घटनेत एका नागरिकानं सोशल मीडियावर ट्रॉम्बे इथल्या डायलिसिस रूग्णाबद्दल पोलिसांना माहिती दिली. वाढदिवस असूनही त्यानं आपला वाढदिवस साजरा केला नसल्याचं कळताच मुंबई पोलिसांनी त्याला देखील असंच सरप्राईज दिलं.\nट्रॉम्बे पोलिसांनी तातडीनं रुग्ण नीना मैलारे यांना भेट दिली. त्यांना केक आणि फुलं देऊन त्यांना सरप्राईज दिलं. पोलिसांच्या या कृतीमुळे सहा वर्षांपासून डायलिसीसवर असलेल्या मिलारे यांच्या चेहऱ्यावर हसू आलं.\nमुंबई महानगरात १४ नवे ऑक्सिजन प्लांट उभारणार\nघरोघरी जाऊन होणार रुग्णांची तपासणी, पालिकेकडून १० जणांची टीम तयार\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार\nमुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई; १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त\nमुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट\n'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pikcharwala.com/2021/03/blog-post_31.html", "date_download": "2022-01-28T21:56:21Z", "digest": "sha1:UDDOVVKQBC7SPRABULZS5FCOXTVOS3LM", "length": 18910, "nlines": 203, "source_domain": "www.pikcharwala.com", "title": "करोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम | Pikcharwala", "raw_content": "\nकरोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम\n0 0 गुरुवार, ११ मार्च, २०२१ Edit this post\nयुनिसेफ आणि न्युयॉर्क टाईम्स यांचे नाव ऐकलेय ना होय, जगभरात दखलपात्र असलेल्या या दोन महत्वाच्या संस्था आहेत. एक आहे विकासात्मक कामासाठी, ...\nयुनिसेफ आणि न्युयॉर्क टाईम्स यांचे नाव ऐकलेय ना होय, जगभरात दखलपात्र असलेल्या या दोन महत्वाच्या संस्था आहेत. एक आहे विकासात्मक कामासाठी, तर दुसरी माध्यम क्षेत्रातील दिग्गज कंपनी. याच न्युयॉर्क टाईम्समध्ये युनिसेफ संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यातून स्पष्ट होत आहे मुलींवर आलेले आणखी एक संकट.\nकोविडमुळे अनेक भागात आणि कुटुंबांमध्ये आर्थिक व सामाजिक स्थिती खराब झाल्याचे दिसते. यामध्ये सकारात्मक बदलासाठी फ़क़्त शिक्षण हाच ���कमेव पर्याय आहे. शिक्षणामुळेच यात सुधारणा होऊ शकतात असे रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटले आहे. युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार नन्कली मकसूद यांनी याबाबत म्हटले आहे की, कोरोना महामारीने मुलींची स्थिती आणखीनच वाईट केली आहे. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जगभरातील देशांना तत्काळ आवश्यक ती पावले टाकायला लागतील. कॉलेज किंवा शाळा सुरू करून यावर तोडगा काढावाच लागेल. प्रशासानाने आणखी प्रभावी कायदे आणि धोरण तयार करून तसेच ज्यांना आवश्यकता आहे अशा कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देऊन आपण बालविवाह रोखू शकतो.\nयुनिसेफ इंडियाच्या प्रतिनिधी यास्मीन अली हक यांनी म्हटलेय की, भारतात बालविवाह रोखण्यासाठी मुलींचे शिक्षण आणि नाेकरीच्या संधी यासाठी ठोस कार्य करावे लागेल. तसेच बालविवाह रोखण्यासाठी आपल्याला गरीब कुटुंबांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. विकासशील देशांत १५ ते १९ वर्षांच्या मुलींमध्ये गर्भावस्थेतील समस्या आणि प्रसव हे दोन मुद्दे त्यांचा लवकर मृत्यू होण्याचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून हे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे.\nरिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मुलांचे लवकर लग्न करणे आणि युवावस्थेत होणारा मृत्यू यांच्यात थेट संबंध आहे. बालवधूंमध्ये मुलांमध्ये शिशू मृत्युदरही जास्त असतो. करोना महामारी यामुळेही बालविवाह वाढले आहेत. चालू दशक संपण्याच्या आधीच १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे एक कोटी अतिरिक्त बालविवाह होऊ शकतात, असेही त्यात स्पष्ट म्हटले आहे.\n‘कोविड-१९ : ए थ्रेट टू प्रोग्रेस अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज’ असे या अहवालाचे नाव आहे. हा अहवाल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जगभरात आजपर्यंत जिवंत असलेल्या ६५ कोटी मुली आणि महिलांचा विवाह हा बालपणीच झालेला आहे. यातही विशेष म्हणजे अर्धी संख्या बांगलादेश, ब्राझील, इथिअोपिया, भारत आणि नायजेरिया या पाच देशांमध्ये आहे. दुर्दैवाने भारत यामध्ये पहिल्या पाचमध्ये आहे.\nजगातील तीनपैकी एक बालिका वधू भारतात आहेत. आपल्या शेजारील नेपाल देश या दर्दैवाच्या फेऱ्यात सर्वाधिक अडकला आहे. नेपाळमध्ये उपजीविकेचे प्रमुख साधन पर्यटन आणि त्यावरील रोजगार हेच आहे. कोराेना साथीच्या आजारामुळे पर्यटन व्यवसायाचे सर्वाधिक नुकसान झालेले आहेकरोना महामारीमुळे बेरो��गारी वाढली आहे. आणि त्यामुळे नेपाली तरुण सध्या डोंगरदऱ्यांतील आपल्या गावातच आहेत. यामुळे त्यांच्यासाठी जीवनात पुढे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे लग्न करणे हाच झाला आहे.\nनेपाळबद्दल बोलायचे झाल्यास तेथे लग्नाचे कायदेशीर वय २० वर्षे आहे. मात्र, तेथे स्थिती चिंताजनक असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट दिसते. जगात बालविवाह वेगाने वाढत जाण्याचा धोका अनेक सामाजिक आरोग्य आणि आर्थिक प्रश्न भविष्यात निर्माण करू शकतो असे तज्ञांना वाटत आहे. करोना विषाणूमुळे हा आणखी एक गंभीर मुद्दा जगासमोर आलेला आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nपिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com\n| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |\nजय-वीरू आणि गब्बर नाही; ‘शोले’चा खरा मास्टरमाईंड ठाकुर होता\n‘शोले’ नसलेला बॉलीवूडची कल्पना करा, असे कुणाला सांगितल्यास समोरून उत्तर येईल ‘शक्यच नाही’. खरंय... जो सिनेमा आज इतक्या वर्षानंतरही भारतीयांच...\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत अशोक सराफ यांनी मराठी इंडस्ट्रीवर तब्बल 15 वर्षे राज्य केले; वाचा, कुणामुळे पडले त्यांना अशोक ‘मामा’ नाव\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत मुन्शीजी आजही अनेक लोकांना आठवतात. अजूनही या डायलॉगवर मिम्स बनत असतात. मात्र अमराठी लोकांना माहिती नसेल की, करण अर्जुन...\nम्हणून श्रीदेवी आणि ऐश्वर्या रॉयसह अनेक अभिनेत्रींनी दिला होता सनी देओलसोबत काम करण्यास नकार; वाचा, काय होते कारण\nजसा प्रत्येक हिरोचा एक काळ असतो तसाच पंजाबी पुत्तर ‘सनी देओल’ म्हणजे आपल्या सनी पाजीचाही एक काळ होता. सनी पाजी तसा आडदांड आणि रांगडा गडी होत...\nजय-वीरू आणि गब्बर नाही; ‘शोले’चा खरा मास्टरमाईंड ठाकुर होता\n‘शोले’ नसलेला बॉलीवूडची कल्पना करा, असे कुणाला सांगितल्यास समोरून उत्तर येईल ‘शक्यच नाही’. खरंय... जो सिनेमा आज इतक्या वर्षानंतरही भारतीयांच...\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत अशोक सराफ यांनी मराठी इंडस्ट्रीवर तब्बल 15 वर्षे राज्य केले; वाचा, कुणामुळे पडले त्यांना अशोक ‘मामा’ नाव\n‘ठाकुर तो गियो’ म्हणत मुन्शीजी आजही अनेक लोकांना आठवतात. अजूनही या डायलॉगवर मिम्स बनत असतात. मात्र अमराठी लोकांना माहिती नसेल की, करण अर्जुन...\nम्हणून श्रीदेवी आणि ऐश्वर्या रॉयसह अनेक अभिनेत्रींनी दिला होता सनी देओलसोबत काम करण्यास नकार; वाचा, काय होते कारण\nजसा प्रत्येक ��िरोचा एक काळ असतो तसाच पंजाबी पुत्तर ‘सनी देओल’ म्हणजे आपल्या सनी पाजीचाही एक काळ होता. सनी पाजी तसा आडदांड आणि रांगडा गडी होत...\nजेव्हा राजकुमारने कुत्र्यामार्फत दिला होता ‘त्या’ सुपरहिट फिल्मसाठी नकार; वाचा, हा भन्नाट किस्सा\n1968 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका केला. हा चित्रपट बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात थिएटरम...\nकरोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम\nयुनिसेफ आणि न्युयॉर्क टाईम्स यांचे नाव ऐकलेय ना होय, जगभरात दखलपात्र असलेल्या या दोन महत्वाच्या संस्था आहेत. एक आहे विकासात्मक कामासाठी, ...\nचार्ली चैपलिन : एक असा कलाकार जो 1 शब्दही न बोलता लोकांना हसवायचा आणि रडवायचा\nजेव्हा तुम्ही ऊदास असाल, एकट वाटत असेल, मनमोकळ रडावसं वाटत असेल, सगळीकडे निराशा दिसत असेल, अशा वेळी तुम्ही चार्ली चैपलिनला बघा, तो एक असा मा...\n‘चुम्मा’ या गाण्यामुळे गोविंदा आणि शिल्पा शेट्टी आले होते गोत्यात; एका सामान्य माणसाने केली होती ‘अशी’ केस\nआजकालचा जमाना बदलला आहे. कलाकार जेव्हा कविता, गाणी, सिनेमे आणि माध्यमांशी सबंधित इतर गोष्टी बनवत असतात. तेव्हा त्यावर वाद होणार हे निश्चित अ...\nPikcharwala: करोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम\nकरोना झाला शिरजोर, पालकांनी केलाय कहर; पहा मुलींवर कसा झालाय परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2010/12/blog-post_29.html", "date_download": "2022-01-28T22:57:11Z", "digest": "sha1:KNFIJ26I5WIUXS243OHQC3S3MJVZ7EOR", "length": 33825, "nlines": 165, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद", "raw_content": "\nदादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद\nपुणे महापालिकेने बहुमताने ठराव मंजुर केल्यानंतर पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यात आला आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंची बदनामी करणारे जेम्स लेनचे पुस्तक प्रसिद्ध झाले, त्यावेळी त्याच्या निषेधासाठी यापैकी कुणीही रस्त्यावर उतरले नव्हते. उलट त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी उभे राहून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे मोल सांगत होते. त्याच सुमारास पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या बहुलकरांची माफी मागायला राज ठाकरे पुण्याला गेले होते. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेपेक्षा वेगळी नाही, हे त्यांनी यानिमित्ताने पुन्हा दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा या सगळ्यांच्या रोजी-रोटीचा विषय आहे. केवळ छत्रपतींचे नाव घेत त्यांनी समाजामध्ये विद्वेषाची बीजे पेरली आणि त्या बळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यहननाचा विषय आला तेव्हा गप्प राहिले आणि दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्यासाठी रस्त्यावर उतरले.\nजेम्स लेनच्या पुस्तकापासून सुरू झालेला हा विषय मराठा संघटनांनी विशेषत: संभाजी ब्रिगेडने लावून धरला. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, असा त्यांचा दावा होता. राज्य सरकारतर्फे क्रीडा प्रशिक्षकासाठी दादोजी कोंडदेव यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येत होता, तो बंद करण्याची मागणीही करण्यात येत होती. त्याअनुषंगाने सरकारने इतिहास संशोधकांची एक समितीन नेमली होती, आणि त्या समितीनेही दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा ठोस पुरावा सापडत नसल्याचा निर्वाळा दिला होता, तेव्हापासून दादोजी कोंडदेव यांच्या नावाचा पुरस्कारही बंद करण्यात आला. म्हणजे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, ही भूमिका महाराष्ट्र सरकारनेही अधिकृतपणे मान्य केली आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेने केलेल्या पुतळा हटवण्याच्या ठरावावर आक्षेप घेता येत नाही. महापालिकेने तो बहुमताने केलेला ठराव आहे आणि पुतळा हटवण्याची प्रक्रिया त्याच ठरावाच्या अनुषंगाने पार पडली आहे. पुतळा मध्यरात्री हलवायचा की दिवसा उजेडी बँडबाजा लावून हा प्रश्न सर्वस्वी महापालिका प्रशासनाचा होता. गेली अकरा वर्षे राज्याच्या सत्तेबाहेर असल्यामुळे वैफल्यग्रस्त बनलेल्या शिवसेनेकडे कोणताही मुद्दा नाही. त्यांना आयती संधी चालून आली असून दादोजी कोंडदेव आणि नथुराम गोडसे यांची बाजू घेऊन आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी त्यांनी आटापिटा सुरू ठेवला आहे.\nमुळात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते किंवा नव्हते, हा शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा संभाजी ब्रिगेड-मराठा सेवा संघाच्या नेत्यांनी ठरवण्याचा विषय नाही. यासंदर्भात इतिहास संशोधक आणि त्यातही विशेषत: अलीकडचे संशोधन काय सांगते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्यापासून अनेकांनी दादोजी हे गुरू नसल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु तत्कालीन इतिहास संशोधकांनी केलेली मांडणीच अधिक प्रचलित राहिली आणि त्याच आधारावर दादोजींना गुरू मानण्यात आले. पुन्हा ही मांडणी करताना टप्प्याटप्प्याने दादोजींचे उदात्तीकरणही करण्यात आले.\nमहाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीतील एक प्रमुख इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे यासंदर्भातील म्हणणे असे आहे की, दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी मांडणी केली जाते, ती उत्तरकालीन साधनांच्या आधारे. म्हणजे छत्रपतींच्यानंतर अडीचशे वर्षानी लिहिलेल्या बखरींच्या आधारे ही मांडणी केली जाते. मात्र ती साधने विश्वासार्ह मानता येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणानंतर उद्भवलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर आम्ही अधिक खोलात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने परमानंद यांनी लिहिलेला ‘शिवभारत’ हा संस्कृत ग्रंथ आढळला. या शिवकालीन ग्रंथात कुठेही दादोजींचा शिक्षक म्हणून उल्लेख येत नाही. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीचे मुतालिक एवढाच त्यांचा उल्लेख आहे. आणि इतका अस्सल पुरावा दुसरा कुठलाही आढळत नाही.\nडॉ. जयसिंगराव पवार यांनी सुमारे वर्षापूर्वी लिहिलेल्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे लिहिले आहे. त्याचा दाखला काही दादोजी समर्थक देतात. त्यासंदर्भात डॉ. पवार यांचे म्हणणे असे आहे की, ते माझे लेखन हे संशोधन नसून पाठय़पुस्तकासाठी केलेले लेखन आहे. त्यावेळी उपलब्ध साधनांच्या आधारे तो उल्लेख केला आहे. परंतु मी संशोधकाच्या दृष्टिकोनातून या विषयाचा शोध घेतल्यावर दादोजींचा शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नसल्याचे लक्षात आले. संशोधनाच्या क्षेत्रात सतत शोध सुरू असतात आणि जुनी मांडणी पुसून टाकणारे नवे संशोधन येत असते. त्यामुळे जे अद्ययावत असते तेच अधिक प्रमाण मानायचे असते. दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याची अलीकडे केलेली मांडणी खोडून काढणारी कोणतीही साधने अद्याप कुणी उज��डात आणलेली नाहीत. त्यामुळे तेच आजचे वास्तव आहे. महाराष्ट्र सरकारनेही ती वस्तुस्थिती मान्य केली आहे.\nशिवरायांच्या शिक्षणासंदर्भात डॉ. जयसिंगराव पवार सांगतात, शहाजींनी जिजाबाई आणि शिवाजीची पाठवणी पुणे जहागिरीवर केली, तेव्हा विद्वान पंडित, निष्णात अध्यापकांचा एक संच त्यांच्याबरोबर दिला. त्यांनी त्यांना नाना विद्या, नाना शास्त्रे शिकवली. रणनीती, राजनीती, अश्वनीती, अश्वपरीक्षा, विषपरीक्षा, जादू यासारख्या अनेक गोष्टी शिकवल्या. स्वत: शहाजी महाराज हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. ते आपल्या पंडिताला संस्कृतमधून समस्या घालीत असत. असा विद्वान मनुष्य आपल्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी एका मुतालिकावर कसा काय सोपवू शकेल\nडॉ. पवार यांनी शिवकालीन साधनांच्या आधारे केलेली मांडणी खोडून काढणारे संशोधन त्यानंतर कुणी केलेले नाही. आज दादोजींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या लोकांच्या बाजूला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, गजानन मेहेंदळे अशी इतिहासाच्या क्षेत्रात काम करणारी जाणकार मंडळी आहेत. दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातील नवी मांडणी पुढे आल्यानंतर त्यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे. शिवसेना-मनसेसारख्या संघटना पाठिशी असताना खरेतर त्यांनी कुणाच्या दहशतीला भीक घालण्याचे कारण नाही. दादोजींसंदर्भातील काही अस्सल ऐतिहासिक पुरावे त्यांच्याकडे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत. शिवसेना काय किंवा मनसे काय, दोन्हींचे सल्लागार म्हणून बाबासाहेब पुरंदरे मिरवत असतात. जेम्स लेनला माहिती पुरवणाऱ्यांमध्ये संशयाची सुई त्यांच्यासह पुण्यातील काही इतिहास संशोधकांकडे होती. दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्यासाठी आताचे आंदोलनही त्यांच्याच सल्ल्यावरून होत असल्याचे कुणी मानले तर त्याला चूक म्हणता येणार नाही.\nप्रश्न एका दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याचा नाही. खोटा इतिहास मांडायचा आणि तोच खरा असल्याचे सांगून भावनिक मुद्दय़ावर आंदोलने करायची, हे शिवसेना स्थापनेपासून करत आली आहे. आताही दादोजी कोंडदेवांसंदर्भातील वस्तुस्थिती समजून न घेता राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद खरोखर वेगळे आहेत काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाल्यावाचून राहात नाही.\nअतिशय छान व सत्य माहिती आपण वाचक��ंसाठी सादर केली आहे.धन्यवाद.\nआपण माझी प्रतिक्रिया प्रकाशित केली नाहीत. स्वत:ला सोयिस्कर तेवढेच चित्र पहायचे की इतरांचेही ऐकायचे हे तुम्हीच ठरवा.\nबखरी उगाच कोणी खोट्या लिहिल असे वाटत नाही. बखरी सर्वच काही अडीचशे वर्षांनतरच्या नाहीत. बखरींचे पुरावे ग्राह्य का नसावेत याचे स्पष्टीकरण देऊ शकाल काय आपल्याला आवडतील असे संशोधन जर मराठा संशोधक लावू इच्छित असतील तर ते सर्वांनी का मान्य करावे आपल्याला आवडतील असे संशोधन जर मराठा संशोधक लावू इच्छित असतील तर ते सर्वांनी का मान्य करावे निनाद बेडेकर व पुरंदरे हे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांनी केलेले संशोधन तुम्ही बाद ठरवता तर मग पवारांचे संशोध्न का तुम्ही सर्वांवर थोपताय\nखाली दादोजींबद्दल जे काही मुद्दे दिले आहेत ते तुम्ही कसे खोडणार\nश्री. साधक आणि श्री. अमित,\nतुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.\nइतिहासाकडे वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे पाहणे कधीही चांगले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ब्राह्मण इतिहासकारांनी लिहिला असून अनेक गोष्टी त्यात घुसडल्या आहेत, हे अनेक इतिहास संशोधकांनी सिद्ध केले आहे. समर्थ रामदासांच्या कर्तृत्वाबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतु त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी काहीही संबंध नव्हता, हे अलीकडच्या काळात संशोधकांनी पुराव्यानिशी मांडले आहे. (अगदी बाबासाहेब पुरंदरे वगैरेंनी सुद्धा ते मान्य केले आहे.) छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रचंड मोठे असल्यामुळे त्याच्याशी ब्राह्मण समाजाला जोडण्याच्या हेतूनेच राजवाडय़ांपासूनच्या अनेक इतिहासकारांनी इतिहासाची चुकीची मांडणी केली. रामदासांप्रमाणेच दादोजींचे नाव जोडण्यामागेही तोच हेतू आहे. जे मत रामदासांबाबत तेच दादोजींबाबत. त्यांचे त्यांचे म्हणून काही योगदान असेल. परंतु ते शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, हेही शिवकालीन पुराव्यांच्या आधारे मांडण्यात आले आहे. बखरी या शिवकालानंतर खूप उशीरा लिहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांची विश्वासार्हता मर्यादित आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. परमानंद यांनी लिहिलेला ‘शिवभारत’ हा संस्कृत ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्याच्याइतका अस्सल पुरावा नंतर उपलब्ध झालेला नाही,त्यामुळे तूर्त तरी तोच विश्वास��र्ह मानावा लागेल. कदाचित दहा-वीस-पन्नास वर्षानी कुणी एखाद्या संशोधकाने नवा पुरावा मांडून शिवाजी महाराजांचे गुरू आणखी वेगळे असल्याचे मांडले आणि त्याची सत्यता जाणवली तर दुरुस्ती करून घ्यायला काहीच हरकत असू नये. अशा प्रश्नांवर वाद-चर्चा व्हायला पाहिजेत परंतु त्या वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे व्हायला पाहिजेत. आणि असे वाद विद्वेषाच्या पातळीवर जाऊ नयेत.\nराहिला मुद्दा लाल महालातील दादोजींचे शिल्प हटवण्याचा आणि त्यानंतर झालेल्या राजकारणाचा. अशा गोष्टींचे राजकारण केले जाऊ नये आणि त्याद्वारे समाजा-समाजांमध्ये तेढ वाढवली जाऊ नये, असे कोणाही सूज्ञ व्यक्तीला वाटेल. दादोजींचे शिल्प हटवणे ही काळाची गरज होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न जेम्स लेनने केला. जेम्स लेनला माहिती पुरवणारे पुण्यातील ब्राह्मण इतिहाससंशोधक होते, ज्यांनी दादोजींचा खोटा इतिहास मांडला आणि जिजाऊंच्या चारित्र्यहननाची कुजबूज सुरू ठेवली. असल्या प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे. दादोजींचा पुतळा आज उखडला नसता तर या प्रवृत्तींनी पुतळा दाखवत आपल्या मुला-नातवंडांर्पयत ही चारित्र्यहननाची प्रक्रिया संक्रमित केली असती. आणि आज जे दादोजींच्या समर्थनासाठी उतरले आहेत, तेच जेम्स लेनला माहिती पुरवणारे आणि जिजाऊंची बदनामी करणारे आहेत, हेही इथे लक्षात घ्यायला पाहिजे.\nआदरणीय विजय चोरमारे सर् ,\nसाधक आणि अमितसाठी आपण जी प्रतिक्रिया लिहिली आहे ते वास्तव आहे. ही प्रतिक्रिया मी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करू शकतो का \nबाकी आपलं ब्लॉग अतिशय सुंदर आहे. आपले लोकमत मधील अनेक लेख वाचले आहेत, त्याची कात्रणेही माझ्याजवळ आहेत. आपले विचार आणि लेखनशैली मला आवडली.\nमाझा ब्लॉग- सह्याद्री बाणा...\nदादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद\nभुजबळ यांच्या पंचसूत्रीची दिशा\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअ��ेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/special/why-they-set-price-tag-of-99-or-999/", "date_download": "2022-01-28T21:49:09Z", "digest": "sha1:6BDOCIP4ZM5IIY6XMEN5SG4DZKSJXNFF", "length": 12969, "nlines": 55, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "वस्तूंच्या किमती ९९ किंवा ९९९ अश्या का असतात? आणि याचा फायदा नक्की कोणाला होतो? - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nवस्तूंच्या किमती ९९ किंवा ९९९ अश्या का असतात आणि याचा फायदा नक्की कोणाला होतो\nखरेदीला गेल्यावर आपल्याला नेहमी ९९-९९९ अश्या किमती दिसत असतील. सुट्टे नाहीत म्हणून दोन चॉकलेट्स सुद्धा तुम्ही स्वीकारले असतील. पण कधी हा विचार केला आहे का कि असे नक्की का याचा परिणाम नक्की काय होतो याचा परिणाम नक्की काय होतो आणि सर्वात महत्वाचे याचा फायदा आपल्याला कि विकणाऱ्याला\nएका रुपया मुळे असा नक्की फायदा किती होत असेल. नाना पाटेकर मॉल मध्ये एका रुपया साठी तमाशा करतो आणि चॉकलेट स्वीकारत नाही हि विडिओ क्लिप पाहून आपण भरपूर हसलो पण त्यामागील तथ्य आणि आर्थिक विश्लेषण तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.\nतुम्ही जर विक्रेता असाल तर तुम्हाला आम्ही अश्या काही गोष्टी सांगणार आहोत कि त्या वापरून तुम्ही तुमचा नफा वाढवू शकता .\nआजच्या आर्टिकल मधून तुम्हाला काय कळणार आहे\n९९-९९९ या किमतीं मागील रहस्य, या मागील फायदा आणि आर्थिक विश्लेषण.\nग्राहकांसाठी काही टिप्स .\nविक्रेत्यांसाठी काही उपयुक्त टिप्स.\nचालतर मग वेळ न घालवता आपण सुरु करूयात\n९९-९९९ या किमतीं मागील रहस्य\nसर्वप्रथम अशा किमतीं मुळे विक्रेत्यांचा मोठा फायदा होतो. Freed-Hardeman University in Henderson मधील मार्केटिंग या विषयातील प्रोफेसर Lee E. Hibbet यांच्या मते एक रुपया कमी करून किंमत लावणे हा एक Psychological market strategy म्हणजेच मनोवैज्ञानिक बाजार धोरणाचा प्रकार आहे. ग्राहकाला मानसिकदृष्टया खरेदी करण्यास भाग पाडणे. यांच्या मते ग्राहक हा प्रथम डावीकडील अंक पाहतो आणि त्यानंतर च्या अंकांना दुय्यम महत्व देतो. उदाहरणार्थ – तुम्हाला जर कोणी म्हणाले कि त्याचा लॅपटॉप ६०,७०० रुपयांचा आहे. तेव्हा आपल्या डोक्यात ६०,००० हि किंमत प्रथम येते (डावीकडील) आणि ७०० नंतर येते. आणि तुम्ही हेच ग्राह्य धरता कि लॅपॉप ६०,००० ला घेतला आहे. अश्याच प्रकारे १०० रुपयाची वस्तू ९९ रुपयाला असेल तर ९० रुपये या हिशोबाने आपण खरेदी करणार आणि ९९ रुपये देणार.\nदुसरा फायदा हा सुद्धा असू शकतो कि एक रुपया सुट्टा नसल्याने बऱ्याच वेळा विक्रेता १०० रुपये घेतो आणि ग्राहक सुद्धा तो एक रुपया सोडून देतो. ग्राहकाच्या आणि विक्रेत्याच्या बिलिंग स्लीप वर मात्र ९९ रुपयाची नोंद होते. म्हणजे हा एक रुपया बिलिंग स्लीप वर येत नाही, त्यामुळे टॅक्स रेकॉर्ड मध्ये हि दिसत नाही. आता लक्षात घ्या जर एका दुकानात एका महिन्यात १०००० ग्राहक येतात आणि अशी १० दुकाने आहेत. प्रत्येकाकडून जर असा एक रुपया ठेवून घेतला तर वार्षिक १,२०,००० एका दुकानाचे आणि १२,००,००० ते त्या १० दुकानांचे टॅक्स न लागणारे म्हणजेच ब्लॅक मनी चे उत्पन्न झाले .\nटॉफी च्या बाबतीत म्हणायचे झाले तर आपल्याला एक रुपया म्हणून मिळणाऱ्या टॉफी चे ते बाजार मूल्य असते. त्यात विक्रेत्याला ०.२५ रुपये मिळतात. म्हणजे यात हि त्याचाच फायदा. आता तुम्���ाला कळले असेल कि नाना पाटेकर ने किती बारीक आर्थिक विश्लेषण केले असेल.\nतुम्हाला आता कळलेच असेल कि मानसशास्त्रांचा वापर करून बाजारात विक्री काशि वाढवतात. आणि याचा पूर्ण फायदा हा विक्रेत्याला होतो. आणि नकळत ग्राहकच ब्लॅक मणी ला कसे प्राधान्य देतो. याला तोड म्हणजे ऑनलाइन शॉपिंग आहे. यात किंमत ९९.९९ जरी असली तरी आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI अश्या साधनांचा वापर करून तेवढेच बिल भरतो. यात आपला एक रुपया हि वाचतो आणि ब्लॅकमनी ला आळा हि बसतो. तसेच अनेक ऑनलाईन वेबसाईट्स वर आपल्याला ऑफर्स असतात आणि सेल सुद्धा असतात त्या मुळे आपल्याला फायदा होतो .\nविक्रेत्यांसाठी काही उपयुक्त टिप्स\nतुम्ही जर विक्रेता असाल आणि हि पोस्ट वाचत असाल तर तुम्हाला ९९-९९९ चा फायदा काळालाच असेल आता खाली अश्या ५ टिप्स सांगितल्या आहेत कि ज्या वापरून तुम्ही जास्ती जास्त फायदा करून घेऊ शकता.\nडावीकडील संख्या एक ने कमी करा आणि पैसे लहान दाखवा ९९.९९\nनंबर असा शोध कि म्हणताना कमी शब्दांचा वापर होईल. इंग्रजी भाषेसाठी महत्वपूर्ण आहे. उदाहरणार्थ – २७.८२ (ट्वेन्टी सेव्हन पॉईंट एटी टू -७ शब्द) च्या ऐवजी २८. १६(ट्वेन्टी ऐट पॉईंट सिक्सटीन ५- शब्द). कोमा वापरू नका (शद्ब वाढतात १,४९९/१४९९ )\nग्राहकांना कमी शब्दप्रयोग असल्याने जास्त किंमत सुद्धा जास्त फायदेशीर वाटते. वस्तू पुढे ठेवा आणि किंमत कि छोट्या फॉन्ट साईझ मध्ये लिहा.\nफ्री हा शब्द जास्त वापरा . उदाहरणार्थ – १५ रुपये + २ रुपये शिपिंग च्या ऐवजी १८ रुपये + फ्री शिपिंग .\nआजच्या आर्टिकल मध्ये इतकच. ग्राहकांना आणि विक्रेत्यांना दोघांना महत्वाच्या गोष्टी कळाल्या असतील. तुम्हाला जर काही शंका, अभिप्राय, प्रश्न आणि सूचना असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता आणि मराठी मधून अशी माहिती मिळवण्या साठी आपल्या ब्लॉग ला असेच व्हिसिट करत राहा.\nजागतिक पातळीवरील मांसाहार आणि भारत\nअखेर अयोध्या विवादाचा सम्पूर्ण निकाल आलाच, सुप्रीम कोर्टाचा अयोध्या निकाल सविस्तर वाचा\n१) साडीची किंमत कशी लावावी दुपटीने की तिपटीने\n२) साडी मध्ये मर्जिन किती असावी\n१) साडीच्या बतीत जर सांगायचं झालं तर त्याच्या क्वालिटी नुसार किंमत लावणे योग्य असेल, पण किंमत लावतेवेळेस आर्टिकल मध्ये सांगितल्या सारखे किंमत लावल्यास फायदेशीर राहील.\n२) कपड्याच्या बिजनेस मध्��े कमीत कमी २०% – ३०% मार्जिन असायला हवे, किंमत लावतेवेळेस व्यवस्थित किंमत लावणे सुद्धा आवश्यक आहे या मुळे अधिक गिऱ्हाईक येण्यास नक्की मदत होते.\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/khandesh/nandurbar-news/welcoming-the-new-year-with-a-collective-sun-salutation", "date_download": "2022-01-28T22:08:33Z", "digest": "sha1:Y6OOGYC7OUKYGBX5GW3V7LXJTMLUFEPI", "length": 4287, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Welcoming the New Year with a collective sun salutation", "raw_content": "\nसामुहिक सूर्यनमस्काराने नववर्षाचे स्वागत\nनंदुरबार, श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम\nनंदूरबार - प्रतिनिधी nandurbar\nनंदूरबार शहरातील श्रॉफ हायस्कूल (Shroff High School) व कनिष्ठ महाविद्यालयात नववर्षाचे स्वागत (Happy New Year) करीत ३५० विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्यनमस्कार करीत १ जानेवारी २०२२ च्या उगवत्या भास्कराला नमन केले.\nदरवषी श्रॉफ हायस्कूलतर्फे हा उपक्रम केला जातो. सार्वजनिक शिक्षण समिती नंदुरबार संचलित, श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार यांच्यातर्फे नवे वर्ष नवी आशा नवी आकांक्षा या उमेदीनेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शाळेतील विद्यार्थीसाठी सर्वांग व्यायाम प्रकार म्हणजेच सामुहिक सूर्य नमस्काराने १ जानेवारी २०२२ च्या उगवत्या भास्कराला नमन करीत सामुहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले.\nयावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा उपसंचालक, नाशिक विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार सुनंदा पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र बी. कळमकर, मुख्याध्यापिका सुषमा मनिष शाह आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/2021-will-be-terrible-baba-vengas-prediction/", "date_download": "2022-01-28T22:46:59Z", "digest": "sha1:NW7BXLLVGEVVIYJZWYDCWMOUDHHW4HTV", "length": 15424, "nlines": 192, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "२०२१ असणार भयानक, बाबा वेंगा ची भविष्यवाणी - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\n२०२१ असणार भयानक, बाबा वेंगा ची भविष्यवाणी\n२०२१ असणार भयानक, बाबा वेंगा ची भविष्यवाणी\nमुंबई: २०२० वर्ष संपत आहे आणि २०२१ समोर उभे आहे, हे वर्ष पूर्णप���े कोरोनाच्या (Corona) मगरमिठीत गेले. जगातील बर्‍याच देशांमध्ये कोरोनामुळे बरीच जीवितहानी झाली, तर सर्व आर्थिक, सामाजिक उपक्रम कोलमडले आणि कोरोना संकट अजूनही सुरूच आहे. दरम्यान, भविष्यवेत्ते बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी सन २०२१ साठी आश्चर्यकारक भविष्यवाणी (Prediction) केली आहे, जी मानल्यास २०२१ मध्ये २०२० वर्षापेक्षा जास्त समस्या उद्भवतील.\nबाबा वेंगा हे बल्गेरियाचे भविष्यवेत्ते आहेत आणि यापूर्वी त्यांनी बर्‍याच महत्त्वाच्या घटनांसाठी केलेल्या अनेक भविष्यवाण्या अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रिन्सेस डायनाचा मृत्यू (१९९७), ९/११चा हल्ला, २०१० अरब स्प्रिंग आणि जपान त्सुनामी (२००४) यासारख्या ऐतिहासिक भविष्यवाण्या मोठ्या प्रमाणात सत्यात उतरल्या आहेत.\nभारताची शक्तीही लक्षणीय वाढेल\nआता बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार सन २०२१ मध्ये संपूर्ण जगाला भयंकर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो. आपत्तींचा पृथ्वीवरील मानवजातीच्या विचार करण्यावरही परिणाम होईल. त्याचबरोबर भारताच्या शक्तींमध्येही लक्षणीय वाढ होईल.\nदुसरीकडे, युरोपला कदाचित सर्वात वाईट काळातून जावे लागेल. एवढेच नव्हे तर युरोपला या दरम्यानची बिकट आर्थिक परिस्थिती पहावी लागेल. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचे कट रचले जातील.\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\nलॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक\nराजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच होणार साजरी\nअमेरिकेला हरवून चीन जागतिक महासत्ता बनू शकते\nजर बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली तर येत्या काळात भारताचा शेजारील देश चीन अमेरिकेला मागे टाकून जागतिक महासत्ता बनू शकेल. त्याच वेळी बाबा वेंगा यांच्यानुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही भयानक आजाराच्या विळख्यात सापडतील. संपूर्ण जगाला संकटांना सामोरे जावे लागेल आणि विश्वासाच्या आधारे लोक विभागले जातील.\n८५% भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत\nबाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, असा दिवस येईल जेव्हा कर्करोगासारखा भयंकर आजार लोखंडी शृंखलाशी बांधला जाईल. १९११ मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे १९६६ मध्ये निधन झाले, परंतु ज��ाला निरोप देण्यापूर्वीच त्यांनी इसवीसन ५०७९ पर्यंतची भविष्यवाणी लिहिली, बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीपैकी ८५ टक्के भविष्यवाण्या अगदी बरोबर असल्याचे सिद्ध झाले.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nलसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज\nबुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्येच धावणार रेल्वे मंडळाची माहिती\nTikTok बंदी – स्थानिक बाजारपेठेला फायदा\nबैरूत जखमींसाठी मिया खलिफा ने जमवला ७४ लाखांचा निधी\nमंदीमध्ये संधी अ‍ॅमेझॉन देणार एक लाख लोकांना रोजगार\nलेहचा नकाशा चुकवल्यामुळे भारतात ट्विटरवर बंदी \nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता द���दी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2012/03/blog-post_28.html", "date_download": "2022-01-28T23:17:26Z", "digest": "sha1:MFN6N53LBNGQG2TYK5ECRNALRNKXH55V", "length": 22124, "nlines": 97, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: मैली गंगा वाहतच राहते..", "raw_content": "\nमैली गंगा वाहतच राहते..\nगंगा नदीसंदर्भात एक कथा सांगितली जाते. सगरपुत्रांची कथा म्हणून उत्तर भारतात ती परिचित आहे. सगर नावाचा रघुवंशातील एक सम्राट होता. त्याच्या एक हजार पुत्रांनी काही कारणामुळे देशाच्या एका भागात वाईट पद्धतीने खोदकाम केले. त्यामुळे एका ष्टद्धr(७०)षिचा कोप झाला आणि त्याने दिलेल्या शापामुळे सगळेच्या सगळे म्हणजे एक हजार सगरपुत्र जळून भस्म झाले. त्यांना मुक्ती देण्यासाठी त्यांचा वंशज भगीरथाने अभूतपूर्व तपस्या केली आणि गंगा आणून त्यांना शापमुक्त केले. अशी ती कथा आहे.\nआज देशभर गंगा नदी आणि तिचे प्रदुषण हा चर्चेचा विषय आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. आगरवाल यांच्या उपोषणामुळे गंगेचा विषय पुन्हा चर्चेत आला असून राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाची एप्रिलला बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तूर्त तरी गंगेसंदर्भात एवढीच नवी घडामोड घडली आहे. बाकी गंगेचे प्रदुषण वर्षानुवर्षे चालत आले आहे, ते तसेच पुढे सुरू आहे. गंगेच्या आजच्या स्थितीसंदर्भात गांधी शांति प्रतिष्ठानचे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी अनुपम मिश्र सगरपुत्रांच्या कथेचा दाखला देऊन सांगतात, ‘आज नव्या जमान्यातले सगरपुत्र पुन्हा ठिकठिकाणी देशात खोदकाम करताहेत. ठिकठिकाणी धरणे बांधून नदीचा प्रवाह अडवताहेत, आणि हे सगळे होतेय विकासाच्या नावाखाली. सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत सगळ्यांची धोरणे एकसारखीच असून त्यांच्यात या प्रश्नावर कमालीचे एकमत दिसते.’\nगंगेच्या शुद्धीकरणासाठी ठिकठिकाणी पर्यावरणप्रेमी छोटय़ा-मोठय़ा लढाया करताना दिसतात. सध्या कें्रात काँग्रेसप्रणित सरकार आहे, म्हणून केवळ त्यांना दोष देऊन चालणार नाही. थोडे मागे वळून पाहिले, तर विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हाही धोरणे अशीच असल्याचे आढळून येईल. ज्याला विकासाचा प्रवाह म्हटले जाते, तो मागील राजवटीत जसा होता, तसाच आहे आणि त्यामध्ये नद्यांचे प्रवाह मात्र बदलत चालले आहेत. गंगा नदी त्याला अपवाद नाही. जो राजकीय पक्ष धर्म आणि संस्कृतीच्या गप्पा मारतो आणि आपणच संस्कृतीरक्षक असल्याचा टेंभा मिरवतो, त्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीतही उत्तराखंडमध्ये विकासाच्या नावाखाली धरणे बांधण्याला आणि नदीपात्रात खोदकाम करण्यालाच प्राधान्य दिले गेले. कुणीतरी एखादा संत किंवा पर्यावरणप्रेमी उपोषणाला बसला की सरकारी पातळीवरून धावपळ केली जाते. उपोषण मागे घ्यायला लावले जाते किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे उपोषणकर्त्यांचा मृत्यु होतो. स्वामी निगमानंदांचे तसेच झाले. गंगा नदी वाचवण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या स्वामी निगमानंद यांचा व्या दिवशी मृत्यु झाला. जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात डेहराडूनच्या ज्या रुग्णालयात ही घटना घडली, त्याच रुग्णालयात उपोषणामुळे प्रकृती खालावलेल्या रामदेवबाबांना दाखल केले होते आणि त्यांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. मात्र स्वामी निगमानंद यांचा मृत्यु होईर्पयत त्यांची दखलही कुणी घेतली नाही. गंगा नदीत सुरू असलेले खोदकाम बंद करावे आणि हिमालय स्टोन क्रशर कुंभक्षेत्रातून हलवावा, या मागणीसाठी फेब्रुवारी ला सुरू झालेले उपोषण तब्बल दिवस चालले. एप्रिलला त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि दोन मे रोजी ते कोमामध्ये गेल्याने त्यांना हिमालयन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांचा जून रोजी मृत्यू झाला. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे गंगा नदीतील ज्या खोदकामाविरोधात निगमानंदांचे उपोषण सुरू होते, ते खोदकाम करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोक होते.\nसमाज, सरकार आणि विकासाचे शिलेदार अशा सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून अडीच हजार किलोमीटरहून अधिक लांबी असलेली गंगा नदी काळाच्या प्रवाहात गटारगंगा कधी बनली, हेही कळले नाही. शहरांमधील सांडपाणी, उद्योगांचे रसायनमिश्रीत पाणी गंगेत वर्षानुवर्षे मिसळत आहे. ठिकठिकाणी धरणे बांधून तिचा प्रवाह अडवण्याचे आणि प्रवाह बदलण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणप्रेमी संघटना आणि कार्यकर्ते गंगेच्या प्रदुषणाविरुद्ध सातत्याने आवाज उठवत असले तरी सरकारी पातळीवरून त्यासंदर्भात ठोस कारवाई करण्याबाबत मात्र चालढकल करण्यात आली असल्याचेच भूतकाळातील उदाहरणांवरून दिसून येते. राजीव ��ांधी यांनी पंतप्रधानपदी असताना गंगा शुद्धीकरणासाठी योजना बनवण्याचा विचार मांडला होता. तो प्रत्यक्षात यायला अनेक वर्षे लागली आणि मनमोहन सिंग यांच्या काळात तो प्रत्यक्षात आला. राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाची स्थापना मध्ये करण्यात आली आहे. गंगा नदी शुद्धीकरणासाठी योजना राबवण्याबरोबरच नदीखोऱ्याची निगराणी आणि नियंत्रण याची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. पंतप्रधान या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. देशातील काही शहरांमध्ये तुकडय़ा तुकडय़ांनी शुद्धीकरणाचे प्रयत्न होत होते, परंतु त्यातून प्रत्यक्षात नदीचे शुद्धीकरण साध्य होत नव्हते. गंगाशुद्धीकरणासाठी एकत्रित प्रयत्न करणे आणि र्पयत गंगा नदी प्रदुषणमुक्त करण्याचा प्राधिकरणाचा उद्देश आहे. गंगा नदीची स्वच्छता आणि जैव विविधतेच्या संरक्षणासाठी भारत आणि जागतिक बँकेमध्ये जून रोजी करार झाला. जागतिक बँकेकडून सुमारे सात हजार कोटी रुपये कर्ज मंजुर झाले आहे. कोटी रुपये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल सरकारांनी द्यायचे आहेत.\nदरम्यानच्या काळात वर्षाचे वयोवृद्ध पर्यावरणवादी जी. डी. आगरवाल यांनी गंगेच्या शुद्धीकरणासाठी जानेवारीपासून वाराणसीत उपोषण सुरू केले होते. मार्चपासून त्यांनी पाणी पिणेही बंद केल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीत आणले होते. त्यांच्या उपोषणामुळे गंगा शुद्धीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून दोन दिवसांपूर्वी सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. आगरवाल यांनी गंगा नदीच्या प्रश्नावर आतार्पयत चारवेळा उपोषण केले आहे. यावेळीही त्यांच्या उपोषणाकडे सुमारे दोन महिने दुर्लक्ष करण्यात आले. उत्तराखंडमध्ये गंगा नदीवर जवळपास अकरा धरणे बांधली जात आहेत, या धरणांच्या विरोधात आगरवाल यांचे उपोषण होते. त्यामुळे येत्या एप्रिलला राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाची बैठक बोलावण्यात आली आहे. तीन वर्षात प्राधिकरणाच्या फक्त दोनच बैठका झाल्यामुळे गंगा नदी शुद्धीकरणाची योजना केवळ कागदावर राहिली असल्याचे ख्यातनाम पर्यावरणप्रेमी राजें्र सिंह यांचे म्हणणे आहे. तारखेच्या बैठकीनंतर गंगेवरील धरणांची बांधकामे थांबतील, अशी आमची अपेक्षा आहे, तूर्त तरी आशा बाळगण्याशिवाय आमच्या हातात काही नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. ���ंगेसाठी जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे, परंतु कें्र सरकारने प्रत्यक्षात काहीच केलेले नाही. कें्राच्या ज्या निधीची चर्चा होते, त्या केवळ हवेतल्या गप्पा आहेत. राजें्र सिंह यासंदर्भात खूप मार्मिक टिप्पणी करतात. ते म्हणतात, ‘गंगा ही सरस्वतीची वाहक आहे, परंतु आजच्या काळात गंगेच्या संदर्भात लक्ष्मीची पूजाच मोठय़ा प्रमाणावर दिसते. लक्ष्मीपूजनाच्या नादात एक गोष्ट विसरली जातेय, ती म्हणजे आपण नद्यांचे आस्तित्व संपवतोय. नद्या जिवंत ठेवणारी धोरणे असायला पाहिजेत. नदी आणि माणसाचे नाते खूप गहिरे आहे. ते समजून घेतले पाहिजे, नद्या नाही राहिल्या, तर माणसाचे जगणेच अवघड होईल.’\nमैली गंगा वाहतच राहते..\nकाँग्रेसला हवे आहेत गेहलोत, वायएसआर..\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झा��े आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/audiobook-nivdak-balkumar-dnyanesh-tu-kuthe-ahes-by-vivek-sawant-voice-deepali-awkale", "date_download": "2022-01-28T22:38:53Z", "digest": "sha1:CFECON2KBOGF4J4GE46FBBUBAEMIBXJ5", "length": 8465, "nlines": 143, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "ऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - ज्ञानेश, तू कुठे आहेस?", "raw_content": "\nपुस्तक स्टोरीटेल ऑडिओबुक ऑडिओ\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - ज्ञानेश, तू कुठे आहेस\nसाधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 11\nसाधना साप्ताहिकाने 2008 ते 17 या दहा वर्षांत प्रकाशित केलेल्या बालकुमार दिवाळी अंकांमध्ये 73 गोष्टी / लेख प्रसिद्ध झाले, त्यातील निवडक 36 लेखांचा/गोष्टींचा संग्रह म्हणजे 'निवडक बालकुमार साधना' हे पुस्तक. या पुस्तकातील निवडक 10 लेख/ कथा यांची पहिली सिरीज ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आली असून त्यांचे वाचन केले आहे दिपाली अवकाळे यांनी. हे ऑडिओबुक ऐकण्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. त्यातील विवेक सावंत यांनी लिहिलेली 'ज्ञानेश, तू कुठे आहेस' ही दहा मिनिटांची कथा...\nसाधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nअतुल देऊळगावकर\t02 Jan 2020\nगोवंश हत्याबंदी कायद्यानं शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची जाणीव करून देणारं पुस्तक\nधनंजय सानप 22 Nov 2021\nअच्युत गोडबोले\t13 Oct 2019\nऑडिओ : झुंडीच्या सुस्थिर श्रद्धा आणि अस्थिर समजुती\nविश्वास पाटील\t10 Dec 2021\nऑडिओ : कार्ल मार्क्स आणि त्याचा मित्र - गोविंद तळवलकर\nगोविंद तळवलकर\t08 Dec 2021\nऑडिओ - 'निवडक बालकुमार साधना'मधील कथा - ज्ञानेश, तू कुठे आहेस\n(उत्तरार्ध) डिजिटल युगातले सहजीवन सही जीवन होईल\nडिजिटल युगातले सहजीवन सही जीवन होईल (पूर्वार्ध)\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-fire-fighting-training/?add-to-cart=4353", "date_download": "2022-01-28T22:12:36Z", "digest": "sha1:GTICCMZ6PQX2GMBKDFQ4SWGYY4ZSXSRC", "length": 16340, "nlines": 367, "source_domain": "sanatanshop.com", "title": "अग्निशमन प्रशिक्षण – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t अग्निहोत्र\t1 × ₹80 ₹72\n×\t अग्निहोत्र\t1 × ₹80 ₹72\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / आयुर्वेद एवं अन्य / आपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nआगसे घिर जानेपर क्या करें \nआग लगनेकी सामान्य वजह क्या हैं \nअग्निशमन दलके जवानका क्या कर्तव्य हैं \nआध्यात्मिक शक्तिसे अग्निप्रकोप कैसे रोक सकते हैं \nघरेलु गैसव् रिसाव होनेपर तत्काल क्या करना चाहिए \nस्टोव भभक जाए अथवा कडाहीका तेल आग पकड ले, तो क्या करें \nइन प्रश्‍नोंके उत्तर जाननेके लिए यह ग्रंथ अवश्य पढें \nशारीरिक विकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार\nआपातकालमें ��ीवित रहने हेतु दैनिक आवश्यकताओंकी व्यवस्था करें (भोजन, पानी, बिजली आदि से सम्बन्धित व्यवस्था)\nस्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण\nप्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण उत्पन्न विकारोंके उपचार\nयौन समस्याओंके लिए स्वसम्मोहन उपचार\nश्वासावरोध, जलना, प्राणियोंके दंश, विषबाधा, इत्यादि का प्राथमिक उपचार\nआपातकाल सहने हेतु मानसिक एवं आध्यात्मिक स्तरकी व्यवस्था करें (स्वसूचना-उपचार, साधनाका महत्त्व इत्यादी)\nमनोविकारोंके लिए स्वसम्मोेहन उपचार (भाग १)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-growth-and-development-of-your-baby/?add-to-cart=2623", "date_download": "2022-01-28T22:45:15Z", "digest": "sha1:BPYPSKY3NTAUK3B3343FB3MCHMWF3WZM", "length": 17108, "nlines": 367, "source_domain": "sanatanshop.com", "title": "बाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाविषयीच्या विवेचनासह) – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t मुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा \n×\t मुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा \nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्र��े\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “मुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा \nHome / Marathi Books / हिंदु धर्म आणि संस्कार / मुलांचे संगोपन आणि विकास\nबाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाविषयीच्या विवेचनासह)\nमुलांचे संगोपन आणि विकास यांसाठी उपयुक्त असलेला ग्रंथ \nअपुर्‍या दिवसांनी जन्मलेली मुले, तसेच जुळी अन् तिळी मुले यांसंदर्भात प्रस्तुत ग्रंथात विवेचन केले आहे.\nबाळकडू, ग्राईप वॉटर, मुलाला करायचे मालीश, मुलाला द्यायच्या लसी, बालकांचे आजार, त्यांना होऊ शकणारी कावीळ आदींविषयीही या ग्रंथात चर्चा केली आहे.\nया ग्रंथाच्या साहाय्याने बाळ १ वर्षाचे होईपर्यंत त्याची चांगली काळजी घ्या आणि कर्तव्यदक्ष आणि आदर्श पालक बना \nबाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाविषयीच्या विवेचनासह) quantity\nCategory: मुलांचे संगोपन आणि विकास\nडॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु वसंत बाळाजी आठवले [ एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ], डॉ. कमलेश वसंत आठवले [ एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ]\nBe the first to review “बाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाविषयीच्या विवेचनासह)” Cancel reply\nआईच्या दुधाशी संबंधित समस्यांवरील उपाय\nगर्भधारणेची सिद्धता आणि गर्भवतीने घ्यायची काळजी\nगरोदरपणातील समस्यांवर उपाय (गरोदर स्त्रीने करायची आसने व गर्भसंस्कार यांसह)\nआदर्श पालक कसे व्हावे (मुलाचा विकास, शालेय प्रगती आदींविषयी मार्गदर्शन (मुलाचा विकास, शालेय प्रगती आदींविषयी मार्गदर्शन \nमुलांवर सुसंस्कार कसे करावेत \nआईचे दूध : भूलोकातील अमृत \nमुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा \nप्रसूतीनंतर आई आणि बाळ यांची घ्यायची काळजी\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍स�� अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/ashish-shelar-threat-call-death-threats-devendra-fadnavis-bjp-nad86", "date_download": "2022-01-28T22:33:55Z", "digest": "sha1:AIE6R7DKRFEUDLIY52TZ72KFKOTBUB3X", "length": 8449, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "… म्हणूनच आशिष शेलारांना मिळाली धमकी| devendra fadnavis | Sakal", "raw_content": "\n… म्हणूनच आशिष शेलारांना मिळाली धमकी\nनागपूर : भाजपचे (BJP) नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना कुटुंबीयांसह ठार मारण्याची धमकी देण्यात आली. आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी (threat call) देण्यात येते आहे. आशिष शेलार नेहमी सरकार विरोधात भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्ट्राचार ते काढत असतात, यामुळेच त्यांना धमकी दिली गेली असावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले.\nधमकी मिळाल्यानंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती शेलार यांनी पोलिसांना केली आहे. २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. शेलार यांनी अनोळखी नंबरवरून धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलिस आयुक्तांनी दिली आहे.\nहेही वाचा: ‘निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय\nआशिष शेलार हे भाजपचे प्रमुख नेते आहे. त्यांना यापूर्वी देखील धमकी मिळाली होती. शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देतील आणि कारवाई करण्याची मागणी करतील, असं समजते. आशिष शेलार नेहमी सरकारविरोधात भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्ट्राचार ते काढत असतात. त्यामुळे त्यांना ही धमकी आली असेल. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nसर्वांनी मर्यादा पाळायला हवी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत अपशब्दाचा वापर करण्यात आला. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षांनीच नाही तर महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, ��ेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/marathi-sahitya-sammelan-javed-akhtar-expresses-grief-over-oneself-determined-traitor-strong-opinion-a309/", "date_download": "2022-01-28T21:33:48Z", "digest": "sha1:CTSM4OWE6KO7CVFDDVH4VUMJNOMM4LRY", "length": 21400, "nlines": 139, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Marathi Sahitya Sammelan : आपलं परखड मत समाजापुढं मांडलं की देशद्रोही ठरवलं जातं, जावेद अख्तरांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Marathi Sahitya Sammelan: Javed Akhtar expresses grief over oneself determined as traitor for strong opinion | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार २१ जानेवारी २०२२\nनगर पंचायत निवडणूक निकाल २०२२कोरोना वायरस बातम्याउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकागोवा विधानसभा निवडणूक २०२२किरण मानेओमायक्रॉनउद्धव ठाकरे नरेंद्र मोदीपंजाब विधानसभा निवडणूक २०२२\nMarathi Sahitya Sammelan : आपलं परखड मत समाजापुढं मांडलं की देशद्रोही ठरवलं जातं, जावेद अख्तरांनी व्यक्त केली खंत\nAkhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.\nMarathi Sahitya Sammelan : आपलं परखड मत समाजापुढं मांडलं की देशद्रोही ठरवलं जातं, जावेद अख्तरांनी व्यक्त केली खंत\nनाशिक : जो बात कहते डरते है, सब तु वो बात लिख..., जो बात कहते डरते है, सब तु वो बात लिख..., इतनी अंधेरी न थी रात पहले लिख..., असे म्हणत गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहिण्यासाठी साद घातली. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर म्हणाले की, मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आनते असे मत द��खील त्यांनी यावेळी मांडले.\nमी मराठी साहित्य संमेलनात जाण्यास मी योग्य आहे की नाही, हा विचार माझ्या मनात आला. पेशव्यांच्या दरबारात शायरही असायचे. हे मी वाचलं होतं, म्हणून मी आलो. बोलण्याचं माध्यम म्हणजे भाषा. मात्र जगात भाषाच वादाचं कारण झालं आहे. संत साहित्य हे खरे अध्यात्म आहे. संत ज्ञानेश्वर, त्यांचे बंधू यांच्या रचना. संत तुलसीदास यांचे दोहे, हे खरं अभिजात साहित्य आहे, असे जावेद अख्तर यांनी सांगितले.\nते म्हणाले की, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले. साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं आहे. घाबरून आयुष्य जगणं योग्य नाही, असेही जावेद अख्तर म्हणाले.\nयाचबरोबर, पुढे प्रमुख पाहुणे जावेद अख्तर म्हणाले की लोकशाही व्यवस्थेसाठी कुठलाही बंधनात न वावरनारे अतिशय महत्वाचे असुन साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कुठल्याही कवि लेखककावर अन्याय होत असेल तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख, जो बात कहते डरते है सब, तु वो बात लिख, इतनी अंधेरी न थी रात पहले लिख, असे म्हणत जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहिण्यासाठी साद घातली.\nटॅग्स :Javed AkhtarMarathi Sahitya SammelanNashikजावेद अख्तरमराठी साहित्य संमेलननाशिक\nनाशिक :\"...यामुळे संमेलनास वेगळी किनार लागली\", नारळीकरांच्या अनुपस्थितीवर ठाले पाटलांची नाराजी\nAkhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. ...\nनाशिक :गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहिण्याचा मी प्रयत्न करेन- विश्वास पाटील\nAkhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : कोरोनाच्या काळात अनेक कवी लेखकांचे दुःखद निधन झाले याच दुःख वाटते. शिवरायांच्या स्मृती आपल्याला जतन करायला हव्यात असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी क��ले. ...\nकल्याण डोंबिवली :नाशिकच्या साहित्य संमेलनात शिक्षणतज्ज्ञ करणार आत्मक्लेश उपोषण\nMarathi Sahitya Sammelan: महेंद्र गौरीकुमार बैसाणे, असे या शिक्षण तज्ज्ञाचे नाव आहे. कोरोना काळात शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...\nनाशिक :‘अभिजात मराठी’ची ऐश्वर्य गाथा जगासमोर पोहचणार - सुभाष देसाई\nAkhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी दालना’ चे उद्घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते ...\nमहाराष्ट्र :Marathi Sahitya Sammelan: कूस बदलायची वेळ..\nMarathi Sahitya Sammelan: ​​​​​​​जगण्याचे सर्व आयाम जेथे उपभोगता येतात अशी शहरे देशात बोटावर मोजण्याइतकीच आहे आणि त्यात नाशिकचा समावेश होतो. अशा शहरात मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने साहित्य संमेलनाने ९४ व्या वर्षी आपली कूस बदलण्य ...\nनाशिक :Marathi Sahitya Sammelan: माय सरसोतीचा नाशिक फेस्टिव्हल\nMarathi Sahitya Sammelan: सालाबादप्रमाणे नाशिकच्याही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वादाचे रंग भरण्याचा प्रयत्न झालाच. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नगरीत, जनस्थानात भरणाऱ्या या ९४व्या संमेलनाच्या खरे तर अनेक चांगल्या बाजू आहेत. ...\nनाशिक :ओझरला एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nओझरटाऊनशिप : मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाही, सकाळी बघू असे सांगितल्याने एका तरुणाने घराशेजारील शेडमधील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली. ...\nनाशिक :सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरगाण्याला मिळाले तहसीलदार\nसुरगाणा : तालुक्याचे तहसीलदार किशोर मराठे यांची मालेगाव येथे बदली झाल्याने १३ जुलै २०२१ पासून तहसीलदार पद रिक्त होते. अखेर गुरुवारी (दि. २०) सुरगाण्याचे तहसीलदार म्हणून सचिन मुळक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवनिर्वाचित ...\nनाशिक :मालेगावी डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी\nमालेगाव : येथील शासकीय शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील पूर्वेकडील मोकळ्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासह, राज्य सुरक्षा महामंडळाच्या ४७ कर्मचाऱ्यांना वेतन खर्चाला महासभेने गुरुवारी (दि. २०) मंजुरी दिली. ...\nनाशिक :मुलीला पळवून नेल्याचा राग; ओझरला युवकाचा खून\nओझरटाऊनशिप : मुलीस पळवून नेल्याच्या संशयावरून मनात राग धरून मुलीच्या नातेवाइकांनी संगनमत करत घरासमोर राहणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यात कोटा फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्याची तक्रार ओझर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, पोलिसांनी खुनाचा ...\nनाशिक :पांगरीत शेतकरी संघटनेचा वीज कार्यालयावर मोर्चा\nपांगरी : यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून विहिरीला असलेल्या पाण्यावर रब्बीची पिके आली आहेत. महावितरण कंपनीने वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून वसुली सुरू केली असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती निर्म ...\nनाशिक :विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू\nसिन्नर: तालुक्यातील आटकवडे शिवारात रोहित्रावर विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी सिन्नरच्या आडवा फाटा येथील वितरण कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला. या ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nखा. अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेंची भूमिका स्वीकारली ते चुकीचं; जितेंद्र आव्हाड नाराज\nरेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरी आत्महत्या; बहिण लिजेल म्हणाली, “तुला कधीच माफ करणार नाही”\nझोपेच्या ६० गोळ्या खाऊन ‘त्याने’ दिली अखेरच्या जेवणाची ऑर्डर, त्यानंतर...\nOpinion Poll 2022: आज लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा येणार भाजपा आणि एनडीएची सत्ता, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पसंती\n जनतेच्या नजरेत काय आहे मोदी सरकारचं सर्वात मोठं अपयश, वाचा...\nPunjab Election 2022: पंजाबमध्ये अनपेक्षित निकाल; ओपिनियन पोलमधून काँग्रेसला धक्का तर 'आप'ला फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-free-farmers-oppressive-conditions-paddy-purchase-48556?tid=124", "date_download": "2022-01-28T23:56:36Z", "digest": "sha1:VQMLKWJT3MQ5PX3MUVUQ3MZT2YCFD3CW", "length": 13862, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Free the farmers from the oppressive conditions of paddy purchase | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिक���शन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना मुक्त करा\nभात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना मुक्त करा\nरविवार, 28 नोव्हेंबर 2021\nसिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये भात पिकाची ई-पीक नोंदणी झालेली आहे. त्याच शेतकऱ्यांची भात खरेदी केली जाणार आहे. या अटीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे ही अटच रद्द करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुळसीदास रावराणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली.\nसिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये भात पिकाची ई-पीक नोंदणी झालेली आहे. त्याच शेतकऱ्यांची भात खरेदी केली जाणार आहे. या अटीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे ही अटच रद्द करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुळसीदास रावराणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली.\nजिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भात उत्पादन घेतले जाते. भात खरेदीला सुरुवात झाल्यानंतर शेतकरी भात विक्रीला सुरुवात करतात. आतापर्यंत भातखरेदी करताना शेतकऱ्यांकडून सात-बारा घेतला जात होता. परंतु या वर्षी शासनाने ई-पीक नोंदणी अभियान राबविले. यामध्ये काही शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु इंटरनेटची समस्या असलेल्या अनेक गावातील शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकलेले नाहीत.\nमात्र आता ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारावर भातपिकांची ई-पीक नोंदणी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांकडून भातखरेदी केली जाणार आहे. ही अटच शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार आहे. अनेक शेतकरी भात विक्रीपासून वंचित राहणार आहेत. त्याचा फायदा खासगी विक्री करणारे दलाल घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी जिल्ह्यात ८२ हजार क्विंटल भातांची खरेदी झाली होती. परंतु जाचक अटीमुळे यंदा खरेदीवर परिणाम होणार आहे.\n१२ ऑक्टोबरपासून तलाठ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ई-पीक नोंदणीला तलाठ्यांनी मान्यता दिलेली नाही. या सह विविध समस्या मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून समजून घेतल्या जात नाहीत. त्याचा परिणाम भात खरेदीवर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.\n‘पेनटाकळी’बाधित गावातील नागरिकांना...बुलडाणा ः जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या बॅक...\nगावातील नागरी सुविधांची कामे...अमरावती : गावातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, वीज या...\nरोजगार निर्मितीसाठी महिलांना देणार...अमरावती : सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी महिला...\nनाशिक : द्राक्ष उत्पादकांचे संकट...नाशिक : जानेवारीच्या मध्यानंतर द्राक्ष काढणी...\nजळगावात पारा नऊ अंश सेल्सिअस खाली जळगाव ः खानदेशात गेल्या सात ते आठ दिवसांपासून...\nनागपूर : कापूस चोरीप्रकरणी पाच जणांना...नागपूर : शेतातील गोठ्यात ठेवलेल्या कापूस...\nरायगड,कर्जत : भात संशोधन संस्थेत ...रायगड, कर्जत : सर्वसामान्य व्यक्तीच्या आहारात...\nनाशिक : जिल्हा बँकेतर्फे जप्त केलेल्या...नाशिक : वाहन व ट्रॅक्टर घेण्यासाठी नाशिक जिल्हा...\nलातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली...लातूर : कृषी विभागातील पाच जिल्ह्यांतील रब्बीच्या...\nपरभणीत पीककर्जाचे ४३.४१ टक्के वाटपपरभणी ः यंदाच्या रब्बी हंगामात १५ जानेवारीपर्यंत...\nजळगाव जिल्ह्यातील तीन हजार कार्डधारक ...जळगाव ः शहरासह जिल्ह्यातील सुमारे तीन हजार केशरी...\nकोल्हापूर जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक...कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बी हंगामात बारापैकी पाच...\nमहाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी ः मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या...\nन्यायालयाची मुदत संपल्याने ‘श्री...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...\nसोलापूर जिल्ह्यात वार्षिक योजनेसाठी...सोलापूर ः जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत...\nमुद्रा योजनेत ३५ हजार युवकांना १३३...वर्धा : होतकरू युवकांना कर्ज देऊन त्यांना...\n‘महावितरण’च्या विरोधात संभाजी ब्रिगेड...परळी वैजनाथ, जि. बीड : संभाजी ब्रिगेडतर्फे...\nआकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-45-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A5%80.html", "date_download": "2022-01-28T23:06:10Z", "digest": "sha1:6EH2EKFILGQ67EDMNC2XE5SHG7G63SXL", "length": 9351, "nlines": 112, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "ग्राफिक आणि वेब डिझाइनसाठी 45 विनामूल्य उच्च प्रतीचे PSDs | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nग्राफिक आणि वेब डिझाइनसाठी 45 विनामूल्य उच्च-गुणवत्तेचे PSD\nजेमा | | फोटोशॉप, संसाधने, शिकवण्या, कार्टून वेक्टर\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना फायली पीएसडी मध्ये ते संसाधने आहेत ज्यात आम्हाला प्रकार आणि शैलीचे डिझाइन सापडतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही कामाचा बराच वेळ वाचवू शकतो कारण ते आमच्या बर्‍याच डिझाइनचे पूरक म्हणून वापरले जाऊ शकतात.\nसध्या आम्हाला स्वरूपात बर्‍याच डिझाईन्स आढळू शकतात विनामूल्य पीएसडी की आम्ही आमच्या कामात मुक्तपणे वापरू शकतो आणि तेथे निरनिराळ्या वेबसाइट्स देखील आहेत ज्यात वापरण्यासाठी वेगवेगळे परवाने असलेल्या इतर डिझाइनर्सकडून या स्वरूपात डिझाइन खरेदी करणे शक्य आहे. आम्ही विशेष वापर परवाना विकत घेतल्यास तो अधिक महाग होईल, परंतु आम्ही खात्री करुन घेत आहोत की (सिद्धांतानुसार) आमच्याकडे खरेदीनंतर फक्त तेच डिझाइन असेल आणि जर आमच्याकडे दुसर्‍यासारखे डिझाइन असेल याची काळजी घेतली नाही तर परवाना असेल. खूप स्वस्त.\nयाव्यतिरिक्त, परवानाचे इतर प्रकार आहेत, ते त्या गोष्टी आहेत जे आम्ही त्या डिझाइनवर आधारित व्युत्पन्न कामे करू शकतो की नाही ते आम्हाला सांगते.\nडिझाईन बीपमध्ये त्यांनी एक संकलन केले आहे 45 डीएसडी मध्ये डिझाइन जे आपण विनामूल्य डाउनलोड करू शकता, परंतु मी शिफारस करतो की आपण त्या प्रत्येकाच्या वापराच्या अटी काळजीपूर्वक वाचा.\nस्त्रोत | डिझाइन बीप\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » डिझाइन साधने » फोटोशॉप » ग्राफिक आणि वेब डिझाइनसाठी 45 विनामूल्य उच्च-गुणवत्तेचे PSD\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम ��्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n20 HTML5 आणि CSS3 संसाधने, साधने आणि टिपा\nगीक विनोदाच्या स्पर्शासह 30 वॉलपेपर\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/notification-for-maharashtra-day-64339", "date_download": "2022-01-28T22:21:02Z", "digest": "sha1:QYZRLZG5LLQB74URKKWXYC552W2OBICI", "length": 11236, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Notification for maharashtra day | ‘महाराष्ट्र दिन’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना", "raw_content": "\n‘महाराष्ट्र दिन’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना\n‘महाराष्ट्र दिन’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना\nकोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गेल्यावर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nकोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गेल्यावर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत जारी करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात यावं. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nकोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निर्देश देण्यात आले आहेत.\nहेही वाचा- “ठाकरे सरकारने राज्यातील तरूणांना लसीकरणापासून वंचित ठेवलं”\nत्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावं. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nया नमूद ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे. त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nविधीमंडळ, मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावं.\nध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nहेही वाचा- Lockdown In Maharashtra: राज्यातील लाॅकडाऊन १५ मेपर्यंत वाढवला\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुर���्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार\nमुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई; १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त\nमुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट\n'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/06/mmrc-recruitment-2020-5637.html", "date_download": "2022-01-28T21:40:57Z", "digest": "sha1:ZY7V6VLGKMYUI6W4OJXMSPAYZU5V5TZV", "length": 8081, "nlines": 85, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "MMRC Recruitment 2020 मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nMMRC Recruitment 2020 मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांची महाभरती\nगवंडी, सुतारकाम, फिटर (बार बेडिंग & फिक्सिंग), वेल्डर, इलेक्ट्रिशिअन, वायरमन, अकुशल कामगार, रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर पदांच्या 5637 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details\n2) सुतारकाम - 804\n3) फिटर (बार बेडिंग & फिक्सिंग) - 2038\n4) वेल्डर - 163\n5) इलेक्ट्रिशिअन, वायरमन -\t59\n6) अकुशल कामगार - 1877\n8) पाईप फिटर - 58\n9) क्रेन ऑपरेटर - 49\nशैक्षणिक अहर्ता Required Qualification : जाहिरातीत नमूद नाही\nवयोमर्यादा Age Limit : जाहिरातीत नमूद नाही\nपरीक्षा शुल्क Exam Fees : परीक्षा नाही.\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply : अधिक माहिती करिता खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष���ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/atul-bhatkhalkar-posted-old-saamana-news-target-sharad-pawar/", "date_download": "2022-01-28T23:49:01Z", "digest": "sha1:P4LQVD6IE6WXQ2EVZBYMMGMYUZH3VZZ3", "length": 9579, "nlines": 116, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "\"बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती\", रयत शिक्षण संस्थेच्या वादावरून भातखळकरांचे टीकास्त्र", "raw_content": "\n“बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती”, रयत शिक्षण संस्थेच्या वादावरून भातखळकरांचे टीकास्त्र\nमुंबई : रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहे. साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे(Mahesh Shinde) यांनी माझी उंची शरद पवारांची उंचीपेक्षा दोन इंच लहान आहे असे म्हंटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी महेश शिंदेंनी आपला मेंदु तपासून पाहावा असे म्हंटले. दरम्यान,आता या वादात भाजप नेत्यांनी देखील उडी मारली असून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे.\nयासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती.’ तसेच या ट्विटसोबत त्यांनी सामना वृत्तपत्राच्या जुन्या अंकाचा फोटो टाकला आहे. यामध्ये बाबासाहेब ठाकरेंच्या सभेचा फोटो असून ‘निश्चयाचा महामेरु कसले, पवार तर सोनियांचे पायधरू’,असे या बातमीचे शीर्षक आहे.\nदरम्यान, भातखळकरांनी अजून एक ट्विट केले असून यामधून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले आहेत की,’घरी बसण्याचा निकष लावला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात मोठे आहेत. त्यांची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. कुंभकर्णसुद्धा सहा महिन्यांनी जागा व्हायचा, हे कुणी तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगण्याची गरज आहे.’\nअनिल देशमुखांच्या शंभर कोटी बाबत पोलिस उपायुक्तांनीच दिले उत्तर, म्हणाले…\nकोरोनामुक्त होताच रोहित पवार मैदानात; साधला भाजपवर निशाणा\n‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनिल मेहता यांचे निधन\n“आपल्याला कोरोना झाला नाही कारण…”; इंदुरीकर महाराजांचे अजब विधान\nअजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nभय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी\nफडणवीसांना माजी मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; औरंगाबादेत टिपू सुलतान यांच्या समर्थनात बसपा मैदानात..\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%86%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%8F%E0%A4%AB.", "date_download": "2022-01-28T23:00:41Z", "digest": "sha1:3PECKROYSFPFNESZVGHJ523X25W5I5YW", "length": 2469, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्हियारेआल सी.एफ. - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nव्हियारेआल सी.एफ. (स्पॅनिश: Villarreal Club de Fútbol; वालेन्सियन: Vila-real Club de Futbol) हा स्पेनमधील व्हियारेआल ह्या शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे.\nमार्च १०, इ.स. १९२३\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१४ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/six-cups-tarot-card", "date_download": "2022-01-28T21:38:02Z", "digest": "sha1:DIGNFPXRSOY2GAKVMZT5DREIKG55BBVJ", "length": 16930, "nlines": 66, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "कप टॅरो कार्डचे सहा - चिन्ह निवडा", "raw_content": "\nकप टॅरो कार्डचे सहा\nटॅरो कार्ड अर्थ, प्रेम, उलट आणि बरेच काही x टॅरो कार्ड: सहा कप\nकीवर्ड: आनंद, आंतरिक मूल, आठवणी\nपुष्टीकरण: माझे हृदय आनंदाने भरले आहे.\nयाचा अर्थ: सामान्य - प्रेम - करिअर - आरोग्य\nवेळ रेखा: मागील - उपस्थित - भविष्य\nसिक्स ऑफ कप्स अर्थ\nनिर्दोषतेच्या अवस्थेची घोषणा करीत, कोणत्याही वाचनात दिसून येण्याकरिता सिक्स ऑफ कप्स हे एक आश्चर्यकारक कार्ड आहे कारण ते आपल्या आतील मुलाशी शुद्ध संपर्क दर्शवते. सुरक्षेकडे लक्ष वेधून, आधीच तयार केलेल्या स्पष्ट सीमारेषा आणि तेथे प्रकाश टाकण्यासाठी स्वातंत्र्याचे सार, यात सकारात्मक भावना, आनंददायक ऊर्जा, हसणारे लोक आणि कोणतीही इच्छाशक्ती नसलेले संपर्क दिसून येतात. हे अशा ठिकाणी प्रतिनिधित्व करते जिथे आपल्या आणि इतर लोकांमध्ये गोष्टी स्पष्ट आणि स्पष्ट आहेत आणि ज्याचे आपण आभारी आहोत त्याइतके देणे आवश्यक आहे आणि बरेच काही. आम्ही काही गडद प्रकरणांमधून बाहेर काढल्यानंतर आणि आपल्याला काढून टाकणा matters्या गोष्टींवर कार्य केल्यावर मोठ्या वादळानंतर येणारी स्फूर्तीदायक अवस्था आहे. आम्ही प्रामाणिक आणि अस्सल पाया घातलेल्या नवीन टॉवर्सच्या सुरक्षेचा आनंद घेत असल्यामुळे आता समाधान कमी होते. भावनिक मुक्तीची भावना येथे आहे आणि आपण भूतकाळावर दृढ धरून राहण्याऐवजी नवीन परिस्थिती स्वीकारू. सर्व वेळ खूप गंभीर असण्याची गरज नाही आणि चांगल्या कंपनीत आम्हाला योग्य भावनिक जोडणी मिळू शकेल.\nत्यातील सिक्स कपांद्वारे प्रेमाचे वाचन मनापासून समृद्ध होते कारण ते दोन लोकांमधील गहन भावना दर्शवते, जिथे असुरक्षा स्पष्टपणे दिसतात आणि यापुढे लपविण्याचे कारण आपल्याकडे नाही. आपल्या प्रिय बंधूच्या सर्जनशील आणि निष्पाप भागाचे संरक्षण करण्यासाठी जितके त्यांचे प्रेम आहे त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता यांचे प्रतिनिधित्व करणे, आपल्या प्रेमाचे महत्त्व आणि त्याची खोली किती महत्त्वाची आहे हे दर्शविते. अंशतः अलैंगिक, हे स्वच्छ प्रेमळ एक्सचेंजचे एक कार्ड आहे जेथे निर्दोषपणा आणि काळजीची स्थिती टिकवण्यासाठी भविष्यासाठी निवडलेली दिशा प्लॅटोनिक असू शकते. तरीही, हे कोणत्याही आत्मीयतेचे सार आहे आणि जेव्हा शारीरिक स्पर्शाद्वारे ग्राउंड केले आणि प्रकट होते तेव्हा टिकून राहण्याची आणि निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असते.\nत्याच्या उत्साही आणि समृद्ध उर्जासह, सिक्स ऑफ कप्स असे एक कार्ड आहे जे करिअरमध्ये वाचनात सापडल्यावर आपल्याला प्रेरणा देईल आणि पुढे जावे. स्पष्ट, प्रामाणिक आणि सर्जनशील कार्यासाठी आमचे हेतू आणि दारे उघडलेली शुद्धता दर्शवित आहे, कोणत्याही वाचनात ही एक विशेष सहाय्यक मालमत्ता आहे, विशेषत: आमची व्यावसायिक जगातील गोष्टी. आम्ही ज्या आतील मुलाकडे गेलो होतो त्याच्याशी संपर्क साधल्यास हे आपल्याला आठवण करून देते की आपण पुढे जाण्यासाठी पुरेसे शिकलो आहोत आणि आनंदी राहण्यासाठी आपल्याला आणखी कोणत्याही जबाबदा take्या घेण्याची गरज नाही, फक्त एका झोनमध्ये तयार होण्यासाठी आणि रहाण्यासाठी. सुरक्षिततेचे जेथे आम्ही आहोत त्याप्रमाणे आम्ही इतरांना प्रयोग करण्यास व कनेक्ट करण्यास मुक्त आहोत.\nवृषभ नर आणि वृषभ महिला\nआमच्या बॅटरी रिचार्ज करणारे कार्ड, सिक्स ऑफ कप्स शिकवते की जर आपण आपल्या स्मृतीतील योग्य दुवा स्पर्श केला आणि समस्येचा मूळ भाग शोधून काढला तर आपल्या सर्व शारीरिक समस्या आणि आरोग्यावरील समस्या दूर केल्या जाऊ शकतात. हे वारशाने प्राप्त झालेल्या समस्यांकडे तसेच आपल्या सर्व प्रकारच्या अडचणींमधून भौतिक विमानामध्ये प्रकट होणाru्या आपल्या सत्य इच्छेसह पुन्हा कनेक्ट होण्याची आमची आवश्यकता आहे. हालचाली अस्सल असाव्यात आणि ज्या गोष्टींचा आम्हाला अद्याप सामना करण्याची संधी मिळाली नाही त्याबद्दल सर्व संपर्क घाबरून असले पाहिजेत. आपल्या स्वतःच्या शूजमध्ये निरोगी आणि आनंदी होण्यासाठी काही मजा करणे ही ���मची प्राथमिकता आणि आपली जबाबदारी असल्याचे दिसते.\nसहा कप उलट झाल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून काही वाईट निवडींचा सामना करावा लागू शकतो कारण यामुळे आपल्या स्वतःच्या आतील मुलापासून अलिप्तपणा आणि आपल्याला शोधू इच्छित असलेल्या घराची भावना दिसून येते. बाह्य जगातील बर्‍याच गोष्टी आपल्या मूळ गोष्टीवरुन परिणाम आणू शकतात आणि आपण आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी इतरांशी संबंधित असताना योग्य अंतर शोधण्याची गरज आहे व आपण जे हवे आहे ते घेणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. शिक्षणाची प्रक्रिया विचित्रपणे लावल्या जाणार्‍या विश्वासाने नियंत्रित केली जाते आणि अंतःकरणाच्या जगाकडे जाताना हृदयाला मार्गदर्शनाची गरज असते.\nमागील - मेमरी लेनची एक सहली, सिक्स ऑफ कप हे आमच्या सर्वात असुरक्षित परंतु सर्वात सर्जनशील आणि आनंदी सेल्फचे एक सशक्त स्मरणपत्र आहे. आजच्या यशाची रचना म्हणून उभे राहण्याआधी आम्ही संरक्षणाची बांधणी करण्यापूर्वी आमच्या अस्सल व्यक्तिमत्त्वाशी आमच्याशी असलेला संपर्क होता. खालील कार्डांवर अवलंबून, आज आपण जगत असलेल्या लोकांपेक्षा हे ख value्या किंमतीचे स्मरण असू शकते किंवा आपल्या मुळांनी आपल्याकडे जे टिकून आहे आणि जे आपल्याकडे आहे ते तयार करण्याची शक्ती कशी दिली हे दर्शवू शकेल. काहीही झाले तरी ते आपल्या आनंददायी जीवनशक्तीचे स्मरणपत्र आहे जे आपल्याला कायम ठेवते.\nउपस्थित - सध्याच्या आमच्या वाचनात यासारख्या एका कार्डासह, भावनिक संकटे आपल्या मागे राहिली आहेत आणि आता आम्ही शक्य तितक्या चांगल्या हेतू आणि नैतिक निर्णयाच्या स्पष्टतेसह कार्य करण्यास निश्चित आहोत. हे आम्हाला सांगते की, अनुभवाचा अभाव उत्पादकत्व किंवा वैयक्तिक आनंद जोपर्यंत जोपर्यंत आम्ही उत्सुक नाही आणि जोपर्यंत घ्यावयाच्या प्रत्येक चरणांबद्दल उत्सुकता धोक्यात आणत नाही हे सांगत आहे. स्वच्छ जवळीक संपर्कांचे बोलणे, ते आम्हाला योग्य सामाजिक मंडळाशी जोडते आणि आधारलेल्या आधार म्हणून आमच्या आयुष्यात खास राहिलेल्या अशा व्यक्तींना ते सूचित करते.\nभविष्य - जेव्हा आपल्या भविष्यासाठी सिक्स ऑफ कप्स सेट केले जातात तेव्हा भावनांना कोणत्याही निर्णयामध्ये अडथळा आणण्याची संधी दिली पाहिजे. येथे कोणतेही बरोबर किंवा चुकीचे नाही, केवळ प्रामाणिक अस्वाभाविक गरज�� आणि इतरांशी संपर्क साधण्याची शुद्धता, पूर्वग्रह किंवा कोणत्याही प्रकारच्या निर्णयाशिवाय. आपल्या दिशेने कार्य करणे, प्रेरणा देण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी काहीतरी काम करणे हे एक चांगले मिशन आहे. आपण आपल्या भविष्यात हे कार्ड पहाल तेव्हा आपण निरोगी, प्रौढ व्यक्तीच्या सीमांना धरून स्वत: ची स्वीकृती आणि आत्म-प्रेमाच्या आदर्शापर्यंत पोचत असताना आपण काहीतरी चांगले केले पाहिजे.\nकन्यारास कर्करोग लिओ मिथुन वृषभ\nमिथुन राशि राशीची साइन राशी\nमकर राशीची राशी मकर राशीची राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nमिथुन स्त्रीसाठी सर्वोत्तम प्रेम जुळणी\nसिंह आणि वृषभ सुसंगत आहेत\nधनु आणि सिंह यांची साथ मिळेल\nसिंह आणि वृश्चिक पुरुष सुसंगतता\nमिथुन स्त्रीसाठी सुसंगत चिन्हे\nसिंह स्त्री आणि कन्या पुरुष\nकुंभ आणि वृषभ सुसंगत आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Sahitya-Akademi-AwardET7152871", "date_download": "2022-01-28T23:01:59Z", "digest": "sha1:QTOH3WE4ANX4DJ5LREA2GFDIHROPPXJG", "length": 32656, "nlines": 149, "source_domain": "www.kolaj.in", "title": "तरुणाईच्या नव्या जाणिवांची दिशा दाखवणारं साहित्य| Kolaj", "raw_content": "\nतरुणाईच्या नव्या जाणिवांची दिशा दाखवणारं साहित्य\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसाहित्यक्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार किरण गुरव, प्रणव सखदेव यांना जाहीर झालाय. नागरसंवेदना, अनोखी कल्पितं आणि आधुनिकोत्तर जाणिवांचं कथन प्रणव सखदेव यांच्या लेखनात आहे; तर सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा किरण गुरव यांनी लिहिलीय. नव्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनवैशिष्ट्यांची ओळख करून देणारा लेख.\nगेल्या दोन दशकांत मराठी कथेला नवं रूप आलंय. चिंचोळ्या आशयाची मराठी कथा आता बहुमुखी झालीय. रंगनाथ पठारे, राजन गवस, सतीश तांबे, जयंत पवार, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, आसाराम लोमटे, किरण गुरव यांनी मराठी कथेचा नवा रूपबंध घडवला आहे. महत्वाचं म्हणजे जयंत पवार, आसाराम लोमटे यांच्या नंतर आता किरण गुरव यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलंय.\nहेही वाचा: पुस्तक माणसाला कसं घडवतं\nभावना जिवंत करणाऱ्या कथा\nकिरण गुरव यांचे ‘राखीव सावल्यांचा खेळ’ आणि ‘श्रीलिपी’ हे कथासंग्रह एकाच वर्षी प्र��ाशित झाले. या कथासंग्रहांनी वाचकांचं लक्ष वेधून घेतलं. सर्वस्वी नवी ताजी वाटावी अशी अनागर जीवनाची कथा त्यांनी लिहिली. त्यांच्या कथेतल्या जीवनाशय, वातावरण आणि कथनाने वाचकांना खिळवून ठेवलंय. आजच्या काळाचं ध्रुवीकरण, खंडितता, गुंते, ताणतणाव आणि लगतच्या मानवी सद्भावाची सृष्टी वेगाने लुप्‍तप्राय होते आहे. त्याचं सखोल दर्शन घडवणारी कथा त्यांनी लिहिली.\nजागतिकीकरण काळाचे पेच आणि सामान्य माणसाचं हरवलेपण कथांमधून त्यांनी समरसून मांडलंय. आल्हाददायक वाटावी अशी उपमान सृष्टी, मिश्कील निवेदनद‍ृष्टी आणि प्रादेशिक बोलीचा संपन्‍न आविष्कार या कथेत आहे. त्यांच्या ‘सांगण्या’चा बंध हा दीर्घकथेचा आहे.\nमानवी जीवनातल्या मूलभूत भावनेला साक्षात करण्याची अद्भुत किमया किरण गुरवांच्या कथेत आहे. मानवी वर्तन स्वभावामागे दडलेल्या इच्छांचे गारूड ते कथारूपात सहजपणे पेरतात. वाचकांना त्यांच्या जाणिवेचा गडद पुनःप्रत्यय देणारा आणि त्याचा विस्तार करणारा कथाबंध ते घडवत आहेत.\n‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या संग्रहात तीन अभिनव दीर्घकथा आहेत. या त्रिवेणी कथांमधे महत्त्वाची आशयसूत्रं आहेत. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या कथेत खेडेगावातली एक सामान्य व्यक्‍ती कुटुंबासोबत त्याच्या तरुण मुलाला शहरातल्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधे डिप्लोमाचा प्रवेश घेण्यासाठी जाण्याच्या प्रवासाचं चित्र आहे.\nगावातून शहरात आलेल्या कुटुंबाच्या ‘वावरण्या’तून आणि शहरपाहणीतून गाव तसंच शहरातली भिन्‍नता आणि खेड्याविषयीचा सद्भाव आहे. संपूर्ण कथेत उपहासविनोदाच्या शैलीचं अजब रसायन आहे. तरुण मुलाच्या मिश्कील निवेदनातून शहर आणि कुटुंब न्याहाळणीचा अद्भुत वाटावा असा नजारा पेश केलाय. गुरवांच्या कथेची खासियत म्हणजे तपशिलांचा भरगच्चपणा तसंच स्थळ, द‍ृश्यं, प्रसंग, घटना, वर्तन आणि भावना संवेदनांचा घनदाट प्रत्यय देणारी त्यांची शैली आहे.\nएखाद्या शहराचा असा तपशीलवार नकाशा रेखाटणारी ही मराठीतली अपवादात्मक कथा आहे. त्यामुळे त्यांच्या कथनाला सजीव सचित्रता प्राप्‍त होते. अनुभव-भावसंवेदनांचा भरगच्च प्रत्यय देणं हे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य ठरतं. मानवी जगण्यातलं अवस्थांतरणाचं जग आणि या गतीत खूप काही हरवल्याची जाणीव गुरवांच्या सर्वच कथेत केंद्रीय स्वरूपात आहे.\nअचंबित वाटणारी शहरी भौतिक सृष्टी आणि त्यांच्या वागणुकीबरोबर गावाकडच्या ‘असते’पणाच्या विरोधद्वंदातून त्यांची कथा घडली आहे. हा फरक भैतिक सृष्टीबरोबर मूल्यद‍ृष्टीचाही आहे. ‘भरपूर काय तरी कायमचं आपण मागं टाकलेलं आहे किंवा कायमचं आपल्यापासून दूर गेलेलं आहे’, या हरवलेपणाची गडद जाणीव त्यांच्या सबंध कथाविश्‍वाला लगडून आहे.\nहेही वाचा: वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी\nकथेतल्या कथेत गुंतलेला ‘इंदूलकर’\n‘इंदूलकर: चरित्र, काळ आणि निर्मिती यांची अन्वेषणकथा’ या कथेत लोकविलक्षण असा प्रत्यक्षता आणि कल्पिताचा ‘कथाखेळ’ रचला आहे. कथेतल्या कथेत अनेक कथा आहेत. कथाप्रवाह वाचकांना निवेदनात सहभागी करून कथा ‘रचतोय’. वाचक इंदूलकरबरोबर कधी त्या कथेचा भाग होऊन जातो ते कळतही नाही.\nकथा एकाच वेळी ऑफिसकथा, घरकुटुंबकथा आणि स्वप्नकथा अशा तीन पातळ्यांवर घडते. एकाच व्यक्‍तिमत्त्वाच्या आत दुहेरी व्यक्‍तिमत्त्वं नांदत असतात. त्याच्या वर्तन स्वभावावर या दोन्ही व्यक्‍तिमत्त्वाचे ताण असतात. ऑफिस काळ हा अंगावर येणारा काळ आहे. या द्वंद्व प्रतिमांतून काळवेग साक्षात केला आहे.\nघरकुटुंबावकाशात घरातले आणि गावाकडचे ताणतणाव आहेत. स्वप्नमालिकेत ‘आतले’ आणि ‘बाहेर’च्या विश्‍वातला ताण आहे. ताणमुक्‍तीची ही कथा आहे. मध्यान्हीचा दिवस अणि मध्यान्हीची रात्र एकदम दिसावी तसे होते. तारेवरील जीवघेण्या कसरती कराव्या लागणार्‍या आजच्या माणसाची ही कथा आहे.\nमार्केटिंगचा बाजार मांडणारी कथा\n‘बाजार: दि मार्केट’ या कथेत जागतिकीकरणाचा काळाचा गडद प्रभाव आहे. ग्राहककेंद्री बाजाराचे आसुरी कथन आहे. एका खेड्यातल्या आठवडी बाजाराचे दिलखेचक निवेदन आहे. वेगवेगळ्या रंग-गंध-संवेदनांबरोबर रंगात आलेल्या बाजारात एक वेडा मार्केटिंगचे फंडे ओरडून ओरडून सांगत आहे. या कथेत पराभूत माणसाचं केविलवाणं करुणचित्र रेखाटलंय. गुरवांच्या कथेत अस्वस्थ कालांतरण आणि त्याच्या पाठीमागे भूतकाळाचा आनंदसोहळारूपी जगाचा पडदा आहे.\nतो पुन्हा पुन्हा अनावृत्तपणे उसळी मारून साकार होतो. हिरवंगार रान, पखरण घालणारं निळंशार आभाळ, भैरीचा डोंगर, चांदणं, घर, झाडंपेरं, लिंगोबा-म्हसोबाचा डोंगर,आईचे हाकारे अशा ‘बळेवंत’ निसर्गाची हाक आहे. ती ‘वांझोट्या आणि भाकड वर्तमानकाळापासून बाजूला झाली आहे’ याचा व्याकूळ आठवणपट त्यांच्या कथेत आहे. भूतकाळातला सर्व तर्‍हेचा सुकाळ आणि वर्तमानातल्या दुष्काळाची ही कथा आहे. त्यात मूल्यद‍ृष्टी आहे.\n‘नव्या शहरी नेपथ्याच्या घरकुटुंबात पोरांना सद्यःस्थितीत आईचा पाठीवरून भरड हात फिरवण्यातला त्रिकालाबाधित आशय समजेल का’ अशा भावजाणिवेची ही कथा आहे. काळ आणि मूल्यांतरणाची ही कथा आहे. त्यात वेगवान बदलाची पडझडचित्रं आहेत. नात्यांचा भूतकाळ आणि वर्तमानातल्या विभागणीची ही कथा आहे. गावपरिसर ही त्याची ‘विसावा सृष्टी’ आहे. या अनेकवचनी कथेत कथनाचा चित्तवेधकपणा आहे.\nजुन्या कथेतल्या अलंकरणसृष्टीचं नूतनीकरण आहे. कोल्हापूर-राधानगरीची भूमिकथा म्हणून तिच्यातल्या घनदाट आशय समृद्धतेमुळे ती वेगळी ठरते. कोल्हापूर परिसरातल्या सजीव ध्वनी रूपांचा, बोलींचा लखलखाट आणि चमचमाट त्यांच्या कथेच्या पानोपानी आहे. त्यामुळे किरण गुरव यांचं कथासाहित्य मौलिक आणि महत्त्वपूर्ण ठरतं.\nहेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा\nतरुणाईचे ‘काळे करडे स्ट्रोक्स’\n‘कोसला’ कादंबरीने तरुणांच्या जगाची नवी दिशा मराठी कादंबरीला दाखवली. त्या वाटेवरून कॉलेजच्या जगाचा नकाशा पुढे अनेक कादंबरीकारांनी आणला. नागरसंवेदना, अनोखी कल्पिते आणि आधुनिकोत्तर जाणिवांचे कथन सखदेव यांच्या लेखनात आहे. ‘काळे कोरडे स्ट्रोक्स’ या त्यांच्या कादंबरीत आजच्या महानगरातल्या महाविद्यालयीन तरुणांची भावकहाणी चित्रित केली गेली आहे.\nकॉलेजमधल्या तरुण-तरुणींच्या आयुष्यातल्या घडामोडींतून नव्या जगाची दिशा, गती आणि मानवी स्वभाव कादंबरीत प्रकटलीय. त्याला महानगरीय जीवनाचे संदर्भ आहेत. मास कॉमला प्रवेश घेतलेल्या तरुणाच्या जीवनातल्या तीन वर्षांच्या काळातल्या घडामोडींचं चित्रण या कादंबरीत आहे. समीर आणि त्यांच्या जिवलग मित्र-मैत्रिणीचं एक खुलं जग कादंबरीत प्रातिनिधिक स्वरूपात आहे.\nमोकळेपणाचा अवकाश मांडणारी कादंबरी\nसानिकाचा मित्र चैतन्य अपघातात मरण पावतो. या मरणाचा तिला धक्‍का बसतो. पुढे समीर आणि सानिकात मैत्री निर्माण होते. सानिका अचानक परागंदा होते. पुढे समीर सलोनी नावाच्या तरुणीच्या सहवासात येतो. तिच्यात गुंततो. तीही मामाबरोबर न्यूझीलंडला निघून जाते. तो एकाकी होतो. मानवी नात्यातल्या सोबतीचा शोध सबंध कादं��रीभर आहे.\nया पात्रांवर मरणाचं ओझंही आहे. कुटुंबातल्या मित्राच्या मृत्यूमुळे आलेल्या एकाकीपणातून अस्तित्वाची परिमाणे आणि गुंते अधोरेखित केले आहेत. कादंबरीत कॉलेजच्या वातावरणातला खुलेपणा आणि मोकळीकतेचं चित्रण आहे. आधीच्या पिढीतला मध्यमवर्गीय ताण आणि ओझ्यातून बाहेर पडलेल्या पिढीचं जगणं कादंबरीत आहे.\nतरुणांचं बिनधास्त जग आहे. खाण्या-पिण्यापासून लैंगिक संबंधातल्या मोकळेपणाचा अवकाश कादंबरीत आहे. त्यामुळे हॉटेल, पब, बारमधल्या तरुण-तरुणींच्या मुक्‍त वावराने कादंबरीचा अवकाश गजबजलाय. सानिका आणि चैतन्य, समीर आणि सानिका, समीर आणि सलोनी, मी आणि विजीत, समीर आणि पिअर, समीर आणि अरुण या तरुण पात्रांच्या भावविश्‍वातून कादंबरीतलं कथन आकाराला आलंय.\nहेही वाचा: कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय\nमैत्रभावाचा किंवा नात्यांच्या शोध हे या कादंबरीचं मुख्य सूत्र आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर येणारा निराशेचा, उदासीनतेचा स्वर कादंबरीभर आहे. एका अर्थानं जीवनातल्या काळ्या करड्या स्ट्रोक्सचं हे चित्रण आहे. लैंगिक जीवनातले अनेक कंगोरे त्यातून ध्वनित झालेत. समीरचा हा अस्तित्व शोध मुंबई, मुळशी आणि हिमाचल प्रदेशातलं मॅकलीओडगंज अशा तिहेरी स्थळावकाशातून साकारला आहे.\nमहानगर, प्राकृतिक जंगल आणि पहाडी प्रदेशातल्या या शोधात प्राकृतिक वाटाव्या अशा जंगलभागातल्या फार्म हाऊसवर समीर जातो. तिथला ओला वारा, लाटांचा नाद, बैलांचे आवाज, हिरवा वास आणि औदुंबराची सळसळ या पार्श्‍वभूमीवर आदिम शांतता त्याला भावते. यातही त्याच्या एकाकी अवस्थेला विविध परिमाणं लाभली आहेत.\nकादंबरीत आजच्या तरुणांचे समांतर विचारव्यूह आहेत. अरुण या मित्राच्या निमित्ताने ‘लाईफ खुल नाटक’ आहे. किंवा ‘माणसाच्या आयुष्यात हिडन फाईल्स’च जास्त असतात. अशा अनेक गुंत्यांचा शोध कादंबरीत आहे. ‘सगळ्या फिलॉसॉफीपेक्षा जगण्याला पैसा लागतो. तरायचं असेल तर वाहतं राहावं लागते’ या जाणिवेचं चित्र आहे.\n‘काळेकरडे स्ट्रोक्स’ कादंबरीचं निवेदन प्रथम पुरुषी आहे. समीरच्या नजरेतून तीन वर्षांतल्या घटना-घडामोडींचं चित्रण केलंय. त्याचबरोबर पात्रांपात्रांमधल्या संवादाच्या मितीने त्याला वेगळी परिमाणं लाभली आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी संवाद भाषेच्या छटा आहेत. नव्या काळाचे संभाषित म्हणून मेल आणि ‘एसएमएस’चा उपयोग आहे. लोकपरंपरेतल्या चिमणी-कावळा-ससाणा आणि कान्होबाच्या गोष्टींचा कल्पक उपयोग केलाय.\nशारीर अनुभवाचं आणि तरुणांच्या खासगी आयुष्याचं धीट चित्रण कादंबरीत आहे. कॉलेज तरुणाच्या नात्यांचा शोध आणि त्यातल्या हरवलेपणाची जाणीव या कादंबरीत केंद्रस्थानी आहे. मनाच्या उदास निराश अवस्थेत ‘चमकत्या अंधाराच्या दिवसांची, जिच्या फण्यावर, हिंदोळतोय, तुझ्या माझ्या नात्यांचा आस’ अशा उदास केऑसचं गडद असं चित्र आहे.\nसंजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीचा साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मान झालाय. संस्कारक्षम आणि प्रेरक ठरावी अशी विनूची हृद्य कथा या कादंबरीत आहे. आजच्या समाजाचं भविष्यचित्र दर्शविणारं हे कथारूप मराठीत अप्रुप ठरावं असं आहे. या तीनही साहित्यकृतींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातलीय.\nविष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं\nदीडशे वर्षांनंतरही मराठी कवितेत गालिब जिवंत\nकवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता\nव्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे\n‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’\nफ्रेंच सरकारने लुई ब्रेल यांचा मृतदेह कबरीतून बाहेर का काढला\n(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nतेजवीराची सावली होता आलं याची कृतार्थता मोठी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nएकाकी अवस्थेपासून जागतिकीकरणापर्यंतचा माहोल कवेत घेणारा 'कोलाहल'\nएकाकी अवस्थेपासून जागतिकीकरणापर्यं��चा माहोल कवेत घेणारा 'कोलाहल'\nमहर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर\nमहर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर\nथोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ\nथोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ\nसंमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा\nसंमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/mangi-tungi-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:37:59Z", "digest": "sha1:OP6GCUEN3RRIU727QCYDQK6WTHUAZ6AS", "length": 22970, "nlines": 137, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "मांगी तुंगी किल्ला माहिती, Mangi Tungi Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मांगी-तुंगी किल्ला मराठी माहिती निबंध (Mangi Tungi fort information in Marathi). मांगी-तुंगी किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मांगी-तुंगी किल्ला मराठी माहिती निबंध (Mangi Tungi fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nमांगी तुंगी शिखरांचा इतिहास\nमांगी तुंगी शिखरांचे धार्मिक महत्व\nमांगी शिखरावर असलेली जैन मंदिरे\nमांगी तुंगी शिखरावर कसे पोहोचायचे\nमांगी-तुंगी हे मध्यभागी पठार असलेले एक प्रमुख दुहेरी शिखर असलेले शिखर आहे, जे नाशिक येथून सुमारे १२५ किमी अंतरावर ताहराबादजवळ आहे.\nमांगी हे शिखर समुद्रसपाटीपासून ४,३४३ फूट उंच, पश्चिमेकडील शिखर आहे आणि तुंगी हे ४,३६६ ��ूट उंच, पूर्वेकडील शिखर आहे. मांगी-तुंगी हे उत्तर महाराष्ट्र (खान्देश) मधील एक प्रसिद्ध शहर आणि जिल्हा ठिकाण धुळ्यापासून फक्त १०० किमी अंतरावर आहे .\nमांगी तुंगी शिखरांचा इतिहास\nनाशिकपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बागलाण तालुक्यात वसलेल्या मांगी तुंगीचे वर्णन सिद्ध क्षेत्र म्हणून केले जाते. पौराणिक कथा मध्ये सांगण्यात आले आहे कि भगवान राम आणि भगवान कृष्ण यांसारख्या ९० कोटींहून अधिक संत आणि ख्यातनाम व्यक्तींना मांगी तुंगी येथे ज्ञान प्राप्त झाले होते.\nभगवान कृष्णाने शेवटचा श्वास घेतला आणि त्याच भागात त्यांचे भौतिक शरीर ठेवले. पुढे असे मानले जाते की त्यांचा मोठा भाऊ बलराम, भगवान कृष्णाच्या मृत्यूनंतर अत्यंत शोकाच्या स्थितीतून बाहेर आला आणि त्याला परमज्ञान प्राप्त झाले, ज्याने त्याला मांगी तुंगी येथेच आत्मज्ञान प्राप्त करण्यास मदत केली.\nमांगी तुंगी शिखरांचे धार्मिक महत्व\nजैन धर्मात अनेक मंदिरे आहेत आणि ती पवित्र मानली जातात. त्यात पद्मासन आणि कयोतसर्गासह अनेक आसनांमध्ये तीर्थंकरांच्या प्रतिमा आहेत. त्याचे वर्णन सिद्ध क्षेत्र म्हणून केले जाते\nसुमारे ३,५०० पायऱ्या शिखराच्या पायथ्याशी जातात, जे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या अनेक स्मारकांनी समृद्ध आहे. याशिवाय, महावीर , ऋषभनाथ , शांतीनाथ आणि पार्श्वनाथ यांसारख्या महान तीर्थंकरांच्या नावावर असंख्य लेणी आहेत. येथे दरवर्षी एक भव्य जत्रा भरते जिथे लोक उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भेट देतात.\nमूर्तींवर अनेक शिलालेख आहेत, त्यातील बहुतांश कालांतराने खराब झाल्यामुळे स्पष्ट होत नाहीत. येथील आदिनाथ आणि शांतीनाथ लेण्यांच्या खडकांवरील अनेक शिलालेख संस्कृत भाषेत आहेत.\nफेब्रुवारी २०१६ मध्ये, अहिंसेची मूर्ती, अखंड दगडात कोरलेली १०८ फूट मूर्ती येथे अभिषेक करण्यात आली. जगातील सर्वात उंच जैन मूर्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.\nया टेकडीवर सात जुनी मंदिरे असून येथे अनेक संतांच्या चरणांच्या प्रतिमा आहेत. येथे कृष्ण कुंड नावाचा तलाव आहे, जो भगवान श्रीकृष्णाच्या शेवटच्या दिवसांचा साक्षीदार असल्याचे म्हटले जाते. ग्रंथानुसार, भगवान कृष्णाचा मोठा भाऊ , बलराम यांनीही मोक्ष साधला आणि स्वर्ग प्राप्त केला. येथे बलभ���्र गुहा नावाची गुहा आहे जिथे बलराम आणि इतर अनेक मूर्ती स्थापित आहेत.\nतुंगी गिरी शिखरावर पाच मंदिरे आहेत. आठव्या तीर्थंकर भगवान चंद्रप्रभू यांच्या दोन लेणी आहेत आणि दुसरी रामचंद्र गुहा आहे. हनुमान, गव, गवक्ष, नील इत्यादी प्राचीन मूर्ती येथे आहेत. एका गुहेत तपस्वी संत अवस्थेत रामाचे सेनापती कृतान्तवक्र यांची मूर्ती आहे.\nमांगी आणि तुंगी टेकड्यांमधील मार्गावर, शुद्ध आणि बुद्ध मुनींच्या दोन गुहा आहेत. भगवान मुनिसुव्रत नाथांचा कोलोसस येथे पद्मासन मुद्रेत आहे. भगवान बाहुबली आणि इतरांच्या मूर्तीही येथे आहेत.\nदोन्ही टेकड्यांवरील अनेक मूर्ती खडकांवर कोरलेल्या आहेत. यक्ष आणि यक्षिणी (तीर्थंकरांचे परिचारक) आणि इंद्र यांचे सुंदर आणि आकर्षक दगडी कोरीवकाम येथे पाहायला मिळते.\nमांगी-तुंगी हे देखील गिर्यारोहणासाठी एक आदर्श ठिकाण आहे.\nऋषभदेव भगवान यांची १०८ फूट जैन मूर्ती\nभगवान ऋषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थंकर मानले जातात . फेब्रुवारी २०१६ मध्ये, १०८ फूट उंची असलेल्या जगातील सर्वात उंच जैन पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. अहिंसेचा पुतळा असे नाव असलेली ही मूर्ती वास्तुकलेचा एक कलात्मक नमुना आहे आणि ती जगभरातील जैनांसाठी तीर्थयात्री बनली आहे.\nया प्रकल्पाची पायाभरणी १९९६ मध्ये जैन भिक्षुणी ज्ञानमती माताजी यांच्या प्रेरणेने झाली.\nआदिनाथ आणि शांतीनाथ लेणी या दोन मुख्य लेण्यांमध्ये, आदिनाथ गुहेत १३४३ चा शिलालेख आहे. सीतलनाथ, महावीर, आदिनाथ, शांतीनाथ, पार्श्वनाथ आणि रत्नत्रय यांसारख्या देवता आणि ऋषींच्या नावावर इतर अनेक लेणी आहेत. ज्यांची तेथे सुटका झाली. डोंगराच्या पायथ्याशी तीन मंदिरे आहेत ज्यात ७५ हून अधिक मूर्ती आहेत. भगवान मुनिसुव्रत नाथांचा एक कोलोसस पद्मासन मुद्रेत येथे आहे.\nमांगी टेकडीवर दहा गुहा आहेत. महावीर गुहेत तीर्थंकर महावीरची पांढऱ्या ग्रॅनाइटची पद्मासन मुर्ती आहे. गुहा क्रमांक ६ मध्ये परस्वनाथाची मुख्य मूर्ती आहे, त्याच्या शेजारी आदिनाथांच्या प्रतिमा आहेत. भगवान बाहुबली यांचा ३१ फूट उंच पुतळा नुकताच उभारण्यात आला आहे.\nमांगी शिखरावर असलेली जैन मंदिरे\nमहावीर दिगंबर जैन गुंफा मंदिर: मांगी टेकडीवरील मुख्य मंदिर भगवान महावीर यांना समर्पित आहे. मूलनायक ही पद्मासन मुद्रेतील महावीरांची ३.३ फूट मूर्ती आहे. ड��व्या बाजूला आणखी चार मूर्ती आहेत. भिंतीवर तीर्थंकरांच्या चार मूर्ती कोरलेल्या आहेत.\nगुहा क्रमांक ६: या मंदिराची मुख्य मूर्ती ही पद्मासन मुद्रेतील भगवान आदिनाथांची ४.६ फूट उंच मूर्ती आहे. गुहेच्या भिंतीवर पद्मासन आसनात वीस मूर्ती आहेत. या मंदिराच्या मध्यभागी भगवान पार्श्वनाथ आहेत. दोन तीर्थंकरांची बसलेल्या पद्मासनातील आणि दोन कयोतसर्ग मुद्रेतील शिल्पेही आहेत.\nगुहा क्रमांक ७: चार मूर्ती चार दिशांना आहेत आणि चार भिंतीच्या बाजूला आहेत.\nगुहा क्रमांक ८: वीस मूर्ती आणि सात जैन संतांची शिल्पे आहेत.\nगुहा क्रमांक ९: ४७ मूर्ती तिन्ही बाजूला असून या गुहेच्या मध्यभागी भगवान पार्श्वनाथांची २.१ फूट उंचीची मूर्ती आहे. गुहेच्या भिंतीवर १३ जैन संतही दिसतात. टेकडीच्या भिंतीवर २४ तीर्थंकरांचे शिल्प आणि या टेकडीतून मोक्ष मिळवणाऱ्या जैन संतांच्या पायाच्या प्रतिमा आहेत.\nमांगी टेकडीवर चार जुनी मंदिरे आहेत.\nभगवान चंद्रप्रभा गुहा: मुख्य मूर्ती पद्मासन मुद्रेतील भगवान चंद्रप्रभ आहेत ज्यांची उंची ३.३ फूट आहे. आणखी १५ मूर्ती असून त्यापैकी सात मूर्तींची उंची २.१ फूट आणि ८ मूर्तींची उंची १.३ फूट आहे. सर्व मंदिरे सातव्या-आठव्या शतकातील आहेत.\nटेकडीच्या पायथ्याशी चार मंदिरे आहेत.\nभगवान पार्श्वनाथ जैन मंदिर: या मंदिराची मुख्य मूर्ती १८५८ मध्ये स्थापित केलेली पद्मासन मुद्रेतील ३.८ फूट उंचीची भगवान पार्श्वनाथ मूर्ती आहे.\nभगवान आदिनाथ मंदिर: या मंदिरातील मुख्य मूर्ती भगवान आदिनाथांची पद्मासन मुद्रामधील २.५ फूट मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला भगवान विमलनाथांची २.१ फूट उंच मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला पद्मसन मुद्रेतील चंद्रप्रभूंची मूर्ती आहे.\nभगवान पार्श्वनाथ मंदिर: मुख्य मूर्ती ही १८१३ मध्ये स्थापित केलेली पद्मासन मुद्रेतील भगवान पार्श्वनाथांची ३.६ फूट उंचीची मूर्ती आहे.\nसहत्रकूट कमळाचे मंदिर आणि बाग: या मंदिरात १००८ मूर्ती आहेत.\nमांगी तुंगी शिखरावर कसे पोहोचायचे\nट्रेनने जवळचे रेल्वे स्टेशन मनमाड आहे. स्टेशनवरून तुम्हाला टॅक्सी किंवा बस सहज मिळू शकतात.\nरस्त्याने जायचे असेल तर मुंबई ते मांगी मार्गे शिर्डी, नाशिक हे अंतर ४५१ किमी आहे.\nया ठिकाणाच्या धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, मांगी तुंगीला समृद्ध वारसा आहे. मांगी आणि तुंगी ही खर��� तर एकमेकांच्या अगदी जवळ असलेल्या दोन शिखरांची नावे आहेत. मांगी शिखर ४३४३ फूट उंच आहे तर तुंगीची समुद्रसपाटीपासून ४३६६ फूट उंची आहे.\nडोंगरावरील खडकात कोरलेल्या देवता आणि ऋषींच्या मूर्ती असलेल्या शेकडो गुहा हे या ठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे. मांगी शिखराजवळ सीता, महावीर, आदिनाथ, शांतीनाथ, पार्श्वनाथ आणि रत्नत्रय यांसारख्या देवता आणि ऋषींच्या नावावर अनेक लेणी आहेत. कृष्ण कुंडा तुंगी शिखराच्या जवळ आहे जिथे भगवान श्रीकृष्णावर अंत्यसंस्कार केले गेले असे मानले जाते. इतर गुहांमध्ये राम आणि त्याच्या प्रिय आणि जवळच्या लोकांच्या मूर्ती आहेत.\nतर हा होता मांगी तुंगी किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास मांगी तुंगी किल्ला हा निबंध माहिती लेख (Mangi Tungi fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-increase-the-heart-disease-and-respiratory-in-children-5042808-NOR.html", "date_download": "2022-01-28T22:21:49Z", "digest": "sha1:ISZQAQGIVKSVWRQ7HODLVTJWJ24WGTKB", "length": 8246, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Increase The Heart Disease And Respiratory In Children | कार्यशाळेत बालरुग्णांच्या सेवांचे दाखवले प्रात्यक्षिक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकार्यशाळेत बालरुग्णांच्या सेवांचे दाखवले प्रात्यक्षिक\nऔरंगाबाद- बालकांमध्ये हृदयरोग आणि श्वसनविषयक आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बालमृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी तातडीच्या प्रसंगात बालकांना उपचार कसे द्यावेत, याविषयी सप्रात्यक्षिक अनुभव देणारी कार्यशाळा शनिवारी जुलै रोजी शहरात झाली. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिशियन आणि एमजीएम बालरोग विभाग यांच्या विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरासह विदर्भ, जालना येथील बालरोगतज्ज्ञ सहभागी झाले होते. डॉ. ऋषीकेश ठाकरे, डॉ. मंदार देशपांडे, मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉ. गीता भट्ट, वर्धा येथील डॉ. आकाश बंग आणि डॉ. मनीष वैद्य यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.\nवैद्यकीय व्��वसाय करताना मृत्यूचा सामना होणे ही अटळ गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीसोबत कुटुंबीयांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यातही बालकात संपूर्ण कुटंुबाचा जीव असतो. त्यामुळे बालकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर मारहाणीचे प्रसंग अधिक प्रमाणात घडतात. यासाठी संवादकौशल्य, सातत्याने बालकांच्या प्रकृतीची माहिती अद्ययावत करणे आणि भावनांना वाट करून देणे महत्त्वाचे असते, याविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.\nश्वसनाच्या आजाराने ७० ते ८० टक्के मृत्यू\nबालकांमध्ये श्वसनाचे आजार बळावले आहे. त्यामुळे एकूण दगावणाऱ्या बाळांपैकी ७० ते ८० टक्के मृत्यू हे श्वसनाच्या आजारांमुळे हृदयक्रिया बंद पडल्याने होतात, तर हृदयरोगामुळे दगावणाऱ्या बाळांचे प्रमाण १० टक्के आहे. यासाठी प्रथमोपचारासाठी जवळ कुठलेही उपकरण नसताना ऑक्सिजन कसा द्यावा, बंद पडलेले हृदय कसे सुरू करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मॅनिकिन्सवर प्रशिक्षणही देण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष बाळावर उपचार करत असल्याचा अनुभव डॉक्टरांनी घेतला. बेशुद्धावस्थेत आलेले बाळ किंवा अपघात झालेले बाळ यांच्यावर तत्काळ कोणते उपचार करावेत, कसे करावेत याविषयी इत्थंभूत माहिती देण्यात आली. एमजीएमच्या बालरोगविभागप्रमुख डॉ. अंजली काळे आणि डॉ. केदार सावळेश्वरकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले.\nज्ञान मिळाल्याने आत्मविश्वास वाढला\n- मुलांवर उपचार करताना हृदय बंद पडल्यास नेमका किती दाब द्यावा, डिफिब्रिलेशन कसे करावे,याबाबत साशंक असतो. आजच्या परिषदेमुळे आम्हाला याचे अचूक ज्ञान मिळाले.\nडॉ. राकेश चिकलोंडे, बालरोगतज्ज्ञ\n- बालरोग तज्ज्ञांना अधिकाधिक सक्षम उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात सामान्यांनाही यातील काही प्रशिक्षण देण्याचे आमचे प्रयोजन आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंतचे उपचार देता येतील.\nडॉ. मंदार देशपांडे, बालरोगतज्ज्ञ\n- दंतोपचारां दरम्यान आलेल्या आपत्कालीन स्थितीमध्ये बालकांना कसे उपचार द्यावेत, याविषयीचे सखोल मार्गदर्शन सप्रात्यक्षिक करण्यात आले. अनेकदा आम्हाला तोंडावाटे नळी टाकून उपचार करायचे असतात, पण काही वेळा श्वास अडकू शकतो. तेव्हा नेमके काय करावे, हे आजच्या कार्यशाळेत कळाले.\nडॉ. तेजस जयस्वाल, बालदंतरोग��ज्ज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-mirza-ghalib-a-books-publication-4847602-NOR.html", "date_download": "2022-01-28T23:04:11Z", "digest": "sha1:BSFQNQAHU6TMG3HGYN42DGKBYW3VALOA", "length": 16929, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Mirza Ghalib' a book's publication | नवी पिढी अधिक प्रामाणिक, कविराज गुलजारांनी थोपटली तरुणाईची पाठ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवी पिढी अधिक प्रामाणिक, कविराज गुलजारांनी थोपटली तरुणाईची पाठ\nऔरंगाबाद- आमची पिढी भोंदू आहे; पण आजची पिढी तशी नाही. ती प्रामाणिक, पारदर्शी आणि सर्वांपेक्षा अधिक देशप्रेमी पिढी आहे, असे सांगत विख्यात कवी, शायर, लेखक गुलजार यांनी आजच्या तरुण पिढीचे कौतुक केले. मनस्वी व मनाला योग्य वाटेल ते बिनधास्त करणाऱ्या या पिढीला नवा भारत घडवायचा आहे, असे सांगत त्यांनी या तरुणाईची पाठ थोपटली.\n\"मिर्झा गालिब' या पुस्तकाच्या अंबरीश मिश्र यांनी केलेल्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन रविवारी औरंगाबादेत झाले. खचाखच भरलेल्या जेएनईसीच्या रुक्मिणी हॉलमध्ये रसिकांशी संवाद साधताना गुलजार यांनी तरुणांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, जग बदलत आहे. मला बदलाची चिंता नाही. ते सांभाळण्याची चिंता आहे. ग्लोबलायझेशन का जमाना है, बडी तेजीसे ग्लोब घूम रहा है. उस तेजीसे तहजिबोंका मिश्रण हो रहा है. बदल तर होणारच; पण ते नाकारायला नको. पाऊस आला तर धान्य सांभाळावे, पाऊस रोखण्याच्या फंदात पडू नये. नवी पिढी ते करत नाही. खरे तर आतापर्यंत कोणकत्याच मागच्या पिढीने पुढच्या पिढीची तारीफ केलेली नाही, पण मी सांगतो की आजची पिढी खरेच प्रामाणिक, पारदर्शक आहे. ते डोळ्याला डोळा भिडवून बोलतात. ही अधिक भारतीय पिढी आहे. त्यांना त्यांच्या मनातला भारत उभा करायचा आहे. गंगा मैली आहे हे त्यांना माहीत आहे, पण ती त्यांना साफ करायची आहे. जगातला दुय्यम दर्जाचा नागरिक होणं त्यांना साफ नामंजूर आहे. बापालासुद्धा यू आर सो मीन म्हणायला धजावणारी ही पिढी स्पष्ट आहे. त्यांचा प्रामाणिकपणा जर आपल्याला शरमिंदा करत असेल, तर आपल्यातच खोट आहे हे नक्की.\nआजच्या गालिबच्या नजरेतून तो गालिब : पत्रकार अंबरीश मिश्र यांनी \"मिर्झा गालिब' या पुस्तकाचा तेवढाच रसाळ मराठी अनुवाद केला आहे. त्याच मिश्रांनी गुलजारजींची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत गुलजारजींनी गालिबवरील मू�� पुस्तकातील उर्दू उताऱ्यांचे वाचन केले व मिश्रांनी त्याचा मराठी अनुवाद सादर केला. गप्पांच्या ओघात गुलजारजींनी गालिब उपस्थितांना असा काही समजावून सांगितला की तो त्यांच्याप्रमाणेच सर्वांचाच गालिब चाचा होऊन गेला.\nगुलजारजींच्याच शब्दातील गालिब...: दिल्लीच्या युनायटेड ख्रिश्चन स्कूलमध्ये मी शिकत होतो. तिथे मुजिबुर रहमान माझे शिक्षक होते. ते शायरी विषय शिकवत. ते तरन्नुममध्ये गझल गायचे नंतर एकेक शेर समजावून सांगत. उनकी एक बात बडी अजीब थी. वो गालिब को चाचा गालिब कहते थे. उन्होने किसीको कभी मामू, मोमीन नही कहा. लेकीन गालिब तो चाचा थे. तबसे लगाव पैदा हुआ. घर के बुजुर्गोंकी तरह. चाचा की सोहबत में तबसे रहा. मार्कांसाठी पाठ केलेला गालिब नंतर मला सतत भेटत गेला. मी पीएचडीसाठी, डीग्रीसाठी गालिब कधी शिकलो नाही. बस पढते गया, बार बार सामने गालिब आते गए. गालिब को जितनी बार पढो नई नई परते खुल जाती है....\nगालिब आजच्या काळाला सुसंगत आहे का असे विचारतात. तर मी होच म्हणेन. टेक्स्ट बुकाबाहेरही गालिब समजून घेत गेलो. प्रत्यक्ष आयुष्यात त्याची उपयोगिता समजत गेली. तो कित्येक शतकांपूर्वीचा असला तरी तो आजची भाषा बोलतो. प्रत्येकाशी तो या ना त्या प्रकारे जोडला आहे. त्याच्या शायरीतून आजही अनेक सुभाषिते, वाक्ये मिळतातच ना. इश्क पर जोर नही म्हणणारा गालिब पाहा ना. प्रेम सगळेच करतात पण त्याबाबत बोलायचे झाले तर आधी गालिबच आठवतो. गालिब खूप निर्मळ आयुष्य जगला. त्याची शायरी हे त्याचे भावनांचे प्रकटीकरण होते. जे आयुष्य त्याने पाहिले, ज्या भल्याबुऱ्या गोष्टी त्याच्या जगण्याला स्पर्शून गेल्या त्या त्याने अचूकपणे मांडल्या. गालिब जुगार खेळत पण त्यांनी ते लपवले नाही. जुए को ना गुनाह बनाया न पेशा बनाया. मिर्झा गालिब प्यायचेदेखील. अगदी मेरठहून स्कॉच आणून पीत. पण खुले आम सांगत. भोंदूपणा नसे. त्यांनी आयुष्याच्या प्याल्यातील एकेक घोट आनंदाने घेत निर्मळपणे ते जगले. मी मला गालिबचा तिसरा सेवक मानतो. एक होता कल्लू, तो शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिला. दुसरी होती वफादार. आणि तिसरा मी. मी गालिबचे कर्ज चुकवतोय. अनेक पिढ्या हे कर्ज चुकवतील, पण ते फिटणार नाही. त्यांच्या कर्जातच राहावे लागणार आहे. वो बडे हो गए उम्र के साथ, मै साये की तरह पिछे पडा हूँ. मै उनके साथ रहता हूँ.... सदीसे कुछ ज्यादा वक्��� लग गया... अफसोस है मुझको....\nमी अजूनही मूलच : बालसाहित्यातील मुशाफिरीबाबत बोलताना गुलजार म्हणाले, मुलांसाठी लिहिताना तुम्हाला त्या वयाचे झाल्याशिवाय लिहिता येणार नाही. मी स्वत:ला लहान मूलच समजतो. मग त्यातून मी लिहितो. चांगल्या बालसाहित्याची सर्वच भाषांत वानवाच आहे. मराठी, मल्याळम व बंगाली सोडले, तर कुठेच काही नाही. हिंदी, उर्दूचे बालसाहित्य शून्य आहे. जे आहे ते अनुवादापुरतेच. पंजाबीसारखी जुनी भाषा असूनही तेथेही शून्यच आहे. मुलांना जे आवडते ते मोठ्यांनाही आवडतेच, असे माझे मत आहे.\nमिर्झा गालिब या मालिकेबाबत बोलताना गुलजार म्हणाले की, गालिब बनवताना मला जो आतून गालिब करू शकेल अशा माणसाची गरज होती. नसिरुद्दीन शहाचे नाव डोळ्यासमोर आले. त्याने निर्मात्यांना एवढे मानधन सांगितले की त्यांची वाचाच बसली, पण वरती सांगितले की हा रोल दुसऱ्या कुणाला मी करू देणार नाही. मला त्याचा इगो, थोडेसे औद्धत्य भावले. कारण गालिबही असाच खुद्दार होता. नंतर नसीर म्हणाला, तुम्ही गालिबवर सिनेमा बनवणार होता त्या वेळी मी स्टीफन्स कॉलेजात होतो. तेव्हा पत्र लिहिले होते की गालिब मलाच करायचाय. गालिब पण असाच आपल्या अटीशर्थींवरच आयुष्य जगला. म्हणून नसीरचा गालिब आतून, मनातून आलेला आहे. वेशभूषेने पात्र उभे करता येते यावर माझा विश्वास नाही. पात्र मनातून उभे राहिले पाहिजे...\nउर्दूवर संकट नाही : गुलजार म्हणाले की, आज उर्दूवर संकट आले आहे असे म्हणतात ते काही खरे नाही. समोर तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहाकडे बोट दाखवत ते म्हणाले, हे लोक भाषेवर संकट म्हणून आले असतील, तर खरेच संकट आले आहे. उर्दू कुणाला कळत नाही असे नाही. आजची बॉलीवूडची ८० टक्के भाषा उर्दूच आहे. प्रश्न आहे तो लिपीचा. आपण उर्दू बोलतो, ऐकतो पण ती आपल्याला दिसत नाही. पंजाबीसारखे दोन लिप्या असतील, तर काही बिघडत नाही.\nप्रारंभी वली औरंगाबादी या आद्य शायराचा उल्लेख झाला. त्याचा संदर्भ गुलजारजींनी घेतला. पिछले गुनाहोंकी माफी मांग लूं, तो फिर नए गुनाह करू, असे सांगत सप्टेंबरमध्ये न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, ये जगह उर्दू के जनमसे जुडी जगह है. वली औरंगाबादी का जिक्र हुआ. उनकी पैदायीश यहाँकी है. मेरी पैदायीश भले यहाँकी न हो, फिर भी आप मुझे गुलजार औरंगाबादी कहे तो मुझे कोई ऐतराज नही.... या आधी अंबरीश मिश्र लिखित प��स्तकाचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रकाशक अरुण शेवते यांचीही उपस्थिती होती. डॉ. सुभाष देवडे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मिश्र यांनी अनुवादामागील भूमिका सांगितली, तर शेवते यांनी प्रस्तावना केली. विख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. प्रारंभी शहराच्या वतीने शायर बशरनवाज व पं. नाथराव नेरळकर यांनी गुलजार यांचा सत्कार केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-special-ig-vishwas-nangare-patil-guidance-to-student-for-success-5039824-NOR.html", "date_download": "2022-01-28T21:36:52Z", "digest": "sha1:HYSE4WBTXXAZ3MT2HIX4TEC2IZXEHIZB", "length": 8226, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Special IG vishwas Nangare Patil Guidance To Student For success | सत्यासाठी संघर्ष हेच जीवन, विश्वास नांगरे पाटीलांनी दिल्या यशस्वी होण्याच्या टिप्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसत्यासाठी संघर्ष हेच जीवन, विश्वास नांगरे पाटीलांनी दिल्या यशस्वी होण्याच्या टिप्स\nऔरंगाबाद- सत्यासाठी संघर्ष करणे हेच युवकांचे आद्य कर्तव्य आहे. स्वत:च्या नजरेतून कधीच उतरणार नाही अशा पद्धतीने आयुष्यभर वर्तणूक ठेवा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसंतराव नाईक अध्यासन केंद्रातर्फे आयोजित दोनदिवसीय स्पर्धा परीक्षा संमेलनाचे उद््घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा. मोतीराज राठोड, केंद्राचे संचालक डॉ. अशोक पवार, युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त युनिक अकॅडमीच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांशी दोन हात करणारे नांगरे-पाटील यांना ऐकण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत राज्य, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या मराठी तरुणांची संख्या बरीच वाढली आहे. स्वत:चे तंत्र विकसित करून अशक्याला शक्य करण्याची कला तरुण अवगत करू लागला आहे.\nमाहिती तंत्रज्ञान युगातील तरुणाकडे अद्ययावत ज्ञान आहे. याच��या जोडीला सामाजिक वास्तवाचे भान असायला हवे. आयुष्य ही एक लढाई असते. छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्यासमोर असून त्यांच्या गनिमी कावा या युद्धतंत्राचा अवलंब वेळप्रसंगी आपण केला पाहिजे, असेही नांगरे पाटील म्हणाले. सन २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वर्णन त्यांनी केले. तेव्हा सभागृहातील वातावरण रोमांचित झाले होते. कुसुमाग्रजांच्या \"स्वातंत्र्यदेवतेची विनवणी' या कवितेने आपल्या भाषणाचा त्यांनी समारोप केला.\nमाणसाच्या संवेदना बोथट : आजकाल हायटेक पिढी जन्माला आली आहे. टीव्ही, मोबाइल इंटरनेट या माध्यमांचा प्रभाव पडला आहे. टच स्क्रीनच्या वापरामुळे निर्जीव वस्तू संवेदनशील, तर सजीव माणसांच्या संवेदना बोथट असे विदारक समाज वास्तव आपल्यासमोर आहे, असे इदाते म्हणाले. यातून मार्ग काढण्यासाठी चारित्र्यवान, िनर्व्यसनी कर्तबगार पिढी घडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक यांनी पंचायतराज माध्यमातून सामान्य माणसांच्या हाती सत्तेची सूत्रे दिली, असे डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले. प्रास्ताविक डॉ. अशोक पवार यांनी केले. डॉ. सरदारसिंग बैनाडे यांनी सूत्रसंचालन केले.\nकार्यक्रमास अ. भा. शैक्षणिक महासंघाचे बाळासाहेब सराटे, प्रा. भीमराव भोसले, डॉ. पंढरीनाथ रोडगे, प्रा. रमेश पांडव आदींची उपस्थिती होती.\nसंमेलनात गुरुवारी प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, हर्षल लवंगारे, मनोहर भोळे, इस्रोचे शास्त्रज्ञ महेशकुमार बोडा, प्राचार्य मधुकर पवार, डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. वि. ल. धारूरकर, डॉ. सय्यद अझरोद्दीन, कपिल हाडे पाटील, नागेश गव्हाणे हे मार्गदर्शन करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dharmendra-in-traffic-feeling-uneasy-5956173.html", "date_download": "2022-01-28T22:51:38Z", "digest": "sha1:AE6CT3FIQYF5B35UI2XO7R3G2HNT77WX", "length": 3693, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dharmendra In Traffic Feeling Uneasy | ​ अतिशय कमजोर झाले आहेत धर्मेंद्र, ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर एका फॅनने केली कारपर्यंत जाण्यास त्यांची मदत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n​ अतिशय कमजोर झाले आहेत धर्मेंद्र, ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर एका फॅनने केली कारपर्यंत जाण्यास त्यांची मदत\nएंटरटेन्मेंट डेस्कः 82 वर्षीय धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत धर्मेंद्र ट्राफिकमध्ये अडकलेले दिसत आहेत. त्यांना ट्राफिकमधून वाट काढत आपल्या कारपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. त्यांना अडचणीत बघून एक चाहता त्यांच्या मदतीला धावून आला. या तरुणाने धर्मेंद्र यांना ट्राफिकमधून वाट काढत त्यांच्या कारपर्यंत पोहोचवले. रस्त्यावर धर्मेंद्र यांना बघून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली होती. या व्हिडिओत धर्मेंद्र अतिशय कमजोर झालेले दिसत आहेत. त्यांचा अलीकडेच 'यमला पगला दीवाना फिर से' हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये ते त्यांची मुले सनी आणि बॉबी देओलसोबत झळकले होते. पण त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. धर्मेंद्र आता त्यांचा जास्तीत जास्त वेळ फार्म हाऊसवर घालवत असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/unity-among-the-farmers-against-samrudhi-highway/", "date_download": "2022-01-28T23:53:00Z", "digest": "sha1:VPNGH6Q5QDGJITAVRN7IQHAUWDZZUC25", "length": 3849, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Unity among the farmers against Samrudhi highway Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nसमृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांमध्ये एकजूट महत्वाची – राज ठाकरे\nनाशिक : समृद्धी महामार्गासाठी शेतक-यांमध्ये एकजूट असेल तरच हा प्रश्न मार्गी लावला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/marathi-news/buy-this-cheap-motorcycle/", "date_download": "2022-01-28T21:44:51Z", "digest": "sha1:BPTHQWOSXS2RDT32YV7D3SP2KFIC6XW5", "length": 13104, "nlines": 111, "source_domain": "mhlive24.com", "title": "Best Mileage Bikes : ह्या स्वस्तातील मोटरसायकल घेतल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा पेट्रोल पंपावर जावे लागणार नाही.... | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ताज्या बातम्या/Best Mileage Bikes : ह्या स्वस्तातील मोटरसायकल घेतल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा पेट्रोल पंपावर जावे लागणार नाही….\nBest Mileage Bikes : ह्या स्वस्तातील मोटरसायकल घेतल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा पेट्रोल पंपावर जावे लागणार नाही….\nMHLive24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जर तुम्ही कमी किंमतीत आणि उत्कृष्ट मायलेज देणारी मोटारसायकल शोधत असाल. चला तर मग ही समस्या तुमच्यासाठी थोडी सोपी करूया. येथे आम्ही तुम्हाला अशा मोटरसायकलबद्दल सांगणार आहोत, जी एक लिटर पेट्रोलमध्ये 50 किमी पेक्षा जास्त मायलेज देते.(Best Mileage Bikes)\nबजाज ऑटोची प्लॅटिना 100 ही देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम मोटारसायकलींपैकी एक आहे. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत रु.59,040 पासून सुरू होते. हे 102cc इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 7.9 bhp पॉवर आणि 8.3Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याबाबत कंपनीचा दावा आहे की ते एक लिटर पेट्रोलमध्ये 96 किमी पर्यंत मायलेज देते.\nदेशातील सर्वात मोठी मोटरसायकल कंपनी Hero MotoCorp ची सर्वात स्वस्त बाईक Hero HF 100, कंपनीचा दावा आहे की ती एक लिटर पेट्रोलमध्ये 70 किमी पर्यंत मायलेज देते. 100cc इंजिन असलेल्या या मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत दिल्लीत रु.51,030 पासून सुरू होते.\nबजाज ऑटोची बजाज सीटी 100 ही देखील अधिक इंधन कार्यक्षम बाइक्सपैकी एक आहे. यात 100cc चे पेट्रोल इंजिन आहे. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 53,696 रुपयांपासून सुरू होते. हे बजाजच्या डीटीएस-आय इंजिनद्वारे समर्थित आहे. कंपनीचा दावा आहे की ते एका लिटरमध्ये 90 किमी पर्यंत मायलेज देते.\nहिरोची आणखी एक मोटरसायकल हीरो एचएफ डिलक्स आहे, जी एका लिटर पेट्रोलमध्ये ७० किमीपर्यंत मायलेज देते. हे 100cc इंजिनद्वारे समर्थित आहे आणि दिल्लीमध्ये त्याची एक्स-शोरूम किंमत 54,650 रुपये आहे.\nहोंडा सीडी 100 ड्रीम\nHonda 2 Wheelers मधील CD 110 Dream देखील उत्कृष्ट मायलेज देते. यात 109.5cc पेट्रोल इंजिन आहे. अलॉय व्हीलसह येणारी ही मोटरसायकल एक लिटर पेट्रोलमध्ये 74 किमी पर्यंत मायलेज देते. दिल्लीत त्याची सुरुवातीची किंमत सुमारे ६६,००० रुपये आहे.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nPM kisan: PM Kisan योजनेच्या पुढील हप्त्याचा घ्यायचाय लाभ तर करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालान���तर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2022-01-28T23:29:01Z", "digest": "sha1:BONPOLD6UJQNORGXG73T2AHJT7B5ZMVG", "length": 14696, "nlines": 61, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेघालय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलॉंग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. २०११ साली मेघालयची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती. बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय रहिवासी असलेल्या केवळ तीन राज्यांपैकी मेघालय असून इंग्लिश ही येथील राजकीय भाषा आहे. येथे प्रामुख्याने खासी व गारो वंशाचे लोक आढळतात.\nभारताच्या नकाशावर मेघालयचे स्थान\nस्थापना २१ जानेवारी १९७२\nसर्वात मोठे शहर शिलॉंग\nक्षेत्रफळ २२,४२९ चौ. किमी (८,६६० चौ. मैल) (२२ वा)\n- घनता २९,६४,००७ (२३वा)\n- १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)\nकॉनराड संगमा (नॅशनल पीपल्स पार्टी)\nराज्यभाषा इंग्लिश, खासी, गारो\nईशान्य भारतामधील मेघालयचे स्थान\nमेघालय भारतामधील सर्वाधिक वर्षाव होणारे राज्य असून येथे दरवर्षी सरासरी १२,००० मिलीमीटर (४७० इंच) इतका पाऊस पडतो. येथील चेरापुंजी हे गाव जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान मानले जाते. मेघालयची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील ८० टक्के जनता शेतीवर गुजराण करते.याभागात जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या गावाचे नाव 'मानसिंग राम' आहे पूर्वी चेरापुंजी मध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असे. आता चेरापुंजी जवळील मानसिंग राम हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.याठिकाणी सरासरी बारा हजार मिलिमीटर पाऊस पडतो. सतत पडणारा पाऊस हे या गावाचे वैशिष्ट्य आहे येथील वातावरणात 99 टक्के अधिक आद्रता असते. मेघालयातील दुसरे आकर्षण म्हणजे येथील नैसर्गिक तयार झालेल्या गुहा होत. येथील टेकड्यांच्या पायथ्याशी असलेली मावस माई गुहा प्रसिद्ध आहे. अतिशय विलोभनीय आणि सुंदर ही गुहा आहे. येथील डोंगराळ भागामुळे मेघालयमध्ये पायाभुत सुविधा पूर्णपणे विकसित होऊ शकल्या नाहीत. ज्यामुळे ह्या राज्याची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत मागासलेली राहिली आहे. मेघालय मधील चेरापुंजी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे चेरापुंजी म्हटले की मोठे धबधबे डोंगरावर उतरलेले ढग धुके आणि पाऊस हेच निसर्गरम्य दृश्य डोळ्यासमोर येते सर्वात जास्त पाऊस देशामध्ये या ठिकाणी पडतो चेरापुंजी चे स्थानिक भाषेतील नाव 'सोहरा' असे आहे. येथे ब्रिटीश आल्यानंतर त्यांनी शहरास 'चूरा' असे म्हटले आणि मग त्याला 'चेरापुंजी' असे नाव प्राप्त झाले. या ठिकाणी सर्वात जास्ती पाऊस पडण्याचे कारण म्हणजे बंगालचा उपसागरा कडून जवळजवळ चारशे किलोमीटर दूरवरून वाहून येणारे बाष्प असलेले ढग उंच असणाऱ्या खासी टेकड्यांना धडकतात. ते ढग चेरापूंजी जवळ एकत्र येतात. परिणामी वाऱ्याच्या प्रवाहामुळे ते बाष्प असलेले ढग उंच जातात आणि मग उंचावरील तापमान थंड असल्याने त्याचे रूपांतर पावसात होते. म्हणून चेरापूंजी येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. चेरापुंजी येथे सरासरी1178 सेंटीमीटर म्हणजेच 464 इंच आणि मौसिनराम येथे सरासरी1188 म्हणजेच 468 इंच इतका पाऊस पडतो. भारतामध्ये मोसमी पाऊस रचनेशी निगडित असल्याने त्याला प्रतिरोध पर्जन्य म्हणून संबोधले जाते. डोंगर व पर्वतरांगांनी मोसमी वारे आणि ढग अडविले गेल्या शिवाय ते बरसत नाहीत. चेरापुंजी व मौसिनराम भागातील खासी डोंगररांगाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्लॅन फोर्ट या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 14 जून1876 रोजी चेरापुंजी येथे 24 तासात 40 इंच म्हणजेच 100 सेंटीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाल्याचे प्रथम निदर्शनास आणून दिले. त्यांनी एकंदरीतच या भागात भरपूर पाऊस पडल्याची कारणमीमांसा केली. चेरापुंजी हे का छोटा पठाराच्या दक्षिणेकडील कड्यावर वसले असून तेथून दक्षिणेकडे अरुंद आणि खोल दरी आहे. या दरीचा रुंद होत जाणारा भाग बांगलादेशच्या सिलेट जिल्ह्यातील मैदानात विलीन होतो. दरीच्या दोन्ही बाजू 500 ते 600 मीटर उंचीच्या कड्यांनी व्यापलेल्या आहेत. ही रचना एखाद्या नरसाळ्या प्रमाणे असून त्याची रुंद बाजू म्हणजेच बांग��ादेशचा मैदानी प्रदेश आणि चिंचोळा नळीसारखा भाग म्हणजे चेरापुंजी च्या दिशेने चढत जाणारी दरी होय. बंगालच्या उपसागरातून मोसमी पावसाचे उबदार आणि भरपूर बाष्प सामावलेले वारे बांगलादेशच्या मैदानी प्रदेशात आत शिरतात. आणि रुंद दरीत शिरल्यावर सभोवतालच्या उंच कड्यांमध्ये अडकून पडतात. रात्रीच्यावेळी डोंगर माथ्यावरील अधिक थंड हवा उबदार दरीच्या दिशेने वाहू लागते. त्यामुळे दरीतील उपदार बाष्पयुक्त ढग वर उचलले जातात. त्याचे तापमान कमी होऊ लागते आणि बाष्प धारण क्षमता कमी होऊन पाऊस पडू लागतो. या संदर्भातील गणित असे सांगते की भरपूर बाष्प असलेल्या मोसमी वाऱ्यांचा वेग ताशी 40 किलोमीटर व अधिक असेल तर चेरापुंजी च्या खासी डोंगररांगेत 24 तासात 45 सेंटिमीटर पाऊस होऊ शकतो. येथील रचनेमुळे डोंगर आणि दरीच्या वाऱ्यांच्या तत्वांचा ही परिणाम होत असल्याने हा पाऊस बहुदा पहाटे आणि सकाळी मोठ्या प्रमाणात पडतो. आणखी एक कारण असे आहे आहे की मोसमी वार्‍याच्या काळात पूर्वेकडून आणि उत्तरेकडून ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यातील या प्रदेशाकडे वाहत येणारे वारे चेरापुंजी जवळ एकमेकांना भिडतात. आणि डोंगर शिखरांच्या उंचीमुळे ही हवा वर वर उचलली जाते. मुसळधार पाऊस पडण्याची क्रिया पहाटे पूर्णत्वास जाते. वैशिष्टपूर्ण भूरचना चेरापूंजी आणि मौसिनराम चे तेथील स्थान आणि भरपूर बाष्पयुक्त ढगांची हलचाल यामुळे येथे सर्वाधिक पाऊस पडतो. शिलॉंग पासून चेरापुंजी समारे दोन तासाच्या अंतरावर आहे. याठिकाणी सेवन सिस्टर फॉल्स जेथे एकच दरीत साथ धबधबे कोसळतात. इथल्या मोठ्या मोठ्या दऱ्या संपूर्णपणे धुक्याने न्हाऊन निघतात.\nमेघालय राज्यातील पर्यटन स्थळे\nLast edited on ७ जानेवारी २०२२, at २३:२९\nया पानातील शेवटचा बदल ७ जानेवारी २०२२ रोजी २३:२९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/three-culprit-arrested-from-film-production-house-in-possession-of-foreign-weapon-crime-mumbai-crime-update-nss91", "date_download": "2022-01-28T22:54:06Z", "digest": "sha1:Z7NY6LE53QZANYGNICAB54HFNOXZH3PT", "length": 7510, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबई : विदेशी शस्त्र बाळगल्याप्रकरणी चित्रपट सृष्टीत काम करणारे तीघे गजाआड | Mumbai crime update | Sakal", "raw_content": "\nमुंबई : विदेशी शस्त्र बाळगल्याप्रकरणी चित्रपट सृष्टीत काम करणारे तीघे गजाआड\nमुंबई : विदेशी शस्त्र बाळगल्याप्रकरणी चित्रपट सृष्टीत काम करणारे तीघे गजाआड\nमुंबई : विदेशी बनावटीचे पिस्तुल (foreign made pistol) आणि जीवंत काडतुसं (live rounds) बाळगल्याप्रकरणी फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या तिघांना दिंडोशी पोलिसांनी (dindoshi police) अटक केलीय. गुरुजीत सिंग (३१), निकुंजकुमार पटेल (२६) आणि प्रकाळ सनतानी (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे (three culprit arrested) आहेत. पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून खबर मिळाल्यानंतर १० जानेवारीला आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (three culprit arrested from film production house in possession of foreign weapon crime)\nहेही वाचा: सिद्धार्थ कांबळे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष; भाजपचे प्रसाद लाड पराभूत\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला ६ लाख रुपये एका व्यक्तीकडून देणं होतं. देणेकऱ्याला धमकावण्यासाठी त्या आरोपीने मध्यप्रदेशमधून शस्त्रे आणली. त्यानंतर त्याने त्याच्या सहकारी आरोपीकडे ती शस्त्रे सुरक्षीत ठेवण्यासाठी दिली होती. पोलिसांनी वेळीच सापळा रचून या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्याजवळ असलेला एक लाख दोन हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Delhi-Assembly-Election-2020HY3545001", "date_download": "2022-01-28T23:26:49Z", "digest": "sha1:43PW4CHT3FMCTTXSUZ3XCFIQD33CYU3R", "length": 27317, "nlines": 141, "source_domain": "www.kolaj.in", "title": "दिल्ली विधानसभेची निवडणूक या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणार| Kolaj", "raw_content": "\nदिल्ली विधानसभेची निवडणूक या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदिल्ली विधानसभेचा उद्या ११ फेब्रुवारीला निकाल लागेल. शनिवारी मतदानानंतरच्या एक्झिट पोलमधे फिर एकबार केजरीवाल सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक फक्त कुणाचं सरकार येणार आणि जाणार यापुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीने सर्वशक्तिश��ली भाजपचा येत्या काळाचा अजेंडा स्पष्ट केलाय. तसंच काँग्रेसचे मुद्दे काय असणार आहेत, हेही समोर आलंय.\nदिल्ली विधानसभेची निवडणूक पार पडलीय. आता प्रतीक्षा आहे ती ११ फेब्रुवारी अर्थात निकालाची. निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक झाल्याबरोबर जागांचा कल दाखवणारे काही सर्वे आलेत. प्रत्येक सर्वेनं अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष बहुमतानं सत्तेवर येत असल्याचा अंदाज बांधलाय.\nअरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपने पद्धतशीर फिल्डिंग लावलेली होती. पण त्यांना यश येताना दिसत नाहीय. केंद्रीय मंत्री आणि दिल्ली भाजपचे प्रभारी असलेल्या प्रकाश जावडेकर यांना तर पत्रकार परिषद घेत केजरीवाल हे दहशतवादी असल्याचं म्हणावं लागलं. तर दुसरीकडे त्यांना हिंदूविरोधी ठरवण्याचा प्रयत्नही झाला. या सगळ्या बेरीज वजाबाकीत राजकारणाचा प्लॉट बदलत केजरीवाल यांना आपली हनुमान भक्तीही सिद्ध करावी लागली. रोज कोणत्या ना कोणत्या मुद्याभोवती निवडणुकीचा प्रचार फिरत राहिला.\nहेही वाचा: अजित पवारांचा हा निर्णय दिल्लीत काँग्रेसच्या पराभवाचं कारण ठरणार\nकाँग्रेसचं साईड लाईन धोरण\nदिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसची प्रचार यंत्रणा कुठेच प्रभावीपणे दिसली नाही. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची एकही सभा या प्रचार काळात नव्हती. तर राहुल गांधींनी जेमतेम दोन सभा घेतल्या. असंही म्हटलं जातंय की काँग्रेसनं स्वतःहून या निवडणुकीतून माघार घेतली. मतांचं ध्रुवीकरण झालं असतं तर त्याचा थेट फायदा भाजपाला झाला असता. त्यामुळे काँग्रेसनं नेहमी प्रमाणे सुस्त राहण्याचं धोरण स्वीकारलं असावं.\n१९९८ ते २०१३ अशी जवळपास १५ वर्ष काँग्रेसनं दिल्लीच्या सत्तेची फळ चाखली. मागच्या विधानसभेत मात्र खातंही खोलता आलं नाही. २०१५ मधे विधासभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली एकूण मतं ८ टक्क्यांच्या आसपास होती. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ टक्के मिळवत काँग्रेस दुसऱ्या नंबरवर होती. सध्याच्या घडीला दिल्ली काँग्रेसकडे शीला दीक्षित यांच्यासारख्या काम करणाऱ्या चेहऱ्याची वानवा होती. त्यांच्या मृत्यूनंतर नवं नेतृत्व उभं राहिलं नाही. त्याचा फटकाही कुठंतरी काँग्रेसला बसताना दिसतोय.\nदिल्ली विधानसभेसाठी काल मतदान झाल्यावर संध्याकाळी निवडणुकीनंतरचे सर्वे यायला सुरवात झाली. न���यूज चॅनेल आणि काही खाजगी एजन्सींचाही सर्वेंचा समावेश आहे. प्रत्येक सॅम्पल सर्वेंनी आपापला अंदाज बांधलाय. दिल्लीत 'फिर एक बार केजरीवाल' यावर सगळ्याचं एकमत झालंय. प्रत्येक सर्वेने आम आदमी पार्टीच्या बाजूने कौल दिलाय. मागच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकणाऱ्या आपला यावेळी काही प्रमाणात जागांचा तोटा होईल असं दिसतंय.\nसी वोटर आणि एबीपीच्या सर्वेत आपला ५१ ते ६५, भाजप ३ ते १७ आणि काँग्रेसला ० ते ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया टुडे आणि एक्सिस यांच्या एक्सिट पोलमधे ५९ ते ६८, भाजप २ ते ११ आणि काँग्रेसला ० तर इतरांच्या पारड्यात ४ ते ६ जागा जाण्याचा अंदाज बांधलाय. तर टीवी ९ भारतवर्ष या चॅनलने केलेल्या एक्सिट पोलमधे सत्ता राखत असताना आप ५४ जागा मिळवतेय तर भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी १५ आणि एका जागेवर समाधान मानावं लागेल. रिपब्लिक आणि जन की बात यांच्या सर्वेत भाजपला ९ ते २१, आपला ४८ ते ६१ आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. टाइम्स नाऊच्या एक्सिट पोलने आपला ४४ आणि भाजपला २७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. यासगळ्याची सरासरी काढली तरी आप बहुमतापर्यंत जाताना दिसतेय.\nहेही वाचा: दिल्ली विधानसभा २०२०: निवडणूक सर्वे सांगतायत, लगे रहो केजरीवाल\nआपच्या जाहीरनाम्यात मूलभूत मुद्दे\nमागच्या वेळेस आम आदमी पक्षाने अनेक जाहीरनाम्यातून महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते. त्यात मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबासाठी ७०० लिटर मोफत पाण्याची सुविधा, वीजदराज कपात, अनधिकृत वसाहती नियमित करण्याचे आश्वासन आणि दिल्लीकरांसाठी परवडणारी घरं, मोहोल्ला क्लिनिक, शिक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी होते. यावेळेस दिल्लीतल्या शाळांमधे देशभक्तीच्या अभ्यासक्रमासोबत दिल्ली आणि यमुना नदीची स्वच्छता याला प्राधान्य दिलं गेलंय. आम आदमी पार्टी लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आपला संघर्ष सुरूच ठेवेल असंही निवडणुकीचा जाहीरनामा घोषित करताना म्हटलं होतं.\nएकंदर स्वच्छ पाणी, प्रदुषण मुक्त दिल्ली, घरपोच रेशन धान्य सुविधा, कोणत्याही सफाई कामगाराचा कामाच्या ठीकाणी मृत्यू झाल्यास १ कोटीची भरपाई असे मुद्दे घेत आपने लोकांच्या मूलभूत प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणं पसंत केलं. प्रचार सभांमधे या मुद्दयांचा वारंवार उल्लेखही झाला. सोबत या मुद्दयांवर भाजपनं च��्चा करावी असं आव्हानंही दिलं.\nराष्ट्रवाद, देशभक्ती सारख्या मुद्दयांवरुन भाजपनं अरविंद केजरीवाल आणि आपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना केजरीवालांना आपण हनुमान भक्त असल्याचं घोषित करावं लागलं. इतकंच काय त्यांनी एका कार्यक्रमात हनुमान चालीसा तोंड पाठ असल्याचा नमुना सादरही केला. भाजपला शह देण्यासाठी शेवटी सॉफ्ट राष्ट्रवादाची भूमिका त्यांना घ्यावी लागली.\nआपला जाहीरनामा घोषित करताना अजून एक मुद्दा त्यांनी मांडला. पाठ्यपुस्तकांमधून देशभक्तीचे धडे मुलांना शिकवले जातील असं त्यांनी घोषित केलं. किंबहुना त्यांना ते करावं लागलं. दिल्लीच्या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर केजरीवालांनी घेतलेली शंका आणि कन्हैय्या कुमार वरचा देशद्रोहाच्या खटल्यावर दिल्ली सरकारची भूमिका या मुद्दयांनाही बरीच हवा देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अशी भूमिका केजरीवालांना घेणं भाग पडलं.\nहेही वाचा: घरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया\nभाजपचा ध्रुवीकरणाचा डाव फसतोय\nलोकसभा निवडणूकीत घसघशीत यश मिळवलेल्या भाजपला त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमधे सपाटून मार खावा लागला. महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादावर जोर दिला होता. देशद्रोह, पाकिस्तान, ३७० कलम, सीएए, एनआरसी हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले. त्याचा उपयोग झाला नाही. महाराष्ट्र, झारखंडमधून सत्ता गेली तर हरियाणातही सरकार बनवताना दमछाक झाली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चौटालांच्या मदतीनं भाजपनं तिथं सरकार स्थापन केलं.\nदिल्लीच्या निवडणुकीतही राष्ट्रवाद, तुकडे तुकडे गँग आणि पाकिस्तान अशा मुद्द्यांना खतपाणी खालण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपनं केलाय. दिल्लीच्या शाहीनबागेत चालू असलेल्या सीएएविरोधातल्या आंदोलनालाही धार्मिक रंग दिला. या आंदोलनाला आप आणि काँग्रेस पक्षाची फूस असल्याचा आरोपही केला. धार्मिक ध्रुवीकरणाचा हा प्रयत्न शेवटपर्यंत चालू होता. दुसरीकडे अनुराग ठाकूर यांच्या सारख्या मंत्र्यांकडून 'देश के गद्दारोंको' अशाप्रकारची बेताल, भडकावू विधानं करण्यात आली. सीएएला विरोध हा एकप्रकारे देशाविरोधातलं बंड आहे असं म्हणत त्याचं खापर विरोधकांवर फोडण्याचा पद्धतशीर प्रयत्न भाजपनं केला.\nमोदींचं नाणं सपशेल फेल\nविधानसभा निवडणुकांमधून भाजप आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार प्रोजेक्ट करत असतो. गेल्यावेळी दिल्लीसाठी किरण बेदींना प्रोजेक्ट केलं गेल. यावेळी मात्र त्यांच्याकडे केजरीवालांना टक्कर देईल असा चेहरा नव्हता. डॉ. हर्षवर्धन यांच्यासारखा चेहरा मागे पडला. तर मनोज तिवारींना प्रोजेक्ट करणं हे जिकीरीचं आणि बंडखोरीला आमंत्रण देण्यासारखं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सामोरं करुन ही निवडणूक झाली. मोदींनी दिल्लीतल्या सुरवातीपासूनच्या प्रचारसभांपासून सीएएला केंद्रस्थानी ठेवलं. शाहीनबागेतल्या आंदोलनाचा उल्लेख करताना ध्रुवीकरण कसं होईल याची काळजी त्यांनी भाषणांमधून घेतली.\nगृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या प्रचारसभांममधे तुकडे तुकडे गॅंगचा वारंवार उल्लेख केला. त्यांचीही मदार धार्मिक ध्रुवीकरणावर होती. भाजपाई राज्यांमधले सगळे नेते, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्राचं मंत्रिमंडळ मैदानात उतरवलं गेलं. पण सर्वेंची सरासरी काढल्यानंतरही त्याचा फायदा भाजपला होताना दिसत नाही. पाकिस्तान, देशभक्ती, राष्ट्रवाद या मुद्यांवर ही निवडणूक फिरवत राहण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वानं केला. अर्थव्यवस्था, बेरोजगारी यावर चर्चा होणं त्यांच्यासाठी अडचणीचं होतं. त्यामुळेच विखारी प्रचार केला गेला. निवडणुकांमधे वापरलं जाणारं मोदींचं नाणंही सपशेफ फेल ठरताना दिसतंय.\nबोडो शांतता करार झालाय पण आसाम शांत होईल\nजगातल्या दोन नंबरच्या ऑटो एक्स्पोवर यावेळी मंदीचं सावट\nएनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था\nदिल्ली निवडणूक जाहीरः नरेंद्र मोदी नाही तर केजरीवालांभोवती फिरणार प्रचार\nसंसद मोठी की संविधान या लढाईत आज नानी पालखीवाला कुणाच्या बाजूने असते\nदिल्ली विधानसभा निवडणूक २०२०\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nआयेशा मलिक: अस्थिर पाकिस्तानला मिळालीय नवी दिशा\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nबुल्ली बाई, सुल्ली डिल: मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी विकृती\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nकॅपिटल हिल हल्ला: महासत्तेला हादरवणाऱ्या घटनेचं एक वर्ष\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nरामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanagarpalikajobs.com/2021/12/PHD-Full-Form-In-Marathi.html", "date_download": "2022-01-28T22:18:53Z", "digest": "sha1:AFWKU44A7WZLBDZEXLBJXQXXVDL7PYII", "length": 17638, "nlines": 145, "source_domain": "www.mahanagarpalikajobs.com", "title": "PHD Full Form In Marathi: PHD म्हणजे काय?", "raw_content": "\nमित्रांनो, मला माहित आहे की तुम्ही PHD बद्दल खूप उत्सुक आहात. तर मित्रांनो या लेखात PHD म्हणजे काय PHD चा मराठीत पूर्ण फॉर्म काय आहे PHD चा मराठीत पूर्ण फॉर्म काय आहे (PHD Full Form In Marathi) PHD साठी कोणत्या पात्रता आहेत PHD साठी प्रवेश प्रक्रिया काय आहे PHD मध्ये कोणते विषय घेतले जातात PHD मध्ये कोणते विषय घेतले जातात पीएचडी केल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे मिळतील पीएचडी केल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे मिळतील\nसोप्या भ��षेत सांगायचे तर, पीएचडी ही एक पदवी आहे जी शिक्षणाच्या क्षेत्रात जास्त मागणी आहे. पण जर तुम्हाला PHD बद्दल जास्त माहिती नसेल तर काळजी करू नका मित्रांनो आम्ही या लेखात PHD बद्दल खूप काही शिकणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावा अशी माझी इच्छा आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पीएचडी म्हणजे काय \nआपण अनेकदा पाहतो की आपल्या आजूबाजूला काही लोक पीएचडी करतात. मग पीएचडी म्हणजे नक्की काय आणि PHD इतके महत्त्वाचे का आहे आणि PHD इतके महत्त्वाचे का आहे हेच आपण आता शिकणार आहोत. PHD कोर्स 3 ते 6 वर्षात पूर्ण करता येतो. तसेच कोणत्याही विषयात पीएचडी करता येते. पीएचडी केल्याने तुम्हाला खूप सन्मान मिळतो आणि पीएचडी केल्यानंतर तुम्हाला चांगल्या आणि आघाडीच्या नोकरीच्या संधीही मिळतात.\nमित्रांनो, PHD ही खूप महत्त्वाची आणि सन्माननीय पदवी आहे. ही पदवी पोस्ट ग्रॅज्युएशननंतर करता येते. PHD केल्यानंतर तुमच्या नावापुढे doctor लिहू शकता. या पदवीला विषय विशेषज्ञ असेही म्हणतात.\nपीएचडी म्हणजे काय ते तुम्ही पाहिले आहे का आता आपण PHD चे संपूर्ण रूप मराठीत पाहू.\nआणि मराठीतही पीएचडीला ‘तत्त्वज्ञानाचे डॉक्टर’ म्हणतात. पीएचडी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ही पदवी मिळवणे खूप अवघड आहे. आणि म्हणूनच ही पदवी खूप महत्त्वाची आहे. PHD कोण करू शकतो PHD साठी कोणत्या पात्रता आहेत\nठराविक लोकच पीएचडी करू शकतात. म्हणजे पीएचडी करण्यासाठी काही पात्रता असायला हवी.\nतर आता PHD साठी आवश्यक पात्रता जाणून घेऊ.\nपीएचडी करण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे.\nपोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ६०% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तसेच, राखीव प्रवर्गात 55% गुण आवश्यक आहेत.\nपीएचडी करत असलेल्या उमेदवारांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.\nपीएचडीसाठी कॉलेज-प्रवेशपूर्व परीक्षा (NEET) देऊन तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेज निवडू शकता.\nप्रवेश निश्चित झाल्यानंतर तुम्ही पीएचडीसाठी विषय निवडू शकता.\n PHD साठी प्रवेश प्रक्रिया काय आहे\nजसे तुम्ही वर पाहू शकता, PHD साठी पात्रता. तुमच्याकडे नमूद केलेली पात्रता असल्यास, आता PHD मध्ये प्रवेश कसा मिळवायचा ते पाहू.\nपीएचडी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.\nमित्रांनो, PHD करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, चांगले कॉलेज किंवा विद्यापीठ मिळविण्यासाठी तुम्हाला NEET (राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा) उत्तीर्ण करावी लागेल. NEET परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.\nतसेच जर तुम्ही अभियांत्रिकीतून PHDकडे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला GATE (Graduate Aptitude Test in Engineering) चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करावे लागेल.\n PHD साठी प्रवेश प्रक्रिया काय आहे\nजसे तुम्ही वर पाहू शकता, PHD साठी पात्रता. तुमच्याकडे नमूद केलेली पात्रता असल्यास, आता PHD मध्ये प्रवेश कसा मिळवायचा ते पाहू.\nपीएचडी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.\nमित्रांनो, PHD करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, चांगले कॉलेज किंवा विद्यापीठ मिळविण्यासाठी तुम्हाला NEET (राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा) उत्तीर्ण करावी लागेल. NEET परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. तसेच जर तुम्ही अभियांत्रिकीतून PHDकडे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला GATE (Graduate Aptitude Test in Engineering) चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करावे लागेल. ही पूर्वपरीक्षा दिल्यानंतर तुम्ही तुमच्या पीएचडीसाठी तुमच्या आवडीचे कॉलेज आणि विद्यापीठ निवडू शकता. पण चांगले गुण मिळाले तर चांगले कॉलेज मिळू शकते. PHD Full Form In Marathi\nPHD मध्ये कोणते विषय घेतले जातात\nमित्रांनो PHD मध्ये खालील विषय घेतले जातात. या विषयांमध्ये पीएचडी केल्यानंतर अनेक चांगल्या आणि उच्च पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.\nतर मित्रांनो, जर तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही विषयात PHD करायची असेल तर तुम्ही यापैकी कोणताही एक विषय बिनदिक्कतपणे निवडू शकता.\nमित्रांनो, तुमच्यासाठी PHD करण्यासाठी खाजगी आणि सरकारी महाविद्यालये उपलब्ध आहेत. आता त्यांची किंमतही तेवढीच आहे. जर तुम्ही सरकारी महाविद्यालयातून PHD करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला वर्षाला 20,000 ते 25,000 रुपये खर्च येऊ शकतो. तसेच पीएचडी करताना तुम्हाला रु. 30,000 प्रति महिना स्टायपेंड.\nहा स्टायपेंड तुमचा कॉलेजचा खर्च आणि इतर खर्च भागवू शकतो. तसेच, जर तुम्ही खाजगी महाविद्यालयातून किंवा खाजगी विद्यापीठातून पीएचडी करण्याचा विचार करत असाल तर त्याची किंमत सरकारी महाविद्यालयापेक्षा जास्त आहे. प्रत्येक खाजगी महाविद्यालयाचा खर्च वेगळा असू शकतो. तथापि, खर्च साधारणतः 50,000 ते 2 लाख रुपये प्रति वर्ष असतो. तसेच खाजगी महाविद्यालयांमध्ये दिले जाणारे स्टायपेंड वेगळे असते.\nपीएचडी करण्यासाठी सर्वोत्तम कॉलेज कोणते आहे\nपीएचडी करण���यासाठी भारतात अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. चला जाणून घेऊया सर्वोत्तम आणि प्रसिद्ध कॉलेजेसबद्दल.\nभारतातील पीएचडीसाठी खालील महाविद्यालये/विद्यापीठे आहेत:\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास,\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर.\nमहाराज सयाजीराव विद्यापीठ, बडोदा.\nया सर्व महाविद्यालयांशिवाय भारतात अनेक महाविद्यालये आहेत. तिथून तुम्ही पीएचडीही पूर्ण करू शकता.\nपीएचडी केल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे मिळतील\nपीएचडी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे चांगली नोकरी मिळवणे. पीएचडी केल्यानंतर अनेक क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. तसेच, पीएचडी केल्यानंतर, तुम्हाला जास्त पगाराची नोकरी मिळू शकते. पीएचडी केल्यानंतर, पदवीधर खालील क्षेत्रात काम करण्यास प्राधान्य देतात.\nवरील सर्व क्षेत्रात नोकरीच्या भरपूर चांगल्या संधी उपलब्ध आहेत.\nपीएचडी म्हणजे काय हे तुम्ही या लेखात पाहिले आहे का PHD चा मराठीत पूर्ण फॉर्म काय आहे PHD चा मराठीत पूर्ण फॉर्म काय आहे पीएचडी कधी करावी PHD साठी कोणत्या पात्रता आहेत PHD साठी प्रवेश प्रक्रिया काय आहे PHD साठी प्रवेश प्रक्रिया काय आहे PHD मध्ये कोणते विषय घेतले जातात PHD मध्ये कोणते विषय घेतले जातात पीएचडी केल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे मिळतील पीएचडी केल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे मिळतील\nमित्रांनो, मला खात्री आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. मी तुम्हाला या लेखाद्वारे दिलेल्या माहितीपेक्षा तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास, कृपया आम्हाला टिप्पण्यांमध्ये कळवा. तसेच या लेखात दिलेल्या माहितीवर तुमच्या प्रतिक्रिया नक्की काय आहेत ते आम्हाला कळवा आणि हा लेख इतरांसोबत शेअर करायला विसरू नका.\nmahanagarpalikajobs.com हा ब्लॉग महानगरपालिका भरतीची माहिती उपलब्ध करून देतो. रोजगार विषयीच्या बातम्या पेपर, सर्व शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून भरतीची माहिती गोळा करून jobs seekers पर्यंत पोहचवते. mahanagarpalikajobs.com हे संकेतस्थळ ecareermarket या कंपनी अंतर्गत काम करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2362/", "date_download": "2022-01-28T23:02:03Z", "digest": "sha1:GM3ZFSL3GHNAC4UE7XXWEQ4CBJGFSTDA", "length": 4218, "nlines": 133, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तिचिच वाट बघतो...", "raw_content": "\nपापणी लवते, थेंब पडतो,\nअन् निरागसपणे तिचिच वाट बघतो.\nबोटांवर मोजू शकत नाही\nएवढ्या आठवणी आहेत तिच्या\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: तिचिच वाट बघतो...\nRe: तिचिच वाट बघतो...\nआठवणींची मी कविता करतो...\nRe: तिचिच वाट बघतो...\nRe: तिचिच वाट बघतो...\nबोटांवर मोजू शकत नाही\nएवढ्या आठवणी आहेत तिच्या\nRe: तिचिच वाट बघतो...\nRe: तिचिच वाट बघतो...\nRe: तिचिच वाट बघतो...\nकवि - विजय सुर्यवंशी.\nसई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....\nRe: तिचिच वाट बघतो...\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://pandhariuday.com/archives/tag/jalgaon-news", "date_download": "2022-01-28T21:31:37Z", "digest": "sha1:VHJD74OZXCIMD3KXE3MSRCA2TW27AVEF", "length": 8524, "nlines": 74, "source_domain": "pandhariuday.com", "title": "jalgaon news – pandhariuday", "raw_content": "\nसंतापलेल्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न\nहायलाइट्स: शेतीसाठी वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतले पेट्रोल दहा महिन्यांपासून वीज कनेक्शनसाठी पाठपुरावा जळगाव\nशहरात नव्याने बांधलेल्या घरात सुरू होता धक्कादायक प्रकार; छापा टाकताच…\nहायलाइट्स: धरणगाव शहरात धक्कादायक प्रकार घरात तयार केली जात होती बनावट देशी दारू कारवाई करुन कारखाना उद्ध्वस्त जळगाव : धरणगाव\nजळगाव : कारागृहात पुन्हा ११ कैद्यांना करोनाची लागण; प्रशासनाची चिंता वाढली\nहायलाइट्स: जिल्हा कारागृहात आणखी ११ कैदी करोना पॉझिटिव्ह करोनाबाधित कैद्यांचा आकडा पोहचला २४ वर उपचारासाठी मोहाडी रुग्णालयात केलं दाखल जळगाव\nकार परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर; संशयितांच्या अटकेनंतर मोठा खुलासा होण्याची शक्यता\nहायलाइट्स: आमदार सावकारे वाहन हस्तांतरण प्रकरण आरटीओतील अधिकारी, कर्मचारी पोलिसांच्या रडारवर अटकेतील तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी जळगाव : भुसावळचे\nलग्नाला १ वर्षही पूर्ण झालं नव्हतं; मात्र तरुणीने घेतला जीवन संपवण्याचा निर्णय\nहायलाइट्स: जळगावात विवाहितेची आत्महत्या सासरच्या व्यक्तींवर ���ंभीर आरोप पाच जणांविरुद्ध पोलिसांनी दाखल केला गुन्हा जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील\nगांजा तस्करी : मध्यप्रदेश एनसीबीकडून जळगाव जिल्ह्यातील संशयित ताब्यात\nहायलाइट्स: गांजा तस्करीच्या गुन्ह्यात कारवाई जळगाव जिल्ह्यातील धरणगावातून एक संशयित ताब्यात घटनेमुळे जिल्ह्यात उडाली खळबळ जळगाव : मध्यप्रदेशातील इंदौर येथील\nकामाचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच; अधिकारी अडकला जाळ्यात\nहायलाइट्स: कामांची बिले मंजूर करण्यासाठी १ लाख १५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला आज मंगळवारी अटक रावेर पोलीस\nजळगावमध्ये शेतकऱ्यासह बँक कर्मचाऱ्याने आत्महत्या करून संपवलं जीवन\nजळगाव : जळगाव तालुक्यात सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनेत दोन जणांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे. यात एका घटनेत विटनेर येथील\nपालकांनो…लहान मुलांवर लक्ष ठेवा मकर संक्रांतीलाच १० वर्षीय मुलाचा करूण अंत\nजळगाव : मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी\nमहाविकास आघाडीत चाललंय काय; आता काँग्रेस आमदाराने व्यक्त केली नाराजी\nहायलाइट्स: महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराची नाराजी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर जिल्ह्यात ठरला चर्चेचा विषय जळगाव : राज्यातील विविध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/10/ssc-je-recruitment-2020.html", "date_download": "2022-01-28T23:06:42Z", "digest": "sha1:RN5ZUPXZR4UCMH75ZVD6FBHNYARLPZ2T", "length": 9855, "nlines": 112, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "SSC JE Recruitment 2020 स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nSSC JE Recruitment 2020 स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांची महाभरती\nSSC JE Recruitment 2020 स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details : एकूण जागा - पदसंख्या निश्चित नाही.\nवयोमर्यादा Age Limit -\nदिनांक 1 जानेवारी 2021 रोजी 30/32 वर्षांपर्यंत (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees -\nओपन/ओबीसी 100 रु (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक/महिला: निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2020 (11:30 PM)\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Nikhita_Gaonkar", "date_download": "2022-01-28T23:20:59Z", "digest": "sha1:VV2XGEBSYI25KRDF25VJ5TV4T5S4KZ5E", "length": 3195, "nlines": 85, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Nikhita Gaonkar साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन पान: '''देविदास गांवकर''' २००१ साली देविदास गावकर खोतिगाव सरकारी माध्...\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - मराठी विभाग, गोवा विद्यापीठ (३१ जाने. व १ फेब्रु. २०१९)\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - मराठी विभाग, गोवा विद्यापीठ (३१ जाने. व १ फेब्रु. २०१९)\nनवीन पान: मी निखिता वासू गावकर. मी गोवा राज्यातील रहिवासी आहे. गोवा विद्याप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/18/08/2021/commendable-contribution-of-corona-warriors-in-maintaining-good-social-health-in-the-event-of-an-epidemic-mp-balu-dhanorkar/", "date_download": "2022-01-28T22:07:55Z", "digest": "sha1:2Z46IYAIGUCUP6AHIKAII2LK4GJ5XP5Z", "length": 20893, "nlines": 184, "source_domain": "newsposts.in", "title": "महामारीच्या प्रकोपात सुदृढ समाजीक स्वास्थ टिकविण्यात कोरोना योद्धांचे प्रशंसनीय सहकार्य : खासदार बाळू धानोरकर | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Covid- 19 महामारीच्या प्रकोपात सुदृढ समाजीक स्वास्थ टिकविण्यात कोरोना योद्धांचे प्रशंसनीय सहकार्य : खासदार...\nमहामारीच्या प्रकोपात सुदृढ समाजीक स्वास्थ टिकविण्यात कोरोना योद्धांचे प्रशंसनीय सहकार्य : खासदार बाळू धानोरकर\nकोरोना काळात मानवीय करूणा, दया आणि सहानुभूती या गुणांचे क्षणोक्षणी दर्शन\nताई फाउंडेशन व ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या वतीने कोरोना योद्धांचा आभार -सत्कार\nचंद्रपूर : मागील दीड वर्षाच्या कार्यकाळात संपूर्ण जग सर्व प्राथमिक उलाढाली बाजूला ठेऊन कोरोना महामारीच्या युद्धाशी लढतंय.कोरोणाचे संकट देशावर असताना या काळात ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून यापुढेही सरपंच संघटनेने असे विधायक काम करावे असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.दिनांक 16 ऑगस्ट ला ताई फॉउंडेशन चे संस्थापक सचिव तथा ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे मार्गदर्शक ऍड. देवा पाचभाई यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.\nताई फाउंडेशन व ग्रामसभा सरपंच संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खासदार बाळू धानोरकर,उद्घाटक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे,प्रमुख अतिथी माजी जि. प.सदस्य आशिष खुडसंगे, ताई फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष गोमती ताई पाचभाई , ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस निलेश पुलगमकर, जिल्हा सचिव मंजुषाताई येरगुडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.\nयावेळी जिल्ह्यातील 40 सरपंच तथा 30 सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोणा योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विशेष कार्य करणाऱ्या मनपा चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अविष्कार खंडारे, डॉ प्रणाली डांगेवार व जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित डांगे वार व शहरातील नामवंत अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. प्रसन्न मद्दीवार यांचा सत्कार करण्यात येऊन कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सामाजिक आभार माणण्यात आले.\nअध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले की ग्रामीण भागात सरपंच आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांचे कार्य कोरोणा काळात समाज उपयोगी ठरले,यात अनेकांचे प्राण वाचले देशावर जीवघेणे संकट असताना एक नागरिक म्हणून पार पाडलेली ही जबाबदारी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून यापुढेही सामाजिक कार्यकर्त्यांनी तथा नागरिकांनी हे संकट दूर करण्यासाठी पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.*\nप्रशासनाला समाजातील या योद्धानीं प्रादुर्भाव कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावण्यास स्वयंत्स्फूर्त मदत केली.विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगत सतर्क राहणे आवश्यक आहे. एकमेकांना सहकार्य करीत पुढे जावे, असे मत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी व्यक्त केले.\nआयोजक मनोगत व्यक्त करताना ताई फॉउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा गोमतीताई पाचभाई यांनी सामाजिक आभार व्यक्त करत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वांनीच चांगली कामगिरी बजावली आहे. ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत.या कठीण काळात मानवीय समाजाने करूणा, दया आणि सहानुभूती हे गुण आपल्या अंगी टिकून आहेत याचे क्षणोक्षणी दर्शन कोरोना संसर्गाच्या काळात अनेकजनाणी एकमेकांच्या मदतीसाठी धावून येत घडविले . किंबहुना इतरांची मदत करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्यच आहे व त्या कर्तव्यदक्ष स्वयंसेवकांचे सामाजिक ऋण फेडन्याकरीता आम्ही हा आभार सत्कार करत त्यांचे प्रोत्साहन वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.\nया आभार-सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक सह आयोजक ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे विदर्भ सचिव निलेश पुलगमकर यांनी तर सूत्र संचालन रत्नाकर चटप यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रामसभा सरपंच संघटनेचेमार्गदर्शक ऍड.देवा पाचभाई,ताई फाऊंडेशनच्या संगीता ठेंगणे,शितल देवगडे,भावना फुलोरी, रंजना देवगडे,प्रेरणा यदनूरवार,कृष्णा चंदावार व ग्रामसंवाद सरपंच संघटना चंद्रपूर-यवतमाळ चे सदस्य निखिल चामरे, प्रशांत कोपल्ला यांच्या सहीत अनेक सदस्यांनी आदींनी परिश्रम घेत सुनियोजन केले होते. यावेळी जिल्ह्यातील अनेक सरपंच, आशा वर्कर तथा नागरिकांची मोठी उपस्थिती होती.\nPrevious articleनरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली\nNext articleआमदार भांगडियासह नऊ व्यक्ति विरोधात गुन्हयाची नोंद\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्या���े निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/2020/03/dr-babasaheb-ambedkar-quotes-status-suvichar-jayanti-shubhecha-marathi.html", "date_download": "2022-01-28T21:40:16Z", "digest": "sha1:32TFG77Z2EV7PXYY55YMCCMAS663KSFI", "length": 41026, "nlines": 416, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "Dr.Babasaheb Ambedkar Quotes, Ambedkar Jayanti Wishes , Whatsapp Status in marathi. - All in marathi", "raw_content": "\nडॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर सुविचार(Quotes),भिमजयंती शुुभेेच्छा,व्हाट्सअप्प,फेसबुक स्टेटस मराठीमध्ये.👍\nडॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर सुविचार(Quotes),भिमजयंती शुुभेेच्छा,व्हाट्सअप्प,फेसबुक स्टेटस मराठीमध्ये.👍\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा/Dr.Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi .\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती फोटो मराठी /Dr.Babasaheb ambedkar Jayanti images in Marathi .\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती कोट्स /Dr.Babasaheb ambedkar Jayanti Quotes in Marathi .\nDr.babasaheb ambedkar status marathi/डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेटस मराठी .\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा संदेश /Dr.Babasaheb ambedkar Jayanti shubhechha Marathi .\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार तुम्हाला नक्की देतील प्रेरणा(Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi)\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचार /Dr.babasaheb ambedkar thoughts in marathi.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार\nबाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि त्यांचे महान सुविचार (Dr.babasaheb ambedkar quotes) खरोखर प्रेरणादायक आहेत, जर आपण या महान माणसाच्या विचारांना आपण जर आपल्या आयुष्यात अंमलात आणले तर आपण आपल्या आयुष्यात खूप उंचीवर पोहचू शकता.प्रेरणादायक सुविचार वाचन केल्यास एखादी व्यक्ती प्रत्येक समस्येचा सामना सहजपणे करू शकते.\nभारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या भीमराव आंबेडकर यांनी समाजातील उच्च-नीच बंद केले त्यांचे मोलाचे योगदान दिले. त्यांचे जीवन अतिशय संघर्षपूर्ण होते आणि त्यांनी भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात अविस्मरणीय योगदान दिले, म्हणूनच त्यांना “आधुनिक भारताचा निर्माता” देखील म्हटले जाते.\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा/Dr.Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi .\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021:\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2021 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्यासमोर काही प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश(sms), एसएमएस, कोट्से ,भीम जयंती स्टेटस, 14 एप्रिल स्टेटस इ. जे आपण आपल्या मित्रांसह आणि मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेयर करू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात, साजरी केली जाईल. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे कलेक्शन आवडेल.👍\nसजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती\nज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,\nदीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…\nकोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला\nज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त\nनिळ्या रक्ताची धमक बघ\nघाबरू नको कुणाच्या बापाला\nतू भीमाचा वाघ आहे…..\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nभीम जयंती बॅनर मराठी\nहवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा\nअन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा\nअसा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर\nलाखात नाहीतर तर जगात एक होता….\nभीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त\nसर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.\nमोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची\nतुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची\nतुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते\nतुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे\nभीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती फोटो मराठी /Dr.Babasaheb ambedkar Jayanti images in Marathi .\nदलितांचे ते तलवार होऊन गेले\nअन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,\nहोते ते एक गरीबच पण या जगाचा\nजग खूप रडवीत होता\nत्यांना पण ते या जगाला\nअरे या मूर्खाना अजून कळत\nवर्गाच्या बाहेर बसून सुद्धा\nत्यांनी या भारताचे संविधान लिहून\nभीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना\nभीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nज्या व्यक्तीस भारतात पुस्तके\nत्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)\nलिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.\nभीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nजगातला असा एकमेव विद्यार्थी\nज्यांचा शाळेचा पहिला दिवस\n‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,\nअशा महान “विद्यार्थीची” जयंती\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती कोट्स /Dr.Babasaheb ambedkar Jayanti Quotes in Marathi .\nदगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,\nमाती झालोतर चैत्यभूमीचा होईल,\nहवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,\nपाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,\nआणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला\nतर आई शपथ ,फक्त आणि फक्त\nजय भीमवालाच होईल. भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nडोक्यावरचे ऊन कमी झालं की,\nरक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते\nमग मी वाचत असतो ,\nऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत\nभीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nसंविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,\nयांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम.\nआम्हा नको बा भीमा,\nत्या कागदी नोटांवर कारण,\nनाव त्यांचे आहे साऱ्या\nअसतील किती नोटांवले पण,\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या\nजय भीम जय भारत.\nजगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा\nएक थेंब सुद्धा न सांडवता आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक, राजनीतिक,\nधार्मिक,अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक,महान अर्थशास्त्रज्ञ,जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते,प्रज्ञासूर्य,बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार,भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३०व्या जयंती\nउत्सवानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व मानाचा जयभीम..\nDr.babasaheb ambedkar status marathi/डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेटस मराठी .\nमाझ्या बाबासाहेबांचं काम एवढे\nत्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे.\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.\nतडातड तुटले तुम्ही ठोकताच दंड\nसागराचे पाणी कधी आटणार नाही,\nभिमाची आठवण कधी मिटणार नाही,\nअरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले\nयांचे उपकार कधी फिटनार नाही.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा संदेश /Dr.Babasaheb ambedkar Jayanti shubhechha Marathi .\n१४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट\n१४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट\n१४ एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट\n१४ एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट\n१४ एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ\n१४ एप्रिल म्हणजे विजयाचा थाट\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या\nआहे पण कसोटीला सांगा\nनमन त्या ज्ञान देवतेला\nनमन अशा आपल्या बाबासाहेबांना\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या\n|| जय भीम ||\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडक्यात माहिती/Dr.Babasaheb Ambedkar information in marathi. (१८९१-१९५६)\nसामाजिक समानतेसाठी संघर्ष करणारे, समाजसुधारक आणि भारतीय राज्यघटनेचे मुख्य निर्माता डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदोर जवळ महू छावणी येथे झाला. त्याचे बालपण नाव भीमा सकपाळ होते. हायस्कूल उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बडोद्याच्या महाराजाच्या मदतीने उच्च शिक्षण घेतले आणि शिष्यवृत्तीवर कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला आणि कोलंबिया विद्यापीठातूनच पीएच.डी. ची पदवी घेतली,अभ्यास करण्यासाठी परदेशात गेलेले हे भारताचे पहिले अस्पृश्य होते.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी महत्त्वाची कार्ये-घटना.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये “मुकनायक” (साप्ताहिक) आणि १९२७ मध्ये बहिष्कृत भारत (मासिक) प्रकाशित केले.\nऑगस्ट १९३६ मध्ये दलित वर्ग, कामगार आणि शेतकर्‍यांच्या समस्यांशी संबंधित “इंडिपेंडेंट लेबर पार्टी” स्थापना केली.\n१९४२ मध्ये या संस्थेचे नामांतर अखिल भारतीय अनुसूचित जाती संघटना असे करण्यात आले.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीशांनी आयोजित केलेल्या तीन गोलमेज परिषदेत अनुसूचित जातींचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पहिले कायदा मंत्री म्हणून नियुक्त केले गेले. ५ फेब्रुवारी १९५१ रोजी आंबेडकरांनी संसदेत “हिंदू कोड बिल” आणले आणि ते अयशस्वी झाले. त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.\n१९५५ मध्ये त्यांनी भारतीय बौद्ध धर्म परिषदेची स्थापना केली आणि नागपुरात ५ लाख लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला. “माझा जन्म हिंदू धर्मात झाला पण मी बौद्ध धर्मात मरणार” असे त्यांचे प्रसिद्ध विधान होते.\n१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख रचना\nपाकिस्तान किंवा भारत विभाजन/Pakistan or Partition to India\nराज्य आणि अल्पसंख्याक/State andminorities\nडॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार तुम्हाला नक्की देतील प्रेरणा(Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi)\n१४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या सन्मानार्थ आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते, म्हणून आज आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल उत्कृष्ट आणि प्रेरणादायक सुविचार देत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार, Dr. Babasaheb Ambedkar Quotes ,डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा ,जे तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या स्टेटस वर वापरू शकता. आपण आपल्या मित्र/मैत्रिणी बरोबर देखील share करू शकता आणि आपल्या मनात या सुविचारांची खोली घेऊ शकता आणि यशस्वी जीवन जगू शकता.\nअंतिम लक्ष्य असले पाहिजे.\nएक महान माणूस प्रतिष्ठित\nमाणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा\nज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,\nपरंतु जान तुमचेच रक्षण करते.\nतिरस्कार माणसाचा नाश करतो.\nलोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत.\nमाणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचार /Dr.babasaheb ambedkar thoughts in marathi.\nलक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा\nलेखणीची धार कायम टिकणार आहे आणि\nसर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात\nन घेता लेखणी हातात घेऊन\nभयंकर व भिषण आहे.\nवाट्याला कोणीही जाणार नाही.\nयशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.\nस्त्रियांनी जी प्रगती केली\nसमुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.\nज्याला दुःखातून सुटका पाहिजे\nअसेल त्याला लढावे लागेल,\nज्याला लढायचे असेल त्याला\nकारण ज्ञानाशिवाय लढलात तर\nआणि ज्ञान आतून असावे.\nसा-या देशाला एका भाषेत\nबोलायला शिकवा मग बघा\nकाय चमत्कार घडतो ते.\nमाझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.\nआकाशातील ग्रह-तारे जर माझे\nभविष्य ठरवत असतील तर\nमाझ्या मनगटाचा काय उपयोग \nकायदा व सुव्यवस्था हे राजकीय\nशरीराचे औषध आहे आणि\nजेव्हा राजकीय शरीर आजारी पडते\nतेव्हा औषध दिले पाहिजे.\nबाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.\nह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.\nकार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,\nजेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूंचा\nतेव्हा त्याचे शत्रू देखील\nत्याचा सन्मान करू लागतात.\nशक्तिचा उपयोग वेळ –\nस्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.\nदेवावर भरवसा ठेवू नका.\nपुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत. एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते. अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.\nस्वातंत्र्य प्राप्त करत नाही\nतोपर्यंत कायद्याने आपल्याला जे\nकाही स्वातंत्र्य दिले ते\nलाज वाटता कामा नव्हे;\nलाज वाटायला हवी ती आपल्या\nलोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे\nकिंवा संसदीय सरकार नव्हे.\nशिक्षण हे वाघीणीचो दूध आहे\nआणि जो ते प्राषण करेल तो\nवाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.\nबोलून विचारात पडू नका.\nजर आपल्याला अखंड आधुनिक\nभारत हवा असेल तर\nअसा पोषाख करू नका.\nप्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.\nपाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.\nमोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.\nभगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत\nपण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.\nकालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.\nएवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.\nहिंसा ही वाईट गोष्ट आहे\nत्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.\nआम्ही पहिले आणि शेवटी\nआम्हाला हे स्वातंत्र्य का आहे आम्हाला हे स्वातंत्र्य आहे जेणेकरून आम्ही आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकू जे आपल्या असमानतेने, भेदभावाने आणि आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या इतर गोष्टींनी परिपूर्ण आहे.\nशिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.\nही राष्ट्रीयत्वाची जननी होय.\nछत्रपती शिवाजी महाराज स्टेटस, सुविचार, शुभेच्छा .\nलोकमान्य टिळक मराठी सुविचार.\nमहात्मा गांधीजी मराठी अनमोल सुविचार.\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी dr.Babasaheb Ambedkar jayantu suvichar , Status, Quotes in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nनोट : Dr.Babasaheb ambedkar Status-suvichar-shubhecha in marathi या लेखात दिलेल्या डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर सुविचार(Quotes),आंबेडकर जयंती शुभेच्छा, स्टेटस मराठीमध्ये .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\n100+ friendship Status in marathi/बेस्ट मैत्री-दोस्ती स्टेटस मराठीमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/pay-and-park-rti/", "date_download": "2022-01-28T23:32:31Z", "digest": "sha1:LROL5XPVIMDRDU5TKJTCDLMAVKWGSTCG", "length": 7198, "nlines": 174, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "पे अँड पार्क विभाग – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार ���्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०_1\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१५-१६\n६०(अ ) विनिर्दिष्ट माहिती (१३ मुद्दे)\n13 मुद्दे सण 2019-20\n13 मुद्दे सण 2018-19\n13 मुद्दे सण 2017-18\n13 मुद्दे सण 2016-17\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nकेंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अर्ज .\nपे अँड पार्क सर्व मॅप\nकेंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बाबत अंतर्गत सन २०१८-१९\nभाईंदर (प.)रेल्वे स्टेशन जवळ स्काय वॉल्क खाली पेय अँड पार्क (वाहनतळ)ठेका पद्धतीने चालविणे बाबत (आदेश ब्लॅक लिस्ट)\nकरार नामा श्रुती एन्टरप्राइसेस\nपेय अँड पार्क (वाहनतळ)ठेका पद्धतीने चालविणे बाबत\nसुधारित आदेश ब्लॅक लिस्ट\nपेय अँड पार्क (वाहनतळ)ठेका पद्धतीने चालविणे बाबत ठराव 17-12-2018\n.आशुतोष करारनामा दि.01-03-2021 ते दि.28-02-2024\nकेंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अर्ज\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/demand-for-discussion/", "date_download": "2022-01-28T22:37:41Z", "digest": "sha1:EYO4QTC4JVDMORRRK6VAUAFBETCILVDR", "length": 3817, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "demand for discussion Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\n…पण केंद्र सरकार सीमावादावर संसदेत चर्चा करण्यास तयार नाही; सोनिया गांधींचा आरोप\nनवी दिल्ली: पूर्वेकडील सीमेवर भारताला चीनशी नेहमीच संघर्ष करावा लागत आहे, मात्र तरीही केंद्र सरकार सीमावादावरील प्रश्नावर संसदेत चर्चा करण्यास ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, ��मआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/16/08/2021/solve-the-electricity-problem-of-wcl-slum-in-nakoda/", "date_download": "2022-01-28T22:15:52Z", "digest": "sha1:6EMYGQUTXKHJU35JY7GCKKENDBHPRZRY", "length": 14890, "nlines": 181, "source_domain": "newsposts.in", "title": "नकोडा येथील वेकोलीच्या झोपडपट्टीची वीज समस्या सोडवा | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi नकोडा येथील वेकोलीच्या झोपडपट्टीची वीज समस्या सोडवा\nनकोडा येथील वेकोलीच्या झोपडपट्टीची वीज समस्या सोडवा\nनकोडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांची मागणी\nघुग्घुस : नकोडा गावातील वेकोलीच्या झोपडपट्टीतील वीज एक महिन्यापूर्वी वेकोलीने कापली त्यामुळे येथील गोर गरीब नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे वीज नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडचणीचा सामना करावा लागत असून त्यांचे भविष्यही अंधारमय होत आहे.\n1970 च्या दशका पासून वेकोलीचा वीज पुरवठा नकोडा गावातील झोपडपट्टीत होता परंतु एक महिन्यापूर्वी हा वीज पुरवठा वेकोलीने खंडित केला त्यामुळे येथील नागरिकांत तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.\nवीज पुरवठा नसल्याने चोरट्याच्या भीतीने नागरिक जागरण करीत आहे.काही दिवसापूर्वीच नकोडा येथील पाण्याच्या टाकीचे पत्रे चोरट्यानी कापून चोर���न नेले त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहे.\nही समस्या लक्षात घेऊन नकोडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना निवेदनातून मागणी केली आहे.\nसोमवार 16 ऑगस्ट रोजी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर हे घुग्घुस येथे दौऱ्यावर आले असतांना नकोडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी वीज समस्येचा पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले व वेकोलीच्या अधिकाऱ्याची बैठक लावू असे सांगितले.\nयापूर्वी नकोडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच यांनी घुग्घुस वेकोलीचे उपक्षेत्रीय प्रबंधक यांची भेट घेऊन विजेच्या समस्येबाबत चर्चा केली.\nPrevious articleविज पडून दोन शेतकर्‍यांच्या मृत्यु\nNext articleवरोरा – भद्रावती मतदारसंघातील एकही गाव अंतर्गत रस्त्यांशिवाय राहणार नाही\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुव���री 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/2020/01/abdul-kalam-suvichar-quotes-in-marathi.html", "date_download": "2022-01-28T21:27:15Z", "digest": "sha1:TLDX4U32JTU4J2RI6OVNAJMVOJQLSEAJ", "length": 23901, "nlines": 110, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "BEST 51: अब्दुल कलाम प्रेरणादायक सुविचार मराठीमध्ये | - All in marathi", "raw_content": "\nBEST 51: अब्दुल कलाम प्रेरणादायक सुविचार मराठीमध्ये |\nBEST 51: अब्दुल कलाम यांचे अनमोल प्रेरणादायक सुविचार /ABDUL KALAM QUOTES IN MARATHI.\nBEST 51: अब्दुल कलाम यांचे अनमोल प्रेरणादायक सुविचार /ABDUL KALAM QUOTES IN MARATHI.\nएपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती/Abdul kalam information in marathi.\nअब्दुल कलाम मोटिवेशनल कोट्स मराठीमध्ये/Dr.Abdul Kalam Motivational Quotes in marathi.\nAbdul kalam thought in marathi/अब्दुल कलाम विचार मराठीमध्ये\nकृपया लक्ष द्या: सर्व लोक अब्दुल कलाम यांचे त्यांच्या कामाबद्दल ऋणी आहेत. विद्यार्थ्यांमध्ये त्यांची खूप लोकप्रियता होती. त्यांच्या बोलण्यावरून प्रेरणा घेऊन आपण स्वत: ला बळकट केले पाहिजे आणि अब्दुल कलाम यांच्या स्वप्नवत इंडिया २०२० साठीही हातभार लावायला हवा. अब्दुल कलाम यांच्या या मौल्यवान कल्पना इतर लोकांन सोबत share कराय��ा विसरू नका\nअब्दुल कलाम यांचे अनमोल प्रेरणादायक सुविचार\nअब्दुल कलाम यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले होते,त्यांच्या वाईट काळात त्यांना वृत्तपत्रांना विकावे लागले. या लेखाच्या माध्यमातून आपल्याला मराठीमध्ये अब्दुल कलाम कोट्स (सुविचार) जाणून घेऊया.\nएपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती/Abdul kalam information in marathi.\nएपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबद्दीन अब्दुल कलाम आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कामांमुळे तुम्हाला मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते. ते भारतीय प्रजासत्ताकचे अकरावे निवडलेले राष्ट्रपती झाले. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि अभियंता (अभियंता) म्हणून प्रख्यात आहेत.\nअब्दुल कलाम मोटिवेशनल कोट्स मराठीमध्ये/Dr.Abdul Kalam Motivational Quotes in marathi.\nभारतरत्न एपीजे अब्दुल कलाम; आपले आयुष्य देश सेवेत व्यतीत करणारे असे व्यक्तिमत्व. एक वैज्ञानिक म्हणून त्यांनी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये देशाला जागतिक दर्जाचे बनवले, राष्ट्रपती असताना त्यांनी कोट्यावधी भारतीयांना स्वप्न पाहण्याची आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रेरित केले. चला, आज तुम्हाला ह्या महान देशभक्त, लेखक आणि वैज्ञानिक यांचे अनमोल सुविचार माहिती पाहूया.\nकोट्स 1: “लहान लक्ष्य ठेवणे गुन्हा आहे; महान उद्दीष्टे असली पाहिजे.”(low aim is crime)\nकोट्स 2: “स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आपल्याला स्वप्ने पाहिले पाहिजेत.”\nकोट्स 3: “अध्यापन हा एक अतिशय उदात्त व्यवसाय आहे जो एखाद्या व्यक्तीचे चरित्र, क्षमता आणि भविष्य घडवितो. जर लोकांनी मला एक चांगला शिक्षक म्हणून लक्षात ठेवले तर ते माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल.”\nकोट्स 4: “जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतीन.”\nकोट्स 5: “विज्ञान मानवतेसाठी एक सुंदर भेट आहे, आपण ते खराब करू नये.”\nकोट्स 6: “स्वप्ने ते नाही जे आपण झोपेत पाहतो , स्वप्ने ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत.”\nकोट्स 7: “आपण हार मानू नये आणि समस्यांनी स्वतःला हरवू देऊ नका.”\nकोट्स 8: “मी स्वीकारण्यास तयार होतो की मी काही गोष्टी बदलू शकत नाही.”\nकोट्स 9: “चला आपण आपल्या आजचे बलिदान करू ,या जेणेकरुन आपल्या मुलांचे उद्याचे भले होऊ शकेल.”\nकोट्स 10: “आपल्या मिशनमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण आपल्या मिशनमध्ये दृढ असले पाहिजे.”\nAbdul kalam thought in marathi/अब्दुल कलाम विचार मराठीमध्ये\nकोट्स 11: “एखाद्या मनुष्याला अडचणी आवश्यक असतात कारण त्या यशस्वी होण्याचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असतात.”\nकोट्स 12: “कृत्रिम सुखऐवजी ठोस कामगिरीसाठी समर्पित व्हा.”\nकोट्स 13: “माउंट एव्हरेस्टची शिखर असो किंवा आपला व्यवसाय असो, या शिखरावर पोहोचण्यासाठी शक्ती आवश्यक आहे.”\nकोट्स 14: “काय आपल्याला हे माहित नाही की स्वाभिमान आत्म-निर्भरतेसह येतो\nकोट्स 15: “शेवटी,खऱ्या अर्थाने शिक्षण हे सत्याचा शोध आहे. ज्ञान आणि प्रबोधनाद्वारे हा एक अविरत प्रवास आहे.”\nकोट्स 16: “आपण ठरविलेल्या जागेपर्यंत आपण लढाई सोडू नका – म्हणजेच आपण अद्वितीय आहात. आयुष्यात एक ध्येय ठेवा, सतत ज्ञान मिळवा, कठोर परिश्रम करा आणि महान जीवन साध्य करण्यासाठी दृढनिश्चय करा.”\nकोट्स 17: “कोणत्याही अभियानाच्या यशासाठी सर्जनशील नेतृत्व आवश्यक आहे.”\nकोट्स 18: “जे मनापासून कार्य करू शकत नाहीत ते साध्य करतात, परंतु फक्त पोकळ गोष्टी, अर्ध्याहृदय यशामुळे त्यांच्यामनाभोवती कटुता निर्माण होते.”\nकोट्स 19: “जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाही, कोणीही तुमचा आदर करणार नाही. या जगात भीतीला स्थान नाही. केवळ सामर्थ्य सामर्थ्याचा आदर करते.”\nकोट्स 20: “वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यानि शिल्लक ठेवलेले असते”\nकोट्स 21: “पक्षी त्यांच्या स्वत: च्या जीवनावर आणि प्रेरणाानुसार चालतात.”\nकोट्स 22: “जीवन एक कठीण खेळ आहे. आपण एखाद्या व्यक्तीचा आपला जन्मसिद्ध हक्क टिकवून ठेवून जिंकू शकता.”\nकोट्स 23: “महान शिक्षक ज्ञान, उत्कटतेने आणि करुणेने बनलेले असतात.”\nकोट्स 24: “जर आपण स्वतंत्र नसलो तर कोणीही तुमचा आदर करणार नाही.”\nकोट्स 25: “प्रश्न विचारणे हे एका विद्यार्थ्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या.”\nकोट्स 26: “मी 18 दशलक्ष तरूणांना भेटलो आहे आणि प्रत्येकाला एक वेगळेपण हवे आहे.”\nकोट्स 27: “माझ्यासाठी नकारात्मक अनुभव असे काहीही नाही.”\nकोट्स 28: “राष्ट्र लोकापासून बनलेले आहे. आणि त्यांच्या प्रयत्नांनी राष्ट्राला हवे ते मिळू शकते.”\nकोट्स 29: “समजा ज्या दिवशी आपली स्वाक्षरी ऑटोग्राफमध्ये बदलली गेली त्या दिवशी आपण यशस्वी झालात.”\nकोट्स 30: “मला असे वाटते की लहान वयातच आपण अधिक आशावादी असतात आणि आपल्याकडे अधिक कल्पनाशक्ती देखील असते”\nकोट्स 31: “जेव्हा आपण आपल्या तरुण पिढीला समृद्ध आणि सुरक्षित भारत देऊ, तेव्हाच आपली आठवण होईल, जे आर्थिक समृद्धी आणि संस्कृतीचा वारसा असेल.”\nकोट्स 32: “लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचे कौशल्य, व्यक्तिमत्व आणि आनंद देशाच्या सर्वांगीण समृद्धी, शांतता आणि आनंदासाठी आवश्यक आहे.”\nकोट्स 33: “सर्जनशीलता ही भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे आणि प्राथमिक शिक्षण ही अशी वेळ आहे जेव्हा शिक्षक त्या स्तरावर मुलांमध्ये सर्जनशीलता आणू शकतात.”\nकोट्स 34: “निपुणता ही एक सतत प्रक्रिया असते, अपघात नव्हे.”\nकोट्स 35: “आकाशाकडे पहा. आम्ही एकटे नाही. संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे आणि जे स्वप्न पाहतात आणि कष्ट करतात त्यांना प्रतिफल मिळते.”\nकोट्स 36: “तरुणांना माझा संदेश आहे की वेगळ्या प्रकारे विचार करा, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, स्वत: चा मार्ग बनवा, अशक्यप्रायता मिळवा.”\nकोट्स 37: “आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”\nकोट्स 38: “पावसाळ्यात सर्व पक्षी आसरा शोधतात पण गरुड ढगांच्या वर चढतात आणि ढग टाळतात. समस्या सामान्य आहेत, परंतु आपल्या वृत्तीमुळे त्यांच्यात मतभेद निर्माण होतात.”\nकोट्स 39: “वास्तविक शिक्षण माणसाची प्रतिष्ठा वाढवते आणि आत्मविश्वास वाढवते. शिक्षणाचा खरा अर्थ जर प्रत्येक मनुष्याने समजला असेल आणि मानवी गतीविधीने प्रत्येक क्षेत्रात पुढे चालविला असता तर हे जग जगण्यासाठी एक चांगले स्थान असते.”\nकोट्स 40: “मी नेत्याची व्याख्या करू. त्याच्याकडे दृष्टी आणि उत्कटता असावी आणि कोणत्याही समस्येला घाबरू नये. त्याऐवजी त्याचा पराभव कसा करावा हे त्याला माहित असले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने सचोटीने वागले पाहिजे.”\nकोट्स 41: “आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकता आणि निश्चितच आपल्या सवयी आपले भविष्य बदलतील.”\nकोट्स 42: “जिथे अंत: करणात सत्य आहे, तेथे घरात समजस्य आहे; जेव्हा घरात सुसंवाद असेल तर देशात एक व्यवस्था असेल जेव्हा देशात सुव्यवस्था असते तेव्हा जगात शांतता असते.”\nकोट्स 43: “जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपण पुन्हा उभे राहण्याचे धैर्य व शक्ती यांचा लपलेला खजिना शोधण्यात सक्षम होतो, ज्याची आपल्याला माहिती नाही. आणि जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हाच आपल्या लक्षात येते की आपल्याकडे नेहमीच संसाधने होती. आपल्याला फक्त त्यांना शोधण्याची आणि आपल्या जीवनात पुढे जाण्याची आवश्यकता आहे.”\nकोट्स 44: “शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील चौकशीची भावना, सर्जनशीलता, उद्योजकता आणि नैतिक नेतृत्व निर्माण केले पाहिजे आणि त्यांचे आदर्श बनले पाहिजेत.”\nकोट्स 45: “जर चार गोष्टी पालन केले गेले तर – एक महान ध्येय बनवले, ज्ञान प्राप्त केले, मेहनत केली गेली आणि चिकाटी – तर काहीही साध्य केले जाऊ शकते.”\nकोट्स 46: “मला खात्री आहे की जोपर्यंत एखाद्याने अपयशाची कटु गोळी चाखली नाही, तोपर्यंत त्याला यशाच्या महत्वाकांक्षा असू शकत नाही.”\nकोट्स 47: “भ्रष्टाचारासारख्या वाईटाचा उगम कोठून होतो ते कधीही न संपणार्‍या लोभातून होतो. भ्रष्टाचारमुक्त नैतिक समाजासाठी लढा या लोभाविरूद्ध लढावा लागेल आणि त्याऐवजी “मी काय देऊ शकतो” या भावनेने त्यास सामोरे गेले पाहिजे.”\nकोट्स 48: “माझा संदेश, विशेषत: तरूणांना, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची धैर्य असणे, शोध घेण्याचे धैर्य असणे, न पाहिलेले मार्गावर चालण्याचे धैर्य असणे, अशक्य शोधण्याचे धैर्य असणे आणि समस्यांवर विजय मिळवून यशस्वी होणे. हे चांगले गुण आहेत ज्यासाठी त्यांनी कार्य केले पाहिजे. तरुणांसाठी हा माझा संदेश आहे.”\nकोट्स 49: “कोणत्याही धर्मात, इतरांना मारणे हे धर्म टिकवून ठेवणे आणि वाढवणे यासाठी आवश्यक नाही असे म्हटले जात नाही.”\nकोट्स 50: “दहा लाख लोकसंख्येचा देश नव्हे तर एक अब्ज लोकांच्या देशाप्रमाणे आपण विचार केला पाहिजे आणि कार्य केले पाहिजे. स्वप्न पहा, स्वप्न पहा \n: “हे पहा, देव केवळ कष्ट करनाऱ्यांनाच मदत करतो. हे तत्व अगदी स्पष्ट आहे.”\nकृपया लक्ष द्या: सर्व लोक अब्दुल कलाम यांचे त्यांच्या कामाबद्दल ऋणी आहेत. विद्यार्थ्यांमध्ये त्यांची खूप लोकप्रियता होती. त्यांच्या बोलण्यावरून प्रेरणा घेऊन आपण स्वत: ला बळकट केले पाहिजे आणि अब्दुल कलाम यांच्या स्वप्नवत इंडिया २०२० साठीही हातभार लावायला हवा. अब्दुल कलाम यांच्या या मौल्यवान कल्पना इतर लोकांन सोबत share करायला विसरू नका\n५१+ महान विद्वान आचार्य चाणक्य अनमोल सुविचार मराठीमध्ये/Chanakya suvichar in marathi\nMarathi suvichar sangrah | ५००+ सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/author/all-in-marathi-team", "date_download": "2022-01-28T22:53:37Z", "digest": "sha1:AOHFTV34JSBXWPB6MIN6FHIDIH5ZV73T", "length": 8501, "nlines": 61, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "All-in-marathi Team - All in marathi", "raw_content": "\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२/ Happy new year wishes marathi 2022.\nहे नवीन वर्ष २०२२ खास अधिक खास करण्यासाठी आपण आपल्या मित्र व नातेवाईकांना नूतन वर्ष शुभेच्छा- मेसेज व नवीन वर्ष कोटस् ( Happy new year wishes marathi 2022) पाठवून शुभेच्छा देऊ शकता.\n२०२२ हे नवीन वर्ष वेगाने जवळ येत आहे आणि लवकरच आपण नवीन वर्षाचे स्वागत करू. बर्‍याच लोकांसाठी नवीन वर्ष नवीन वर्षाचे रिझोल्यूशन सेट करण्याची संधी किंवा नवीन प्रारंभ करण्याची संधी असू शकते. २०२२ साठी आपले व्हिजन बोर्ड अद्यतनित करण्यासह आणि सर्वसाधारणपणे जीवनाचे पुनर्मूल्यांकन करण्याबरोबरच, आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022/ new year wishes marathi 2022 पाठविण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे याबद्दल आपण विचारात पडलेले आहात.\nChristmas wishes in marathi 2021 : कुटुंब या दिवशी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले असताना मुले सान्ता क्लॉजच्या भेटवस्तू मिळवण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.\nख्रिसमस 25 डिसेंबर रोजी जगभरात दर नवीनवर्षी साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा करण्यात आला.त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. या निमित्ताने, आपल्या प्रियजनांना अभिवादन करण्यासाठी नाताळ शुभेच्छा मराठी,ख्रिसमस शुभेच्छा मराठी,happy christmas marathi, Christmas in marathi ,Christmas status marathi , christmas Quotes marathi , christmas greetings marathi,merry x mas marathi, natalchya hardik shubhechha, Christmas sms marathi etc share करू शकता.आणि आपली काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद करणायसाठी आपण या काही शुभेच्छा वापरू शकता.\nमिस यू स्टेटस म्हणजे आपल्या कुटूंबाला, प्रिय व्यक्तीला, मित्रांना, प्रियेसी, प्रियकर हे सांगायला हवे आहे की त्यांच्यापासून वेगळे झाल्याने तुम्ही त्यांची किती आठवण काढतायत आणि ती व्यक्ती तुमच्या सोबत नसल्यामुळे तुम्ही किती दुःखी आहात या आपल्या भावना दाखवणे.आपण लोकांना भेटतो, त्यांच्य���शी घट्ट मैत्री होते आणि कधीकधी आपण कारणास्तव त्यांच्या पासून दुरावतो किंवा त्यांना कायमचे गमावतो.\nआपण चांगले जुने दिवस मिस करतो, आपण बालपणीतल्या आठवणी , आपल्याला रोमांच आठवतो, सोबत व्यथित केलेले मजेशीर प्रसंग आठवतात आणि बरेच काही आपण मिस करत असतो.अशा वेळेस miss u status marathi आपण आपल्या प्रिय व्यक्तीचा आठवणीत miss u whatsapp Status marathi शेर करू शकता.\nभावपूर्ण श्रद्धांजली मराठी | शोक संदेश मराठी | bhavpurn shradhanjali messages marathi.\nभावपूर्ण श्रद्धांजली (bhavpurn shradhanjali messages marathi)देणे आणि मृत्यू नंतर शोक संदेश देणे कोणाचीही इच्छा नसते परंतु काळजावर दगड ठेऊन हे काम आपल्याला करावे लागते.\nबुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी २०२१ / Buddha purnima wishes marathi. Buddha purnima wishes marathi नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या बुद्ध पौर्णिमा- बुद्ध जयंती शुभेच्छा मराठी या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे . …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/features/construction-in-river-basin", "date_download": "2022-01-28T22:10:03Z", "digest": "sha1:D7ZYCFWT4CYCC7VWGZ5WBRRKPH2ELUF6", "length": 11911, "nlines": 88, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नदीपात्रात बांधकाम; कोणाला घेऊन बुडणार | Construction in river basin", "raw_content": "\nनदीपात्रात बांधकाम; कोणाला घेऊन बुडणार\nनाशिक | फारुक पठाण | Nashik\nनाशिक महापालिकेचा (Nashik Municipal Corporation) कारभार काही सुधारण्याचे नाव घेतांना दिसत नाही. कधी टीडीआर घोटाळा (TDR scam) तर कधी बीओटी तत्वावर विकसित होणारे शहरातील 22 भूखंडचा वाद (Land dispute), अशा विविध कारणांंनी नाशिक मनपाच्या कारभाराचा पंचनामा होतांना दिसतो.\nआता ताजे उदाहरण देण्याचे झाले तर मनपाच्या नगररचना विभागाच्या (Town Planning Department) गोंधळी कारभारामुळे थेट नदीपात्रात (river basin) इमारत बांधकामाला (Building construction) परवागी देण्यावरुन सुरू झालेला वाद आहे. तर हा वाद देखील संपण्याचा नाव घेतांना दिसत नाही. दुसरीकडे हा विषय खोदून आणणार्या मनसेना (MNS) ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख (Corporator Salim Sheikh) यांनी हा मुद्दा राज्यस्तीय केल्याने ऐन निवडणुकीच्या (election) तोंडावर सत्ताधारी भाजपला (bjp) हा एक मोठा धक्का मानला जात आहे.\nनाशिक मनपात भारतीय जनता पक्षाची (Bharatiya Janata Party) एकहाती सत्ता आहे. तर 2017 च्या निवडणूक प्रचार सभेत (Election campaign meetings) त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकला दत्तक (Adoption) घेण्याचे विधान केले होते. यामुळे त्यांना विकास करुन दाखवणे हे अनिवार्य झालेले आहे. मात्र दुसरीकडे विरोध पक्ष सत्ताधार्‍���ांच्या चुका समोर आणूक आरोपांच्या फैरी झाडतांना दिसतो. मागील दोन स्थायी समितीच्या बैठकीत (Standing Committee Meetings) मनसेना नगरसेवक सलिम शेख हे सतत नगररचना विभागाच्या गाांधळी कारभाराचा पंचनामा करीत आहे.\nसुमारे 75 हजार कुटुंब नाशिकच्या नदीतीरी राहतात. त्याप्रमाणे रेड (red) व ब्ल्यू लाइनप्रमाणे (Blue line) बांधकाम परवाने देण्याचे कायदे असून सुद्धा आनंदवली शिवारातील काही बिल्डरांना थेट नदी पात्रात इमारती बांधकामसाठी परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक शहराची स्मार्ट सिटीच्या (smart city) दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात विशिष्ठ बिल्डर्सकडून अनधिकृत बांधकामे उभारण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातूनच अलीकडे गोदावरी नदीपात्रामध्ये (Godavari river basin) पूररेषेत अनधिकृत बांधकाम करण्याचे प्रकार उघड झाले आहेत.\nनगरचना विभागातील अधिकार्‍यांच्या संगनमताने नदीपात्रालगत पूररेषेत बांधकाम परवानग्या दिल्या जात असल्याचे आरोप होत आहे. पाहणी न करता, विकास आराखड्यातील नियमांचे उल्लंघन करून गोदापार्कसाठी संपादित झालेल्या जागेवर ऑनलाइन बांधकाम परवानगी दिली जात आहे. 6 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांची पोलखोल करण्यास सुरुवात केली होती,\nफोटो पुरावे सादर करून आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक 65 मध्ये सुरू असलेल्या कामाची व संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर आनंदवली शिवारातील सर्वे क्रमांक 65 मध्ये गोदावरी नदीपात्रातील कथित अनधिकृत बांधकामा-विरोधात नगरसेवक शेख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करून हा मुद्दा राज्यस्तरीय करून दिला आहे.\nअग्रवाल यांची आयुक्तांकडे तक्रार\nनाशिकच्या आनंदवली शिवारात गोदावरी नदीपात्रात (Godavari river basin) अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) केल्याप्रकरणी नगररचना विभागातील उपअभियंता संजय अग्रवाल यांच्याविरोधात मनसेेचे नगरसेवक शेख यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शहरातील अनेक भागात अग्रवाल यांच्याच मार्फत अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप करत नगररचना विभागात ते अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसले असल्याची तक्रार करण्यात आली आहे.\nयामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. उपअभियंता संजय अग्रवाल यांची भुमिका संशयास्पद असून पॅकेज स्वरूपात प्रकरण दिल्यास मी मंजूर करून देतो, सर्व अधिकार्‍यांच्या सह्या घेऊन देतो अशा त्यांच्याबाबतीत तक्रारी असल्याचे शेख यांनी निवेदनात म्हटले आहे. शहरातील बहुतांशी बिल्डर नगररचना नियमांचे पालन करून बांधकाम करत आहे ही बाब चांगली असली तरी गत काही दिवसांमध्ये काही विशिष्ट बिल्डरांकडून शहरात अनधिकृत बांधकाम करण्याचे प्रकार वाढत आहे.\nगोदापात्रात अनाधिकृत बांधकामे होत असून गेल्या काही दिवसांमध्ये नगररचना विभागातील विशिष्ट अधिकाजयांच्या कामकाजाविषयी तक्रारी देखील वाढल्या आहेत. यामुळे नाशिक महापालिकेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आहे याबाबत वेळीच योग्य दखल घेऊन कारवाई केल्यास पुढील होणारी बदनामी टाळता येऊ शकेल. दरम्यान नगर लग्नाच्या निघालेला हा गोधडी कारभार कोणाला घेऊन बुलढाणा बुडवणार याकडे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%B5/", "date_download": "2022-01-28T21:40:55Z", "digest": "sha1:W4XNJSSNRM4DRC3COJ3XXHKF2GYVP4EW", "length": 6601, "nlines": 78, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "श्रेया,सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं प्रदर्शित - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>श्रेया,सोनूच्या जादुई आवाजातील “बघता तुला मी” गाणं प्रदर्शित\nश्रेया,सोनूच्या जादुई आवाजातील “बघता तुला मी” गाणं प्रदर्शित\n“प्रेमवारी” या चित्रपटाचे पाहिलं गाणं ‘बघता तुला मी’ गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना पाहिल्यावर जी गोड भावना जाणवते ती या गाण्यातून सांगितली गेली आहे. चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे हे या गाण्यात दिसत आहे. एक हलकं फुलकं पण तितकेच रोमँटिक असे हे गाणं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या मधुर आवाजात स्वरबद्ध केले असून मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. अतिशय सुंदर असे हे गाणे त्र्यंबकेश्वर जवळ चित्रित करण्यात आले आहे. गुरु ठाकूर आणि मंदार चोळकर यांनी अतिशय समर्पक शब्दात प्रेम हि भावना मांडली आहे. तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले.\nप्रेमाला प्रत्येकजण आपल्या चौकटीत मांडत अ���तो. कोणासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे. कोणासाठी प्रेम म्हणजे समर्पण आहे. तर कोणासाठी प्रेम म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीची सोबत आहे. अशाच काहीशा संकल्पनेवर आधारित ‘प्रेमवारी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\n‘प्रेमवारी’ हा सिनेमा व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे. या सिनेमाला. या सुंदर चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.\nPrevious अवधूत, श्रेयस ने दुबईत रोवला मराठीचा झेंडा…\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/author-articles/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2022-01-28T21:40:00Z", "digest": "sha1:OAUCIANNQBMYSG42GOSG4CCZQQPW6X4G", "length": 4748, "nlines": 109, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nशिक्षण सुरूच राहावे यासाठी…\nअमित कोहली\t02 Jun 2020\nसमाजसेवा के चार रंग\nअमित कोहली\t24 Oct 2020\nशालेय शिक्षणात जमातींचा सहभाग\nअमित कोहली\t07 Jan 2022\n'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व'ची प्रस्तावना (संपादित अंश)\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nआक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर\nलोकप्रिय लेख इतर सर्व\nचित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल\n'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)\nऑडिओ - मास्तर कृष्णराव : सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली\nपुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील\nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n29 जानेवारी 2022 चा अंक वाचण्यासाठी क्लिक करा\n'गांधींविषयी' (खंड 1,2 व 3) खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम समाजातील वाहते वारे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\n'मुस्लिम मनाचा कानोसा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-banana-selling-rate-under-pressure-khandesh-47922?tid=161", "date_download": "2022-01-28T21:48:08Z", "digest": "sha1:GEBN6XZWBWUGWJSD6RZ6KMQZU4W5MIUY", "length": 15721, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Banana selling rate under pressure in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेळी दरांवर दबाव वाढताच\nकेळी दरांवर दबाव वाढताच\nकेळी दरांवर दबाव वाढताच\nगुरुवार, 4 नोव्हेंबर 2021\nखानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे. किमान दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. ऐन दिवाळीत दरांवर दबाव वाढल्याने शेतकऱ्यांना वित्तीय फटका बसत आहे.\nजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे. किमान दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. ऐन दिवाळीत दरांवर दबाव वाढल्याने शेतकऱ्यांना वित्तीय फटका बसत आहे. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.\nदर्जेदार केळीची खरेदी १०००, ११०० ते १२५० रुपये प्रतिक्विंटल, या दरात काही भागात केली जात आहे. पण अपवादानेच एवढा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. दर्जा कमी असल्याचे कारण खरेदीदार सांगत आहेत. यातच केळीची आवकदेखील मागील आठ ते १० दिवसांत आणखी वाढली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारातही केळी दरांवर दबाव आहे. तेथे केळीची गेले चार दिवस प्रतिदिन १५४ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) आवक झाली आहे. कमाल दर ११८० व किमान दर ७०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला आहे.\nखानदेशात धुळे, जळगाव जिल्ह्यात मिळून सध्या २४० ट्रक केळीची आवक होत आहे. आवकेत वाढ होत आहे. सध्या कांदेबाग केळीची काढणी जळगाव जिल्ह्यात अधिकची होत आहे. चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा-भडगाव, धुळ्यातील शिरपुरात केळीची काढणी अधिकची ह��त आहे. याच भागात कमी दरात केळी खरेदीच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.\nकेळी काढणीसाठी खरेदीदारांच्या विनवण्या कराव्या लागत आहेत. खरेदीनंतर १० ते १२ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. उधारीवर व्यवहार सुरू असल्याने नुकसान, फसवणुकीची भीतीही वाढली आहे. मध्यंतरी चोपडा, जळगाव आदी भागांतील शेतकऱ्यांनी हा प्रश्‍न जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मांडला होता. पण त्यावर व्यवस्थित तोडगा निघालाच नाही. यामुळे केळीची ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जात आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.\nकेळीचे दर रावेर बाजार समिती जाहीर करते, पण जे दर जाहीर होत आहेत, त्या दरात खरेदी का केली जात नाही, यावर जिल्हा उपनिबंधक किंवा इतर कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. कुण्या व्यापाऱ्यावर कारवाई याबाबत झाली नाही, असा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.\nजळगाव jangaon खानदेश केळी banana दिवाळी मध्य प्रदेश madhya pradesh धुळे dhule रावेर\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nगेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दरगेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nकळमणात तूर हमीदराखालीनागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली...\nनगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा कायमनागपूर नगर ः नगर येथील दादा पाटील...\nकाकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर...पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...\nTop 5 News: खाद्यतेल बाजाराची...1. सध्या मध्य प्रदेश��्या मध्यभागी हवेचे कमी...\nराज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...\nTop 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र...1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट...\nजालन्यात हिरवी मिरची, गवार,...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nलाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nसोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून​ नगर : नगर येथील दादा पाटील...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात...\nरब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर...पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi...\nपुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...\nलातूरमध्ये वांगी सरासरी १६०० रुपये...लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५)...\nराज्यात काकडी ५०० ते ३००० रुपयेसांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये सांगली ः...\nकापूस बाजार मजबूत राहणारफॉरेन अॅग्रिकल्चरल सर्विसेस ही अमेरिकेच्या कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/national-international/central-government-new-regulations-for-senior-citizens-to-take-booster-dose-of-corona-vaccine", "date_download": "2022-01-28T23:06:38Z", "digest": "sha1:YGD62Y3AYTBDUVXOVRF4STVZVSZO4IL6", "length": 5571, "nlines": 83, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ज्येष्ठ नागरिकांनो बातमी तुमच्यासाठी! बुस्टर डोस घेण्यासाठी केंद्राची नवी नियमावली | Central Government New regulations for senior citizens to take booster dose of corona vaccine", "raw_content": "\nज्येष्ठ नागरिकांनो बातमी तुमच्यासाठी बुस्टर डोस घेण्यासाठी केंद्राची नवी नियमावली\nनवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi\nभारतात (India) तीन जानेवारी २०२१ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे करोनावरील (Corona) लसीकरण (Vaccination) सुरू होणार आहे. तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) १० जानेवारीपासून प्रिकॉशन डोस (Precision dose) म्हणजेच तिसरा डोस देण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय आरोग्�� मंत्रालयाने (Union Health Ministry) माहिती दिली आहे…\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या ज्येष्ठ नागरिकांना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांना डॉक्टरांचे सर्टीफिकेट (Certificate) किंवा इतर कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक नसेल, असे स्पष्ट कण्यात आले आहे.\nमात्र गंभीर आजार असलेल्या ६० वर्षांवरील व्यक्तींनी प्रथम आपल्या डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा. सल्ला घेतल्यानंतरच व्यक्तीने लसीचा तिसरा डोस (Third Dose) घ्यावा, अशी सूचनादेखील आरोग्य मंत्रालयाने केली आहे.\nदरम्यान, फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, गंभीर आजार असणाऱ्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना करोनावरील लसीचा तिसरा डोस दिला जाईल, असे केंद्र सरकारने (Central government) काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. मात्र तिसरा डोस घेण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर ३९ आठवडे पूर्ण झालेले आणि हे ९ महिने असावे, असेदेखील केंद्राने सरकारने स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-65973", "date_download": "2022-01-28T21:33:52Z", "digest": "sha1:WTTOM5DBZHM6QF772HQH45DA6YQ2TOG6", "length": 8742, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "हायमॅक्स दिव्याच्या प्रकाशाला भ्रष्टाचाराची काळी किनार | Sakal", "raw_content": "\nहायमॅक्स दिव्याच्या प्रकाशाला भ्रष्टाचाराची काळी किनार\nहायमॅक्स दिव्याच्या प्रकाशाला भ्रष्टाचाराची काळी किनार\nहायमॅक्स दिव्याच्या प्रकाशाला भ्रष्टाचाराची काळी किनार सखोल चौकशीची आमदार कथोरेंची मागणी टिटवाळा, ता. ४ (बातमीदार)ः ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील गावागावांत लावलेल्या हायमॅक्स दिव्यात मोठा गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या ६ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आवाज उठवणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर व मुरबाड या तालुक्यांतील अनेक गावांतील ग्रामविकास व सेस निधी, दलित वस्ती निधी १४ व १५ व्या वित्त आयोगामार्फत चौकाचौकात रात्री लख्ख प्रकाशासाठी हायमॅक्सचे दिवे बसवले आहेत. या दिव्यांत अधिकारी व ���दाधिकारी यांनी टक्केवारीद्वारे भरमसाट रक्कम हडप केली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील गावांत आठशेपेक्षा अधिक हायमॅक्स दिवे बसवले आहेत. कल्याण तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींमध्ये १२९ हायमॅक्स दिवे बसवण्यात आले आहेत. हे दिवे बसवण्यासाठी महावितरण व बांधकाम विभागाची परवानगी घेतली गेली नाही. काही गावांत तर पथदिव्यांचे अधिकृत वीज मीटर नाही, तरी हायमॅक्स बसवण्यात आले आहेत. केवळ टक्केवारीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता हे दिवे बसवले. त्याचे टेंडर जिल्हा परिषदेने काढले. यात खूप मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यातच हायमॅक्स दिव्यांसाठी वापरलेले साहित्य तकलादू आणि निकृष्ट दर्जाचे आहे. काही हायमॅक्स लावल्यानंतर लगेच बंद पडले आहेत, असा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-66864", "date_download": "2022-01-28T23:44:21Z", "digest": "sha1:NTLJRSJP6BDCZ2E7YL34LY6AICHZP7YA", "length": 8652, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "भावना यादव मुलींमध्ये पहिली | Sakal", "raw_content": "\nभावना यादव मुलींमध्ये पहिली\nभावना यादव मुलींमध्ये पहिली\nसहायक कमांडंट परीक्षेत भावना यादव मुलींमध्ये पहिली विरार, ता. १० (बातमीदार) : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या सहायक कमांडंट पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विरारमधील भावना यादव हिने देशात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. भावना यादव ही मूळची सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीची. तिचे वडील सुभाष यादव हे मुंबई पोलिस दलात सहायक फौजदार असून ते बोरिवली येथील वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. भावनाचे प्राथमिक शिक्षण अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत झाले. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण मिरारोडच्या शांति��ार्क येथील सेंट झेवियर्स शाळेत झाले. त्यानंतर विवा महाविद्यालयातून पदवीत्तुर शिक्षण घेतले. तिने २०१५ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास सुरवात केली होती. ती राज्य लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दोनवेळा उत्तीर्ण झाली होती; मात्र मैदानी परीक्षेत अपयश आले होते. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षेतही भावना उत्तीर्ण झाली होती; मात्र मैदानी परीक्षेत पुन्हा अपयश आले. तिने अपयशाने खचून न जाता धैर्याने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात मैदाने बंद असल्याने एका विकासकाच्या खासगी जागेत तिने सराव सुरू केला होता. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले. विवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भावना यादव हिचे अभिनंदन केले आहे. चौकट केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सशस्त्र दलाच्या सहायक कमांडंट पदासाठी २०२० मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाला असून, यात देशातील एकूण १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात भावना १४ व्या क्रमांकावर आहे. ती देशात मुलींमध्ये पहिली आली असून महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-67755", "date_download": "2022-01-28T23:32:19Z", "digest": "sha1:RQJA7EUZ6UBDA5PBTSXGMGE76RCVTUY5", "length": 9242, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "ना.म.जोशी मार्ग बीडीडीचे काम होणार सुरू | Sakal", "raw_content": "\nना.म.जोशी मार्ग बीडीडीचे काम होणार सुरू\nना.म.जोशी मार्ग बीडीडीचे काम होणार सुरू\nना. म. जोशी मार्ग बीडीडीचे काम सुरू होणार गृहनिर्माण मंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ : वरळी, नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे; मात्र या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रथम घर खाली करून संक्रमण शिबिरात जाणाऱ्या ना. म. जोशी मार्ग बी���ीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीच्या शिष्टमंडळाने गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेऊन पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली. त्यावर गृहनिर्माण मंत्र्यांनी लवकरच येथील पुनर्विकासाच्या कामाला देखील सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. त्यानुसार ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी पुनर्विकासाला सकारात्मक प्रतिसाद देत घरे खाली केली. वरळी, नायगाव येथे कामाला सुरुवात होण्यापूर्वी प्रथम ना. म. जोशी मार्ग येथील पुनर्विकासाला प्रारंभ होईल, असा विश्वास रहिवाशांना होता; मात्र प्रथम काम वरळी येथे सुरू झाले. त्यापाठोपाठ नायगाव येथील एक इमारत पडण्याचे कामही सुरू झाले. ना. म. जोशी मार्ग येथील चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात होत नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. पुनर्विकासाबाबत ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीने नुकतीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. या वेळी आव्हाड यांनी प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन गृहनिर्माण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसहित पुढील आठवड्यात प्रकल्प स्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेईन. तसेच वरळी, नायगावप्रमाणे ना. म. जोशी मार्ग येथेही लवकरच कामाला सुरुवात करणार आहोत, असे आश्वासन दिले असल्याचे समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी सांगितले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/kenjalgad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:04:55Z", "digest": "sha1:IE3CQ5HQNOD34NLOXUAR4SM65JZFIXEB", "length": 14391, "nlines": 111, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "केंजळगड किल्ला माहिती, Kenjalgad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे केंजळगड किल्ला मराठी माहिती निबंध (Kenjalgad fort information in Marathi). केंजळगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी केंजळगड किल्ला मराठी माहिती निबंध (Kenjalgad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nकेंजळगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nकेंजळगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई येथे आहे. हा किल्ला महादेव टेकडी रांगेतील मांढरदेव डोंगरावर वसलेला आहे. ३०-४० फूट उंच दगडी कोपऱ्याच्या रूपात हा किल्ला लांबूनच दिसतो. हा किल्ला ३८८ मीटर लांब आणि १७५ मीटर लहान अक्षांसह समभुज आकाराचा आहे.\nसुरुवातीच्या काळात याला घेरा खेलंजा आणि मोहनगड असेही म्हणतात. गडावर पाहण्यासारखे फारसे काही नाही कारण बहुतेक वास्तू शाबूत नाहीत, परंतु किल्ल्यावरील सुंदर पठार लक्षात घेता ते नक्कीच पाहण्यासारखे आहे. गडाच्या भिंती मात्र शाबूत आहेत.\nकेंजळगड हा किल्ला बाराव्या शतकात विकसित झालेल्या पन्हाळ्याच्या भोज राजांनी बांधला असे म्हणतात. हा किल्ला आदिलशाहीच्या विजापूर साम्राज्याने १६४८ मध्ये जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनि जेव्हा सर्व किल्ले काबीज करण्याची मोहीम हाती घेतली होती तेव्हा हा सुद्धा किल्ला १६७४ ताब्यात घेतला.\nहा किल्ल्ला जिंकण्यासाठी शिवाजी राजांनी अनेक वेळा प्रयत्न केले. त्यांनी सैनिकांसह केंजळगडाकडे कूच करून किल्ल्यावर हल्ला केला. चौकी प्रमुख गंगाजी विश्वासराव किर्दत हे हल्ल्यात मारले गेले आणि २४ एप्रिल १६७४ रोजी किल्ला ताब्यात घेण्यात आला.\nहा किल्ला यांनतर १७०१ मध्ये औरंगजेबाने ताब्यात घेतला. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे १७०२ मध्ये हा किल्ला मराठा सैन्याचे पायदळ नेते पिलाजी गोळे यांनी ताब्यात घेतला. पेशवाईच्या पतनानंतर हा किल्ला २६ मार्च १८१८ रोजी जनरल प्रिट्झलरने पाठवलेल्या तुकडीखाली इंग्रजांनी ताब्यात घेतला.\nकेंजळगड ��ा किल्ला अतिशय लहान आकाराचे पठार आहे. ब्रिटिशांनी हा किल्ला करून मोडून टाकला असल्यामुळे मुख्य प्रवेशद्वार तुटलेल्या अवस्थेत आहे. छत नसलेली एक छोटी खोली आहे. कचेरी किंवा सदर उद्ध्वस्त अवस्थेत आहे.\nगडावर केंजाई देवीच्या मूर्तीही पाहायला मिळतात. गडावर तीन मोठी आणि सहा लहान पाण्याची टाकी होती. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी टाक्यांच्या भिंती उडवून टाकल्या आणि टाक्यांमधून पाणी वाहू दिले. किल्ल्यावर जिवंत झरे नाहीत.\nकेंजळगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nवाई येथून २५ किमी किंवा भोर येथून हा किल्ला १७ किमी अंतरावर आहे. गडावर जाण्यासाठी मुख्यतः दोन मार्ग आहेत. कोलपासून सुरू होणारी वाट रायरेश्वर पठार आणि केंजळगडाला जोडून गडावर जाण्यासाठी एक तास लागतो.\nजवळचा मार्ग पायथ्याचे गाव-घेरा केंजळ येथून सुरू होतो. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. ट्रेकचा मार्ग जंगलाच्या परिसरातून जातो आणि टेकडीच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत पोहोचतो. यानंतर स्कार्पच्या पूर्वेकडील बाजूने चालणे आहे. सरतेशेवटी, किल्ल्याच्या पूर्वेकडे ५५ विचित्र नक्षीकाम केलेल्या, खडक कापलेल्या पायऱ्या आहेत ज्या किल्ल्याच्या माथ्यावर जातात. किल्ल्यावर वर्षाच्या सर्व ऋतूंमध्ये प्रवेश करता येतो, मात्र पावसाळ्यात हा किल्ला पावसाळ्याच्या ढगांनी व्यापलेला असतो. गडावर पाणी उपलब्ध नाही. पायथ्या गावातील मंदिरात रात्रीचा मुक्काम करता येतो.\nतुम्ही पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला साताऱ्याच्या दिशेने जावे लागेल. राज्य महामार्ग वर पहिला टोल नाक पार केल्यांनतर आणि “प्रति बालाजी” वर डावे वळण ओलांडल्यावर उजवीकडे भोर फाटा इथून बाहेर पडा.\nभोरहून तुम्हाला स्थानिकांना कोरले गावाचा रस्ता विचारावा लागेल जिथून खरा ट्रेक सुरू होतो. हे पायथ्याचे गाव केंजळगड आणि रायरेश्वर किल्ल्यासाठी एकाच आहे. केंजळगड आणि रायरेश्वर हे दोन्ही ट्रेक एका दिवसात कव्हर करता येतात, त्यामुळे तुम्ही पुण्याहून लवकर निघाल्यास, दोन्ही ट्रेक एकाच दिवसात पूर्ण करता येतील.\nकिल्ल्यावर भरपूर जागा आहे जिथे तुम्ही तुमचा कॅम्प लावू शकता. येथे नैसर्गिक निवारा नसल्यामुळे स्वतःचे तंबू घेऊन जा. रात्रभर ट्रेकसाठी सर्वोत्तम हंगाम म्हणजे हिवाळा. पावसाळ्यात, मुसळधार पाऊस पडतो.\nखाण्यासाठी, केंजळगडावर कोणतेही उपाहारगृह किंवा दुकाने नाहीत. त्यामुळे शहरातूनच स्वतःचे पॅक केलेले खाद्यपदार्थ घेऊन जा.\nतर हा होता केंजळगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास केंजळगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Kenjalgad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/booster-dose-scam-you-may-asked-for-otp-be-alert-it-is-a-new-cyber-fraud/385974/", "date_download": "2022-01-28T22:01:19Z", "digest": "sha1:G4G6D3DBZ6VIKGTGGXABVDC5JLMYAJGV", "length": 10948, "nlines": 153, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Booster dose scam you may asked for otp be alert it is a new cyber fraud", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Covid-19 booster dose: सावधान बूस्टर डोसही सायबर गुन्हेगारांच्या रडारवर, OTPचा फंडा वाचा\n बूस्टर डोसही सायबर गुन्हेगारांच्या रडारवर, OTPचा फंडा वाचा\nसोशल मीडियावर सध्या एक मॅसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बूस्टर डोसच्या नावाखाली सायबर ठगांकडून ओटीपी मागितला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. हे नेमके प्रकरण काय आहे\n बूस्टर डोसही सायबर गुन्हेगारांच्या रडारवर, OTPचा फंडा वाचा\nकोरोनाच्या वाढत्या केसेस दरम्यान सरकारने फ्रंटलाईन वर्कर्ससाठी बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. काल, सोमवारपासून देशभरात बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. परंतु यादरम्यान आता सायबर ठग सक्रीय झाले आहेत. सायबर ठगांचे बूस्टर डोस आता नवे हत्यार झाले आहे. ट्विटरपासून फेसबुक ते व्हॉट्सअॅपपर्यंत एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, सायबर ठग बूस्टरच्या नावाखाली लोकांना चुना लावू शकतात.\nव्हायरल मॅसेजमध्ये लिहिले आहे की, सर्वसामान्यांना फोन करून बूस्टर डोसची त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. यामध्ये बूस्टर डोस देण्याबाबत बोलले जाते. जर तुम्ही बूस्टर डोस घेऊ इच्छित असाल तर ते तुम्हाला मदत करतात. बूस्टर डोससाठी संपूर्ण माहिती घेतात आणि मग तुम्हाला एक ओटीपी येतो. जर तुम्ही हा ओटीपी देता तर तुमची फसवणूक होऊ शकते. दरम्यान कोविनद्वारे कोणाकडूनही अशाप्रकारे माहिती मागितली जात नाही. त्���ामुळे जर कोणी बूस्टर डोससाठी माहिती मागत असेल तर सावध राहा, कोणताही ओटीपी शेअर करू नका.\nया मेसेजला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही. तसेच याप्रकरणाच्या फसवणुकीबद्दल आतापर्यंत युझरने काहीही सांगितले नाही. हा मॅसेज चांगलाच सध्या व्हायरल होत आहे. अनेकांनी हा मॅसेज शेअर केला आहे. डॉक्टर डीके गुप्ता यांनीही हा मॅसेज ट्विटरवर शेअर केला आहे. डीके गुप्ता हे फेलिक्स हॉस्पिटल नोएडाचे अध्यक्ष आहेत.\n#साइबर_ठगी का नया तरीक़ा \nकॉल आएगा और ठग पूछेगा, क्या आपको दोनों वैक्सीन लग चुकी हैं\nठग- सर आपको बूस्टर डोज लगना है, मैं आपका रजिस्ट्रेशन कर रहा हूँ, OTP आएगा, उसे बता दीजिए\nआपके OTP बताते ही आपके अकाउंट से पैसे साफ हो सकते हैं\nहेही वाचा – हेल्मेट, मास्क, जॅकेट परिधान करुन कर्मचार्‍याने केली ऑफिसमध्ये चोरी\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nमहापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे एकला चलो रे\nकुलाबा सीप्झ मेट्रोची चाचणी मरोळ मरोशी येथे भुयारी मार्गाच्या ठिकाणी\n आई-मुलांनीच दिली वडिलांची सुपारी; कुऱ्हाडीने घातले घाव\nWeight Loss Tips: दररोज व्यायम करुन वजन कमी होत नाहीये\nभाजप-शिवसेना युती आता संपल्यात जमा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/bhiwandi-power-companys-power-cable-worth-lakhs-of-rupees-burnt-to-ashes/", "date_download": "2022-01-28T22:08:24Z", "digest": "sha1:PWK7QOGQ73I5ELLC4YNCVUAWJ4FTTAMF", "length": 11600, "nlines": 185, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "भिवंडी वीज कंपनीच्या विद्युत केबल आगीत जळून खाक - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्य�� नियमांत बदल\nभिवंडी वीज कंपनीच्या विद्युत केबल आगीत जळून खाक\nभिवंडी वीज कंपनीच्या विद्युत केबल आगीत जळून खाक\nभिवंडी वीज कंपनीच्या लाखो रुपयांच्या विद्युत केबल आगीत जळून खाक\nभिवंडी – भिवंडी शहरातील अंजुर फाटा येथील भिवंडी रोड रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत टोरंट पावर या वीज कंपनीचे पाच विद्युत केबलचे पाच बंडल ठेवले असताना अचानक आग लागल्याने लाखो रुपयांच्या केबल जळून खाक झाल्या असून अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.\nभिवंडी लेखणी बोलते तेव्हा पुस्तक प्रकाशन आणि काव्य संमेलन संपन्न\nभिवंडी लसीकरण केंद्राला खासदार कपिल पाटील यांची भेट\nभिवंडी पालिकेचा अजब कारभार कोट्यवधींच्या घंटागाड्या धुळीत\nभिवंडी जप्त केलेली सहा वाहने जळून खाक\nभिवंडी वीज कंपनीच्या लाखो रुपयांच्या विद्युत केबल आगीत जळून खाक\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \n5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nZomato डिलिव्हरी बॉय ने महिलेला मारहाण केल्याचा Video viral\nभिवंडी ग्रामीण भागात कोव्हिड लसीकरणाला सुरुवात…\nनाईट क्लब मध्ये Social Distancing च्या नियमांचा भंग\nरायगड किल्ल्याचा रोपवे अडचणीत बेस स्टेशनवर औकिरकर कुटुंबाचा दावा\nवांद्रे-कुर्ला संकुलात लवकरच पर्यावरणस्नेही ट्राम\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/nepal-bans-indian-news-channels/", "date_download": "2022-01-28T22:27:42Z", "digest": "sha1:EGBLZG5VOFZ7I6V2DLGMLLUHC7WNN5JC", "length": 15328, "nlines": 215, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nनेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक\nनेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक\nकाठमांडू – नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या दिसेनाशा झाल्यामुळे ही बंदी नेपाळ सरकारने घातल्याची चर्चा होत आहे. पण नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी या वाहिन्या बंद केल्या आहेत. नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक\nनेपाळ सरकारने यासाठी काही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही.\nनेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्या विरोधात भारतीय माध्यमे विनाआधार प्रचार करत आहेत. त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतीय माध्यमांनी अशा प्रकारे वृत्त देणे बंद करावे.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nशाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी\nनारायण काजी श्रेष्ठ���्रवक्ते नेपाळ कम्युनिस्ट पक्ष\nसध्या नेपाळमध्ये दूरदर्शन सोडून एकही भारतीय वृत्तवाहिनी दिसत नाही.\nदेशाच्या संसदेपासून अगदी नेपाळमधील रस्त्यांपर्यंत नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या काही निर्णयांमुळे त्यांना विरोध दर्शवला जातो आहे.\nनेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक\nपण आपल्या मर्यादा सोडून भारतीय वृत्त वाहिन्या वृत्तांकन करत असल्याचेही काही नेते म्हणाल्याचे समजते. दरम्यान यासंदर्भात कोणताही आदेश नेपाळ सरकारने दिलेला नाही, पण भारतीय वृत्तवाहिन्या दाखवणे आम्ही बंद करत असल्याचे नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे.\nचीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग\nपाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी\nअ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक \nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nशाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी\nलवकरच १०० सरकारी कंपन्या विकण्याची मोदी सरकार ची तयारी\nरशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूद चे एअरलिफ्ट\nमोदी सरकारचा मोठा निर्णय खासदारांच्या वेतनामध्ये 30% कपात\nमुंबई, ठाणे क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजना राबविणार\nमहिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundation ची USAID सोबत भागिदारी\nमहिंद्राची स्कूटर फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात\nदोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग\nसुशांतच्या चाहत्यांची दिल बेचारा ला अनोखी श्रद्धांजली\nstartup मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर\n229 कोटी रुपये कमवत विराट ‘फोर्ब्स’ यादीत\n‘Tarzan’ फेम Joe Lara चा विमान अपघातात मृत्यू\nकॅमस्कॅनरच्या टक्करला आले मेड इन इंडिया ‘फोटोस्टॅट’ - Web News Wala August 12, 2020 at 6:13 pm\nआत्मनिर्भर भारत अ‍ॅप चॅलेंजला प्रचंड प्रतिसाद - Web News Wala September 8, 2020 at 10:25 pm\nपंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या - Team WebNewsWala September 16, 2020 at 7:57 pm\nवाढदिवसानिमित��त संजय दत्त ची चाहत्यांना अनोखी भेट - Team WebNewsWala September 18, 2020 at 11:32 pm\nअ‍ॅपल ची मोठी घोषणा \nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://anandkshan.blogspot.com/2007/11/blog-post_8929.html", "date_download": "2022-01-28T22:14:14Z", "digest": "sha1:JVGHS4HS6UYRH6J5YNFBYOMP22VGUMXJ", "length": 7673, "nlines": 191, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nमलाही वाटतं कधि कधि,\nकोणाच्या तरी गोड हसण्यावर,\nमी सुद्धा वेडं व्हावं...\nनदी काठी एका सुंदर संध्याकाळी,\nपहिल्या पावसात मातीचा गंध घेत,\nमाझं तुझ्यावर प्रेम आहे\nअस एकमेकाला सारखच का सांगाव\nदोघांच्याही मनात हे सत्य,\nप्रेम हे कधीही बंधन वाटू नये,\nकितीही वर्षं लोटली तरी\nत्यातली मजाच संपू नये...\nका म्हणून स्वतःला बदलाव\nमी ही आपलं म्हणणं सोडावं....\nमाझं मन जाणणारी मला कोणी भेटतच नाही\nकी तुम्हीच सांगा, प्रेम म्हणजे नक्की काय\nहे मला कळतचं नाही\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चित्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://dubsscdapoli.in/category/news/page/2/", "date_download": "2022-01-28T22:19:31Z", "digest": "sha1:3JSCBQ5SM2FLAKEA4HZN4OQYSWUXJRSD", "length": 11710, "nlines": 221, "source_domain": "dubsscdapoli.in", "title": "News – Page 2 – Dapoli Urban Bank Senior Science College", "raw_content": "\nदापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये पं.जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात संपन्न…\nभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी डि. एल. एल. ई. विभागातर्फेअत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉलेजचे प्राचार्य …\nदापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मध्ये सरदारवल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी\nसरदारवल्लभभाई पटेल यांनी गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचारा विरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यां मध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. तसेच …\nदापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज मधील ९५ टक्के विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण संपन्न-\nमहाराष्ट्र शासन आदेशानुसार २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या काळात ‘ मिशनयुवास���वास्थ ‘ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कोविड लसीकरणाची विशेष मोहिम दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटीसंचालित दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज द्वारे राबविण्यात आली. या मोहिमे द्वारेअल्पकाळातच महाविद्यालयातील ९५% विद्यार्थ्यांचे …\nदापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये – ‘लालबहादुर शास्त्री ‘ व ‘ महात्मा गांधी ‘ जयंती संपन्न\nदि. ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी दापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमधील ग्रंथालयात डि.एल. एल.ई व राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) यांच्या सयुक्त विद्यमाने ‘ लालबहादुर शास्त्री ‘ व ‘ महात्मा गांधी ‘ जयंती उत्साहात साजरी …\nदापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये ‘ रिसेंट ट्रेंडस इन लाइफ सायन्स, एनर्जी अँड एन्व्हायरमेंट ‘ याविषयावर उद्बोधक ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न\nदापोली येथील दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०२१ रोजी ‘ रिसेंट ट्रेंडस इन लाइफ सायन्स, एनर्जी अँड एनव्हायरमेंट ‘ याविषयावर उद्बोधन करणारी राष्ट्रीय परिषद ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. ‘ वैज्ञानिक …\nदापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजमार्फत ‘ रिसेंट ट्रेन्डस इन लाईफ सायन्स, एनर्जी ॲंड एन्व्हायरमेंट ‘ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषदचे आयोजन.\nदापोली/ दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये दि. २४ व २५ सप्टेंबर २०२१ रोजी ‘ रिसेंट ट्रेन्डस इन लाईफ सायन्स, एनर्जी ॲंड एन्व्हायरमेंट’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे. वैज्ञानिक संशोधनास चालना मिळावी, या …\nदापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये ‘ वेबिनार आयोजन, नियोजन आणि तांत्रिक बाजू ‘ याविषयी एकदिवशीय मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात संपन्न .\nदापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजच्या IQAC विभागा मार्फत दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात ‘ वेबिनार आयोजन, नियोजन आणि तांत्रिक बाजू’ याविषयी एकदिवशीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात …\nदापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये ‘ ग्लिंप्स थ्रू हिज लेन्स – फोटोग्राफी कार्यशाळा ‘ संपन्न\nविद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन बॅंक सिनीयर सायन्स कॉलेज नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. यंदा २१ ऑगस्ट २०२१ रोजी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ ग्लिंप्स थ्रू हिज लेन्स …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/vaccine-available-in-aurangabad/", "date_download": "2022-01-28T21:58:00Z", "digest": "sha1:YPUN732CMH4WMJOYH2UCUWEQIR6H2IHA", "length": 3716, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "vaccine available in Aurangabad Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये कोरोना लसीचा ‘एवढा’ साठा उपलब्ध\nऔरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा ६० हजार डोसेसचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरात शहरात आणि ग्रामीण भागात कुठेही ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2022-01-28T23:30:23Z", "digest": "sha1:VFB33BJM57YPWS6M6QGRTNYUQMKPJDMD", "length": 6371, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुरुषत्व - विकिपीडिया", "raw_content": "\nपुरुषत्व किंवा मर्दानगी म्हणजे पुरुषांची ठरावीक वागणूक, भूमिका व वैशिष्टे ह्यांचा एकत्रित संच आहे. हा विचार मुळात पुरुषांशी व पुरुषी वागणुकीशी निगडित आहे. हा विचार सामाजिक आणि जैविक वस्तुस्थितीवरून निर्धारित होतो. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही ह्या विचारांचे वाहक असतात किंवा असू शकतात. काही संस्कृतींमध्ये पुरुषत्व हे शौर्य, शक्ती, सामर्थ्य, इत्यादींचे प्रतीक मानले जाते. या संस्कृतीने रुबाबदार, बलदंड शरीरयष्टी असणे म्हणजे पुरुष अशी स��ाजात प्रतिमा निर्माण केली आहे.\nशैक्षनिक क्षेत्रात, पुरुषत्व ही एक आंतरविद्याशाखीय संज्ञा असून त्यात पुरुष, पुरुषत्व, स्त्रीवाद, लिंगभाव, व राजकारण ह्यांचा समावेश असतो. पुरुषत्वाचा अभ्यास हा स्त्रीवादाशी निगडित आहे. पुरुषत्वामुळे पुरुषाला विशेष अधिकार प्राप्त होतात. आधुनिक काळात प्रसारमाध्यमांतून पुरुषत्वाचा विचार सातत्याने झिडकारला जात आहे. ह्या विषयाच्या अभ्यासात पुरुषांचे हक्क, स्त्रीवादी विचारसरणी, समलैंगिकता, मातृसत्ता, पितृसत्ता, अश्या वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासल्या जातात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०१८ रोजी १४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/31/07/2021/after-the-murder-of-her-husband-the-police-foiled-the-plot-to-marry-her-boyfriend/", "date_download": "2022-01-28T22:35:31Z", "digest": "sha1:QH7I6E32JHKESMOSUVDJYZ3K5SITSVU3", "length": 14103, "nlines": 179, "source_domain": "newsposts.in", "title": "पतीच्या हत्येनंतर प्रियकरासोबत लग्न करण्याचा डाव पोलिसांनी उधळला | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi पतीच्या हत्येनंतर प्रियकरासोबत लग्न करण्याचा डाव पोलिसांनी उधळला\nपतीच्या हत्येनंतर प्रियकरासोबत लग्न करण्याचा डाव पोलिसांनी उधळला\n• मृत्यूनंतर पतीची नोकरी मिळविण्याचा होता डाव\nचंद्रपूर : पतीच्या हत्येनंतर त्यांची नोकरी मिळवून\nप्रियकरासोबत लग्न करण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे. मारोती शंकर काकडे (वय ४४) असे मृत पतीचे नाव आहे. २९ जुलैला त्यांची सास्ती पुलाजवळ हत्या करण्यात आली होती. पत्नी प्राजक्ता (वय २५)काकडे सह तिचा तिचा प्रियकर आणि अन्य दोन जणांना हत्या प्रकरणात अटक केली.\nसास्ती पुलाजवळ २९ जुलैला वेकोली कर्मचारी ४४ वर्षीय मारोती शंकर काकडे या इसमाचा मृतदेह मिळाला होता. पोलिस तपासात प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. मृतकाची पत्नी प्रियंकाचे एका युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. हत्येनंतर नोकरी मिळेल आणि त्यानंतर प्रियकराशी विवाह करता येईल म्हणून पतीच्या हत्येची योजना आखल्याची कबुली पत्नी प्राजक्ताने दिली आहे.\nपत्नी प्राजक्ताचे नकोडा येथील २५ वर्षीय संजय मारोती टिकले या तरुणासोबत प्रेमाचे सूत जुळले होते. मागील एका वर्षांपासून ते मारोतीचा काटा काढण्यासाठी योजना आखत होते. या प्रकरणात प्राजक्तासह तिची आई कांता भशाखेत्रे (वय ४१), प्रियकर संजय टिकले आणि वाहन चालक विकास नगराळे यांला पोलिसांनी अटक केली.\nPrevious articleटक्केवारी, भागीदारी आणि दादागिरीवर महानगरपालिकेचा कारभार सुरू आहे : पप्पू देशमुख\nNext articleपुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करू नये : सौ. राखी संजय कंचर्लावार\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Twelve-years-of-IPLIO3192754", "date_download": "2022-01-28T22:24:52Z", "digest": "sha1:Q5ORPXVL3NH6ZI2SEXJDFSV5MZSLEBFC", "length": 47578, "nlines": 172, "source_domain": "www.kolaj.in", "title": "आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी| Kolaj", "raw_content": "\nआयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nआयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.\nकोरोनाच्या जागतिक साथीच्या काळात अनेक शक्यतांना मागे टाकत येत्या १९ सप्टेंबरपासून आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु होतोय. आयपीएलचा इतिहास पाहिला तर आयपीएलने या आपल्या एका तपाच्या इतिहासात अनेक चढ, उतार, वाद पाहिले आहेत पण, आजपर्यंतच्या इतिहासात आयपीएल रद्द करावी लागलीय असं कधीही घडलं नाही. कोरोनाने सर्व जगाला शांत केलं पण, आयपीएलने या संकटातूनही मार्ग काढत आपला डंका वाजवला. आयपीएलने आपल्या लाडक्या प्रेक्षकांशी कधीही फारकत घेतली नाही.\nआयपीएलच्या दुसऱ्याच हंगामात म्हणजे २००९ ला आपला देश सोडावा लागला. त्यावेळी आयपीएल आणि प्रेक्षकांमधे दुरावा निर्माण झाला होता. पण, थेट टेलिकास्टच्या माध्यमातून आयपीएलने आपलं प्रेक्षकांबरोबरचं लाँग डिस्टन्स रिलेशन मेंटेन केलं. यंदाच्या हंगामातही आयपीएलला आपल्या प्रेक्षकांची ताटातूट सहन करावी लागणार आहे पण, थेट टेलिकास्टच्या माध्यमातून प्रेक्षकांबरोबर लाँग डिस्टन्स रिलेशन मेंटेन केलं जाईलच. या लाँग डिस्टन्स रिलेशनची एक व्यावसायिक गंमत आहे. हे लाँग डिस्टन्स रिलेशन मेंटेन करण्यासाठी आयपीएललला एक दमडीही मोजावी लागत नाही. उलट याचे बक्कळ पैसे आयपीएलला मिळतात.\nआयपीएल सोबतचा प्रवास फार रंजक\nआयपीएल आणि प्रेक्षकांचं नातं सुरु झालं ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी - ट्वेण्टी स्वरुपालाच आयपीएलचा बाप बीसीसीआयनं नाकं मुरडली होती. पण, महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनियर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या टीमने बीसीसीआयला टी ट्वेण्टी प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयनं आयपीएलला जन्माला घातलं आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटलाही भुरळ घातली.\nआयपीएलचे आणि त्याच्या चाहत्यांच्या नात्याला एक तप पूर्ण झालं. यंदाच्या वर्षी त्याचा १३ वा हंगाम होणार आहे. पण, आयपीएल आणि त्यासोबत त्याच्या हक्काच्या प्रेक्षकांचा, चाहत्यांचा हा प्रवास फार रंजक आहे. यात वाद, ताटातूट, पुन्हा जुळून येणाऱ्या रेशीम गाठी असा सगळा मसाला आहे. अनेक खेळाडूंचं आयुष्य घडलं तर अनेक जण देशोधडीला लागले. असं हे आयपीएल रसायन आता भारतीय जीवनाचा एक अविभाज्य भाग झालंय.\nहेही वाचा : मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला\nआयपीएलची सुरवात भारताच्या दुय्यम समजल्या जाणाऱ्या धोनीच्या युवा टीमने टी - ट्वेण्टी वर्ल्डकप जिंकल्यानंतर झाली. नाहीतर बीसीसीआय पहिल्यापासूनच टी - ट्वेण्टी फॉरमॅटला नाकं मुरडायची. त्यामुळेच त्यांनी टी - ट्वेण्टी वर्ल्डकपसाठी आपला दुय्यम टीम पाठवली. पण, या टीमने शेवटच्या सामन्यात सख्खा शेजारी पक्का वैरी असलेल्या पाकिस्तानला पराभूत करुन पहिला टी - ट्वेण्टी वर्ल्डकप भारतात आणला आणि बीसीसीआयलाच धक्का दिला. जसा हा वर्ल्डकप भारतात आला बीसीसीआयलाही टी - ट्वेण्टी फॉरमॅटवर प्रेम जडलं. त्यांनी भारतात या टी - ट्वेण्टीच्या लोकप्रियतेचं बाळसं धरलेल्या प्रेक्षक वर्गाला एनकॅश करण्याचा चंग बांधला.\nत्यानंतर फुटबॉल लीगच्या धरतीवर बीसीसीआयने आयपीएलची घोषणा केली. तसं पाहिलं तर भारतात अशी लीग घेण्याचा हा पहिला प्रयत्न होता असं नाही. यापूर्वी आयसीएल अर्थात इंडियन क्रिकेट लीग वर्षापूर्वीच म्हणजे २००७ ला सुरु झाली होती. ही लीग झी ने बीसीसीआयबरोबर टेलिकास्टच्या वादातून जन्माला घातली होती. त्यामुळे बीसीसीआयने या लीगला आपला पाठिंबा दिला नाही आणि याच्याशी जे लोक, खेळाडू जोडले जातील त्यांना बंडखोर ठरवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. यातून खुद्द कपिल देव यांचीही सुटका झाली नाही. मग इतर ज्युनिअर प्लेयरची काय गत होणार\nया लीगमधे भारतीय टीममधले दिग्गज प्लेयर नसल्याने लोकांचाही त्याला पाठिंबा मिळाला नाही. त्यातच वर्षभरातच बीसीसीआयनेही आपली अधिकृत आयपीएल लीग जाहीर करुन आयसीएलची उरली सुरली हवा काढून घेतली.\nमनोरंजनाचा बाप आयपीएल आलाय\nआयपीएलची घोषणा झाली त्यावेळी जगभरातले प्लेयर या लीगमधे खेळणार याची उस्तुकता सर्व क्रिकेट प्रेमींना होतीच. बीसीसीआयने आयपीएलचं प्रमोशन करतानाच 'मनोरंजन का बाप' असं केलं. त्यामुळे आयपीएल ही फक्त टी ट्वेण्टी स्पर्धा नाही तर ही एक मनोरंजनाची सिरीज आहे. गेली कित्येक दशकं सास बहू मेलोड्रामा जीवनशैलीचा एक भाग बनलेल्या भारतीय जनमानसात आयपीएलने ग्रँड एंट्री केली. आयपीएलने या सास बहूवाल्यांचा हक्काचा प्राईम टाईम खाऊन टाकला पण, त्यांच���या हक्काच्या प्रेक्षकवर्गालाही खीळ बसली. त्यामुळे भारतीय मनोरंजन बाजारच बदलून गेला.\nजसं आयपीएलने आपल्या सुरवातीच्या हंगामाचं ‘मनोरंजन का बाप’ कॅम्पेन केलं तसं जवळपास दोन महिने आयपीएलने सगळ्या कौटुंबिक मालिकांना आपला प्राईम टाईम बदलायला लावला. कारण आता प्राईम टाईम आयपीएल टाईम झाला होता. मनोरंजनाच्या क्षेत्रात पहिल्या हंगामाद्वारे दमदार एन्ट्री घेतल्यानंतर आयपीएलने आपला कॅम्पेनचा नूर बदलत इंटरनॅशनल क्रिकेटमधले स्टार भारतीय कल्चरमधे रुजवण्यास सुरवात केली. या कॅम्पेनमुळे भारतीय क्रिकेटवेडे आता भारताचे प्रतिस्पर्धी असलेल्या संघातल्या प्लेयर्सचेही चाहते बनू लागले.\nकॅरेबियन बेटावरच्या, कांगारुंच्या देशातले तगडे क्रिकेटर भारतीयच वाटू लागले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हळूहळू पोलार्ड मुंबईकर, ब्राव्हो चेन्नईतला साऊथ इंडियन, डेव्हिड वॉर्नर पक्का हैदराबादी बनला. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जॉण्टीने तर त्याच्या मुलीचे नाव इंडियाच ठेवले. हा एक क्रिकेटमधला सकारात्मक बदल होता. कारण आता भारतीय क्रिकेटवेडा चाहता चांगल्या क्रिकेटपटूच्या पर्यायाने चांगल्या क्रिकेटच्या प्रेमात पडू लागला होता. देशा देशातल्या सीमा अदृश्य झाल्या होत्या.\nबीसीसीआयने आयपीएलची रचना भारतीय प्रांतवार रचनेसारखी केली. त्यामुळे संपूर्ण भारत आयपीएलच्या कवेत आला. प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारा एक संघ आयपीएलमध्ये असल्याने प्रांतिक अस्मितेलाही हात घातला गेला. त्यामुळे आयपीएलचे भारतात यशाचे इक्वेशन चपखल बसले.\nहेही वाचा : लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'\nआयपीएलमुळे ज्युनियर चेहऱ्यांवर स्पॉटलाईट\nआयपीएलचा आणि भारतीय प्रेक्षकांचा सुरवातीचा हा काळ हनिमून पीरियडचा होता. आयपीएलचे दोन महिने क्रिकेट वेड्या भारताचं चांगलंच मनोरंजन होत होतं. पण, आयपीएलने फक्त मनोरंजन केलं नाही तर देशांतर्गत खेळणाऱ्या अनेक गुणी खेळाडूंना आपली ओळख निर्माण करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ तयार करुन दिलं.\nरणजी ट्रॉफीत चमकणारा एखादा ज्युनियर खेळाडू हा फक्त त्याच्या क्रिकेटिंग सर्कल, क्रिकेट जाणकारांच्याच नजरेत भरायचा. पण, आता आयपीएलमुळे तो सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांच्या नजरेत भरायला लागला. त्यामुळे त्याला भारतीय टीममधे न खेळताही स्टारडमचा अनुभवायला मिळायला लागले.\nआयपीएलने या ज्युनियर प्लेयरना फक्त स्टारडम, पैसा चेहरा दिला नाही तर आयपीएलने त्यांच्यासाठी टीम इंडियाची दारं उघडून दिली. आता या प्लेयरच्या निवडीची चर्चा फक्त निवड समितीच्या बंद दाराआड सीमित राहिली नाही. ती आता न्यूज रुम, भारतातल्या गल्लीतल्या कट्ट्यांवर, कॉर्पोरेट ऑफिसमधे पोचली. याचा एक दबावगट तयार झाला. या सर्वांचाच परिपाक म्हणजे भारतीय टीमला नव्या दमाची आणि बदलत्या क्रिकेटमधे आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवणारी पिढी मिळाली.\nहे प्लेयर टीममधे निवडले जाण्यात त्यांच्या आयपीएलमधल्या कामगिरीचा मोलाचा वाटा आहे. याचं साधं उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहने रणजी ट्रॉफीत किती विकेट घेतल्या किंवा तो रणजी ट्रॉफी कोणत्या टीमकडून खेळतो हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. पण, त्याचा आयपीएलचा प्रवास आणि तिथून भारताच्या टीममधे घेतलेली उडी ही कथा सामान्य प्रेक्षकालाही तोंडपाठ आहे. जसप्रीत बुमराह सारखे अनेक खेळाडू आहेत. बुमराह हा त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.\nअफगाणिस्तानच्या स्टारडमला आयपीएलचा पुश\nज्याप्रमाणे भारतीय प्लेयरना आयपीएलचा फायदा झाला त्याचप्रमाणे काही इंटरनॅशनल प्लेयरनाही आयपीएलचा फायदा झाला. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानची सध्याची लोकप्रियता. सध्याची अफगाणिस्तानची टीम त्यांच्या खेळामुळे आणि झुंजार वृत्तीमुळेच इंटरनॅशनल क्रिकेटमधे उगवत्या ताऱ्याच्या रुपात दिसतेय. पण, त्यांच्या लोकप्रियतेच्या वाट्यात आयपीएलचाही एक महत्वाचा वाटा आहे. कारण, अफगाणिस्तानची टीम ज्या राशिद खान, मुजीब - उर - रहीम या दोन स्टार बॉलरभोवती फिरतो त्या स्टार बॉलरनी त्यांचं स्टारडम आयपीएलमधूनच कमावलं आहे.\nया दोघांनाही कमी वयात आयपीएल खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांना जग ओळखू लागलं. पर्यायाने अफगाणिस्तान क्रिकेटला जग ओळखू लागलं. संदीप लामिछाने या नेपाळच्या युवा बॉलरला आयपीएलमधून ओळख मिळाली. याचबरोबर संदीपमुळे सामान्य क्रिकेट चाहत्यांना नेपाळचीही क्रिकेट टीम आहे याची कल्पना आली. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच देश क्रिकेट खेळतात असे म्हणणाऱ्यांच्या बौद्धिक मर्यादा विस्तारल्या. याला अप्रत्यक्षरित्या आयपीएलही कारणीभूत ठरली.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nसाथीच्या आजारात सारं जग समा���वादी वळण घेतं\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nआयपीएल खेळातला पैसा आणि पैशाचा खेळ\nआयपीएलच्या सुरवातीच्या काळातल्या लिलावात जगभरातल्या स्टार प्लेयरना बक्कळ पैसा कमवून दिला. टी ट्वेण्टी फॉरमॅटचा ढंगच बॅटिंग धार्जिणा असल्याने सुरवातीला याचा फायदाही फक्त बॅट्समनना झाला. पण, जसजसे आयपीएलचे एका पाठोपाठ एक हंगाम येत गेले तस तसे बॉलरचंही महत्त्व टीमच्या मालकांना पटू लागलं. त्यामुळे टीम बांधणीसीठी रिसर्च होऊ लागला आणि आपल्या टीमसाठी कोण योग्य कोणाला जास्त पैसे मोजून घेणं गरजेचं आहे याचा आराखडा तयार होत गेला. यामुळे बॉलर तसंच रिसर्च केल्यामुळे ज्युनियर खेळाडूंनाही जास्त पैसा मिळू लागला. याचं प्रतिबिंब आयपीएलच्या अनेक हंगामात दिसू लागेल.\nखेळातल्या पैशाचं रुपांतर पैशाच्या खेळात कधी झालं याचा पत्ताच लागला नाही. या आयपीएलमधल्या पैशाच्या खेळाचं पहिलं बिंग फुटलं ते २०१० ला. आयपीएल ही फक्त 'मनोरंजनाचा बाप' नसून सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे याची जाणीव आयपीएलचे फाऊंडर मेंबर आणि चेअरमन असलेल्या व्यापारी ललित मोदींना कळून चुकलं होतं. त्यामुळे त्यांनी अधिक नफा आणि अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी या कोंबडीवर एकाचवेळी जास्त अंडी घालण्यासाठी दबाव टाकला. त्यांनी आयपीएलमधे नव्या दोन टीमचा समावेश करत त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी या प्रयत्नात आपलंही उखळ पांढरं करुन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.\nत्यांनी केरळ कोची टस्कर टीमची मालकी देण्याबाबत आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आणि आयपीएलमधे आर्थिक गडबडी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे २०१० ला त्यांना सस्पेंड केलं. पण, यामुळे आयपीएल मोठ्या वादात अडकली. कारण, आयपीएल संघात काळा पैसा मुरवला जातो, हवालाच्या पैशाचा वापर होतो असा आरोप होऊ लागला.\nआयपीएलचा हनिमून पिरियड संपला\n२०१० ला हा मोठा आयपीएलचा वाद समोर आल्यानंतर आयपीएलचा गुडी गुडी असा वाटणारा हनिमून पिरियड संपला. या वादानंतर आयपीएलकडे त्य��च्या आर्थिक गणितांकडे संशयाने पाहिलं जाऊ लागलं. आयपीएलचा मास्टर माईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित मोदींना या प्रकरणामुळे लंडनला पळ काढावा लागला. आता आयपीएल भारतातल्या मोठ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आली होती. आता जनसामानसातच आयपीएल हा तर बीसीसीआयचा पैशाचा खेळ आहे असा समज होऊ लागला. त्यामुळे त्यांना खेळाच्या नावाखाली आर्थिक सवलती द्यायला विरोध होऊ लागला.\nयातच २०१२ ला स्पॉट फिक्सिंग एक प्रकरण घडलं. पण, या प्रकरणाने आयपीएलकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. कारण भारतीय क्रिकेटला २००० च्या दरम्यान मोठा दणका दिला होता. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या. यात गुंतलेले प्लेयर हे मोठे नसल्याने या प्रकरणाला जास्त हवा मिळाली नसली तरी चाहत्यांच्या मनात फिक्सिंगची पाल चुकचुकली होतीच. त्यातच खेळाडूंच्या नाईट पार्ट्या, चिअर लिडर्स, अभिनेत्र्यांचा ग्लॅमरस सहवास याच्या सुरस कथा बाहेर येत होत्या.\nशेवटी २०१३ ला आयपीएलमधला स्पॉट फिक्सिंगचा बॉम्ब फुटलाच. यामधे ज्या तीन खेळाडूंची नावं आली त्यात भारतीय टीममधल्या एक प्रमुख प्लेयर एस. श्रीसंतचं नाव आल्यानं याप्रकरणाला मोठी हवा मिळाली. दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारावाईने पुढे आयपीएलमधल्या सट्टाबाजाराचं पितळ उघडं पाडलं. या सट्टेबाजी प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज टीममधे मोठ्या पदावर असलेल्या आणि तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवास यांचा जावई गुरुनाख मयप्पन याला अटक झाली. त्या पाठोपाठ राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रा यांचंही नाव या प्रकरणात झळकलं.\nहेही वाचा : कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात\nबीसीसीआय सर्वोच्च न्यायालयाच्या रडावर\nसट्टेबाजी प्रकरणात मोठी मोठी नावं आल्यानं आणि बीसीसीआयच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीच्या नातेवाईकालाच अटक झाल्याने हे प्रकरण चांगलंच गाजलं. त्याचा परिपाक म्हणून २०१४ ला बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा घेतला. सर्वोच्च न्यायालयाने एवढ्यावरच न थांबता बीसीसीआयच्या शुद्धीकरणाची मोहीमच हातात घेतली. त्यांनी पहिल्यांदा सट्टेबाजीत सामिल असणाऱ्या दोन टीम मालकांच्या टीमवरच बंदी घातली. विनर चेन्नई सुपर किंग्ज आणि पहिला हंगाम गाजवणारा राजस्थान रॉयल्स दोन्ही टीमवर दोन वर्षाची बंदी आली.\nयानंतर बीसीसीआयचं शुद्धीकरण करण्यासाठी लोढा समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने बीसीसीआयचा चांगलचा कीस काढला. याचा फटका बऱ्याच मोठ्या मोठ्या खेळाडूंना बसला. लाभाच्या पदाचा मुद्दा घेऊन त्यांचे आर्थिक हितसंबध तपासण्यास सुरवात केली. यातून ना तेंडुलकर, द्रविड सुटला ना धोनी सुटला. हा बीसीसीआयचा आणि पर्यायाने आयपीएलचा रफ पॅच दोन वर्ष चालला.\nप्रादेशिक संस्थानं तयार झालीत\nदोन वर्षात बीसीसीआय आणि आयपीएलमध्ये आमुलाग्र बदल झाले, अनेक बंधनं आली. दोन टीम बंदीमुळे बाहेर फेकल्या गेल्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी दोन टीमची नव्याने निर्मिती करण्यात आली. गुजरात लायन्स आणि रायजिंग पुणे जायंट या दोन टीम राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंना सामावून घेण्यात आलं. पण, प्रेक्षकांना धोनीला पिवळ्या जर्सीत आणि स्मिथ, रहाणेला निळ्या जर्सीत बघण्याची सवय झाली होती. त्यामुळे हा बदल फारसा रुचला नाही.\nअखेर दोन वर्षे संपली. चाहत्यांच्या आयपीएल सट्टेबाजीच्या, फिक्सिंगच्या आठवणीही अंधुक झाल्या. चाहत्यांनी या दोन्ही टीमचं विशेषतः धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचं खुल्या मनाने आणि जल्लोषात स्वागत केलं. धोनीच्या सीएसकेनेही तो हंगाम जिंकून देत पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली. इतकं सगळं टक्के टोणपे खालल्यानंतर आता आयपीएल आणि प्रेक्षकांचा संसार एका तपानंतर थोडा स्थिरावत होता. त्यात आता या एका तपाच्या काळात आयपीएलच्या या प्रादेशिक संस्थानांनी आपापला असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. तो चाहता वर्ग त्यांचा हक्काचा आहे.\nहेही वाचा : इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा\nबदलतं आयपीएल बदलते चाहते\nप्रत्येक संस्थानाचे असे एक राजे आहेत. मुंबई इंडियन्सचा राजा रोहित शर्मा, चेन्नई सुपर किंग्जचा राजा महेंद्रसिंह धोनी, रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा राजा विराट कोहली, सनराईजर्सचा हैदराबादचा राजा डेव्हिड वॉर्नर असे हे राजे आपली सेना घेऊन आयपीएलच्या ट्रॉफीसाठी लढतात. त्यांचे पाठीराखे या लढाईत आपल्या राजाचे जीव तोडून समर्थन करतात. यातले बरेचसे खेळाडू भारतीय टीमकडून एकत्रच खेळत असतात पण, आयपीएलमधे ही मंडळी एकमेकांच्या समोर त्वेषाने उभी राहतात.\nसुरवातीला बाहेरच्या खेळाडूंना देशी ढंगात बांधून त्यांच्या प्रेमात पाडायला लावणाऱ्या आणि क्रिकेटला खऱ्या अर्थाने वैश्विक करणारी आयपीएल आता देशातल्या खेळाडूंना त्यांच्या समोर उभं करतेय. आता आयपीएल संस्थानांचे पर्यायाने या त्यांच्या राजाचे असे कट्टर चाहते गट निर्माण झाले आहे.\nमध्यंतरीच्या काळात आयपीएलच्या एका चाहत्याने संपूर्ण मॅचमधे मुंबई इंडियन्सला चिअर केले आणि सामन्याचं चित्र पालटायला लागल्यानंतर धोनीची पिवळी जर्सी घालून दंगा करायला सुरवात केली होती. हे एक फ्लोटिंग चाहत्याचं लक्षण होतं. पण, यंदा २०२० चा आयपीएल हंगाम सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीमच्या चाहत्यांमधे हाणामारी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. याची दखल घेत खुद्द वीरेंद्र सेहवागनं ‘हे वागणं बरं नव्हं' अशा कानपिचक्या दिल्या. हे बदलतं आयपीएल आणि त्याचे बदलते चाहते आहेत.\nआता 'चल हवा आने दे' म्हणायचं\nअशा या आयपीएलवर चांगल्या, वाईट दोन्ही काळात प्रेम करणाऱ्या, साथ न सोडणाऱ्या चाहत्यांसाठी आयपीएलनेही कधीही आपल्या मनोरंजनाच्या व्यवसायात खंड पडू दिला नाही. भारतात निवडणुका आल्या तर दक्षिण आफ्रिकेतून भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कोरोना काळात आता ही आयपीएल दुबई, शारजा, अबुधाबीतून मनोरंजनासाठी सज्ज झालीय. कोरोना, लॉकडाऊन, नोकरीवरच्या टांगत्या तलवारी, धंदा बुडणं, डोक्यावरच्या कर्जाच्या हप्त्यांचा वाढता डोंगर, नवतरुणांच्या डिग्रीची अनिश्चितता या सर्वाला आता 'चल हवा आने दे' म्हणायचं. आता दोन महिने फक्त धोनी, रोहित आणि विराटचा जप करायचा.\nटीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार\nसिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर\nअपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी\nस्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं\nलेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो\nजगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं\nमहात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nविराट कॅप्टन किंग कोहली बनला त्याची गोष्ट\nविराट कॅप्टन किंग कोहली बनला त्याची गोष्ट\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nकोरोना काळात सरकार शाळा, कॉलेज बंद का करतंय\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nवर्ल्डकप १९८३: भारतीय क्रिकेटच्या संक्रमणाची गोष्ट\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nशाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास\nशाळेत क्रिकेटचं बजेट बिघडवणाऱ्या पोलार्डचा रंजक प्रवास\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nमहेंद्र सिंग धोनी ड्रेसिंग रुममधे परतण्याचा अर्थ काय\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nविराट कोहलीला अद्दल घडवणारी लीड्स कसोटी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-dnyaneshwar-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:59:01Z", "digest": "sha1:S6V2PAUCTGZVQYDR6SMFDDNHAYKR265T", "length": 24708, "nlines": 140, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत ज्ञानेश्वर माहिती Sant Dnyaneshwar Information in Marathi", "raw_content": "\nसंत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी, Sant Dnyaneshwar Information in Marathi\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत ज्ञानेश्वर मराठी माहिती निबंध (Sant Dnyaneshwar information in Marathi). संत ज्ञानेश्वर हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाव��द्यालयीन प्रकल्पासाठी संत ज्ञानेश्वर मराठी माहिती निबंध (Sant Dnyaneshwar information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी, Sant Dnyaneshwar Information in Marathi\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांची कौटुंबिक पार्श्वभूमी\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे साहित्यिक लेखन\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी\nसंत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर आलेले चित्रपट\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांची स्मारके\nसंत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी, Sant Dnyaneshwar Information in Marathi\nसंत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील मराठी संत, कवी, तत्वज्ञ आणि नाथ पंथांचे योगी होते. त्यांचे प्रसिद्ध कार्य म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे.\nसंत ज्ञानेश्वर यांची गणना संपूर्ण भारतातील महान संतांमध्ये आणि मराठीतील प्रसिद्ध कवींमध्ये केली जाते. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण महाराष्ट्रात पायी प्रवास करून लोकांना सत्यज्ञानाची जाणीव करून दिली.\nसंत ज्ञानेश्वर लहान असतानाच त्यांना जातीने बहिष्कृत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर यांना आपले जीवन जगण्यासाठी घर नव्हते, घर सोडा, संत ज्ञानेश्वर स्वामींना राहण्यासाठी झोपडीही नव्हती.\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म\nसंत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन १२७५ मध्ये झाला. संत ज्ञानेश्वरांचा जन्म भाद्रपदाच्या कृष्ण अष्टमीच्या दिवशी झाला. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पायी जवळ असलेल्या आपेगाव या गावात झाला असे म्हणतात.\nविठ्ठल गोविंद कुलकर्णी आणि रुक्मिणी या चार मुलांपैकी ज्ञानेश्वर हा दुसरा मुलगा होता. विठलपंत यांनी आपला वेळ वेद आणि शास्त्रांच्या अभ्यासात घालविला. १२७३ मध्ये निवृत्ती, १२७५ मध्ये ज्ञानदेव म्हणजेच ज्ञानेश्वर, १२७७ मध्ये सोपान आणि चौथी कन्या मुक्ताबाई १२७९ मध्ये.\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांची कौटुंबिक पार्श्वभूमी\nसंत ज्ञानेश्वरांचे पूर्वज पायीजवळ गोदावरीच्या तीरावर राहत होते. पुढे ते आपली जागा बदलून आळंदी नावाच्या गावात राहू लागले. संत ज्ञानेश्वरांचे आजोबा हे त्र्यंबक पंथ गोरखनाथांचे शिष्य होते असे लोक म्हणतात. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत होते. विठ्ठलपंत हे अतिशय विद्वान होते.\nविठ्ठल पंतांनी त्यांचे वडील त्र्यंबक पंत यांच्या आज्ञेनुसार शास्त्राचा अभ्यास केला. रुक्मणीबाई आणि विठ्ठलपंत यांच्या लग्नानंतर अनेक वर्षे होऊनही त्यांना मुलगा झाला नाही, यानंतर विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. संन्यास घेण्यासाठी ते रात्री घरातून निघाले आणि काशी येथे स्वामी रामानंदजींना गाठले आणि त्यांना सांगितले की मी जगात एकटा आहे, मला संन्यास प्राप्त करण्यासाठी दीक्षा द्या.\nनंतर, त्यांचे गुरू रामानंद जी यांच्या आज्ञेनुसार, विठ्ठल पंतांना पुन्हा गृहस्थ जीवनाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला, त्यानंतर त्यांनी पुन्हा गृहस्थ जीवन स्वीकारले.\nयानंतर विठ्ठलपंतांनी पुन्हा गृहस्थी स्वीकारली. यानंतर त्यांना ३ मुलगे आणि एक मुलगी झाली, ज्ञानेश्वरजी हे देखील त्यांच्या भावंडांपैकी एक होते. ज्ञानेश्वरांच्या दोन्ही भावांची नावे निवृत्तीनाथ आणि सोपानदेव होती. हे दोघेही शांत स्वभावाचे लोक होते.\nविठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या देखरेखीखाली त्यांची मुले आळंदीत वाढत होती. ते दोघेही अत्यंत धार्मिक आणि देवाचे भक्त होते. संन्यास घेतल्यानंतर एकदा कौटुंबिक जीवन सुरू करणे शास्त्राच्या आदेशाविरूद्ध आहे असे तेव्हाच्या कर्मठ लोकांनी सांगितले गेले.\nविठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली; परंतु ब्राह्मणांमधील रूढीवादी लोकांनीं जर विठ्ठलपंतने केलेल्या पापापासून मुक्त झाले असेल तर, त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना नदीत आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे. त्यांना देहात प्रायश्चित्त करा अशी शिक्षा सुनावली.\nविठ्ठलपंत यांनी ब्राह्मणांचा एकमताने घेतलेला निर्णय स्वीकारला आणि आपल्या पत्नीसह प्रयाग येथे गंगा आणि यमुनेच्या पवित्र पाण्यात उडी मारली. त्यावेळी निवृत्तीनाथ कदाचित वयाचे साधारण १० वर्षे असतील आणि इतर वयाने लहान होते.\nपरंतु यानंतर सुद्धा संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्या गावात लोकांनी राहण्याची परवानगी दिली नाही आणि त्यानंतर त्या लोकांकडे मागणीनुसार जगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, म्हणूनच त्य���ंनी भीक मागून आपले जीवन जगण्यास सुरुवात केली.\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे साहित्यिक लेखन\nआपले बंधू निवृत्ती यांच्याकडून नाथ पंथांचे वैशिष्ट्य मानल्या जाणार्‍या कुंडलिनी योगाची ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञान आणि कुंडलिनी योगाची विविध पद्धती शिकविली आणि प्रभुत्व मिळवले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृतमध्ये असलेले ज्ञान सामान्य माणसाच्या प्राकृत भाषेत अनुवादित केले गेले आणि सर्वांना उपलब्ध झाले. ज्ञानदेवांनी आपल्या भाष्यवर प्रारंभ केला ज्याला त्यांनी १२ वर्षाचे असताना भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहला.\nभावार्थ दीपिका पूर्ण झाल्यानंतर ज्ञानदेवांनी वारकरी चळवळीत नामदेवांच्या प्रभावाखाली सामील झाले. संत नामदेव आणि सावता माळी यांच्यासारख्या संतांच्या मार्गावर चालत राहिले. त्यांनी उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतातील सर्व पवित्र ठिकाणी तीर्थक्षेत्र सुरू केले.\nसंत ज्ञानेश्वरजींनी त्यांच्या एका ग्रंथात १०००० हून अधिक श्लोक रचले आहेत, ज्यामुळे त्यांना आजच्या काळात भारतभर महान संत आणि मराठी कवी म्हणून ख्याती प्राप्त झाली आहे. असे म्हटले जाते की जेव्हा संत ज्ञानेश्वर केवळ १५ वर्षांचे होते, तेव्हापासून ते भगवान श्री कृष्णजींचे महान उपासक बनले आणि भगवान श्रीकृष्णाचे उपासक बनण्याबरोबरच योगी बनले.\nसंत ज्ञानेश्वरजींनी त्यांच्या थोरल्या भावाकडून दीक्षा घेतली आणि एका वर्षातच हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या महाकाव्यावर लिहिण्यास सुरुवात केली. ते महाकाव्य दुसरे तिसरे कोणी नसून भगवद्गीता होती, त्यांनी ही श्रीमद भगवद्गीता आपल्या नावाने लिहिली. त्यांनी श्रीमद भागवत गीता त्यांच्या स्वत: च्या नावाने लिहिली, ज्ञानेश्वरी ग्रंथ, जो त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ असल्याचे म्हटले जाते.\nत्यांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आहे, त्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा मराठी भाषेतील आतापर्यंतचा सर्वात प्रिय ग्रंथ मानला जातो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, संत ज्ञानेश्वरजींनी त्यांच्या स्वत:च्या या सर्वात प्रसिद्ध ग्रंथ ज्ञानेश्वरीमध्ये दहा हजारांहून अधिक श्लोक वापरले आहेत, म्हणजेच त्यांनी या ग्रंथात सुमारे १०,००० श्लोक लिहिले आहेत. एवढेच नाही तर याशिवाय संत ज्ञानेश्वर यांनी हरिपाठ नावाचा एक अतिशय प्रसिद्ध ग्रंथ लि���िला होता.\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी\nआपल्या वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी समाधी घेऊन शरीर सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली. शेवटी, १२९६ मध्ये कार्तिक महिन्याच्या उत्तरार्धात ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे थेट समाधी घेतली. इंद्रायणी नदीच्या काठावर आळंदी येथे वयाच्या २१ व्या वर्षी ज्ञानेश्वर समाधीत प्रवेश केला .\nसंत ज्ञानेश्वरांचे समाधी मंदिर आळंदी येथे स्थित एक अत्यंत प्रतिष्ठित धार्मिक स्थळ आहे. त्यांच्या समाधीच्या ठिकाणी मंदिर बांधले गेले. आता हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायातील लोकांचे तीर्थक्षेत्र आहे. कार्तिक एकादशी दरम्यान आयोजित मोठा उत्सव या समाधी येथील भाविकांचे मुख्य आकर्षण आहे.\nसंत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ\nस्फुटकाव्ये (अभंग, विराण्या, इत्यादी.)\nहरिपाठ (श्री ज्ञानदेव हरिपाठ)\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर आलेले चित्रपट\nज्ञानेश्वरांच्या जीवनावर ’संत ज्ञानेश्वर’ नावाचा मराठी चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने काढला होता. तो १८ मे १९४० रोजी एकाच वेळी मुंबईत आणि पुण्यात प्रकाशित झाला. पुण्यात तो ३६ आठवडे चालला. या चित्रपटामुळे प्रभातची कीर्ती जगभर पसरली.\nसंत ज्ञानेश्वर नावाचा हिंदी चित्रपट सन १९६४ मध्ये बनला होता.\nसंत ज्ञानेश्वर महाराज यांची स्मारके\nअहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथे संत ज्ञानेश्वर नावाची शाळा आहे.\nआळंदीला ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि ज्ञानेश्वर विद्यालय आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल गावी श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान ची वेद शाळा आहे.\nगोंदिया जिल्ह्यात पांढराबोडी येथे संत ज्ञानेश्वर आदिवासी निवासी आश्रमशाळा होती.\nसंत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, तळेगांव\nश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, महर्षीनगर, पुणे\nएम‌आयटी संस्थेचे श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय (पुणे)\nसंत ज्ञानेश्वर उद्यान, निगडी (पुणे)\nसंत ज्ञानेश्वर स्वामी हे १३व्या शतकातील एक महान संत तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. १३ व्या शतकातील महान संत आणि वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या महान संत ज्ञानेश्वरांनी आपल्या वयाच्या अवघ्या २१ वर्षांत संपूर्ण जगाला अध्यात्मिक जीवनाचा मार्ग दाखवला आहे.\nतर हा होता संत ज्ञानेश्वर मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत ज्ञानेश्वर हा निबंध माहिती लेख (Sant Dnyaneshwar information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/mr/ward-office-5-rti/", "date_download": "2022-01-28T23:38:51Z", "digest": "sha1:ADMM4CN67Q6PO6EAQBAICUYQWZ5DTOKM", "length": 9849, "nlines": 178, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "प्रभाग समिती क्र.०५ – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nपे अँड पार्क विभाग\nई ‍ निविदा विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nप्रभाग समिती क्र.०५ माहिती अधिकार अधिनियम\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nप्रभाग कार्यालय क्रं.05, मिरा-भाईंदर महानगरपालिका, रसाज सिनेमाग्रह जवळ, मिरारोड पुर्व जि.ठाणे कलम 2 (ह) (अ) (ब) (क) (ड) 2015-16\nप्रभाग कार्यालय क्रं.05, मिरा-भाईंदर महानगरपालिका, रसाज सिनेमाग्रह जवळ, मिरारोड पुर्व जि.ठाणे कलम 2 (ह) (अ) (ब) (क) (ड) 2016-17\nप्रभाग कार्यालय क्रं.05, मिरा-भाईंदर महानगरपालिका, रसाज सिनेमाग्रह जवळ, मिरारोड पुर्व जि.ठाणे कलम 2 (ह) (अ) (ब) (क) (ड) 2017-18\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nअरविंदसिंग 17 07 18\nअसिफ अंसारी पारकर 10 06 18\nहारून पारक 02 07 18\nइम्रान शेख 02 07 18\nइम्रान शेख 2 7 18\nकिरण कराचीवाला 20 07 18\nमधुकर हरिअन 16 07 18\nमहेंद्रकुमार सोनी 02 06 18\nमनोज मिश्रा 10 16 18\nमोहम्मद अन्सारी 30 07 2018\nप्रमोद सामंत 28 06 18\nराजीव देशपांडे 30 06 18\nराजू विश्वकर्मा 19 07 18\nराकेश वर्मा 03 07 18\nरवींद्र जैन 18 07 18\nरवींद्र कलास्कर 29 06 18\nऋषभ भंडारी 18 06 18\nसंतोष बाणवलिमार 19 07 18\nशेख हरून 10 07 18\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/malegav-thadi-wari-kanhegaon-water-supply-schemes-green-signal-mla-ashutosh-kale-kopargav", "date_download": "2022-01-28T22:52:01Z", "digest": "sha1:RLPEZCE55F4CBKH7VZ7RJBNLWYFT27YQ", "length": 9084, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना हिरवा कंदील", "raw_content": "\nमळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना हिरवा कंदील\nआ. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा\nमागील अनेक वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण (Survey of water supply schemes) पूर्ण होऊन देखील या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी (Approval of water supply schemes) मिळत नव्हती. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी (Malegav Thadi), वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना (Wari-Kanhegaon water supply schemes) पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांनी हिरवा कंदील (Green signal) दिला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी दिली.\nकोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) अनेक गावांच्या ग्रामीण पाठपुरावा योजनांचा (Rural follow up schemes) प्रश्न रखडलेला होता. यातील बहुतांशी गावे मोठ्या लोकसंख्येची असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण वर्षानुवर्षापासून जाणवत होती. विशेषतः महिला भगिणींना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) कोळपेवाडी (Kolpewadi), सुरेगाव (Suregav), कुंभारी (Kumbhari), वारी-कान्हेगाव (Wari-Kanhegaon), मळेगाव थडी (Malegav Thadi), मायगाव देवी (Maygav Devi), जेऊर कुंभारी (jeur Kumbhari)व शिंगणापूर (Shinganapur) या गावातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाव�� यासाठी पाठपुरावा सुरु होता.\nयाबाबत काही दिवसांपूर्वी त्यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी वरील सर्व गावातील पाणीपुरवठा योजना 5 कोटीच्या पुढे असल्यामुळे या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे वर्ग केल्या असल्याचे प्रधान सचिवाच्या निदर्शनास आणून देत या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.\nउर्वरित कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर गावांच्या पाणीपुरवठा योजनांना देखील मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु असून या योजनांना देखील लवकरात लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे सांगितले आहे. मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचे आ. काळे यांनी आभार मानले आहे.\nमळेगाव थडी व वारी-कान्हेगावचा अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांच्यामुळे मार्गी लागत आहे. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी वारी येथे रस्ता भूमिपूजन कामासाठी आ.आशुतोष काळे गेले असता त्यांनी वारी-कान्हेगावचा पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही दिली होती. दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळविली आहे. यावरून शब्द पाळणारा नेता अशी प्रतिमा आ. आशुतोष काळे यांची तयार झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sakhi/photos/fitness/smriti-iranis-drastic-weight-loss-unmissable-her-latest-picture-heres-look-photos-hint-her-stunning-a648/", "date_download": "2022-01-28T21:42:12Z", "digest": "sha1:AYYGGZX72UPBJ2CWESOPLUN736ELBLGE", "length": 17149, "nlines": 97, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले.... - Marathi News | Smriti Irani’s drastic weight loss is unmissable in her latest picture; here’s a look at photos that hint at her stunning transformation | Latest sakhi News at Lokmat.com", "raw_content": "\nSmriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....\nSmriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....\n स्मृती इराणींनी केलं जबरदस्ट वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....\nआधी अभिनेत्री नंतर राजकारणी बनलेल्या आणि केंद्रीय मंत्री, स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या नवीन सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वांचे लक्ष वेधण्यामागील कारण म्हणजे स्मृती यांचे Weight Loss Transformation . जे फोटोत अगदी स्पष्ट दिसत आहे. त्यांचे अलिकडचे फोटो पाहिल्यास लक्षात येईल की, स्वत:ला त्यांनी खूप मेंटेन ठेवलं आहे.\nकाही दिवसांपूर्वी स्मृती यांनी निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर छायाचित्र शेअर केले होते. चित्रांसोबत त्यांनी लिहिले, “जो पहुँच के पार है, वहीं पर बहार है …#फूल न तोड़ें #sunday.” त्यांच्या या फोटोकडे चाहत्यांचे लगेच लक्ष वेधलं जाईल याची त्यांना कल्पनाही नव्हती.\nत्यांच्या पोस्टवर जबरदस्त कमेंट्सचा वर्षाव झाला असून हजारो लोकांनी लाईक केले. दरम्यान, मौनी रॉय, आश्का गोराडिया, सोनम कपूर, रिद्धिमा पंडित आणि इतरांसह सेलिब्रिटींनी देखील स्मृतींच्या पोस्टवर हार्ट इमोजी टाकल्या.\nइंस्टाग्रामवरील स्मृती यांचा नवीन प्रोफाइल फोटो हे सिद्ध करतो की त्यांनी एक विलक्षण परिवर्तन केले आहे. अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण करून राजकारणी बनलेल्या स्मृती 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', मधील सर्वांच्या आवडती ‘बहू’ तुलसीच्या रूपात घराघरात पोहोचल्या.\nगर्ल गँगसोबत झालेल्या गेट टू गेदरनंतर स्मृती यांनी एक फोटो शेअर केला आहे कारण त्या खूप दिवसांनी मैत्रिणींना भेटल्या आणि या फोटोत वजन कमी झाल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. यावेळीही त्यांच्यातील बदल लक्षात घेण्यात चाहते कमी पडले नाही. त्यांच्यापैकी एकाने तिचे कौतुक केले आणि म्हटले, \"स्मृती इराणी तुम्ही पूर्णपणे फिट दिसत आहात.\"\nस्मृती सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि फोटो, व्हिडिओ आणि मीम्स देखील शेअर करतात. काही दिवसांपूर्वी, स्मृती इराणींनी एक सेल्फी शेअर केला होता ज्यात त्यांच्या स्लिम चेहऱ्याची झलक दिली होती.\nजूनमध्ये मनीष पॉल यांनी स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांची दिल्��ीतील त्यांच्या घरी भेट घेतली होती. अभिनेता-अँकरने त्यांच्यासोबत फोटो शेअर केले. साध्या तपकिरी रंगाच्या पोशाखात त्या नेहमीसारख्याच सुंदर आणि खूपच सडपातळ दिसत होत्या.\nस्मृती इराणी यांचे वजन कमी होणे चर्चेचा विषय बनले आहे. एका राजकीय रॅलीतील फोटोत त्या फिट आणि शानदार दिसत होत्या. यावेळी त्यांनी पांढरी सुती साडी नेसली होती आणि त्यात वजन कमी झाल्याचे स्पष्ट होते.\nवजन कमी केल्यामुळे चाहत्यांना जूनी तुलसीची भूमिका आठवते. काही दिवसांपूर्वी त्यांनी वर्कआऊट करतानाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले होते.\nटॅग्स :स्मृती इराणीवेट लॉस टिप्ससोशल व्हायरलफिटनेस टिप्सSmriti IraniWeight Loss TipsSocial ViralFitness Tips\nसखी :तुमची योगा मॅट परफेक्ट आहे का मॅट खरेदी करताना कायम तपासून घ्या ५ गोष्टी\nयोगा मॅट खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.. त्यामुळे या काही गोष्टी आधी तपासा आणि त्यानंतरच योगा मॅटची खरेदी करा... ...\nसखी :लग्नाच्या दिवशी मुहूर्त जवळ आला तरी नवरीचे वर्क फ्रॉम होम संपेना... व्हायरल व्हिडिओ\nऐन लग्नातही वधू बॉसशी कामाबाबत बोलत होती, सर तुम्हाला कसं सांगू, आज माझं लग्न आहे म्हणत केली विनवणी... ...\n गर्लफ्रेंडसोबत बेडरूमध्ये बसल्या बसल्या कमावले १० अब्ज; पठ्ठ्यानं जुगाड केला तरी कसा\nSocial Viral : 2020 मध्ये संपूर्ण जग कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये होते आणि बहुतेक लोक घरून काम करत होते. हे पाहता जॉनीने हॉपिन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप बनवले. ...\nसखी :Lockdown special wedding.. इकडे लग्न लागलं आणि तिकडे वऱ्हाडींच्या घरी पोहचलं जेवणाचं पार्सल\nSocial viral: वाचा या भन्नाट लग्नाची गोष्ट... लॉकडाऊनची बंधनं आणि पैशांची बचत हे दोन्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवून लागलेलं ही लग्न सध्या सोशल मिडियावर (social media viral) चांगलंच गाजतं आहे... ...\nसखी :हिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर\nसखी :रश्मिका मंदानाचा डाएट- वर्कआऊट प्लॅन; तिच्या सौंदर्याचं खास सिक्रेट\nFitness tips: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची सध्या जबरदस्त क्रेझ आहे... म्हणूनच तर तिचा डाएट प्लॅन, वर्कआऊट सेशन, स्किन केअर रुटीन याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात.. ...\nMouni Roy in temple jewellery : मौनी रॉयची खास टेम्पल ज्वेलरी चर्चेत; पाहा खासियत अन् ज्वेलरीचे एकापेक्षा एक लेटेस्ट पॅटर्न\nहिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर\nKitchen Tips : फक्त ५०० रूपयात होईल किचनचा मेकओव्हर; स्टायलिश, नव्या कोऱ्या किचनसाठी या घ्या टिप्स\nमाधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो\nदेशहितासाठी स्वतःचं लग्नही पुढे ढकलणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न; 'पॉवरफुल' जिगरबाज नेतृत्वाची खरी मिसाल...\nबधाई हो...प्रियांका चोप्राकडे गुड न्यूज प्रीती झिंटा -एकता कपूरप्रमाणे प्रियंकानेही स्वीकारले सरोगसी मातृत्व..पाहा फोटो\nसानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात\nCelebrity Diets : ५४ व्या वर्षीय स्वत:ला फिट, यंग ठेवण्यासाठी धकधक गर्लचे खास डाएट; स्वत: फोटो शेअर करत म्हणाली की....\n डायबिटीसवर रामबाण ठरतोय 'हा' खास पदार्थ; झटपट कमी होईल वाढलेली शुगर लेव्हल, वाचा रिसर्च\nफक्त ४ वर्षात नॅशनल क्रश बनली रश्मिका मंदान्ना; तिची एका चित्रपटाची फी अन् एकूण संपत्ती इतकी प्रचंड की..\nचेहऱ्याच्या समस्यांवर दह्याचे ४ घरगुती फेस पॅक | Curd Face Pack for Skin Whitening | Curd Face Pack\nPHOTOS: मर्डर गर्ल मल्लिका शेरावत लेटेस्ट गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या फोटोंमुळे पुन्हा आली चर्चेत, SEE PICS\n'घरच्या बिकट परिस्थितीमुळे मी अभिनेत्री झाले'; अंजली भाभीने सांगितल्या स्ट्रगल काळातील आठवणी\nMouni Roy-Suraj Nambiar Wedding Pics: लाल रंगाच्या लेहेंग्यात बंगली नव वधू मौनी रॉय दिसतेय खूपच सुंदर\nरणजीतसाठी घराचे दरवाजे होणार कायमचे बंद; सत्य समजल्यावर आईसाहेबांनी घेतला मोठा निर्णय\nShweta Tiwari : 'माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे', या वादग्रस्त वक्तव्यासाठी श्वेता तिवारीने मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/ramvilas-paswan-passes-away/", "date_download": "2022-01-28T21:34:54Z", "digest": "sha1:HHYVXNKT5LGS7XTQEGUVWVO2ZZQBP2AQ", "length": 12314, "nlines": 179, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nलोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन\nलोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन\nकेंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्��ीत रुग्णालयात उपचार सुरू होते. रामविलास यांचा मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती ट्विट करून दिली.\n‘बाबा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात’, असे चिराग पासवान यांनी ट्विट केले आहे.\nकेंद्रीय मंत्रीमंडळात अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्राहक कल्याण मंत्री असलेले पासवान ८ वेळा लोकसभेमध्ये निवडून आले होते आणि सध्या राज्यसभेचे सदस्य होते.\n१९६९ मध्ये संयुक्त समाजवादी पक्षातर्फे बिहार विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले पासवान नंतर १९७४ मध्ये लोक दलात सहभागी झाले. आणीबाणीला विरोध केल्याने ते तुरुंगात होते. १९७७ मध्ये जनता पक्षातून ते हाजीपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. १९८०, ८९, ९६ आणि १९९८, २००४, २०१४ मध्ये खासदार म्हणून निवडून गेले होते.\n२००० साली पासवान यांनी लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली. आणि २२०४ मध्ये युपीए सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री म्हणून सहभागी झाले. २०१४ मध्ये ते नरेंद्र मोदी मंत्रीमंडळात सहभागी झाले आणि २०१९ मध्येही ते मोदी मंत्रीमंडळात मंत्री झाले.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nखोट्या TRP चं रॅकेट उघड रिपब्लिक चौकशीच्या घेऱ्यात\n#Womenpower अमृता फडणवीस यांचा हटके लुक\nएमएसआरटीसीच्या सार्वजनिक बससेवा आता कॅशलेश\nIPL 14 Mumbai Indians संघाची नवी जर्सी लॉन्च\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/deepak-mankar/", "date_download": "2022-01-28T22:35:31Z", "digest": "sha1:FM6WY7D5H2WHLCJNA6USL47Y3UPO322A", "length": 11788, "nlines": 137, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "deepak mankar Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nगजा मारणेचा जामीन फेटाळला; जेलमधून सुटल्यानंतर राडा केल्याप्रकरणी दिलासा नाहीच\nपुणे - तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्या प्रकरणी गुन्ह्यात कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन अर्ज न्यायालयाने ...\n‘माझ्याकडेही त्यांच्या अनेक प्रकरणांचं मटेरियल तयार आहे, ते बाहेर काढावं लागेल’\nपुणे - पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याने काढलेल्या रॅली प्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली ...\nपुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक\nपुणे : तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तीनशेहून अधिक एसयुव्ही वाहनांचा ताफा पुण्याला घेऊन गेल्यानंतर गॅंगस्टर गजानन मारणेची राज्यभर चर्चा झाली. ...\nगँगस्टर गज्या मारणेच्या अडचणी वाढल्या; न्यायलयाने दिला दणका\nपुणे- तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तीनशेहून अधिक एसयुव्ही वाहनांचा ताफा पुण्याला घेऊन गेल्यानंतर गॅंगस्टर गजानन मारणेची राज्यभर चर्चा झाली. सोशल ...\n… म्हणून गज्या मारणेने अटकेनंतर चक्क मेढा पोलिसांना ठोकला सलाम\nपुणे- मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काही गँगस्टरने डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. नुकतीच कारागृहातून बाहेर येताच मारणे टोळीचा ...\nबार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचे हातपाय तोडण्याची धमकी देणारा ‘मुंबईबाबा’ कोण\nमुंबई- बार्शी येथील अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून ‘फेसबूक’च्या माध्यमातून ‘लाईव्ह’ करून पनवेल (मुंबई) येथील ...\nबार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुक लाईव्ह करून गुंडाने दिली धमकी\nबार्शी - बार्शी येथील अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून ‘फेसबूक’च्या माध्यमातून ‘लाईव्ह’ करून पनवेल (मुंबई) ...\nघायवळ,आंदेकर,मारणे पाठोपाठ आणखी एका कुख्यात गुंडाच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nपुणे- मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काही गँगस्टरने डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. नुकतीच कारागृहातून बाहेर येताच मारणे टोळीचा ...\nगजा मारणे नंतर आणखी दोन कुख्यात गँगस्टरर्सच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या\nपुणे- मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काही गँगस्टरने डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून कारागृहातून बाहेर ...\nदीपक मानकर यांच्या अडचणी वाढल्या, दहा दिवसात पोलिसांना शरण या न्यायालयाचा आदेश\nपुणे : जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली ...\nदीपक मानकर ‘नॉट रिचेबल’\nपुणे: कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे पुण्यातील नगरसेवक दीपक मानकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला झाल्यापासून ...\nबालगंधर्व रंगमंदीर तोडू देणार नाही- दीपक मानकर\nपुणे: महापालिकेच्या वतीने ऐतिहासीक बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात यासाठी तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र सध्या ...\nअसा असेल पुण्यातील नियोजित शिवसृष्टीचा अद्भुत नजारा\nमुंबई : पुणे हे (शिवनेरी, ता. जुन्नर) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव आहे. शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त वास्तव्यही पुणे जिल्ह्यातच होते. ...\nआयुक्तांनी फिरवली लोकशाही दिनाकडे पाठ;संतप्त नागरिकांची घोषणाबाजी\nपुणे :लोकशाहीला दिनाला महापालिका आयुक्तांची दांडी म��रल्याने महानगरपालिकेत काही वेळ गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले . पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-01-28T23:29:38Z", "digest": "sha1:5TWLWRMAISFRCVHSCPNGHTJK6WAU6HSI", "length": 25059, "nlines": 196, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ब्रातिस्लाव्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाक: Bratislava ; जर्मन: Pressburg पूर्वी Preßburg, हंगेरियन: Pozsony) ही मध्य युरोपातील स्लोव्हाकिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रातिस्लाव्हा शहर स्लोव्हाकियाच्या पश्चिम भागात ऑस्ट्रिया व हंगेरी देशांच्या सीमेजवळ डॅन्युब नदीच्या काठांवर वसले आहे. इतर दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांजवळ असलेले ब्रातिस्लाव्हा हे जगातील एकमेव राष्ट्रीय राजधनीचे शहर आहे.[१] एकमेकांपासून केवळ ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर स्थित असणारी व्हियेना व ब्रातिस्लाव्हा ह्या युरोपातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात जवळील राजधान्या आहेत.\nक्षेत्रफळ ३६७.६ चौ. किमी (१४१.९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४४० फूट (१३० मी)\nलोकसंख्या (१ जानेवारी २०११)\n- घनता १,१७३ /चौ. किमी (३,०४० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nऐतिहासिक काळापासून प्रेसबर्ग ह्या जर्मन नावाने ओळखले गेलेले हे शहर हंहेरीच्या राजतंत्रातील व हाब्जबर्ग साम्राज्यामधील एक प्रमुख शहर होते. १९९३ साली चेकोस्लोव्हाकियाची फाळणी झाल्यावर ब्रातिस्लाव्हा नवीन स्लोव्हाकिया देशाची राजधानी बनली. सध्या ४.५७ लाख शहरी व ७ लाख महानगरी लोकवस्ती असलेले ब्रातिस्लाव्हा ह��� स्लोव्हाकियाचे आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक केंद्र आहे.\n११ हे सुद्धा पहा\nदहाव्या शतकापासून प्रेसबर्ग (Preßburg) ह्या नावाने ओळखल्या जात आलेल्या शहराचे ब्रातिस्लाव्हा हे नाव ६ मार्च १९१९ रोजी ठेवण्यात आले. इतर भाषांमधील नावे ग्रीक: Ιστρόπολις इस्त्रोपोलिस, चेक: Prešpurk, फ्रेंच: Presbourg, इटालियन: Presburgo, लॅटिन: Posonium, क्रोएशियन: Požun, रोमेनियन: Pojon ही होती. १९१९ सालापर्यंत इंग्लिशमध्ये देखिइल प्रेसबर्ग (Pressburg) हेच नाव वापरात होते.\nब्रातिस्लाव्हा किल्याचे १४व्या शतकामधील रेखाटन\nयेथील पहिली मनुष्यवस्ती नवपाषाण युगात सुमारे इ.स. पूर्व ५००० सालामध्ये वसलेली गेली असावी असा अंदाज बांधला जातो. पहिल्या शतकात हे शहर रोमनांच्या तर पाचव्या शतकात स्लाव्ह लोकांच्या अधिपत्याखाली आले. दहव्या शतकादरम्यान प्रेसबर्ग प्रदेश हंगेरीच्या राजतंत्रात विलिन झाला व राज्याचे महत्त्वाचे आर्थिक व प्रशासकीय केंद्र बनले. त्या काळात येथे मोठी प्रगती झाली व शहराचे महत्त्व वाढले. इ.स. १२९१ मध्ये प्रेसबर्गला शहराचा दर्जा देण्यात आला. इ.स. १४०५ साली सिगिस्मंडने प्रेसबर्गला स्वतंत्र शहर नियुक्त केले व स्वतंत्र चिन्ह बाळगण्याची परवानगी दिली.\n१६व्या शतकातील ओस्मानांच्या हंगेरीवरील आक्रमणामुळे १५३६ साली हंगेरीची राजधानी प्रेसबर्ग येथे हलवण्यात आली व हे हाब्जबर्ग राजतंत्रामधील प्रमुख शहर बनले. येथे अनेक राजे व प्रमुख चर्चाधिकार्‍यांचा राज्याभिषेक होउ लागला. १८व्या शतकात मारिया थेरेसाच्या कार्यकाळात प्रेसबर्ग हे हंगेरीमधील सर्वात मोठे शहर होते. ह्या दरम्यान येथे अनेक नवे प्रासाद, राजवाडे, चर्च, नवे रस्ते व इतर उल्लेखनीय वास्तू बांधल्या गेल्या. १८०५ साली ऑस्ट्रिया व फ्रान्समधील तहाचे स्थान असलेले प्रेसबर्ग १८४८ साली ऑस्ट्रियामध्ये जोडले गेले.\nपहिल्या महायुद्धानंतर २८ ऑक्टोबर १९१८ रोजी चेकोस्लोव्हाकिया देशाची निर्मिती झाली व ब्रातिस्लाव्हा ह्या नवीन देशाचा भाग बनला. त्यानंतरच्या काळात येथील जर्मन व हंगेरीयन भाषा दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले व पुष्कळसे हंगेरियन लोक येथून पळाले वा हाकलून लावले गेले. १९३८ साली नाझी जर्मनीने ऑस्ट्रियाला आपल्या भूभागात जोडले व १९३९ साली नव्या स्वतंत्र स्लोव्हाक प्रजासत्ताकावर कब्जा केला. येथील १५,००० ज्यू छळछावण्यांमध्ये धाडले गेले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी ब्रातिस्लाव्हावर बॉंब हल्ला केला व अखेर ४ एप्रिल १९४५ रोजी सोव्हियेत लाल सैन्याने येथे प्रवेश केला.\nदुसऱ्या महायुद्धामध्ये स्लोव्हाकियासाठी गतप्राण झालेल्या सोव्हियेत सैनिकांचे स्मारक\nसाम्यवादी पक्षाने १९४८ साली चेकोस्लोव्हाकियाच्या सत्तेवर आल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर पायाभुत सुविधा बांधल्या. १९६८ साली स्वातंत्र्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर वॉर्सो कराराच्या सैन्याने ब्रातिस्लाव्हामध्ये तळ ठोकला. १९८०च्या शतकामधील कम्युनिस्टविरोधी चळवळीचे ब्रातिस्लाव्हा मोठे केंद्र होते. नोव्हेंबर १९८९ मध्ये घडलेल्या अहिंसक चळवळीमुळे अलेक्झांडर दुब्चेकच्या नेतृत्वाखालील चेकोस्लोव्हाकियाची कम्युनिस्ट राजवट पडली व लोकशाही स्थापन झाली. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाची फाळणी होऊन स्लोव्हाकिया व चेक प्रजासत्ताक हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. त्यानंतर राजधानीचे शहर म्हणून ब्रातिस्लाव्हाचा झपाट्याने विकास झाला आहे.\nब्रातिस्लाव्हा शहर स्लोव्हाकियाच्या नैऋत्य भागात ऑस्ट्रिया व हंगेरी देशांच्या सीमेजवळ स्थित आहे. इतर दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांजवळ असलेले ब्रातिस्लाव्हा हे जगातील एकमेव राष्ट्रीय राजधनीचे शहर आहे. तसेच चेक प्रजासत्ताकाची सीमा येथून केवळ ६२ किलोमीटर (३८.५ मैल) तर ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेना केवळ ६० किलोमीटर (३७.३ मैल) अंतरावर आहेत.[२] डॅन्युब नदीच्या दोन्ही काठांवर ३६७.५८ चौरस किमी (१४१.९ चौ. मैल) इतक्या क्षेत्रफळ जमिनीवर वसलेल्या ब्रातिस्लाव्हामधील सरासरी समुद्रसपाटीपासूनची उंची १४० मीटर (४६० फूट) इतकी आहे.[३]\nब्रातिस्लाव्हाचे हवामान खंडीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे थंड तर उन्हाळे रूक्ष व कडक असतात.\nब्रातिस्लाव्हा साठी हवामान तपशील\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nसरासरी वर्षाव मिमी (इंच)\nस्रोत: जागतिक हवामान संस्था\nब्रातिस्लाव्हा शहरामध्ये अनेक जुने मनोरे, तसेच आधुनिक इमारती आहेत.\nइ.स. १३७०मध्ये बांधले गेलेले जुने नगर भवन\nडॅन्युब नदीवरील एक प्रसिद्ध पूल\nआधुनिक स्लोव्हाक नॅशनल थेटर\nनॅशनल बँक ऑफ स्लोव्हाकिया ही येथील सर्वात उंच इमारत आहे.\nब्रातिस्लाव्हा प्रदेश स्लोव्हाकियामधील सर्वात श्रीमंत व समृद्ध ���्रदेश असून येथील अर्थव्यवस्था देशातील २६ टक्के जीडीपीसाठी कारणीभुत आहे.[४] २००८ साली येथील वार्षिक दरडोई उत्पन्न ४१,८०० € इतके होते जे युरोपियन संघातील सरासरीच्या १६७ टक्के व युरोपियन संघात नवव्या क्रमांकावर आहे.[५] येथील ७५ टक्के उद्योग आय.टी., बँकिंग, टेलिकॉम, पर्यटन इत्यादी सेवा क्षेत्रांत एकवटले असून पुष्कळशा सरकारी संस्थांची मुख्यालये देखील येथे आहेत. स्लोव्हाकिया देशात होणारी ६० टक्क्याहून अधिक विदेशी गुंतवणूक ब्रातिस्लाव्हा प्रदेशामध्ये होते.\n२०११ साली ४,५७,४५६ इतकी लोकसंख्या असलेल्या ब्रतिस्लाव्हा शहराच्या निर्मितीपासून १९व्या शतकापर्यंत येथे जर्मनांचे बहुमत राहिले होते.[६] पहिल्या महायुद्धानंतर येथील रहिवाशांपैकी ४० टक्के लोक हंगेरियन, ४२ टक्के जर्मन तर १५ टक्के स्लोव्हाक भाषिक होते. चेकोस्लोव्हाकियाचा भाग झाल्यानंतर येथील जर्मन व हंगेरियन लोकांची संख्या घटू लागली व १९३८ साली येथील ५९ टक्के लोक स्लोव्हाक व चेक भाषिक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर येथील उर्वरित सर्व जर्मन व हंगेरियन लोकांना हाकलून लावले गेले व ब्रातिस्लाव्हाचा चेहरा पूर्णपणे स्लोव्हाक बनला. सध्या येथील ९० टक्के लोक स्लाव्हिक वंशाचे आहेत.\nयुरोपाच्या मध्यभागात असल्यामुळे ब्रातिस्लाव्हा ऐतिहासिक काळापासून एक मोठे वाहतूक केंद्र राहिले आहे. अनेक महामार्ग व रेल्वेमार्ग ब्रातिस्लाव्हालामध्ये मिळतात. पूर्व-पश्चिम धावणारा डी-१ महामार्ग ब्रातिस्लाव्हाला स्लोव्हाकियातील कोशित्सा व इतर शहरांसोबत जोडतो तर उत्तर-दक्षिण डी-२ महामार्ग प्राग, ब्रनो व बुडापेस्ट शहरांना जोडतो.\nब्रातिस्लाव्हा शहरामधील नागरी वाहतूकीसाठी बस, ट्राम व ट्रॉलीबस वापरल्या जातात. नदीकाठावर असल्यामुळे येथे बोटींचा वापर देखील सुलभ आहे.\nफुटबॉल हा ब्रातिस्लाव्हामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. एस.के. स्लोव्हान ब्रातिस्लाव्हा, एफ.के. इंटर ब्रातिस्लाव्हा व एफ.सी. पेत्रझाल्का १८९८ हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. तसेच आइस हॉकी, बास्केटबॉल, टेनिस इत्यादी खेळ देखील येथे लोकप्रिय आहेत. २०११ सालची आंतरराष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा येथेच खेळवली गेली.\nब्रातिस्लाव्हाचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[७]\nहे सुद्धा पहासंपादन करा\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nविकिव्हॉयेज वरील ब्रातिस्लाव्हा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on १७ जानेवारी २०२२, at ०४:०१\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०२२ रोजी ०४:०१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/03/29/only-one-mistake-of-hardik-pandya-and-the-match-went-on-till-the-last-ball/", "date_download": "2022-01-28T21:52:30Z", "digest": "sha1:EODZMFCC236BP3TYJSTST2YPXPZEXGK5", "length": 9714, "nlines": 97, "source_domain": "spreaditnews.com", "title": "हार्दिक पंड्याची फक्त एक चूक आणि सामना रंगला अखेरच्या चेंडूपर्यंत! – Spreadit", "raw_content": "\nहार्दिक पंड्याची फक्त एक चूक आणि सामना रंगला अखेरच्या चेंडूपर्यंत\nहार्दिक पंड्याची फक्त एक चूक आणि सामना रंगला अखेरच्या चेंडूपर्यंत\nइंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या एका चुक झाली. या चुकीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला पाहायला मिळाला.\nइंग्लंडच्या सॅम करनने अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना जीवंत ठेवला होता. करनने यावेळी नाबाद 95 धावांची खेळी साकारली आणि भारताला चांगलीच लढत दिली. या दरम्यान हार्दिकने केलेल्या एका चुकीमुळे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेळवला गेला.\nहार्दिक पंड्याची नेमकी चुक कोणती झाली\nइंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील ही गोष्ट घडली ती सामन्याच्या 34व्या षटकात. यावेळी भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णन गोलंदाजी करत होता.\n34व्या ओव्हरमध्ये पाचव्या सॅम करनने चांगलाच फटका मारला होता. सॅमने जिथे चेंडू मारला होता, त्या दिशेकडे भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या असल्याचे पाहायला मिळाले.\nक्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला हार्दिक पंड्या त्यावेळी चेंडूच्या दिशेने धावत होता. हा चेंडू हार्दिकच्या हातामध्येही आला होता; पण धावत असताना चेंडू हातातुन निसटला आणि तो मैदानात खाली पडला. चेंडू सुटला खरा पण यानंतरही तो सुटलेला चेंडू हार्दिकला पकडता आला नाही आणि त्यामुळे हार्दिकला चौकारही अडवता आला नाही.\nया सुटलेल्या संधीमुळे सॅम��ा जीवदान दिल्याचे पाहायला मिळाले. येथे सॅमला जीवदान मिळाले यावेळी तो 22 धावांवर खेळत होता. जीवदानाचा अगदी चांगला फायदा उचलत सॅम करनने फक्त अर्धशतकच साकारले नाही, तर हा सामना अखेरच्या षटकापर्यंत घेऊन गेला.\nहार्दिककडून क्षेत्ररक्षणामध्ये निराश कामगिरी पाहायला मिळाली. कारण या सामन्यात त्याने एकूण दोन झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने एक सॅम करन व दुसरा बेन स्टोक्सचा सोपा झेल सोडल्याचे बघायला मिळाले.\nया सामन्यातील षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने यावेळी जोरदार फटका मारला. त्यावेळी नेमकं काय होईल, हे कोणालाच कळत नव्हते. पण काही क्षणातच हा चेंडू हार्दिक पंड्याच्या हातात येणार आणि भारतीय संघाला ही मोठी विकेट मिळणार असे दिसत होते.\nहार्दिककडे हा सोपा झेल आला होता. त्यामुळे हार्दिक हा झेल पकडेल, असे वाटत असतानाच त्याने तो झेल सोडला पण आणि बेन स्टोक्सला जीवदान मिळाले. त्यावेळी स्टोक्स हा 15 धावांवर खेळत होता. त्यावेळी विराट कोहली हा निराश झालेला दिसला.\n💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit\nगुगलचे ‘हे’ ॲप घेतले तर तुम्हाला ब्लू टूथ, इंटरनेटचीही गरज भासणार नाही\nरंग, गुलाल, शेणाने नाही तर थेट ‘विंचू’ने ‘इथे’ खेळली गेली होळी; वाचा, भारतातील सर्वात खतरनाक होळीविषयी\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/06/vvcmc-recruitment-2021-walk-in.html", "date_download": "2022-01-28T23:10:16Z", "digest": "sha1:73I4MMA62RUQBVVPL5EJ3AXH3BMZKUZA", "length": 11386, "nlines": 98, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "VVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक), वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक),\nवैद्यकीय अधिकारी (MBBS), GNM (अधिपरिचारिका), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक क्ष-किरण सहाय्यक पदाच्या 440 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 440\n1 वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) 20/आवश्यकतेनुसार एमडी (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र)\n2 वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन) 20/आवश्यकतेनुसार एमडी (मेडिसिन)\n3 वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) 20/आवश्यकतेनुसार एमडी (ॲनास्थेशिया)\n4 वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) 20/आवश्यकतेनुसार एमडी/DCH/ एमडी (बालरोग चिकित्सा शास्त्र)\n5 वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ) 20/आवश्यकतेनुसार एमएस (ENT)\n6 वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक) 20/आवश्यकतेनुसार एमएस (नेत्र चिकित्साशास्त्र) किंवा MBBS+DOMS (नेत्र चिकित्साशास्त्र)\n7 वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक) 20/आवश्यकतेनुसार दंतशास्त्रातील BDS\n8 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50/आवश्यकतेनुसार एमबीबीएस\n9 GNM (अधिपरिचारिका) 100/आवश्यकतेनुसार HSC (12 वी) उत्तीर्ण व GNM किंवा B.Sc (नर्सिंग)\n10 फार्मासिस्ट 50/आवश्यकतेनुसार HSC (12 वी) (विज्ञान) उत्तीर्ण, D.Pharm/B.Pharm\n11 प्रयोगशाळा सहाय्यक 50/आवश्यकतेनुसार HSC (12 वी) उत्तीर्ण, DMLT\n12 क्ष-किरण सहाय्यक 50/आवश्यकतेनुसार HSC (12 वी) उत्तीर्ण, एक्स रे टेक्निशियन कोर्स\nवयोमर्यादा Age Limit :\nपद क्र.1 ते 8 - वयाची अट नाही.\nपद क्र.9 ते 12 - 45 वर्षांपर्यंत.\nपरीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) जाहिरातीत दिलेला अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह वर दिलेल्या पत्त्यावर प्रत��यक्ष नेऊन द्यावा. सोबत मूळ कागदपत्रे न्यावी.\nऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 1 ते 15 जून 2021\nवेळ सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/07/30/dcp-and-police-audio-clip-viral/", "date_download": "2022-01-28T22:56:15Z", "digest": "sha1:BM6OV7TYGXCKR6RVB7UQCWIL7AQYNHVX", "length": 8887, "nlines": 94, "source_domain": "spreaditnews.com", "title": "डीसीपी मॅडमना हवीय मटन बिर्याणी, कोळंबी नि बोंबील, तेही फुकट.! ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश..! – Spreadit", "raw_content": "\nडीसीपी मॅडमना हवीय मटन बिर्याणी, कोळंबी नि बोंबील, तेही फुकट. ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आद���श..\nडीसीपी मॅडमना हवीय मटन बिर्याणी, कोळंबी नि बोंबील, तेही फुकट. ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश..\nपुण्यातील एका डीसीपी मॅडमला (पोलिस उपायुक्त) ‘एसपी हॉटेल’ची बिर्याणी हवी होती, तीही मोफत.. मग काय लगेच डीसीपी मॅडमने फोन फिरवला.. आपल्या कर्मचाऱ्याकडे तातडीने फर्माईश केली.\nआता त्यांची फर्माईश पुरी झाली की नाही, हे काही समजले नाही. मात्र, त्यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली नि एकच खळबळ उडाली.. सोशल मीडियावर ही क्लिप मोठ्या प्रमाणात होत आहे. (आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करीत नाही.)\nडीसीपी मॅडम व या कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या संभाषणाची ही जवळपास 5 मिनिटांची ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर आपल्या कर्मचाऱ्याकडे करतात.\nबरं.. या मॅडमना हे सगळं चांगल्या हॉटेलमधून हवंय. ते जास्त तेलकट, तिखटही नकोय. शिवाय त्याची चव चांगली असावी, असाही त्यांचा हट्ट आहे. डीसीपी मॅडम आपल्या कर्मचाऱ्यास फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमधून पदार्थ आणण्यासाठी कुठं पैसे देतात का, असा सवालही केला.\nआपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं कर्मचारी सांगतो, तर या मॅडम सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळते. डीसीपी मॅडमच्या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी आता थेट पोलिस महासंचालकांनाच पत्र लिहिल्याचे समोर येतेय.\nचौकशीचे आदेश दिले : वळसे पाटील\nडीसीपी मॅडम व कर्मचाऱ्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप माध्यमातून समोर आल्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्याची तातडीने दखल घेतली. हा प्रकार गंभीर असून, त्याची त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.\nआपल्या विरोधात एक षडयंत्र\nदरम्यान, ही ऑडिओ क्लिप म्हणजे आपल्या विरोधात एक षडयंत्र असून, चौकशीतून सत्य समोर येईल, असे डीसीपी मॅडमनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n‘सल्लू’ नावाचे असेही एक गाव.. येथील तरुणांना मिळेना लग्नासाठी नवरी, गावकऱ्यांनी बदलले गावाचे नाव..\n🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..\nरिचार्ज प्ल��नबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/2022/01/happy-new-year-wishes-marathi.html", "date_download": "2022-01-28T23:00:28Z", "digest": "sha1:J54RWMPRM3JLFOADR7LY3EPADPXKXY2P", "length": 41012, "nlines": 479, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | Happy new year wishes marathi | happy new year status marathi. - All in marathi", "raw_content": "\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२/ Happy new year wishes marathi 2022.\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२/ Happy new year wishes marathi 2022.\nइंग्रजी नविनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 / english new year wishes in marathi 2022.\nनवीन वर्षाच्या शुभेच्छा बायकोसाठी २०२२ / Happy new year wishes in marathi for wife.🥰\nनवीन वर्षाच्या शुभेच्छा नवऱ्यासाठी / नवरोबा २०२२ Happy new year wishes in marathi for husband 2022.\nNew year wishes for lovers/ नवीन वर्ष शुभेच्छा प्रेमी – प्रेमिकांसाठी .\nHappy new year wishes to friends / नवीन वर्ष शुभेच्छा मित्रांनसाठी.\nहे नवीन वर्ष २०२२ खास अधिक खास करण्यासाठी आपण आपल्या मित्र व नातेवाईकांना नूतन वर्ष शुभेच्छा- मेसेज व नवीन वर्ष कोटस् ( Happy new year wishes marathi 2022) पाठवून शुभेच्छा देऊ शकता.\n२०२२ हे नवीन वर्ष वेगाने जवळ येत आहे आणि लवकरच आपण नवीन वर्षाचे स्वागत करू. बर्‍याच लोकांसाठी नवीन वर्ष नवीन वर्षाचे रिझोल्यूशन सेट करण्याची संधी किंवा नवीन प्रारंभ करण्याची संधी असू शकते. २०२२ साठी आपले व्हिजन बोर्ड अद्यतनित करण्यासह आणि सर्वसाधारणपणे जीवनाचे पुनर्मूल्यांकन करण्याबरोबरच, आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022/ new year wishes marathi 2022 पाठविण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे याबद्दल आपण विचारात पडलेले आहात.\nनवीन वर्ष आपणास सुख समा��ानाचे,\nआनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..\nनवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,\nअशी श्री चरणी प्रार्थना…\nसरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,\nनवी उमेद व नाविन्याची कास धरत\nनवीन वर्षाचं स्वागत करू,\nआपली सर्व स्वप्नं, आशा,\nआकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…\n🥳नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nजसं नवं पान पलटू\nतसं नवं मिळत जातं..\nनवं पान, नवा दिवस,\nनवी स्वप्नं, नवी ध्येयं,\nनव्या आशा, नव्या दिशा,\nनवी माणसं, नवी नाती,\nनवं यश, नवा आनंद.\nकधी अपूर्ण, कधी संपूर्ण,\nनवा हर्ष, नवं वर्ष…\nतुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा\nनव्या वर्षात नव्या उमेदीने\nपुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…\nआपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा\nइंग्रजी नविनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 / english new year wishes in marathi 2022.\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nमना मनातून आज उजळले\nघेऊन आले वर्ष नवे….\nआपणांस व आपल्या परीवारास\n🎉नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nजे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,\nभाग्यवान या शब्दाचा अर्थ\nतुमच्याकडे पाहुन कळु दे,\nशिखरे यशाची सर तुम्ही करावी,\nपाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,\nतुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,\nआयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…\n💐🧨सन २०२२ साठी हार्दीक शुभेच्छा…\nनूतन वर्ष स्टेटस मराठी\n🙏💐नव वर्षाच्या या शुभदिनी…\nघेवून आले २०२२ साल…\n✨नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nमाणसं भेटत गेली, मला आवडली\nआणि मी ती जोडत गेलो \nया वर्षाचे हे अखेरचे काही दिवस\nमाझ्याकडून काही चुक झाली\nआणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..\nपुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,\nपुन्हा लाभो एक नवी दिशा,\nनवी स्वप्ने, नवी क्षितीजे,\nसोबत माझ्या नव्या शुभेच्छा…\nबघता बघता डिसेंबर महिना संपत आला..\nएक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,\nआपण या वर्षात माझ्या सुखात\nदुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,\nयाबद्दल मी तुमचा आभारी आहे..\nया वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,\nमला मोठ्या मनाने माफ करा..\nआणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…\nआपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या\n🙏💐 नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा\nअजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे. पण काळजी करू नका, आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद आनंदांनी सजावटण्याच्या मा��्गावर आहे\nपाहता दिवस उडुन जातील तुझ्या\nकर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,\nआशा मागील दिवसांची करु नको,\nदिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.\n🙏🎉नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nदु:ख सारी विसरून जाऊ…..\nसुख देवाच्या चरणी वाहू ..\nस्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी\nनव्या नजरेने नव्याने पाहू…..\n🙏✨नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏✨\nदाखवून गत वर्षाला पाठ चाले\nभविष्याची वाट करुन नव्या\nनवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट \n🙏🎉 नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे,\nसमृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि\nनव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया\nक्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,\nगगनाला घालूया गवसणी, हाती\nसुरवातीला मनासारखे घडेल सारे \nचांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा\nनव्या आशा पुन्हा पल्लवित करूया\n🙏💐नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक\nनवा बहार, नवा मोहोर, नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला,नव्या वर्षाचे स्वागत करूया.🧨🥳\nआयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,\nकाही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.\nसुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी\n नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \nउद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..\nत्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,\nआजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,\nतुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..\nनवीन वर्ष २०२२ हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,\nआणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…\n२०२२ चला या नवीन वर्षाचं.\nस्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी\nनव्या नजरेने नव्याने पाहू\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nपूर्ण होवो तुमच्या इच्छा\n🙏🥳नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..\nसुख दुःख सहन करत\nमात दिली त्या गत वर्षा\nस्वागत करू या नववर्षा….\n🎉🎊नवीन वर्षा च्या आपणास व आपल्या\nपरिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…\nपाकळी पाकळी भिजावी अलवार\nत्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे\nअसे जावो वर्ष नवे…\nताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार,\nताज्या भावना, नवीन बांधीलकी\n२०२२ च्या नवीन अटिट्यूड सह स्वागत आहे,\nपुन्हा नववर्षाचे स्वागत करूया\nचांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया\nनव्या आशा पुन्हा पल्लवित करूया\n💐🙏नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच���छा..🥳💥\nहे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल. तुम्हाला शांती, प्रेम आणि यश मिळेल.नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी पाठवत आहे\nमला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.\nआपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि\n💥🎉 आपल्या सर्व आशा पूर्ण होतील\nमी आशा करतो की नवीन वर्ष सुरू होणार आहे तेव्हा आपले आयुष्य आश्चर्य आणि आनंदाने भरलेले असेल. आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद मिळावा.🙏🎉\n२०२२ हे वर्ष आपल्या जीवनाला नवीन आनंद, नवीन उद्दीष्टे, नवीन यश आणि नवीन प्रेरणा घेऊन येतील. वर्षभर तुम्हाला आनंदाने भरलेले शुभेच्छा.🌹💐\nआपण केलेल्या सर्व चांगल्या आठवणी लक्षात ठेवा आणि हे जाणून घ्या की येत्या वर्षात आपले आयुष्य आश्चर्यकारांनी भरलेले असेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022\nतुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल\nनवीन वर्षाच्या शुभेच्छा बायकोसाठी २०२२ / Happy new year wishes in marathi for wife.🥰\nजन्मो जन्मी राहावे आपले\nआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग\nहीच आहे ईश्वराकडे प्रार्थना\nदेता येईल तेवढे देईल,\nतरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.\n🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बायको\nकधी रुसलीस कधी हसलीस\nराग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस\nमनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,\nपण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.\n🥰नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..\nनवीन वर्षाच्या शुभेच्छा नवऱ्यासाठी / नवरोबा २०२२ Happy new year wishes in marathi for husband 2022.\nहे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,\nलग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले\nअश्याच पद्धतीने 2022 मध्ये\nआनंदाने नांदो संसार आपला\n😍नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव\nमाझं आयुष्य, माझा सोबती,\nमाझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम\nआणि माझा प्राण आहात तुम्ही,\n✨❤️नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022\nतुम्हाला नवीन वर्षाच्या मनापासून\nशुभेच्छा, आणि या शुभदिवशी\nतुम्हाला उत्तम आरोग्य, सुख,\nऐश्वर्य आणि उदंड आयुष्य\nलाभो एवढीच मनी इच्छा\nNew year wishes for lovers/ नवीन वर्ष शुभेच्छा प्रेमी – प्रेमिकांसाठी .\nलोक नवीन वर्षात देवाकडे\nखुप काही मागतील पण मी\nकाल मी ज्यांच्यावर प्रेम केले त्यापेक्षा आज मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. आणि आज मी तुझ्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जास्त मी उद्या तुझ्यावर जास्त प्रेम करेन. 🌹🥰नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2021\nमी तुमच्यावर प्रेम करण्यात इतका व्यस्त होतो की मला अजून एक वर्ष निघून गेल्याचे लक्षात आले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा माझे प्रेम आपणास या जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा आपणास या जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा\nया नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे, तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुखी द्यावे. 🥳🌹नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nतुझ्या प्रेमामुळे माझे मन मला आनंदाने भरुन गेले जे मला कधीच अनुभवलेले नाही. तू मला आयुष्य दिलेस ते मला माहित नव्हते. 💐माझे प्रेम, नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nमाझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती खुल्या दाराप्रमाणे आहे जी मुबलक प्रमाणात आनंद आणि आनंदाचे स्वागत करते. यापूर्वी इतके खास मला कधीच वाटले नव्हते. 🙏🎉नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022\nHappy new year wishes to friends / नवीन वर्ष शुभेच्छा मित्रांनसाठी.\nआता आपण वर्षाच्या शेवटच्या\nआहे या वर्षा मध्ये मी जर चुकुन\nतुमचं मन दुखवल असेल तर मला\nसाथ ही नेहमी मला लाभली तशीच या येत्या\nवर्षातही लाभु द्या आयुष्याच्या या वळणावर\nतुमच्यासारखे मित्र मला मिळाले या पेक्षा\nजास्त मला काही नको आहे येणाऱ्या या वर्षात\nतुम्हाला सुख समृद्धि आरोग्य\nलाभो हे वर्ष तुमच्यासाठी एक अत्यंत\nसुखाचे जावो हीच ईश्वर\nकोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही. जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री आणखी मजबूत झाली. 🤩नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022\nमला माहित आहे की हे वर्ष एक प्रकारचे शोषक होते, परंतु मला आशा आहे की 2022 एक उत्कृष्ट वर्ष असेल. आपण आणि आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या शुभेच्छा.🥳🧨\nआपली मैत्री कायमच आनंद देते. इतकी वर्षे माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. पुढचे वर्षात आपणास सर्व सुख आणि आनंदाच्या शुभेच्छा.\nमाझा खरा मित्र असल्याबद्दल मी तुझ्यावर माझ्या भावासारखं प्रेम करतो. जेव्हा मी माझा मार्ग गमावणार होतो तेव्हा तु मला योग्य मार्गाकडे नेले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022😊\nनवीन वर्ष आपण मित्रांसाठी एक पर्वणीच आहे. मागील वर्षाचे क्षण लक्षात ठेेवू आणि नवीन वर्षाचे एकत्र पार्टी करत स्वागत करु. नवीन वर्षाच्या शुभे���्छा\nमग वर्षाचा शेवट असो की सुरुवात, तुमच्यासारखा मित्र नेहमीच एक आशीर्वाद असतो. मला आशा आहे की हे वर्ष आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खूप आनंदाचे क्षण आणेल\n२०२२ नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nमागील वर्षांमध्ये आपण माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय मित्र आहात. मी आशा करतो की आपण जसे आहात तसेच नेहमी रहाल.\nमागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली\nगोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे.\nमला खरोखरच ही मैत्री\nआयुष्यभर कायम ठेवायची आहे\nजेव्हा गोष्टी कठीण होतात आणि मी आयुष्यापासून कंटाळलो तेव्हा मला धरून ठेवल्याबद्दल धन्यवाद. देव आपल्याला कायम आणि सदैव आशीर्वाद देईल.\nनवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा.\nआपल्यासारखा मित्र तिथ नवीन वर्षाचे स्वागत करण्यास नसल्यास आनंद कमी वाटेल.\nमैत्रीच्या सर्व चांगल्या क्षणांबद्दल धन्यवाद.\n२०२२ नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nनवीन वर्ष संपत आलय\nतर येऊन माफी मागा\nकाही लोक डिसेंबर मध्ये\nअसा माफीनामा देतात जसं\nकी हे जानेवारी मध्ये\nसंन्यास चं घेणार आहेत\n३१ डिंसेबर ला तूम्हाल जबरदस्त हॉटेल मधे जबरदस्त पार्टि देणार आहे हॉटेल चा पत्ता\nसुधारतो तो मोठा माणूस,\nमान्य करतो तो देवमाणूस,\nपाणी पाजतो तो माणूस ,\nचहा पाजतो तो मोठा माणूस,\nपार्टी देतो तो “देवमाणूस”…\nग्रुप मधे कोण देव माणूस आहे\nदिसणार आहे आणि हे\nराज्यात लागू झालेल्या निर्बंधामुळे,\nमी देत असलेली न्यू इयर पार्टी, रद्द समजावी.\nशेवटी तुमची तब्येत महत्वाची\nनको चंद्र तारे फुलांचे\nजिथे मी बसावे तिथे 5G\nफक्त एक वर्ष वापरलेलं\nआपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात\nकळत नकळत २०२१ मध्ये\nजर का मी तुमचे मन दुखावले असेल,\nकिव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,\n२०२२ मध्ये पण तय्यार रहा,\nकारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…\nइडा, पीडा टळू दे..\nकडक आयटम मिळू दे…\nमी देवाला म्हटलं की माझ्या मित्रांना येणाऱ्या २०२२ वर्षात सुखी ठेव.\nदेव म्हणाला – ठीक आहे पण फक्त ४ दिवस. ….\nते चार दिवस तू सांग …\nदेव confused झाले आणि म्हणाले – नाही फक्त ३ दिवस….\nमी म्हटलं ठीक आहे……\nदेव पुन्हा confused होऊन म्हणाल – फक्त २ दिवस……\nमी म्हटलं ठीक आहे……\nदेव पुन्हा confused होऊन म्हणाले- नाही फक्त एकच दिवस……\nदेव हसले आणि म्हणाले अरे बाबा माझा पिछा सोड- तुझे मित्र नेहमी खुश आणि सुखी राहतील.\n# हैप्पी न्यू इयर मराठी\n१२ ते ६ संचारबंदी… म्हणजे\nरात्र�� एकदा बार | हॉटेल\nआंघोळ करुनंच बाहेर पडायचं, चालतंय की…🍷\nजास्त उड्या मारू नका\nफक्त कलेंडर बदलणार आहे\nकसला plan आणि काय\nझोपायचं, mobile वापरत बसायचं\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | Happy new year wishes marathi | happy new year status marathi… .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/mahipatgad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:20:56Z", "digest": "sha1:QZTR7VQTCNJ2A5O3WFGGABSGDS3RFYJ5", "length": 10585, "nlines": 103, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "महिपतगड किल्ला माहिती Mahipatgad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे महिपतगड किल्ला मराठी माहिती निबंध (Mahipatgad fort information in Marathi). महिपतगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी महिपतगड किल्ला मराठी माहिती निबंध (Mahipatgad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nमहिपतगड किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nमहिपतगड किल्ल्यावर कसे पोहचावे\nमहिपतगड हा किल्ला खेडजवळ १२० एकर क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे.\nमहिपतगड हा खेडच्या पूर्वेला असलेला डोंगरी किल्ला आहे. १२० एकर क्षेत्रफळ असलेला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. महिपतगड हा किल्ला खेड शहरापासून १९ किमी अंतरावर आहे. सुमारगड, रसाळगड आणि महिपतगड ८ किमी लांबीच्या अंतरावर वसलेले आहेत. महिपतगड हा उत्तरेकडील टोकाला आहे. महिपतगडाची जमिनीपासून उंची हि ३०९० फूट आहे. महिपतगडाच्या पायथ्याशी असलेल्या बेलदारवाडी गावात १० घरे आहेत.\nमहिपतगड हा किल्ला १५ व्या शतकात विजापूरच्या आदिलशहाने बांधला होता. १६६१ मध्ये हा किल्ला शिवाजी राजांनी ताब्यात घेतला. पुढे तो पेशव्यांच्या ताब्यात गेला आणि शेवटी १८१८ मध्ये इंग्रजांकडे गेला. किल्ला बांधण्यासाठी शिवरायांनी वीटभट्टीवर काम करणाऱ्या गावकऱ्यांना आणल��� होते असे म्हणतात.\nमहिपतगड किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nमहिपतगड हा किल्ला अनेक झाडांच्या घनदाट जंगलाने आच्छादलेल्या डोंगरमाथ्यासारखा दिसतो आणि महाबळेश्वर सारख्याच उंचावर आढळतो. गडावर बिबट्या, रानडुक्कर आणि हरणे असले प्राणी सापडतात.\nकिल्ला हा एक सपाट पठार आहे ज्यात सहा प्रवेशद्वार आहेत जे सध्या उध्वस्त अवस्थेत आहेत. ईशान्येला लालदेवडी, पूर्वेला पुसाटी, आग्नेयेला यशवंत, खेड अजूनही वापरात असलेले आणि बेलदारवाडीला महिपतगड जोडणारे सहा प्रवेशद्वार म्हणतात. पश्चिमेकडील शिव गंगा या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला खडक कापलेले शिवलिंग दिसते, कोतवाल प्रवेशद्वार पोलादपूरमधील कोतवाल गावाकडे जातो.\nकिल्ल्यावर मारुती आणि गणपतीच्या मंदिरांचा पाया अजूनही अर्ध्या भिंती उभ्या असलेल्या दिसतात. किल्ल्याच्या दक्षिणेला ३५०-४०० च्या संख्येने घोड्यांच्या तबेल्यांचे अवशेष आहेत. गडावर न वापरलेल्या २ तोफा आहेत. गडावर दोन मोठ्या विहिरी आहेत, एक खेड प्रवेशद्वाराजवळ आणि दुसरी पारेश्वर मंदिराजवळ. या विहिरींचे पाणी गावकरी पिण्यासाठी वापरतात.\nमहिपतगड किल्ल्यावर कसे पोहचावे\nवाडीबेलदार गावापर्यंत नवीन रस्ता तयार होत आहे. सध्या राज्य परिवहन बसने वाडी-जैतापूर गावात जाता येते . या गावातून वाडीबेलदार गावात जाण्यासाठी दोन तासांची पायवाट आहे. वाडीबेलदार ते किल्ल्याचा ट्रेक ४५ मिनिटांचा आहे. रात्री मुक्कामासाठी पारेश्वर मंदिर उत्तम आहे.\nतर हा होता महिपतगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास महिपतगड किल्ला हा निबंध माहिती लेख (Mahipatgad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/two-new-teams-in-the-ipl-in-the-fourteenth-season/", "date_download": "2022-01-28T21:28:20Z", "digest": "sha1:DB4562QJDFI25AWVWHTV2DIDNXV57T7T", "length": 13860, "nlines": 188, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "चौदाव्या हंगामात IPL मध्ये दोन नवीन संघ - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचौदाव��या हंगामात IPL मध्ये दोन नवीन संघ\nचौदाव्या हंगामात IPL मध्ये दोन नवीन संघ\nयुएईत तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने लगेच पुढच्या हंगामाची सुरुवात केली आहे. २०२१ मध्ये एप्रिल-मे महिन्यात भारतातच आयपीएलच्या १४ व्या हंगामाचं आयोजन करण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न असल्याचं अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं आहे. इतकच नव्हे तर पुढील हंगामासाठी दोन नवीन संघ मैदानात उतरवण्याचीही बीसीसीआयची तयारी आहे. २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय होणार आहे. वार्षिक सभेत सर्व राज्य संघटनाची मतं जाणून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन नव्या संघाचा निर्णय घेण्यात येणार आहे.\n२४ डिसेंबर रोजी होणाऱ्या ८९ व्या वार्षिक सभेत होणार चर्चा\nबीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दोन डिसेंबर रोजी एक परिपत्रक काढलं आहे. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या ८९ व्या वार्षिक सभेत २३ मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. माहिम वर्मा यांची गेल्यावर्षी उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली होती. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद खाली आहे. अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी कार्यकाळ वाढवून देण्यात यावा यासाठीच्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालय ९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.\nलवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा – BCCI\nचीनला आणखी मोठा झटका, VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द\nआयपीएलच्या 13 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक\nIPL मुळे टेस्ट चॅम्पियनशिप पुढे ढकलली\nचौदाव्या हंगामाचं आयोजन भारतात\nएप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं आयोजन भारतातच करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच आयोजनाबद्दलचे संकेत दिले आहेत. सर्व गोष्टी जुळून आल्या तर पुढील हंगामात आणखी दोन नवीन संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतील. स्पर्धेचं आयोजन भारतात करायचं झाल्यास बीसीसीआयने यासाठी Bio Secure Bubble निर्माण करण्याची तयारीही दाखवली आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nलसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज\n2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\nसोलापूरचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार\nअक्साई चीन चीनचा भाग, विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश\nकोरोना संपूर्ण जगात ; ब्लॅक फंगस केवळ भारतातच का \nनेपाळची संसद विसर्जित, एप्रिलमध्ये निवडणूक\nमंदीत Smartphone मार्केटमध्ये चांदी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2012/01/blog-post_18.html", "date_download": "2022-01-28T22:58:29Z", "digest": "sha1:KKRTOLVPQEWHTM7IWB3OTV6GAD4VS5VO", "length": 25066, "nlines": 103, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: पवारांचा कबुलीनामा, मुंडेंचा गृहकलह वगैरे..", "raw_content": "\nपवारांचा कबुलीनामा, मुंडेंचा गृहकलह वगैरे..\nचार दशकांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या शरद पवार यांचे राजकीय आयुष्य चढउता��ांनी भरले असून त्यात नाटय़मय घटनांची रेलचेल आहे. त्यामुळे पवार यांच्या दरवेळच्या मुलाखतीतून नवी बातमी मिळते. पवारांनी गेल्या दशकभरात अशा अनेक बातम्या दिल्या आहेत. खंजिर प्रकरणापासून बाबरी मशीद पाडण्यार्पयतच्या घटनांसंदर्भातील आपली भूमिका सांगून संबंधित घटनांची वेगळी बाजू समोर आणली आहे. आपल्याशी संबंधित अनेक राजकीय घटनांवरचा धुक्याचा पडदा स्वत:च दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.\nअलीकडेच ‘स्टार माझा’ या वृत्त वाहिनीसाठी ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे आणि वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीने वृत्तपत्रांना काही बातम्या दिल्या. महाराष्ट्रातील नवे नेतृत्व, राष्ट्रवादीतील नेतृत्वाची विभागणी यासंदर्भात पवार मनमोकळेपणाने बोलले. याच मुलाखतीतून आणखी एका महत्त्वाच्या घटनेसंदर्भात पवार यांनी भाष्य केले आहे किंवा चुकीची कबुली दिली आहे. एकोणिसशे त्र्याण्णवमध्ये संरक्षणमंत्री पदावरून पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर आल्यानंतरची ही घटना आहे. एक्क्य़ाण्णवमध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पवारांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला पाचारण केले. त्यावेळी सुधाकरराव नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सुपूर्द करून पवारांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. त्र्याण्णवमध्ये मध्ये जातीय दंगलीमुळे देशाची आर्थिक राजधानी होरपळून निघाली. दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात मुख्यमंत्रिपदी असलेल्या नाईक यांना यश आले नाही, त्यामुळे नरसिंहराव यांनी पवार यांना मुंबईत पाठवले. आपला अनुभव आणि प्रशासन कौशल्याच्या बळावर पवार यांनी दंगल नियंत्रणात आणण्याबरोबरच मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर आणले. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक पूर्णपणे निष्प्रभ झाल्याचे चित्र पुढे आले आणि त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत असंतोषही उफाळून आला. त्यावेळी परिस्थितीची गरज किंवा नरसिंहराव यांची राजकीय खेळी असेल, पवार यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवण्यात आले. यापूर्वी पवार यांनी वेळोवेळी दिलेल्या मुलाखतींमधून मुंबईतील दंगल नियंत्रण किंवा बॉम्बस्फोटावेळची परिस्थिती हाताळल्यासंदर्भात विवेचन केले होते. परंतु त्यातील मधल्या बऱ्याच ओळी रिकाम्या होत्या. ‘बिट्विन द ���ाईन्स’ म्हणतात तशा प्रकारे. पवार यांच्या एकूण राजकीय वर्तनव्यवहारात त्यांच्या प्रत्यक्ष कृती, इशारे किंवा शब्दांपेक्षा त्यातल्या रिकाम्या जागाच महत्त्वाच्या मानल्या जातात. अलीकडच्या काही वर्षात पवार अधुनमधून मधल्या काळातल्या मोकळ्या जागाही भरू लागले आहेत. काही गोष्टींची कबुली देऊ लागले आहेत. दंगलीच्या वेळी आपण परिस्थिती नियंत्रणात आणली. बेस्टची बससेवा, आरेचा दूधपुरवठा आणि लोकल वाहतूक सुरळीत केली. त्यावेळी माझे चुकलेच, ती गोष्ट सुधाकरराव नाईक यांच्याकडून करून घ्यायला हवी होती, अशी कबुली पवार यांनी दिली आहे. कारण त्यामुळे आपण आणि सुधाकरराव नाईक यांच्यातील अंतर वाढल्याचे पवार यांनी मान्य केले.\nदोघांमधले गैरसमज दूर व्हायला सहा वर्षाचा कालावधी जावा लागला. पवार यांनी काँग्रेसमधून निलंबन ओढवून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यापूर्वी पहिला मेळावा घेतला, त्या मेळाव्यासाठी पवार यांच्यासोबत सुधाकरराव नाईक आलेले पाहून अनेकांना धक्का बसला होता. राजकीय कारकीर्दीतील अत्यंत कठिण काळात सुधाकरराव नाईक यांची सोबत, ही पवार यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि नव्या वाटचालीला बळ देणारी घटना होती.\nपवार यांनी भूतकाळाल्या आठवणींना उजाळा द्यायचा, तर त्यांना अनेक गोष्टींची कबुली द्यावे लागेल आणि भविष्यातही अनेक कबुल्या देत राहावे लागेल, असे वर्तमानावरूनही दिसून येते. परळीच्या मुंडे कुटुंबात सध्या जे महाभारत सुरू झाले आहे, त्यासंदर्भात पवार यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी महत्त्वाची ठरू शकली असती. परंतु त्यापासून ते अलिप्त राहिले आहेत, त्यामागे त्यांची हतबलता आहे की, जे होईल ते पाहात राहण्याची भूमिका हे स्पष्ट होत नाही. शरद पवार यांनी आपल्या वाटचालीत विरोधकांवर मात करताना सगळे हातखंडे वापरले असतील, शब्द फिरवले असतील किंवा विरोधकांच्या शब्दात बोलायचे तर विश्वासघाताचे राजकारण केले असेल. कुणी कितीही आरोप केले तरी त्यांनी सुसंस्कृत राजकारण केले. म्हणूनच परवा दिल्लीत त्यांच्यावर माथेफिरूने हल्ला केला तेव्हा सगळे राजकीय पक्ष आणि नेते त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. राजकारण आणि व्यक्तिगत संबंध याची गल्लत केली नाही म्हणूनच सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचा मित्रपरिवार आहे, त्यावरून त्यांना सतत संशयाच्या भोवऱ्यातही ढकलले जाते. बाकी काहीही असले तरी घरे फोडण्याचे राजकारण त्यांनी कधी केले नाही. उलट जिथे जिथे अशी शक्यता वाटली तिथे जोडण्याचे काम केले. उदाहरणे अनेक आहेत. जयदेव ठाकरे यांनी एकदा पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु त्यावेळी ठाकरे-पवार संघर्ष तीव्र असतानाही पवारांनी, कौटुंबिक मतभेदाला खतपाणी न घालण्याची भूमिका घेतली. साताऱ्याच्या अभयसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद विकोपाला गेला होता, तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजेंना भाजपमध्ये घेऊन राजकारण केले होते. परंतु पवार यांनी हा वाद सामोपचाराने मिटवून त्यांच्यातील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला होता. साताऱ्याच्या राजघराण्यातील सलोख्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीला पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यामागे मोहिते-पाटील यांचे घर फुटू नये हे प्रमुख कारण होते. कारण विजयसिंह किंवा रणजितसिंह यापैकी कुणालाही उमेदवारी दिली असती तरी त्यांचा सामना प्रतापसिंह मोहिते-पाटलांशी होणार होता. प्रतापसिंहांनी आधीच प्रचाराचा नारळही फोडला होता, पवारांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी माघार घेतली.\nपरळीमधून विधानसभेसाठी पंकजा पालवे-मुंडे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु गोपीनाथरावांची मुलगी उभी राहिली आहे, तिथे आपण असा विचार करणार नसल्याचे सांगून पवार यांनी ते नाकारले होते. याचा मुंडे कुटुंबात दरी निर्माण झाली होती आणि ती वाढतच चालली होती. काका-पुतण्यार्पयत ती मर्यादित होती, तोवर ठीक होते. परंतु जेव्हा गोपीनाथरावांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे त्यात उतरले आणि त्यांनी मुंडे-महाजन कुटुंबातील कौटुंबिक पातळीवरील मतभेद चव्हाटय़ावर मांडले तेव्हा प्रकरणाने गंभीर वळण घेतल्याचे स्पष्ट झाले. कौटुंबिक पातळीवरील प्रकरण हाताळण्यात गोपीनाथ मुंडे स्वत:च अपयशी ठरले असून त्याबद्दल त्यांना इतर कुणावर दोषारोप करता येणार नाहीत. हे खरे असले तरीही कौटुंबिक वादात रस घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र महाराष्ट्राच्या सुसंस्क��त राजकीय परंपरेला काळिमा फासला आहे. अजित पवार यांचा वैचारिक वकुब पाहता त्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. परंतु शरद पवार यांनी ठरवले असते तर यातल्या अनेक बाबी टाळू शकले असते. अजित पवार यांच्या सत्ताकांक्षेपुढे शरद पवार यांचा धृतराष्ट्र झाला आहे, हेच यावरून दिसून येते. हे एकूण प्रकरण म्हणजे आणखी काही वर्षानी शरद पवार यांना आणखी एक कबुली देण्यासाठीची संधी म्हणावी लागेल. त्यावेळी पवार म्हणतील, ‘अजितने गोपीनाथ मुंडेंचे घर फोडले तेव्हा मी हस्तक्षेप करायला हवा होता. परंतु तो न करून मी गंभीर चूक केली. यशवंतरावांनी आम्हाला अशी शिकवण दिली नव्हती..’\n1995 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्यावर वाट्टेल ते आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्याची मोठी किंमत पवारांना चुकवावी लागली. ते त्या आरोपांना उत्तरे देण्याच्या भानगडीत पडले नाहीत. पण वाट्टेल ते आरोप करणाऱ्या मुंडे यांनी नंतर त्यातील एकही आरोप सिद्ध करुन दाखवण्याची तसदी घेतली नाही. मोठ्या पवारांनी याकडे फारसे लक्ष दिले नसले तरी आरोप सिद्ध न करण्याची जबाबदारी घेता कुणी काही बोलत राहिले तर त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे या भूमिकेतून अजित पवारांनी मुंडेंचे वर्तन गांभीर्याने घेतेले आहे. घर फोडण्याचा मुद्दा असेल तर आपणच आपल्या घरात आग लागत असताना शांत बसून नंतर त्याचे खापर दुसऱ्यावर फोडण्यात काय हशील आहे...\nसांस्कृतिक मांडवात उपरे राजकारण\nपवारांचा कबुलीनामा, मुंडेंचा गृहकलह वगैरे..\nअण्णांच्या आंदोलनापुढचे अडथळे कोणते \nविकलांग आंदोलनाला ‘राजकीय’ संजीवनी\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. ��ाही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anandkshan.blogspot.com/2007_10_14_archive.html", "date_download": "2022-01-28T22:33:15Z", "digest": "sha1:H4LG6LPZON62VUL77RERXQ623PD3IPMG", "length": 42334, "nlines": 627, "source_domain": "anandkshan.blogspot.com", "title": "आनंद क्षण: 2007-10-14", "raw_content": "\nआनंद क्षण.... पावसातले.. आनंद क्षण.... ग्रिश्मातले.... आनंद क्षण.... ओल्या डोळ्यातले... आनंद क्षण.... आईच्या कुशितले... आनंद क्षण.... प्रेयसिच्या सहवासातले... आनंद क्षण.... .... मन शांत होई जिथे...\nआजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....\nमराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.\nतिची पापणी भरु दे\nमाझ्या नावाचा एकच थेंब\nतिच्या नयनी तरु दे\nबालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.\nउद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास\nन पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झुरत राहीलास\nसागं कधी जगलास का ते उद्याच जीवन तु आजवर\nआजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास\nमर मर मरुन उद्यासाठी ��ु खूप काही केलंस\nतो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस\nआज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु\nसुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस\nएक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप\nआठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप\nअरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस\nआठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज\nतु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो\nआणि एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो\nघरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं\nहा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.\nआयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी\nतु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी\nसागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा\nतु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी\nसोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी\nकपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी\nआता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल\nहातातल्या काठीसाठी की डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी\nबघ आजही तरी तुला चींता पुन्हां त्या उद्याची\nचदंनाच्या लाकडाची आणि शुद्ध वनस्पती तुपाची.\nउशीर झाला हे तुला कळण्यासाठी...\nका तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी\nका असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...\nभुललो ना मी कधी कोणत्याच अमिषाला\nदिला होता तुला 'तो' शब्द पाळण्यासाठी...\nवाचले असतेस तु कधी पान माझ्या मनाचे\nनसता का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी\nका असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...\nउशीर झाला हे तुला कळण्यासाठी...\nकाहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले\nकाहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले\nजुने काही परत येऊन पुन्हा छ लु न गेले\nविसरलो म्हणता म्हणता काही तरी आठवून आले\nजळालेले हृदय आग आश्ृूंमधे बुडून गेले...\n का तिने वागावे आस\nप्रश्ना मधे या मन खरेच गडबडून गेले\nकाहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले\nजुने काही परत येऊन पुन्हा छ लु न गेले...\nसंपलेले सारे पुन्हा पुन्हा उगलते मन\nपुढे जायचे तरौन ही मगेच भरकतटे मन\nनाही उत्तरे त्या साठीच तर्फडते मन\nतिची बाजू ही न समजता जलट राहते मन\nकसे सांजौ त्याला ते सारे आता सारून गेले...\nकाहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले\nजुने काही परत येऊन पुन्हा छ लु न गेले...\nजगण्याचा अर्थ खरा शोधण्यास निघाला..\nस्वप्नांचा सुखद किनारा राजा ओढण्यास निघाला..\nसाला आयुष्य म्हणजे नक्की काय असतं..\nस्वतःलाच उत्तर मागत राजा चंदेरी दुनियेत आला...\nदुनिया पाहीली स्वप्नांची चंचल मोहक चांदण्यांची..\nक्षणीक ते सुख पाहुन वेडा राजा तिथच रमला..\nराजा आपला साधा-भोळा पण त्याच्यापरी सारं गाव नव्हते..\nतो खेळ होता \" सावल्यांचा\" त्याला काहीच ठाव नव्हते..\nनजरेस पडली राजकुमारी रुप-सौन्दर्य, नितळता ती पाहत बसला..\nसोडला तिनं प्रेमळ शब्दांचा अलगद भोवरा राजा भोळा तिथच फसला..\nसाधं मन समजवत होतं स्वप्नाळु राजाशी तेव्हा सारा गाव भांडला..\nपाहता मोहीनी स्वतःची नजरेत त्याचा तिनं लगेच डाव मांडला..\nराजाही नशिबाच्या डावात खेळला पहील्याच काही क्षणात हरला..\nआपल्याच गावात वेडा ठरला पसारा स्वप्नांचा फक्त मनात उरला..\nमैत्री, प्रेम, भावना, आसवं, सा-याचा खोटा बाजार वाटला..\nस्वप्न, अपेक्षा, ईछा, आकांक्षा याचा मोठा जुगार दिसला..\nखरचं...... मृगजळच सारी दुनिया ही उगा मी या मोहात रमलो..\nकालचा \"चौकट राजा मी\" आज मी क्षणात हरलो......मी क्षणात हरलो.......\n-----चौकट राजा [सचिन काकडे ऑक्टोबर १७, २००७]\nती चालली होती, एकटीच\nकुणाचीतरी सोबत मिळेल या\nजणु तो साथ देत होता तिच्या\nतिला भान न होते तिच्याही अस्तित्वाचे.........\nचटकेही लागत नव्हते पाया\nभर दिवसा हवेत मंद वारा वाहु लागला.....\nतिच्या शांत चेहरयावर हसु उमटले......\nगुढ प्रकृतीचे जणु फक्त\nआतुर होऊन ती ढगाकडे पाहु लागली.......\nतिला वाटल पावसाच्या आगणित\nअन.. मतीचा सुगंध तिच्या\nपन....तो मात्र तिला नुसतीच\nत्या थेंबाणी मुळे जनु सारे\nती शुन्य नजरेने तिच्या\nथकलेली पाऊले पुन्हा ऊचलु\nलागली.... अन...ति पुन्हा एकटिच\nभातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी\nअर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी\nराजा वदला, \"मला समजली शब्दावाचुन भाषा\nमाझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा\"\nकां राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी\nअर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी\nराणी वदली बघत एकटक दूरदूरचा तार\n\"उद्या पहाटे दुसर्या वाटा, दुज्या गावचा वारा\"\nपण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी\nअर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी\nतिला विचारी राजा, \"कां हे जीव असे जोडावे\nकां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे\nया प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी\nअर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी\nकां राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना\nका राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना\nवार्यावरती विरून गेली एक उदास विराणी\nअर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी\nसये सोबत तुझ्या जगताना\nअर्थ मला जगण्याचा उलगडला\nअन सुखी आयुष्याचा एक\nस्वर्गसुखाचा दृष्टांत हयातीतच घडला..\nसोबतीला हात तुझा हातात\nअन तुझी प्रेमळ साथ\nमग मार्ग माझा मला सुचला\nथेट यशाच्या क्षितीजाचा पल्लाच गाठला..\nसोबत तुझी प्रेमळ मिठी,\nअन स्पर्श तुझे माझ्या ओठी\nजिव माझा फुलासारखा लाजला\nअन तुझ्याच त्या प्रितरसात भिजला..\nगीत तुझे मनी गुनगुनत\nमनाचे रहस्य सामोरी आले,\nअन मग वेडूच ते मनं माझं\nतुझ्याच मागोमाग धावत राहीले\nतुझ्या चेहर्‍यावरचा आनंद तू\nओंजळीत भरून माझ्यासमोर केलास\nका तु असं करून तुझ्या आयुष्याचा\nहर्षसरींचा ढग मलाच देऊ केलास..\nअन दावलास मार्ग माझ्या दुखण्याला..\nअगदी माझ्या आयुष्याच्या वेशीबाहेरचा..\nखुप जड होत होतं..\nपण तुझ्या हातून तर एका घासातच\nमाझं पोट नेहमीसाठी भरत होतं\nखरंतर सोबत तुझ्या जगताना,\nमी अर्थपुर्ण होऊन जगत आहे..\nतुझ्या साथिला मी माझ्या,\nजगण्याचा श्वासचं धरत आहे..\nत्या रेतीत खूप किल्ले बांधले होते\nत्यात खेळण्यात संबंध दिवस घातले होते\nपणं एकाएकीच तू मला सोडून गेली\nजशी काही हातातून रेत सुटून गेली\nआता तिला आपली आठवण राहाण्यासाठी तिथेच घुटमळतो\nम्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......\nत्या दमट हवेत आपण दिवसभर रहायचो\nतुझी वाट पाहत मी तिच्याशीच बोलायचो\nपणं एकदमच तू मूक झाली\nजशी ती हवा वाहाण्याचंच थांबली\nआता तिला एकटं न पाडण्यासाठी तिच्याशीच खेळतो\nम्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......\nआठवतंय, तिथे एक खडक होता\nज्याच्याशी आपला बंध जुळला होता\nपणं त्याला तू खूप रडवलंस\nजसं काही प्रारब्धात अडकवलसं\nआता तो आणि मी रडून रडून रोज थोडा झिजतो\nम्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......\nएक सांगू, आपण सोबत असताना त्यात भरपूर पाणी होतं\nकडक उन्हातसुद्धा आपल्या प्रेमाच्या वर्षावाने वाढतच होतं\nपणं यंदाच्या उन्हाळ्यात हा पाऊसच थांबला\nमग पाण्याचा ओघ आपोआप आकाशाकडे धावला\nआता ते पाणी कमी होऊ नये म्हणून माझे अश्रू मिसळवतो\nम्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......\nम्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......\nम्हणूनच त्या सागराच्या दर्शनाला मी रोज जातो......\nसये सोबत तुझ्या जगताना\nअर्थ मला जगण्याचा उलगडला\nअन सुखी आयुष्याचा एक\nस्वर्गसुखाचा दृष्टांत हयातीतच घडला..\nसोब��ीला हात तुझा हातात\nअन तुझी प्रेमळ साथ\nमग मार्ग माझा मला सुचला\nथेट यशाच्या क्षितीजाचा पल्लाच गाठला..\nसोबत तुझी प्रेमळ मिठी,\nअन स्पर्श तुझे माझ्या ओठी\nजिव माझा फुलासारखा लाजला\nअन तुझ्याच त्या प्रितरसात भिजला..\nगीत तुझे मनी गुनगुनत\nमनाचे रहस्य सामोरी आले,\nअन मग वेडूच ते मनं माझं\nतुझ्याच मागोमाग धावत राहीले\nतुझ्या चेहर्‍यावरचा आनंद तू\nओंजळीत भरून माझ्यासमोर केलास\nका तु असं करून तुझ्या आयुष्याचा\nहर्षसरींचा ढग मलाच देऊ केलास..\nअन दावलास मार्ग माझ्या दुखण्याला..\nअगदी माझ्या आयुष्याच्या वेशीबाहेरचा..\nखुप जड होत होतं..\nपण तुझ्या हातून तर एका घासातच\nमाझं पोट नेहमीसाठी भरत होतं\nखरंतर सोबत तुझ्या जगताना,\nमी अर्थपुर्ण होऊन जगत आहे..\nतुझ्या साथिला मी माझ्या,\nजगण्याचा श्वासचं धरत आहे..\nतूच सांग देवा असं किती दिवस चालायचं...\nजोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...\nत्याच्या समोर रडलोच् तर...\nमाणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं...\nदू:ख दाबून ओठांमध्ये , त्यांतच हसून दाखवायचं\nपण .... श्वास जड होतो जेव्हा---...तेव्हा रे काय करायचं\nजोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...\nमी रडू लागलो जेव्हा ...\nते मात्र हसत होते...\nव्यंगच त्यांना दिसत होते...\nमनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..\nशिषीरा नंतर येतो वसंत.......स्वप्नंच् फक्त पहायचं\nपण; ........ह्रूदयातच ढग दाटून येतो....तेव्हा रे काय करायचं....\nजोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं...\nमी या ब्लोगवर फक्त मराठी साहित्य ठेवनार होतो.\nपण या ओळी आवडल्या आणि येथे ठेवाव्या वाटल्या\nजब भी किसीको करीब पाया है\nकसम खुदा की वही धोखा खाया है\nक्यो दोष देते है हम काटॊं को\nजख्म तो हमने फुलोंसे पाया है\nआंखे खुली हो तो चेहरा तुम्हारा हो,\nआंखे बंद हो तो सपना तुम्हारा हो,\nमुझे मौत का ड़र भी ना हो,\nअगर कफन की जगह, दुपट्टा तुम्हारा हो\nरात भी ढल गयी है..\nदिन तो गुजर गये युं ही,\nकोशीश तो बहोत की दिल ने\nपर जुबांपे बात रहे गयी युं ही\nयुं तो कोई तनहा नहीं होता,\nचाह कर भी कोई जुदा नही होता,\nमोहब्बत को तो मजबुरीयां ही ले डुबती है,\nवरना खुशीं से कोइ बेवफा नही होता\nअश्कोंको हमने कई बार रोका,\nफिर भी जाने क्यों आंखे धोका दे गयी,\nभरोंसा तो था हमें अपने आप पर मगर,\nउनकी यांद आंतेही ना जाने क्युं पलकें नम हो गयी\nसाथ हमारा पल भर का सही,\nपर वोह पल जैसे कोई कल ही नही,\nरहे जिंदगी मै शायद फिर मिलना हमारा,\nलेकीन महकता रहेगा दिल मै हमेशा प्यार तुम्हारा\nराजा मी माझ्या मनाचा\nपण राणी तूच असावी...\nआकाशातला एक तारा आपला असावा,\nथकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,\nएक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,\nजगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....\nक्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,\nतर क्षितीज नक्की गाठता यॆत.\nआपल्या रक्तातच धमक असॆल,\nतर जगंही जिंकता यॆत.\nआपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,\nत्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.\nअसतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,\nत्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं\nउडत्या पाखरांना परतीची तमा नसावी\nनजरेत सदा नवी दिशा असावी\nघरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही\nक्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी\nत्या सांजसावल्या गूढ, पारावर भेटून गेल्या,\nशून्यात कुठवरी दूर त्या मजला रेटून गेल्या...\nमी त्या शून्यातून चालत शून्याच्या काठी आलो,\nशून्याच्या लाटेवरती, शून्यात चिंब मी झालो.\nदूर पसरली होती, तेथे तिमिराची कुरणे,\nतिमिर-लतांतून आली, मजवर तिमिराची किरणे.\nमग तिमिराच्या ओटीत, नक्षत्र असे सांडले,\nकाळोख्या त्या कुरणाशी, ते चमचमचम भांडले.\nत्या कल्लोळाला भिऊनी स्मरल्या परतीच्या वाटा,\nपण वाटेवरती सयेचा मज खचकन रुतला काटा.\nमी परतलो पारावर, पण पार पेटला होता,\nअन झगझगत्या तिमिरावर त्या - धूर दाटला होता.\nदिपलो त्या लोळाने, अन पडलो मग मी उघडा,\nमजला लपवाया माझा, तेजाशी वेडा झगडा.\nशून्याच्या काठी मजला आहे तिमिराचे छत्र,\nपरि डोळ्यांमध्ये शिरूनी, मजला छळते नक्षत्र.\nजे सांगायचे आहे मला ,\nते न बोलता तुला कळेल का \nपाहते आहे जे स्वप्न मी ...\nतेच स्वप्न तुला ही पडेल का \nकविता माझ्या प्रितीची ,\nतुला कधी समजेल का \nतुझेही ह्रुदय माझ्यासाठी ...\nसूर प्रेमाचे कधी छेडेल का \nबोलू नकोस काहीच ... पण\nफक्त् नजरेचा एक इशारा देशील का \nमी केलं आहे तितकंच प्रेम\nतूही कधी माझ्यावर करशील का \nजवळ सुखःत तु असताना\nबघ शोधुन तरी एकदा\nसापडेन मी दुःखातही तु असताना\nकाय होईल माझे वाईट\nजर हातात असेल तुझाच हात\nप्रेम् बिम सारे झुट\nअसे अनेक लोक बोलतात\nतेच लोक पुढे जाऊन\nजिवनाच्या वणव्यात जेंव्हा लागु लागते दुखाची झळ\nजेंव्हा अश्रुंनी भरुन जाते ओंजळ\nतेंव्हा एक हात असतो नेहमीच जवळ\nआणी बोलतो फक्त एकदा मागे त��� वळ\nजेंव्हा जेंव्हा दरवळतो रातराणीचा सुवास\nजेंव्हा जेंव्हा होऊ लागतात स्वप्नांचे भास\nहास ना प्रिये एकदाच हास\nनाही करवत एकट्याने हा प्रवास\nकुणाला कुणी असं सोडुन का जातं\nरेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं\nमनाशी मनं आधी जुळवायची कशाला\nजुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला\nकधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास\nकाट्यांतच मग खुडावं लागतं.....\nकुणाला कुणी असं सोडुन का जातं\nहोऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं\nबरसतानाच नकळत हरवुनही जातं\nभर चांदरातीही मनास मग\nकुणाला कुणी असं सोडुन का जातं\nकुणास कुणी कधि आपलं म्हणु नये\nझालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये\nएकट्यालाच मग जगावं लागतं...\nकुणाला कुणी असं सोडुन का जातं\nमी जगुन घेतो एकटा\nमाझ्याशीच मी हसुन घेतो एकटा\nतरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...\nकुणाला कुणी असं सोडुन का जातं\nबोलावसच वाटत नाही, तु जवळ असताना...\nवाटत तुच सगळा ओळखावस, मी नुसत हसताना...\nआमची पहीली भेट, ती किती लाजली होती\nते लाजणं डोळ्यात भरून, माझी रात्र गाजली होती\nऐन पहाटे तुझ्या प्रेमासाठी, मला तरसायचं आहे\nत्यासाठि प्राजक्त होवुन, तुझ्या घरात मला बरसायचं आहे\nअसेल काही - पण पलिकडचा, मी जर तुजला दिसलो नाही\nम्हणेन परिचय झाला अपुला, परंतु ओळख झाली नाही.\nकाय सखे तु जादू केलीस , मी माझ्यातच हरवून गेलो\nतुझ्या आसीम प्रेमाखातर, माझं मलाच विसरून गेलो\nइतक्य दिवसांनी आज तु नजरेस पडल्यावर\nतुझ्या नजरेत मला बंदगी दिसली\nएकटेपणाच्या तुफ़ान पावसात रडल्यावर\nसखे तुझ्या मिठीत आज माझी जिंदगी हसली\nनाव तिचे घेण्यात, वेगळीच नशा आहे\nकधीतरी हो म्हणेल, अशी वेडी आशा आहे\nहसताना तिच्या गालावर, किती सुरेख खळ्या पडतात\nअरसिक मी कितीहि तरी, क्षणात मला खुळ्या करतात\nतुझ्यासवे पावसात भिजण्यात, एक वेगळाच आनंद आहे\nदोघे चिंब, पाऊस बेफान, वातावरणही पार धुंद आहे\nकेंव्हा तरी फुलांचे रंग सारे पंखात खोवून ,\nत्या मोहाच्या रानामध्ये मीच उडेन पक्षी होऊन\nहृदयाच्या नदीला पूर आलाय, तुझ्या तिथे पाणि आटलं कसं,\nतरीही मी कोरडेपण जाणवतोय, तुला सागराहून विशाल वाटलं कसं\nहसायच्या आधी मला जरा सराव करावा लागतो,\nमनावरचा घाव बराच दाबून धरावा लागतो\nबंध ना अपुला सुटावा, वादळे येता व्यथेची\nमी तुला आधार द्यावा, अन मला तू सावरावे\nईतर संग्रह: संदिप खरे गाणी सांजगारवा मराठी चि��्रगीत पु.ल. कथाकथन ईतर कथानके\nकृपया याची नोंद घ्या\nया ब्लोगवरील एकही कविता/लेख मी लिहिलेली/लिहिलेला नाही व येथील कवितांचा/लेखांचा कोणताही व्यवहारी वापर मी करत नाही.\nहा माझा केवळ एक संग्रह आहे.\nमूळ कवी व लेखका व्यतीरीक्त कुणीही येथिल लेखांचा आणि कवितेंचा व्यवहारी वापर करु नये हि विनंती.\nतुम्हालाही या कामाला हातभार लावायचा आहे;तर मला मराठी साहित्य ईपत्राने anandkale.in@gmail.com या पत्त्यावर पाठवा.\nमी तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची वाट पाहत आहे.\nतुमचा आनंद हाच उद्देश. भेट दिल्याबद्दल आभारी आहे.पुन्हा जरुर भेट द्या. मी आपली वाट पाहत आहे.\nया परता आनंदआणखी कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-chalukyas-time-ganesha-statue-in-beed-5125216-PHO.html", "date_download": "2022-01-28T22:42:51Z", "digest": "sha1:T2LPM2QXE7R3T4HSGTYPXCUYNY4NEQIF", "length": 6422, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chalukya's time Ganesha statue In beed | बीड जिल्ह्यातील चालुक्यकाळाची प्राचीन गणरायाची शिल्पे दुर्लक्षित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबीड जिल्ह्यातील चालुक्यकाळाची प्राचीन गणरायाची शिल्पे दुर्लक्षित\nमाजलगावजवळच्या केसापुरी परिसरातील महादेवाच्या प्राचीन मंदिरात नृत्य करणारे हे गणेशशिल्प आहे. गणपतीच्या उजव्या दोन हातात शस्त्र आहे.\nबीड - जिल्ह्यातील नामलगावचा आशापूरक, लिंबागणेशचा भालचंद्र, राजुरीचा नवगण ही गणपती मंदिरे श्रद्धास्थाने आहेत. ती महाराष्ट्रात परिचित व प्रसिद्ध आहेत; परंतु प्राचीन काळापासून असलेल्या गणेशाच्या मूर्ती दुर्लक्षित आहेत. दहा ते अकराव्या शतकापासून ते यादवकाळापर्यंत काही प्राचीन मंदिरांवरील गणेशमूर्ती विलोभनीय असून या मूर्तिकला पाहताना तिची वैशिष्ट्ये व प्राचीनत्वाची खात्री पटतेच व पाहणाराही अचंबित होतो.\nजिल्ह्यातील प्राचीन मंदिरातील या शिल्पांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले असले तरी स्थानिक नागरिकांनी संस्कृतीचा ठेवा जतन करण्याची गरज असल्याचे इतिहास अभ्यासक डॉ. सतीश साळुंके यांनी सांगितले.\nबीड तालुक्यातील पिंपळनेर येथील बारवेतील गणेश वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. स्थापना बारवेत केली असून बारव निर्मितीनंतर ही स्थापना आहे. याच गावाच्या पूर्वेला दुसरा एक गणपती अाहे. ही मूर्ती सर्वात उंच प्राचीन गणपती म्हणून पाहता येईल. तसेच बेसॉल्ट दगडातील ही मूर्ती आजूबाजूला प्राचीन देवालय नसतानाही कशी आली हे आश्चर्यकारक आहे.\nअंबाजोगाईजवळ यादवकालीन अमलेश्वराचे मंदिर हेमाडपंतीचा अप्रतिम नमुना अाहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर यवनिका, लावण्यवती, शलभंजिका शिल्पे असून या शिल्पसमूहात नर्तन करणाऱ्या गणेशाचे लोभसवाणे शिल्प आहे, परंतु इथला गणपती केसापुरीप्रमाणे नर्तनरत नसला तरी तो मूर्तीप्रमाणे नर्तनावस्थेत स्थिर आहे.\nमाजलगाव तालुक्यातील केसापुरीपासून जवळच प्राचीन महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या नृत्यशाळेच्या छतावर नर्तन करणाऱ्या गणपतीचे अप्रतिम उठावदार शिल्प असून ते दहाव्या ते अकराव्या शतकात कोरलेले आहे. या नृत्य गणपतीची पारंपरिक प्रतिमा पाहता ती प्राचीन मुद्रा असून केसापुरीचा हा गणेश पुरावा आहे. डाव्या पायावर भार देऊन हा गणेश भरतनाट्यम शैलीत वक्राकार आहे. त्याची सोंड डाव्या बाजूला सरळ जाऊन नर्तनाला साजेल अशी डोलते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/umar-khalid/", "date_download": "2022-01-28T22:30:30Z", "digest": "sha1:CYYVNYWQ2MOY2MLXR4VQBPBPNZNDAUUO", "length": 6662, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "umar khalid Archives - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा", "raw_content": "\nदिल्ली दंग्याला तुकडे – तुकडे गॅंग जबाबदार : भाजप\nटीम महाराष्ट्र देशा : सीएए आणि एनपीआर च्या विरोधामध्ये सध्या देशामध्ये एक अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले अनेक दिवसांपासून ...\nदेशविरोधी घोषणा : 3 वर्षांनी आरोपपत्र दाखल होणार\nनवी दिल्ली : कन्हैया कुमार, उमर खलिद यांच्या अडचणीत येणाऱ्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. जवाहरलाल नेहरू विश्व विद्यापीठात (जेएनयू) ...\nभीमा कोरेगाव हिंसाचार; मेवाणी, खालिदवर पोलीसांची मेहरबानी का\nपुणे - भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यावर विविध आंबेडकरवादी आणि डाव्या संघटनाकडून एल्गार ...\nजिग्नेश मेवाणी यांना चेन्नई मधील पत्रकारांचा दणका\nटीम महाराष्ट्र देशा- रिपब्लिक टीव्ही च्या पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांना चेन्नई मधील ...\nमला विनाकारण टार्गेट केलं जात आहे – जिग्नेश मेवाणी\nटीम महाराष्ट्र देशा- माझ्या भाषणातील एक शब्दही प्रक्षोभक नव्हता. मात्र, तरीही भी��ा कोरेगाव हिंसाचारानंतर मला आणि दलित समाजाला जाणूनबुजून लक्ष्य ...\nविजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात – बापट\nपुणे :- हवेली तालुक्यातील मौजे पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी सोमवार दिनांक १ जानेवारी २०१८ रोजी लाखो नागरिक उपस्थित राहण्याची ...\n‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा\nसंभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी\n‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा’; संभाजी भिडे आक्रमक\nछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध\nसाऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”\nआता किराणा दुकानात ‘वाईन’ विक्रीसाठी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण…\nवादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/apartments_chembur-d845/for-rent_i33214187", "date_download": "2022-01-28T21:49:21Z", "digest": "sha1:3FVENRP6FSQMEFLSHX2OIUH3PBNQHJG4", "length": 15786, "nlines": 144, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "Apartment For Rent In Chembur, Mumbai", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nप्रकाशित केले 1 month ago\nमजल्याचा आकार: 500 Sq feet\nव्यवहाराचा प्रकार: For rent\nआपण जरूर लॉग इन करा किंवा नवीन खाते नोंदणी करा ईमेलद्वारे जाहिरातदाराशी संपर्क साधण्यासाठी.\nजाहिरातदाराशी संपर्क साधा 843352xxxx\nस्पॅम चुकीचे वर्गीकरण डुप्लिकेट केलेले कालबाह्य आक्षेपार्ह\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nपूर्व मुंबईतील एक उपनगर, चेंबूर शहराच्या मध्यभागीपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. शेजारच्या उपनगरामध्ये देवनार, कुर्ला, गोवंडी, माहुल, घाटकोपर आणि चुनाभट्टी यांचा समावेश आहे. मानखुर्द लिंक रोडवरील बीपीसीएल, टिळक नगर, पेस्टम, चेड्डा नगर, टाटा कॉलनी, एचपीसीएल, शेल कॉलनी आणि इंडियन ऑईल नगर अशा अनेक वसाहती पडतात. या भागामध्ये सिंधी, महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीयांचे वर्चस्व आहे. या भागात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., भाभा अणु संशोधन केंद्र, टाटा पॉवर कंपनी लि., राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था टाटा पॉवर कंपनीसारखे अनेक उद्योग आहेत. आशा ���्टुडिओ आणि आरके स्टुडिओसारखे प्रसिद्ध स्टुडिओ देखील येथे आहेत. दयानंद सरस्वती मार्ग, व्ही.एन. पूरब मार्ग, आर.सी. मार्ग, स्टेशन Roadव्हेन्यू रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि सायन पनवेल हायवे या मुख्य धमनी रस्तेमार्गे चेंबूरने मुंबई आणि नवी मुंबईच्या विविध भागात उत्कृष्ट जोडणी दिली आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि बेस्ट बसेस एक मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बनवतात. म्हणूनच रेल्वे सेवेचा प्रश्न आहे तर मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गाचे चेंबूरमध्ये एक स्टेशन आहे. दिवसभर धावणा Mumbai्या मुंबई सीएसटी, अंधेरी आणि पनवेलला जाणा sub्या उपनगरी गाड्यांचा उपयोग प्रवाशांना करता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांकरिता, लोकमान्य टिळक टर्मिनस जवळच आहे. फेब्रुवारी २०१ in मध्ये उघडलेल्या मुंबई मोनोरेलची पहिली ओळ चेंबूर येथे टर्मिनस आहे. पुणे-पुणे महामार्ग किंवा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग वापरुन पुण्याकडे जाणा-या लोकांसाठीही हा परिसर महत्वाचा रस्ता मार्ग आहे. या परिसरातून दक्षिण मुंबई देखील सहजपणे 13 किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड एक्सप्रेस वेमार्गे प्रवेशयोग्य आहे. चेंबूरला सांताक्रूझला जोडणारा सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) अलीकडेच कार्यरत झाला आहे. रिअल इस्टेट ईस्टर्न एक्सप्रेस फ्री वे, एलिव्हेटेड रोड आणि मोनोरेल मार्गे सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे चेंबूरमधील रिअल इस्टेट मार्केटला मोठा चालना मिळाली आहे. शहराच्या हिरव्यागार उपनगरापैकी एक, चेंबूरमध्ये जुन्या बंगल्या, आधुनिक उंचावरील आणि मोकळ्या जागांचे संयोजन आहे. परवडणारी आणि प्रवेशयोग्यता या दोन मुख्य कारणांमुळे मुख्यतः निवासी गंतव्य म्हणून मोठ्या संख्येने खरेदीदार या क्षेत्राकडे आकर्षित झाले आहेत. अनेक प्रतिष्ठित रिअल इस्टेट बिल्डर चेंबूरमध्ये आलिशान रहिवासी मालमत्ता घेऊन आले आहेत. विश्लेषकांचे मत आहे की मालमत्तेचे दर त्याच्या सामरिक स्थानामुळे आणखी कौतुकास्पद अनुभवतील. सामाजिक पायाभूत सुविधा. ग्रेगोरिओस हायस्कूल, लोरेटो कॉन्व्हेंट स्कूल, रायन इंटरनॅशनल स्कूल, होली फॅमिली हायस्कूल आणि इतर काही या क्षेत्रातील नामांकित शाळा आहेत. सुश्रुत हॉस्पिटल, मंगल आनंद हॉस्पिटल, हॉय हॉस्पिटल, टंडन हॉस्पिटल, आशीर्वाद हॉस्पिटल, खेर हॉस्पिटल, डॉ. सर्स हॉस्पिटल, शशिकांत हॉस्प��टल, आणि सीतला हॉस्पिटल, हेगडे हॉस्पिटल आणि अशा अनेक आरोग्य केंद्रे स्थानिकांच्या वैद्यकीय समस्येची काळजी घेत आहेत. रहिवासी. आयडीबीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयएनजी वैश्य बँक, स्टेट बँक ऑफ पटियाला, युनायटेड बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि बँकिंग उद्योगातील अशा अन्य लीज नावे यांची शाखा येथे आहेत. एटीएम, पेट्रोल पंप, बस स्टॉप इत्यादीसारख्या इतर मूलभूत सामाजिक सुविधांचा विस्तारही या भागात आहे. चेंबूर जिमखाना आणि द एकर्स क्लब, बॉम्बे प्रेसीडन्सी गोल्फ क्लब, क्लब एमरेल्ड आणि जे बी बी रोलर स्केटिंग क्लब इथले मनोरंजन केंद्र आहेत. .\nसांताक्रूझ वेस्ट, मुंबई मधील भाड्याने अपार्टमेंट\nमुंबई मधील पोवई, अपार्टमेंट भाड्याने घेण्यासाठी\nचेंबूर, मुंबई मध्ये अपार्टमेंट भाड्याने\nअपार्टमेंट भाड्याने वरळी, मुंबई\nठाणे पश्चिम, मुंबई येथे भाड्याने घेण्यासाठी अपार्टमेंट\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/sagittarius-woman", "date_download": "2022-01-28T22:10:52Z", "digest": "sha1:SFH77N72I6KFRP35OT72NWAETPOVNRKL", "length": 15582, "nlines": 61, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "धनु स्त्री - धनु", "raw_content": "\nधनु स्त्रीबद्दल माहिती x\nही स्त्री त्वरीत आणि उत्कटतेने प्रेमात पडते. अग्निशामक आणि एअरच्या वरील सर्व चिन्हे म्हणून, ती संप्रेषणाद्वारे रानटीपणाने आकर्षित झाली आहे आणि तिचे मन सहसा असे विचार करते की तिच्यात अशी तीव्र भावना नसल्या तरीही ती प्रेमात प��ते. जेव्हा ती मानवी संपर्काची आणि एखाद्याला तिला आनंदित करण्यासाठी तळमळत असते तेव्हा ती सहज फसविली जाते. तिच्या आनंदासाठी ती जरा जास्तच कठीण राहिली तर ती समस्या दाखवेल, कारण तिचा मर्दानी सूर्य धनु राशीत आहे, म्हणजे तिच्या आयुष्याला अर्थपूर्ण बनविणार्‍या या परिपूर्ण जोडीदाराच्या शोधात ती आहे. ही स्त्री कोणाबरोबरही खरोखर आनंदी व्हावी यासाठी तिच्या अस्तित्वाचा अर्थ आणि हेतू तिच्या आत शोधणे आवश्यक आहे आणि हे समजून घ्यावे की तिचे समाधान यावरच अवलंबून आहे.\nकन्या आणि वृषभ लैंगिकदृष्ट्या सुसंगत\nजर एखादी स्ट्रिपटीझ कामगिरी दूर करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ही स्त्री रडताना अडखळल्यास आश्चर्यचकित होऊ नका. जेव्हा तो खिशातून कंडोम काढत असेल, तेव्हा तिचा हात अडकला जाईल, काहीतरी फाटेल आणि जेव्हा ती तुला नग्न दिसेल तेव्हा ती कदाचित हसतील. ती जितकी उत्स्फूर्त होते तितकीच, लैंगिक संबंधातही ती आश्चर्यकारकपणे अनाड़ी असते. कदाचित हा तिचा लाजाळूपणा आणि तिचा बालिशपणाचा स्वभाव नेहमीच बर्फ तोडण्याच्या मार्गाच्या शोधात असतो. कारण काहीही असो, याची हमी आहे की ती हसतील आणि चांगली वेळ मिळावी यासाठी तिच्या सामर्थ्यात सर्वकाही करेल. तिला असुरक्षित अशा जोडीदाराची गरज नाही आणि तिला मोठा होणे आवश्यक आहे असे समजते. त्याऐवजी, ती तिच्याबरोबर हसणार्‍या एखाद्याबरोबर आनंदी होईल, जेव्हा ती पडते तेव्हा तिला पकडते आणि भावना सामायिक करण्याचे कारण शोधण्यासाठी आणि अधिक गंभीर होण्यास तिला पुरेसा वेळ देते.\nधनु राशीच्या स्त्रीसाठी सर्व संबंध अविश्वसनीयपणे महत्वाचे आहेत. ती माणसांवर प्रेम करते, मानवी प्रकारची चांगुलपणा दाखवते आणि तिच्या आसपासच्या प्रत्येकाला आनंदी करेपर्यंत तो स्थिर राहणार नाही. तिचे असे प्रयत्न कधीकधी खूपच धकाधकीचे आणि अवास्तव असू शकतात, ज्यामुळे ती चुकली आहे हे तिला समजावून सांगण्यात गुंतागुंत करते आणि ज्याला पात्र नाही अशा एखाद्याला आपला विश्वास दिला. जर तिला वाटत असेल की तिला बदलणे आवश्यक आहे, तर आत्ताच सोडून देणे चांगले. ती बदलण्यास सक्षम आहे आणि बर्‍याच वेळा निराश झाल्यास ती तिच्या निर्णयावर अधिक गंभीर, भोळी आणि चांगल्या होऊ शकते. तरीही, यामुळे तिला आनंद होणार नाही कारण ती आपल्यासह प्रत्येकाकडून सर्वोत्कृष्ट कार्य आणण्याच्या मिशनवर आहे. ती तिच्या जोडीदाराबरोबर आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग आहे, जर वैयक्तिक वाढीची हमी दिली गेली असेल आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आदर बिनशर्त असेल.\nआपण आपला विश्वास करू शकताधनु स्त्री\nही एक स्त्री आहे जी तिला पाहिजे असतानासुद्धा खोटे बोलू शकत नाही. जर आपल्याला एखादी अनाड़ी मुलगी स्पष्टपणे एखाद्या परीक्षेवर फसवत असेल तर तिचा सूर्य बहुधा तिथे आहे धनु . ती सहजतेने प्रेमात पडते आणि तिला एकाच वेळी अधिक लोकांबद्दल भावना असू शकतात, परंतु ती ती फार चांगले लपवू शकणार नाही. जेव्हा तिने संपूर्णपणे प्रामाणिक असा निर्णय घेतला, तेव्हा तिचे आयुष्य खूप सुलभ होईल आणि तिचे नसले तरीही तिच्या भागीदाराला तिच्यातील बेईमानी समजणे आणि तिच्या वागणुकीचा उलगडा करणे सोपे होईल.\nही एक स्त्री आहे ज्याची साहस आवश्यक आहे. तिला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींबरोबर कंटाळा येऊ इच्छित नाही आणि तिला तिच्या आयुष्यात उत्साह आणि परिवर्तन हवे आहे. तिला समजण्याजोगे आहे की तिला पाहिजे असलेली मजा देण्यासाठी ती बर्‍याच लोकांवर अवलंबून राहू शकत नाही आणि स्वत: साठी हे तयार करण्यात तिला कोणतीही अडचण होणार नाही. ती जसजशी म्हातारी होते तशीच ती सक्रिय राहते, कारण तिचे आयुष्य हरवते आणि घरीच राहिल्यास, तेच जेवण शिजवतात आणि दररोज भांडी धुतात. आपण तिच्याशी कधीही कंटाळवाणा होणार नाही आणि तिला नेहमीच हसण्याचे कारण मिळेल. हे धरून ठेवण्यासारखे काहीतरी आहे.\nप्रत्येकाचे आयुष्य अधिक चांगले बनविण्याच्या उद्देशाने ती आहे. जरी ती कधीकधी तिला माहित नसलेल्या लोकांवर आपली मते थोपवते, तरीही तिचे हेतू चांगले आहेत आणि तिचे पात्र सकारात्मक, आशावादी आणि मजबूत आहे. प्रत्येकासाठी सर्वात चांगले काय आहे हे तिला ठाऊक आहे या विश्वासाने जर ती इतर लोकांच्या ओळी ओलांडत नसेल तर ती खरोखरच तिच्या आजूबाजूच्या, विशेषत: तिच्या जोडीदाराच्या उत्कृष्ट गोष्टी बाहेर आणू शकते. तिचे ध्येय जगाला एक चांगले स्थान बनविणे आहे आणि तिची श्रद्धा कुचली किंवा बदलली जाऊ नये. जरी तिला वास्तववादी राहण्याचा मार्ग शोधावा लागला असला तरी तिच्या भविष्यातील सौंदर्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आपला विश्वास असो की नसावा हे शेवटी तिला त्या यूटोपियन ठिकाणी आणेल.\nधनु स्त्रीआवडी आणि नापसंत\nती आपल्याला हसव��े, आपल्या आयुष्यात नवीन अर्थ आणेल आणि आनंदी कसे राहायचे हे शिकविण्यासाठी ती शक्य तितकी ती करेल. दुर्दैवाने, ती कधीकधी तिला काय माहित असते त्याकडे दुर्लक्ष करू शकते आणि आपल्याशी काही देणे-घेणे नसलेल्या मतांमध्ये ती निराश होऊ शकते. ती दयाळू, मजेदार आणि साहसी आहे, परंतु त्याच वेळी अविश्वसनीय, भोळे आणि काहीसे असंघटित आहे.\nआपल्यासाठी एखादी भेट कशी निवडावीधनु स्त्री\nही अशी स्त्री आहे ज्यांचे सूर्य चिह्न बृहस्पतिवर आहे आणि तिला सर्व एकत्र भेटवस्तू आवडेल. आपण काय खरेदी करता हे महत्त्वाचे नाही, जोपर्यंत तो तिच्या चेह on्यावर हास्य ठेवेल. जोपर्यंत गोष्टी व्यावहारिक असतील किंवा नसतील, घालण्यायोग्य असतील किंवा नसल्या तरी तिला जास्त काळजी नाही, जोपर्यंत लक्ष दिले जात आहे आणि तिच्या चरित्रचे मूल्यांकन केले जात आहे. तिला आश्चर्यचकित करा आणि तिला दाखवा की आपण तिच्या स्वातंत्र्याकडे आणि तिच्या साहसीपणाची कदर करता तिला जाण्यासाठी तिला आवडेल अशा ठिकाणी घेऊन जा, तिला पहाण्यासाठी आपल्या आजीच्या बागेतून काही फुले निवडा आणि तिला तिची आवड आणि सामर्थ्ये समजतात हे दर्शवा.\nमिथुन मिथुनला भेटू शकतो का\nपाउंड प्रतीक निवडा कर्करोग कुंभ सिंह\nमिथुन राशि राशीची साइन राशी\nमकर राशीची राशी मकर राशीची राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nकर्क राशीचा अर्थ काय आहे\nमीन स्त्रीसाठी सुसंगत चिन्हे\nफेब्रुवारी 14 हे चिन्ह काय आहे\nअंथरुणावर कर्करोग आणि वृश्चिक\nवृषभ नर आणि कुंभ मादी\nतूळ आणि धनु एकत्र येतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thepunekar.com/tag/lockdown/", "date_download": "2022-01-28T23:33:16Z", "digest": "sha1:NNRMQELVXJNE6HMFEVP6YAC7T2LHK2CS", "length": 2644, "nlines": 61, "source_domain": "thepunekar.com", "title": "lockdown – The Punekar", "raw_content": "\nगेम संपल्यावर घरी जातांना कुतूहलाने मी परत तोच विषय काढला. काय रे कोण पप्पू अरे पप्पू नाही, पप्पू पीचकू अशोक हसून म्हणाला. मला काही कळले नाही पाहून अशोक बोलायला लागला.\nअसं ही एक वेडिंग\nलग्नाची तारीख ठरली. सगळे जय्यत तयारीला लागले. दागिने, बस्ता, मानपान — सगळ्याचा सपाटा सुरु होता. होणारी वधू चिंगी खूप खूष दिसत होती. पण तेवढ्यात कुठेतरी माशी शिंकली. कोरोना महामारीमुळे सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. सगळ्यांचा मूड ऑफ. चिंगीची स्वप्नं पूर्ण होणार की नाही आता करायचं काय चिंगीने पुढाकार घेतला आणि थेट मुलाशी बोलली. सगळं काही […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=mns-volunteer-sunil-iravar-suicideTS3117282", "date_download": "2022-01-28T22:23:35Z", "digest": "sha1:25BJJZRGAPKMIFRR5D6COV4HPMOKRX5M", "length": 25570, "nlines": 144, "source_domain": "www.kolaj.in", "title": "सुनील ईरावारांच्या आत्महत्येनंतर तरी नेत्यांनी शहाणपण शिकावं!| Kolaj", "raw_content": "\nसुनील ईरावारांच्या आत्महत्येनंतर तरी नेत्यांनी शहाणपण शिकावं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nसुनील ईरावार म्हणजे नांदेडच्या किनवटचे मनसे शहराध्यक्ष. राजकारण करायला पैसा आणि जात नसल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. सुनीलसारखे कार्यकर्ते नेत्यांपेक्षाही मोठे म्हणायला हवेत. पण गरज पडेल तेव्हा अशा कार्यकर्त्यांना आर्थिक किंवा निदान मानसिक आधार द्यायला कुणीही नेता पुढे होत येत नाही.\nसुनील ईरावार हे नांदेडचे मनसे पदाधिकारी. त्यांनी रविवारी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. सुनील किनवटमधे राहतात. किनवट हे नांदेडच्या कोपऱ्यातलं छोटंसं गाव. महाराष्ट्राच्या तर आणखीच कोपऱ्यातलं. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येची जास्त चर्चा झाली नाही. पण त्यांचं पत्र वाचलं आणि त्यातलं एक वाक्य मनाला स्पर्शून गेलं.\nहे वाक्य म्हणजे आत्महत्येचं सुनील यांनी सांगितलेलं कारण होतं. आपल्या अखेरच्या पत्रात आई-वडीलांची माफी मागतानाच आपल्या अध्यक्षांसाठीही काही लिहिलं, ‘राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथे पैसा आणि जात यावर राजकारण केलं जातं. आणि या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत. अखेरचा जय महाराष्ट्र. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमकूवत असल्याने मी माझं आयुष्य स्वखुशीने संपवत आहे. जय महाराष्ट्र. जय मनसे. जय राजसाहेब’\nसुनील ईरावारांनी स्वत:चं जीवन ऐन तारूण्यात संपण्यासाठी दिलेलं कारण वेगळंच आहे. आजवर तसं उघडपणे कुणी हे मांडलेलं नाही. पण ते महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील वास्तव आहे. त्यामुळेच या प्रकरणाची जास्त माहिती घेण्यासाठी प्रयत्न केले. किनवटलाच शुभम शिंदे हा तरुण पत्रकार राहतो. त्याच्याकडून सुनील यांच्या अमोल जाधव या मित्राचा मोबाइल नंबर मिळाला. अमोलला कॉल लावताच तो भडाभडा बोलू लागला. आणि एक सामान्य कार्यकर्ता निष्ठेच्या बळावर मनानं किती मोठा असतो ते अनुभवता आलं.\nअमोल म्हणाला, ‘स���नील ईरावार आमचा मित्र. मी काही मनसेचा कार्यकर्ता नाही. पण आमचा सुनील गेली दहा वर्ष तरी राजसाहेबांचा फॅन. त्यामुळे तो मनसेचं काम करू लागला. आम्हीही त्याला साथ देऊ लागलो. राजकारणात असला तरी सुनील खूपच गरीब घरातला होता. त्याचे वडील मेल एक्स्प्रेसमधे काही कामं करून कमाई करायचे. लॉकडाऊनने ती कामंही थांबली. त्याची आई किनवटच्याच एका वसतीगृहात भांडी घासायचं काम करते. कष्ट करणारे हे कुटुंब होतं.\nसुनीलही तसाच. मात्र तो आपलं कुटुंब, स्वत: यापेक्षा समाजाचाच जास्त विचार करायचा. त्यानं कधीच पैशाच विचार केला नाही. राजसाहेबांचा कडवट चाहता. वाट्टेल ते करण्यास तयार असणारा. केवळ त्यांना भेटायचं म्हणून दोन वेळा मुंबईला गेला. एकदा मनसेचं निवडणूक चिन्ह असणारा इंजिन भेट दिलं. तेही असं तसं नाही. किनवटला सागाची झाडं खूप. साहेबांना द्यायचं म्हणून त्यानं सागाचं इंजिन बनवून घेतलं आणि दिलं. गर्दीमुळे थेट साहेबांच्या हाती देता आलं नाही. त्याची रुखरुख राहिली. पण टीवीवर साहेब दिसलं की दिसणारं इंजिन आपणच दिलेलं, असं तो अभिमानानं सांगायचा.’\nहेही वाचा : उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची\nजातीच्या राजकारणात निभाव लागेल\nमला स्वत:ला असे कार्यकर्ते खूप भारी वाटतात. नेत्यांपेक्षाही मोठे वाटतात. त्यामुळेच खरंतर सुनील यांच्याविषयी माहिती मिळवत होतो. अमोल सांगू लागला, ‘सुनील खूप काम करायचा. त्याला इतर पक्षांमधेही बोलवायचे. पण तो निक्षून सांगायचा, जे काही आहे ते राजसाहेबांसाठीच करेन. सुनील मनसेचा किनवट शहराध्यक्ष होता. पण पक्षाशी आणि लोकांशीही खूप प्रामाणिक असायचा. अडीनडीला धावायचा. खिशात काही नसताना काम करत राहायचा.’\nअमोलने पुढे सुनील यांच्या नैराश्याचं कारण मांडलं, ‘किनवटमधे दोन समाजांची लोकसंख्या जास्त. एसटी आणि बंजारा. मतांच्या राजकारणात सुनील होता ती मसनजोगी जात तशी काहीच महत्व नसलेली. त्यामुळे सुनीलची निराशा वाढत गेली. त्यातच आर्थिक स्थितीनं तो अधिकच ढासळला.’\nअमोलनं सांगितलेलं आत्महत्येचं कारण सुनीलनी त्यालाही सांगितलं नसावं. सुनीलने ते आत्महत्येच्या पत्रात लिहिल्यानं उघड झालं. आर्थिक तंगी ठाऊक होती. पण ती आताची नाही. कदाचित लॉकडाऊननं सर्वच आटवलं असावं. त्यात मग जातीय समीकरणांच्या राजकारणात आपला निभावच लागणार नाही, ही भावना अधिकच तीव्र झाली असावी. त्यातूनच रविवारी पहाटे त्यांनी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं.\nसुनीलला समजवणारं कुणी नव्हतं\nखरंतर जातीय समीकरण हे विदारक वास्तव. मात्र, तसं असल्यानं काहीच करता येत नाही असं नाही. अनेक राखीव मतदारसंघांमधे ज्यांच्यासाठी जागा राखीव असते ते समाज सोडून इतर समाजाचे कार्यकर्ते नेते काम करत राहतात. किमान पदांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तसंच ओपन मतदारसंघांमधे इतर कमी संख्या असणाऱ्या जातींच्या बाबतीत घडतं. त्यांना इतर काही जागा राखीव असल्यानं त्यांनी ओपनकडे पाहूच नये असाही एक दृष्टीकोन आढळतो. पण तिथंही ते कार्यकर्ते-नेते थांबत नाहीत. काम करत राहतात.\nकाही ठिकाणी तर समाज नसला तरी कामाच्या, पक्षाच्या बळावर चंद्रकांत खैरेंसारखे नेते अनेक वर्ष निवडून येत राहतात. त्यांच्या बुरुड समाजाची घरं मोजलीत तर काही टक्केही नसतील. तसंच इतरही काही लोकप्रतिनिधी असतात. अर्थात ते अपवादच. पण सुनीलला हे समजवणारं कुणी नसावं. तो आपल्या नेत्यांशी बोललाही नसावा. त्यात आर्थिक तंगीची झळ मनातील नैराश्य अधिकच दाट करणारी ठरली असावी. त्यातूनच त्याने स्वत:ला संपवलं. पण सुनील ईरावारांना हे कुणी समजवलंच नसावं.\nहे लिहून संपवतानाच राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली. ‘अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण बदलण्यासाठी पक्ष स्थापन केला. जात आणि पैसा या गोष्टीवर मला माझ्या पक्षाचं राजकारण करायचं नाही. त्यासाठी मी माझे तत्त्व सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल,’ असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nये दोस्ता, लस कशी तयार केली जाते\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nकोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nमहाराष्ट्रातील शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष असे आहेत जे जातीय आधारावर राजकारण करताना दिसत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनाला किती लागलं असावं ते समजू शकतो. पण एक मात्र नक्की थेट पक्षा��े सर्वोच्च नेते नाही. पण किमान इतर जिल्हा, संपर्क नेत्यांनी तरी आपल्या पक्षाच्या अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे.\nराजकारण म्हटलं की अर्थकारणच असं नसतं. मी शेकडो तरी अशा कार्यकर्त्यांना, स्थानिक नेत्यांना ओळखतो जे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजतात. काही तर कर्जबाजारी होतात. बर्बाद होतात. असे मनसेतच नाही प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. नेत्यांनी या कार्यकर्त्यांना सभोवतालच्या गर्दीतून वेळ काढत समजून घेण्याची एक व्यवस्था उभारली पाहिजे. पुढच्या फळीतल्या नेत्यांची अशी व्यवस्था. समर्पित कार्यकर्त्यांना वेळ देणारी. या व्यवस्थेनं अशांना आधार दिला पाहिजे. शक्य तसा पैशाचाही, किमान मानसिक आधार तरी समजवलं पाहिजे. संपत नसतं काहीच. प्रतिकुलतेतही नेहमीच संधी असते.\nश्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये\nसुनीलचा भाऊ अनिलशी राज ठाकरे बोलले. तो संवाद ऐकला, राज ठाकरेंनी विचारलं, ‘अनिल, राज ठाकरे बोलतोय, काय झालं असं का केलं’ अनिल म्हणाला, ‘वाघ गेला. साहेब, तुमचा वाघ गेला. अचानक काय टेन्शन होतं साहेब, गेला खूप जीव लावत होता हो, साहेब. तुमच्याबद्दल कुणी काही पोस्ट केली तर खूप भांडत होता. सांगायचा खूप भाग्यवान मी, साहेबांना अशी तशी माणसं भेटत नाही. मी भेटलो.’\nअशा वेळी नेत्यांचं दु:खही वेगळंच. राज ठाकरेंच्याच शब्दात सांगायचं तर, ‘मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्य़ावर येऊ नये.’ अशी वेळ त्यांच्यावरच काय कुणावरही येऊ नये. आणखी कोणत्याही सुनीलमधलं महाराष्ट्राचं भविष्य असं अकाली करपू नये. पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते नेत्यांनाच. तसं घडलं तर बिघडणं नक्कीच थांबेल.\nगांधी घराण्यानं संन्यास घेणं हेच देशहिताचं ठरेल\nमहाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं\nमहाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही\nआव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का\nराजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री\nराज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nइंग्लंडच्या लोकशाहीला बट्टा लावणारं पार्टीगेट प्रकरण नेमकं आहे काय\nपक्��ांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nकर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मूठ, एसटीची माती\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nगोवा: उंदीरउड्यांच्या खेळात नेमकी कुणाची सरशी\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nटिपू सुलतानाबद्दल इतिहास नेमकं काय सांगतो\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nअनिल अवचट : पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणारे डॉक्टर\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nभारतानं विषमतेचा चक्रव्यूह भेदायचा कसा\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\nजगभर सेमीकंडक्टर मंदी, नव्या शोधामुळे भारताची चांदी\n३२ हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा अजेंडा\n३२ हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा अजेंडा\nसुशांतचा तपास आणि आपण सगळे त्यात नापास\nसुशांतचा तपास आणि आपण सगळे त्यात नापास\nपत्रकार पांडुरंग रायकरचा बळी का गेला, हे आपण समजून घ्यायला हवं\nपत्रकार पांडुरंग रायकरचा बळी का गेला, हे आपण समजून घ्यायला हवं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/revdanda-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T23:15:56Z", "digest": "sha1:N3R75RY3536OCB3ZKIHUWNS3XOFMWLDD", "length": 15372, "nlines": 114, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "रेवदंडा किल्ला माहिती, Revdanda Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रेवदंडा किल्ला मराठी माहिती निबंध (Revdanda fort information in Marathi). रेवदंडा किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रेवदंडा किल्ला मराठी माहिती निबंध (Revdanda fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nरेवदंडा किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nरेवदंडा किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nरेवदंडा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nरेवदंडा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेवदंडा गावात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला अलिबाग शहरापासून सुमारे १७ किमी आणि मुंबईपासून १२५ किमी अंतरावर आहे.\nरेवदंडा समुद्रकिना-यावर वसलेला हा किल्ला केवळ त्याच्या मनमोहक दृश्यांसाठीच नाही तर ऐतिहासिक महत्त्व आणि वास्तुकलेसाठीही लोकप्रिय आहे.\nरेवदंडा हा किल्ला कुंडलिका नदीच्या मुखाशी आहे. रस्त्याने या किल्ल्याला सहज जात येते. किल्ल्याजवळून अलिबाग-मुरुड रस्ता जातो. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेकडून आहे.\nहा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे असलेला एक प्राचीन पोर्तुगीज किल्ला आहे. रेवदंडा बीच हा एक वेगळा समुद्रकिनारा आहे आणि किल्ल्याजवळ आहे. हा समुद्रकिनारा अद्याप व्यावसायिकीकृत नाही, उत्कृष्ट नैसर्गिक दृश्य आणि या प्रदेशातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.\nभारतीय पौराणिक कथेनुसार हे ठिकाण पूर्वी रेवतीक्षेत्र म्हणून ओळखले जात असे. इतिहासात असे बोलले जाते की भगवान कृष्णाने हे स्थान बलरामाच्या पत्नीला त्यांच्या विवाह सोहळ्यात रेवती म्हणून ओळखले आणि नंतर तिच्या नावावरून रेवतीक्षेत्र असे ठेवले.\nसमुद्रकिनारी असलेले त्याचे स्थान पाहता, सहाव्या शतकात या ठिकाणाला लवकरच एक प्रमुख व्यापारी स्थान म्हणून महत्त्व प्राप्त झाले. त्याचे महत्त्व वाढतच गेले आणि १० व्या शतकाच्या शेवटी निजामशाही नवाबांच्या राजवटीत हे एक महत्त्वाचे बंदर बनले. १५ व्या शतकात पोर्तुगीजांनी देशात प्रवेश केला तेव्हा त्यांनी रेवदंडाची क्षमता व्यापारी दृष्टिकोनातून ओळखली आणि हा किल्ला हस्तगत केला.\nरेवदंडा किल्ल्याला २००० वर्षांचा इतिहास आहे. चौल मध्ययुगीन काळात भोज आणि बिंबदेव या राजांनी राज्य केले. चौल १४ व्या शतकात, १५ व्या शतकात बहामनी सुलतान, १६ व्या शतकात निजामशाही, १६/१७ व्या शतकात पोर्तुगीज. १५०८ मध्ये, इजिप्शियन मामलुक आणि गुजरात सुलतान यांच्या संयुक्त सै��्याने पोर्तुगीज सुलतानचा पराभव केला. निजामशहाच्या परवानगीने १५२१ मध्ये पोर्तुगीजांची पहिली वसाहत सुरू झाली.\n१५७०-७१ आणि १५९४ मध्ये अनेक आक्रमणांपासून पोर्तुगीजांनी या किल्ल्याचे रक्षण केले. १७४० मध्ये मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. संभाजीराजे अयशस्वी झाले होते. १८०६ मध्ये हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला.\nरेवदंडा किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nरेवदंडा किल्ला हा एक जीर्ण अवस्थेत असलेला किल्ला आहे. किल्ल्याचा परिघ सुमारे ५ किमी आहे. संपूर्ण तटबंदीला दोन मुख्य दरवाजे आहेत एक उत्तरेकडून आणि दुसरा दक्षिणेकडून. त्यांपैकी उत्तरेकडील दरवाजा जमिनीच्या जोडणीसाठी आणि दक्षिणेकडील दरवाजा समुद्राला जाण्यासाठी वापरला जात असे. हा मार्ग रेवदंडा खाडीतून मुख्य समुद्राला जातो.\nपोर्तुगीजांनी येथे एक गोदी बांधली जी आता अस्तित्वात नाही. उत्तर आणि दक्षिण दरवाजा थेट दगडांनी बनवलेल्या एका लांब रस्त्याने जोडलेला आहे. आता, कंपाऊंडच्या फक्त पश्चिमेकडील भागात प्राचीन किल्ल्याचे काही अवशेष आहेत. उरलेला भाग कालांतराने घरे आणि शेतजमिनी असलेले रेवदंडा गाव बनले आहे.\nकिल्ल्याला ४ मजली बुरुज आणि त्याच्या भिंतीमध्ये दोन तोफा आहेत. मुख्य भिंतींच्या खाली एक जुना रस्ता आहे जो सध्या बंद आहे. रेवदंडाचे एक चॅपल होते जेथे सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांनी भारतीय उपखंडातील त्यांचे सर्वात पहिले प्रवचन दिले होते. रेवदंडा हे भारतातील पहिले ठिकाण होते जेथे अफनासी निकितिन हा पहिला रशियन प्रवासी उतरला होता. रेवदंडा गावातून 15 मिनिटांच्या अंतरावर पोहोचता येते.\nरेवदंडा बीच हा एक अतिशय वेगळा समुद्रकिनारा आहे आणि किल्ल्याजवळ आहे. वाळू काळ्या रंगाची आहे, जी किल्ल्याला एक अद्वितीय रूप देते.\nरेवदंडा किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nविमानाने यायचे असेल तर मुंबई जवळचे विमानतळ आहे.\nरेल्वेने यायचे असेल तर पेण, कोलाड, नागोठणे हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.\nरस्त्याने यायचे असेल तर रेवदंडा येथे जाण्यासाठी मुंबई आणि पुणे येथून राज्य परिवहन बसेस उपलब्ध आहेत. अलिबाग आणि मुंबई दरम्यानचे अंतर रस्त्याने ९५ किमी आहे आणि सारखी वाहतूक उपलब्ध आहे. पुण्यापासून अलिबाग रस्त्याने १४० किमी अंतरावर आहे. एकदा तुम्ही अलिबागला पोहोचलात की, रेवदंडा समुद्रकिनारा फक्त १७ किमी अंतरावर आहे.\nरेवदंडा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nरेवदंडा किल्ल्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ हिवाळ्यातील महिने असते कारण दिवसभर हवामान थंड असते.\nतर हा होता रेवदंडा किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास रेवदंडा किल्ला हा निबंध माहिती लेख (Revdanda fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/rajendra-shingne-review-oxygen-and-remdesivir-distribution-in-maharashtra-64371", "date_download": "2022-01-28T21:49:05Z", "digest": "sha1:NYIW5CGMXHDT4L3XFQGBSHUMTK5CVTH5", "length": 12992, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Rajendra shingne review oxygen and remdesivir distribution in maharashtra | राज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याचं योग्य नियोजन- डॉ. राजेंद्र शिंगणे", "raw_content": "\nराज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याचं योग्य नियोजन- डॉ. राजेंद्र शिंगणे\nराज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याचं योग्य नियोजन- डॉ. राजेंद्र शिंगणे\nराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने तसंच रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने तसंच रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.\nअन्न व औषध प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याचं विवरणपत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देत असून दिनांक-२९.४.२०२१ साठी १६३६ टनाचं विवरणपत्र देण्यात आलेलं आहे. याप्रमाणे वितरण केल्या जाण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.\nमहाराष्ट्र राज्यामध्ये मेडीकल ऑक्सिजनचं उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया, लींडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जे एस डब्ल्यू या ५ प्रमुख कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त देखील अनेक छोटे उत्पादक आहेत त्यांचं देखील उत्पादन वाढलं आहे. या सर्व उत्पादकांचं मिळून सुमारे १२७० टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे.\nकेंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी त्यांचे पत्र २४ एप्रिल, २०२१ द्वारा १७८४ टन ऑक्सिजन कोटा महाराष्ट्रासाठी निश्चित केला आहे. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे.\nराज्यात सध्या प्रामुख्याने छत्तीसगड, कर्नाटक व गुजरात राज्यांमधून सुद्धा साधारणत: २०० ते २५० टन ऑक्सिजन दररोज प्राप्त होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वेच्या माध्यमातून २४ एप्रिल, २०२१ रोजी १०५ टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला.\nराज्यात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी असलेल्या टँकरची कमतरता लक्षात घेता नायट्रोजनसाठी असलेल्या टँकर यांचं ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर करणं सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ६८० टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे आणि अजून ३५० ते ४०० टन वाहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\n२७ एप्रिल, २०२१ रोजी राज्यात एकूण १५५६ टन ऑक्सिजनचं वितरण झालं आहे. अन्न व औषध प्रशासनाद्वारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.\nहेही वाचा- जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nरेमडेसिवीरचा साठा वितरणासाठी उपलब्ध\nरेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे.सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येतं. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचं उत्पादन होतं.\nवरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा करण्यात येतो. केंद्र शासनाचे पत्र २४/०४/२०२१ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण ४,३५,००० रेमडेसिवीरचा साठा २१/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ या कालावधीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.\nत्यानुसार दि.२१/०१/२०२१ ते २८/०४/२०२१ अखेर पर्यंत २,९८,०२४ इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना करण्यात आला आहे. पुढील कालावधीत उर्वरित साठा प्राप्त होणं अपेक्षित आहे. २८/०४/२०२१ रोजी राज्यात २८९४५ इतका साठा वितरीत झा���ा आहे. दिनांक- २९/०४/२०२१ रोजीच्या वितरणासाठी अंदाजे ३०,००० इतका साठा वितरणासाठी उपलब्ध होणं अपेक्षित आहे, अशी माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली आहे.\nहेही वाचा- राज्याने केंद्राप्रमाणे व्यवस्था उभारावी, नुसतं केंद्राकडे बोट दाखवून होणार नाही\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची मंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार\nमुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई; १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त\nमुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट\n'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/infrastructure/176-bridges-of-coastal-road-on-single-column-technology-64352", "date_download": "2022-01-28T22:37:18Z", "digest": "sha1:M6JLS27U5Q4X4VNWZ5JCZ5UWY54XN3EF", "length": 10900, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "176 bridges of coastal road on single column technology | कोस्टल रोडवर ७०४ ऐवजी १७६ खांबांचा पूल, नव्या तंत्रज्ञानाचा वापर", "raw_content": "\nकोस्टल रोडवर ७०४ ऐवजी १७६ खांबांचा पूल, नव्या तंत्रज्ञानाचा वापर\nकोस्टल रोडवर ७०४ ऐवजी १७६ खांबांचा पूल, नव्या तंत्रज्ञानाचा वापर\nविशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री भारतात उपलब्ध नसल्याने ती युरोपातून आयात करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम इन्फ्रा\nमुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. कोस्टल रोडमध्ये एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करून पूल उभारण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून या पुलांखाली १७६ खांबांची उभारणी केली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.\nविशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जुलै २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत असेल, अशी माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली.मुंबई महापालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडसाठी १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत.\nहे पूल उभारताना परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करुन या १७६ खांबांची उभारणी करावयाची झाल्यास प्रत्येक खांबासाठी साधारणपणे ४ आधार स्तंभ यानुसार एकूण ७०४ स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागली असती. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर होण्यासह खर्च व वेळ देखील अधिक लागूला असता. मात्र, एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वरपर्यंत एकच खांब असणार आहेत.\nत्यामुळे ७०४ स्तंभांऐवजी १७६ स्तभांची उभारणी केली जाणार आहे. स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे समुद्रतळाचा कमीत-कमी वापर होणार असल्याने तुलनेने अधिक पर्यावरणपूरकता साधली जाणार आहे. तसंच स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे बांधकामाच्या वेळेत व खर्चात देखील बचत शक्य होणार आहे.\nजगभरात ज्या ठिकाणी अशाप्रकारे पुलांची उभारणी करण्यात आली आहे, अशा पुलांचा सविस्तर अभ्यास महापालिका अभियंत्यांच्या चमुने व संबंधीत सल्लागारांनी केल्यानंतर सागरी किनारा मार्गासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री भारतात उपलब्ध नसल्याने ती युरोपातून आयात करण्यात आली आहे.\nएकल स्तंभ तंत्रज्ञानानुसार उभारण्यात आलेल्या चाचणी स्तंभांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या टनांचा दाब उभ्या व आडव्या पद्धतीने देण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे स्तंभांची भार वहन क्षमता व धक्के सहन करण्याची क्षमता मोजली जाणार आहे.\nजुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता\nगर्दी टाळा, लसीकरणाचा मेसेज आल्यावरच घराबाहेर पडा, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन\nमध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 'या' १९ स्थानकांचा होणार कायापालट\nआदित्य ठाकरेंच्या हस्ते दुर्गम आदिवासी गावातील पुलाचे उद्घाटन\nनाकावाटेही मिळणार कोरोना लस, DCGIची ��ंजुरी\nविद्यार्थ्यांसाठी 'या' महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम आयोजित\nमुंबईत पुन्हा काळ्या बुरशीचा शिरकाव\nभाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचं निलंबन रद्द\nमहाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार\nमुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई; १ कोटी २९ लाखांचे परकीय चलन जप्त\nमुंबईतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट\n'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://internationaldonation.mavipa.org/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-2/", "date_download": "2022-01-28T21:33:09Z", "digest": "sha1:PLP2NNL7BL6JXOKFLDSMDLYQPEPWGBEH", "length": 14715, "nlines": 118, "source_domain": "internationaldonation.mavipa.org", "title": "मुख्यपृष्ठ – Marathi Vidnyan Parishad", "raw_content": "\nमराठीतून विज्ञानाचा प्रसार. समाजोपयोगी संशोधनाचा प्रचार. तंत्रज्ञान निर्मितीचा अविष्कार.\nसंशोधक बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील रुची वाढविण्यासाठीशालेय अभ्यासक्रमातील विज्ञान चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ६वी-७वी आणि ८वी-९वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन विज्ञान परीक्षा\nप्रवेश नोंदणी व अधिक माहिती\nविज्ञान प्रसाराच्या कार्यात रस असेल, विज्ञान समजून घ्यायचे असेल अथवा विज्ञान समजावून सांगायचे असेल तर मविपचे सभासद व्हा. विज्ञान अधिवेशनात सामील व्हा - मविपचे सभासद व्हा.\nमविप पत्रिका- मराठीतून रोचक शब्दात विज्ञान सांगणारे एक अग्रगण्य मासिक, आजवर ४०हून अधिक विज्ञान पुस्तके प्रकाशित, ३९ विज्ञान पुस्तके ब्रेलमधून, १०० ई-पुस्तके योजना, काही बोलकी पुस्तके.\nविज्ञानरंजन कथास्पर्धा, विज्ञान एकांकिका स्पर्धा, वैद्यकीय पुस्तक पारितोषिक, विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार, अभियांत्रिकी पुरस्कार, विज्ञान संशोधन पुरस्कार, विज्ञान प्रसारक पुरस्कार, लघुउद्योजक पुरस्कार असे नानाविध १८ उपक्रम.\nमराठी विज्ञान परिषदेबद्दल माहिती\nविज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.\nविज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.\nविज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे.\nवैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे.\nया उद्देशांसाठी समाजातील सर्व व्यक्तींमध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता, ...अधिक माहिती\nविज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.\nविज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.\nविज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे.\nवैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे.\nया उद्देशांसाठी समाजातील सर्व व्यक्तींमध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता, जाणीव आणि विज्ञान प्रसाराच्या कामामध्ये त्यांचा सहभाग मिळवण्याचे काम परिषद करीत असते.\nमराठी विज्ञान परिषद, मध्यवर्ती आणि तिच्या विविध विभागांद्वारे वर्षभरात ८० उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी ३७, दिव्यांगविद्यार्थी ३, शिक्षकांसाठी २, प्रौढांसाठी १६ आणि सर्वांसाठी २२\nशहर, उपनगर आणि गावांमध्ये, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानसंबंधी दृष्टिकोन रुजविणे\nमराठी विज्ञान परिषद, मध्यवर्ती आणि तिच्या विविध विभागांद्वारे वर्षभरात ८० उपक्रम; विद्यार्थ्यांसाठी ३७, दिव्यांगविद्यार्थी ३, शिक्षकांसाठी २, प्रौढांसाठी १६ आणि सर्वांसाठी २२\nशहर, उपनगर आणि गावांमध्ये, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानसंबंधी दृष्टिकोन रुजविणे\nदिव्यांगांसाठी विज्ञान कार्यक्रम, ब्रेल लिपितून विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन, आजवर ३९ ब्रेलपुस्तके प्रकाशीत\nसमाजातील सर्व स्तरावरील विज्ञानप्रेमींसाठी १८+ स्पर्धा, पारितोषिक, पुरस्कार योजना\nआनंददायी विज्ञान, विज्ञान अनुभूती, बालविज्ञान संमेलन, विज्ञानप्रयोग शिबिरे, लैंगिक शिक्षण, संकल्पना विकसन, मुलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणातील संधी, शनिवारी विज्ञानवारी\nमराठी विज्ञान परिषद पत्रिका या अग्रगण्य विज्ञान मासिकाचे १९६७पासून निरंतर प्रकाशन; ४५००+ वितरण\nदरवर्षी अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन, वर्धापनदिन\nवेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परिक्षा, शहरीशेती प्रशिक्षण वर्ग\nपरिषदेचे बृहन्महाराष्ट्रात आजवर १०० विभाग; आज कार्यरत- महाराष्ट्रात ६५ आणि महाराष्ट्राबाहेर ५ असे एकूण ७० स्वायत्त विभाग\nपैसे जमवणे, खर्च करणे, कार्यक्रम ठरवणे, बँक खाती उघडणे, घटना बनवणे, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करुन अनुदाने मिळवणे या सर्वांचा विभागांना अधिकार\nराष्ट्रीय विज्ञान दिन आणि गणित �...अधिक माहिती\nपरिषदेचे बृहन्महाराष्ट्रात आजवर १०० विभाग; आज कार्यरत- महाराष्ट्रात ६५ आणि महाराष्ट्राबाहेर ५ असे एकूण ७० स्वायत्त विभाग\nपैसे जमवणे, खर्च करणे, कार्यक्रम ठरवणे, बँक खाती उघडणे, घटना बनवणे, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करुन अनुदाने मिळवणे या सर्वांचा विभागांना अधिकार\nराष्ट्रीय विज्ञान दिन आणि गणित दिन अखिल महाराष्ट्रपातळीवर साजरा\nशास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत सिद्ध केलेले समाजोपयोगी तंत्रज्ञान लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी विविध देशीविदेशी संस्थांबरोबर संशोधनविषयक सामंजस्य करार\nविज्ञान परिभाषा कोश आणि विश्वकोश निर्मितीमध्ये सहभाग\nवृत्तपत्रातून लेखमाला, आकाशवाणीवरून विविध कार्यक्रम आणि दूरदर्शनवरून मुलाखती\n६ ते ८० वर्षे वयोगटाच्या विद्यार्थी, महिला, नोकरदार, सर्वसाधारण अशा सर्वांसाठी वर्षभरात ७५हून अधिक विज्ञानविषयक उपक्रम; यात शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था आदींचा आणि विज्ञानमित्र, आनंददायी विज्ञान, विज्ञान अनुभूति, विज्ञानमेळा, विज्ञानखेळणी, विज्ञान-लेखन कार्यशाळा, विज्ञानगंगा व्याख्यानमाला, विज्ञान एकांकिका आदी उपक्रमांचा समावेश.\nविज्ञान परिषदेला मिळालेले पुरस्कार\n(बक्षिसाची श्रेणी / वर्ष)\nफाय फाऊंडेशन (इचलकरंजी) विज्ञान तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत.\nपरिषदेतर्फे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या मासिकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा वैचारिक मासिक म्हणून पुरस्कार मिळाला.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार २००७ सालच्या पत्रिकेच्या दिवाळी अंकाला मिळाला.\nमहाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळाचा ‘दिवाळी अंक शताब्दी वर्ष २००८’ चा द्वितीय पुरस्कारही मिळाला आहे.\nमराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा, ‘कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार’ हा पुरस्कार.\nमराठी विज्ञान परिषदे संबंधित संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-school-yavatmal-district-msedcls-defaulters-48677?tid=124", "date_download": "2022-01-28T23:38:19Z", "digest": "sha1:MIZPEFEFNEIUTZWKB4O7VJFXKEDLUJOB", "length": 15516, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi School in Yavatmal district MSEDCL's 'defaulters' | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळ जिल्ह्यात शाळा महावितरणच्या ‘डिफॉल्टर’\nयवतमाळ जिल्ह्यात शाळा महावितरणच्या ‘डिफॉल्टर’\nगुरुवार, 2 डिसेंबर 2021\nवीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आता कंबर कसली आहे. ज्या शाळांनी वीजबिल भरले नाही. अशा शाळांना डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले असून, बिलाचा भरणा न केल्यास त्यांची बत्तीगुल होण्याची शक्यता आहे.\nयवतमाळ : वीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आता कंबर कसली आहे. ज्या शाळांनी वीजबिल भरले नाही. अशा शाळांना डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यात आले असून, बिलाचा भरणा न केल्यास त्यांची बत्तीगुल होण्याची शक्यता आहे.\n‘पैसे द्या, वीज घ्या’, असे नवे धोरण वीज महावितरण कंपनीने सुरू केले आहे. कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती अशा सर्वच ग्राहकांकडे महावितरणची कोट्यवधी रुपयांची वीजबिलांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. थकबाकी न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण महावितरणचे आहे. कृषिपंपांचे चालू वीजबिल न भरल्यास महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. शेतकऱ्यांची सद्यःस्थिती व विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महावितरणला निर्णय मागे घ्यावा लागला.\nमहावितरणने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे. शिवाय जिल्ह्यातील आठशे शाळांची थकबाकी ५६ लाखांच्यावर आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदारांना डिफाल्टरच्या यादीत टाकण्यात आले आहे. वीजबिलाचा भरणा न केल्यास शाळांची बत्तीगुल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात महावितरणचे १ लाख ६९ हजार ५९५ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे २९ कोटी ५३ लाख ७१ हजार रुपयांची वीजबिलापोटी थकबाकी आहे.\nथकीत रक्कमेचा आकडा मोठा\nजिल्ह्यात वीजबिलांची रक्कमेचा आकडा मोठा आहे. घरगुती ग्राहकांकडे ६७ कोटी, वाणिज्यिक साडेनऊ कोटी, औद्योगिक दहा कोटी या शिवाय, पथदिवे, पाणीपुरवठा योजना व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडे ५३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात आता शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शाळांचा वीजपु���वठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nवीज महावितरण कंपनी company शाळा यवतमाळ yavatmal पाणी water\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nलातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली...लातूर : कृषी विभागातील पाच जिल्ह्यांतील रब्बीच्या...\nपरभणीत पीककर्जाचे ४३.४१ टक्के वाटपपरभणी ः यंदाच्या रब्बी हंगामात १५ जानेवारीपर्यंत...\nजळगाव जिल्ह्यातील तीन हजार कार्डधारक ...जळगाव ः शहरासह जिल्ह्यातील सुमारे तीन हजार केशरी...\nकोल्हापूर जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक...कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बी हंगामात बारापैकी पाच...\nमहाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी ः मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या...\nन्यायालयाची मुदत संपल्याने ‘श्री...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...\nसोलापूर जिल्ह्यात वार्षिक योजनेसाठी...सोलापूर ः जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत...\nमुद्रा योजनेत ३५ हजार युवकांना १३३...वर्धा : होतकरू युवकांना कर्ज देऊन त्यांना...\n‘महावितरण’च्या विरोधात संभाजी ब्रिगेड...परळी वैजनाथ, जि. बीड : संभाजी ब्रिगेडतर्फे...\nआकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nसाखर उत्पाद���ात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/soldiers-honored-for-their-bravery-in-the-defense-of-the-country-know-why-gallantry-honors-are-given-in-different-categories-582740.html", "date_download": "2022-01-28T22:19:40Z", "digest": "sha1:2ROCQMFBTVGDYBRNBSXPRUIIPSADDZOM", "length": 19536, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nदेशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, जाणून घ्या विविध श्रेणींमध्ये का दिले जातात शौर्य सन्मान\nदेशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या सैनिकांची नावे शौर्य पुरस्कारासाठी निश्चित केली जातात. वीरांची नावे संरक्षण मंत्रालयाकडे पाठवली जातात. मंत्रालयात येणाऱ्या सर्व नावांचा केंद्रीय सन्मान आणि पुरस्कार समितीकडून विचार केला जातो.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदेशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्काराने सन्मान\nनवी दिल्ली : देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांना सोमवारी राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी 2019 मध्ये हवाई युद्धात पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करणारे शहीद नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. तसेच, कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचे सॅपर शहीद प्रकाश जाधव यांना राष्ट्रपतींनी मरणोत्तर कीर्ती चक्र, शांतताकालीन दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान केला.\nशौर्य पुरस्कार कधी सुरू झाला\n26 जानेवारी 1950 रोजी शौर्य पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. तथापि, ते 15 ऑगस्ट 1947 पासून प्रभावी मानले गेले. त्यानंतर परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र असे तीन शौर्य पुरस्कार जाहीर झाले. यानंतर, भारत सरकारने 4 जानेवारी 1952 रोजी इतर तीन शौर्य पुरस्कार सुरू केले. त्यांची नावे आहेत – अशोक चक्र श्रेणी-I, अशोक चक्र श्रेणी-II आणि अशोक चक्र श्रेणी-III. 1967 मध्ये त्यांचे नाव अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र अशी ठेवण्यात आले.\nकोणता शौर्य पुरस्कार कधी दिला जातो\nपरमवीर चक्र : हे देशातील सर्वोच्च लष्करी अलंकरण सन्मान आहे. युद्धातील शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान दिला जातो. हा मरणोत्तर दिला जातो. या सन्मानाची ओळख करून देण्याआधी, जेव्हा भारतीय लष्कर ब्रिटीश सैन्याखाली काम करत होते, तेव्हा लष्कराचा सर्वोच्च सन्मान ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ होता. मेजर सोमनाथ शर्मा यांना पहिले परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. देशात आतापर्यंत 21 सैनिकांना परमवीर चक्र मिळाले आहे.\nमहावीर चक्र : हे युद्धातील सैनिकाच्या शौर्याचे पदक आहे. हा सन्मान असाधारण शौर्य आणि बलिदानासाठी दिला जातो. ते मरणोत्तरही दिले जाऊ शकते. हे प्राधान्य क्रमाने परमवीर चक्रानंतर येते. आता देशातील 212 जवानांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.\nवीर चक्र : युद्धादरम्यान अदम्य साहस आणि पराक्रम दाखवणाऱ्या सैनिकांची वीर चक्रासाठी निवड केली जाते. हा देशातील तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. शौर्य चक्र मरणोत्तरही दिले जाऊ शकते. देशात आतापर्यंत 1324 जणांना हा सन्मान मिळाला आहे.\nअशोक चक्र : हा शांततेच्या काळात दिला जाणारा शौर्य पुरस्कार आहे. हे युद्धात अतुलनीय शौर्य, साहस आणि बलिदानासाठी दिले जाते. या सन्मानाला युद्धादरम्यानच्या परमवीर चक्राप्रमाणेच महत्त्व आहे. देशात आतापर्यंत 97 सैनिकांना अशोक चक्र देण्यात आले आहे.\nकीर्ती चक्र : हे देखील शांततेच्या काळात दिले जाणारे शौर्य पदक आहे. असाधारण शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान सैनिक आणि गैर-सैनिकांना दिला जातो. देशात आतापर्यंत 483 जवानांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.\nपुरस्काराचे नाव कसे ठरवले जाते\nदेशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या सैनिकांची नावे शौर्य पुरस्कारासाठी निश्चित केली जातात. वीरांची नावे संरक्षण मंत्रालयाकडे पाठवली जातात. मंत्रालयात य���णाऱ्या सर्व नावांचा केंद्रीय सन्मान आणि पुरस्कार समितीकडून विचार केला जातो. संपूर्ण प्रक्रियेनंतर ही समिती शौर्य पुरस्कारासाठी निवडलेल्या नावांची यादी तयार करते. ही यादी राष्ट्रपतींकडे पाठवली जाते. राष्ट्रपतींच्या परवानगीनंतरच हे पुरस्कार जाहीर केले जातात. (Soldiers honored for their bravery in the defense of the country, know why gallantry honors are given in different categories)\nएकाच घरात अनेक वर्षे राहिल्यानंतर भाडेकरू मालमत्ता ताब्यात घेऊ शकतो का जाणून घ्या कायदा काय म्हणतो ते\nभोपाळ आणि इंदूरमध्ये लागू होणारी पोलीस कमिशनर सिस्टीम नेमकी काय आहे जाणून घ्या यामुळे काय बदल होणार\nSmart City | नागपूर स्मार्ट सिटीच्या शिरपेचात मानाचा तुरा, स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजसाठी पुरस्कार\nVideo : कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचं शौर्य पाहून अभिमानानं फुलेल तुमची छाती\nट्रेंडिंग 2 weeks ago\nकधी पाहिलात का तीन शिंगी वळू\n2021 मध्ये सर्वाधिक गाजलेल्या 10 वेब सीरिज\nMumbai : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲमेझॉनची सहकार्याची तयारी, वर्षा गायकवाड यांची माहिती\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nPHOTO | Deepika Padukone : ब्लॅक बॉडी कॉन ड्रेसमध्ये दीपिका पदुकोण दिसतेय खूपच बोल्ड आणि स्टनिंग, पहा फोटो\nफोटो गॅलरी3 hours ago\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nBorivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या\nSpecial Report | भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना मनोरुग्णांचं औषध \nडिजिटल ‘इंडिया’साठी गूगलचं पाऊल, एअरटेलमध्ये 1 अरब डॉलर गुंतवणूक\nSpecial Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयेडियुरप्पा यांच्या नातीने आत्महत्या का केली, कारण आले समोर\nCar Sales : चिप संकटानंतरही भारतात कशी वाढतेय कारची विक्री\nMumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा\n2022 च्या अर्थसंकल्पात मानवी संसाधनावर भर गरजेचा, मुलांना शाळेत परतण्यासाठी शोधायला हवेत नवीन मार्ग\nNashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद\nMaharashtra SET Result Declared : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर, किती विद्यार्थी पास\nMumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक\nगुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, अर्थसंकल्पाकडे लक्ष; सेन्सेंक्स 76, निफ्टी 8 अंकांची घसरण\nGondia Crime : गोंदियात सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार, जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु\nBudget 2022: आयकरात दिलासा, पेट्रोल-डिझेल कर कपात; रेटिंग एजन्सीच्या अपेक्षा सारांश:\nउत्तर प्रदेश निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/uday-samant-started-thinking-of-taking-cet-for-ba-b-com/", "date_download": "2022-01-28T22:59:49Z", "digest": "sha1:JP3KMYDUKPXB4MHSZTRFP2HEZS72ASXT", "length": 15183, "nlines": 191, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "BA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nBA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत\nBA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत\nBA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत\nWebnewswala Online Team – राज्यातील पारंपरिक अभ्यासक्रम अर्थात BA B.Com साठी CET घ्यावी का याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या बरोबरच इतर अभ्यासक्रमांसाठी सीईटी जुलै अखेर पर्यंत होऊन सप्टेंबर पर्यंत राज्यातील महाविद्यालये सुरू होतील असे देखील त्यांनी सांगितले.\nपुण्यामध्ये सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान शैक्षणिक वर्ष ऑनलाइनच सुरू राहील असे ते म्हणाले.सामंत म्हणाले ” कालच सीईटीच्या लोकांची बैठक झाली. प्रोफेशनल कोर्सेसला सीईटी नेहमी प्रमाणे पार पडेल.. इतर प्रवेशांसाठी वेगळा विचार करावा का याबाबत मतमतांतरं आहेत.. म्हणून बोर्डाचे निकाल आले की निर्णय घेतला जाईल. यासाठी व्हाईस चॅन्सलर्सची समिती नेमून निर्णय घेण्यात येणार आहे.सीईटीची परिक्षा केंद्र दुप्पट करणार आहोत. जुलै पर्यंत परिक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत”\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nशिक्षकांसाठी मोठी बातमी TET Lifetime Validity वैध\nमहाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा\nभारताचा चीनवर educational स्ट्राईक\nसप्टेंबर मध्ये सगळे कॉलेज सुरु\nदरम्यान महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचारले असता,”जोपर्यंत कोव्हीड आटोक्यात येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावणे योग्य होणार नाही.” असं सामंत म्हणाले\nमहाविद्यालयांच्या शुल्काबाबत निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जितके दिवस कॉलेज बंद आहे त्यासाठी एफआरए समितीची मुदत संपली आहे.त्यासाठीची समिती नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल. ती मंजूर झाली की तातडीने बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या महाविद्यालयांच्या फी बाबत तक्रारी येतील त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्याच्या सुचना दिली असल्याचंही ते म्हणाले.शुल्क नियंत्रण समिती खासगी विद्यापीठांसाठी देखील करावी या मताचा मी देखील आहे असा दावा सामंत यांनी केला.\n“सप्टेंबर मध्ये सगळे कॉलेज सुरु करण्याच्या मनस्थितीत आहोत.उच्च आणि तंत्रशिक्षणासाठी प्लॅन तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nमहाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा\nठाणे परदेशात जाणाऱ्या 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण\nविद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, पालिकेचं केंद्राला पत्र\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण\nपरदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु\nविद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव\nनव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात ऑनलाइनच\nबारावी परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल\nपडवे जवाहर नवोदय विद्यालय प्रकरणी राजापूर तहसिल चा अजब कारभार\nNET च्या माध्यमातुन UGC ची 10 वर्षांत 100 कोटींची वसुली\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nराज्याचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर 3 महिन्यात प्रथमच कमी रुग्ण\nबंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो\nMumUni School of Thoughts च्या माध्यमातुन शिक्षणव्यवस्थेवर अभ्यासपूर्ण संयमी चर्चा\nविद्यापीठाची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू\nकेंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स\nभारत पाकिस्तान ब��समती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/10/blog-post_17.html", "date_download": "2022-01-28T22:57:04Z", "digest": "sha1:GDMQP6PEWYQ6UMSMB6BP5W2MOWJNXDFV", "length": 7942, "nlines": 265, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: असावी - नसावी (कविता)", "raw_content": "\nअसावी - नसावी (कविता)\nगंधित करणार असावी ... \nफितूर वाटणार नसावी ... \nमैफलीत गाजणार असावी ... \nअर्थाला बुजणार नसावी ... \nमुक्तीत लोळणार असावी ...\nअंत ती पाहणार नसावी ... \nसुखद 'अट्याक' असावी ... \nडोक्याला 'हेड्याक' नसावी ... \nमनात ठसणार असावी ... \nवर - वर दिसणे\nतालात चुकणार नसावी ... \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 4:40 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n33 || लाजू नको प्रिये ||\n'मराठी कविता समूह'च्या पहिल्या 'कविता विश्व' ई-दिव...\n32 || चढलेली धुंदी ||\n31. || प्रियेच्या मिठीत ||\n.... अन हत्तीचे शेपूट छोटे झाले \nअसावी - नसावी (कविता)\n~ मोजली नाही कधीही हार मी ~\n~ माझी सासू ~ विडंबन\n30 || पाहिला सिनेमा ||\n|| म.क. उवाच ||\n29. || प्रियेचे पाहणे ||\nरास रंगला ग सखे रास रंगला\nएक महात्मा पाहिजे आहे \nचोरी करताना बेल व���जवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/entertainment/page-729/", "date_download": "2022-01-28T22:21:50Z", "digest": "sha1:G734RNBFMTYCJYEKTNPQGK73TJKWBQY2", "length": 13939, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Entertainment News in Marathi | Marathi Movie News | Marathi मनोरंजन | Bollywood News in Marathi – News18 Lokmat Page-729", "raw_content": "\n मुरबाडमध्ये शिपाई झाला डॉक्टर अन् 5 जणांचा घेतला जीव\nस्मृती इराणींनी एकता कपूरच्या मुलाच्या वाढदिवशी शेअर केला खास VIDEO, म्हणाल्या..\n'आर्मीपेक्षाची चांगलं काम'; सैन्यातील नोकरी सोडून एडल्ट चित्रपटांची अभिनेत्री\nBBL Final मध्ये टीम गोत्यात, कोचलाच खेळवण्याची नामुष्की\nआंध्र प्रदेशातील 'जिना टॉवर' का सापडला वादत का होतेय नाव बदलण्याची मागणी\nव्हॅलेंटाईन डे च्या 3 दिवस अगोदरच पृथ्वीवर होऊ शकतो विध्वंस; नासानंही केलं Alert\nमहाराष्ट्राला 'मद्य'राष्ट्र बनवायला डील कुणाशी, कशी झाली\nNavjot Singh Sidhu वर बहिणीचे गंभीर आरोप; प्रॉपर्टीसाठी आईलाही...\nस्मृती इराणींनी एकता कपूरच्या मुलाच्या वाढदिवशी शेअर केला खास VIDEO, म्हणाल्या..\nस्वत:च्याच लग्नात घाबरुन ओरडू लागली मौनी रॉय, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं\nLive शोमध्ये रश्मिका मंदानासोबत Wardrobe Malfunction; कॅमेऱ्यासमोरच Oops Moment\n'मी 40 पुशअप्स काढेन' परंतु.. नेटकऱ्याने मिलिंद सोमणला दिलं भलतंच चॅलेंज\nBBL Final मध्ये टीम गोत्यात, कोचलाच खेळवण्याची नामुष्की\nSpot Fixing चा खुलासा केला तरी झालं निलंबन, ICC ची टेलरवर कारवाई, कारण...\nBBL Final जिंकल्याचं जीवघेणं सेलिब्रेशन, खेळाडू रक्तबंबाळ, Shocking Video\nIPL 2022 : थरारक विजय मिळवून दिले, तरी या खेळाडूंवर लागणार नाही बोली\nSBI खातेधारकांसाठी अलर्ट; 1 फेब्रुवारीपासून 'या' नियमात बदल होणार\nAdani Wilmar IPO 1.05 पट सबस्क्राईब, तज्ज्ञांचं मत काय\nBudget 2022 आधी 'या' 10 शेअर्समध्ये गुंतवणुकीची ब्रोकरेज फर्मची शिफारस\n'हे' तीन शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये देतील मोठा रिटर्न, पोर्टफोलिओमध्ये करा समाविष्ट\nआता foreplay नाही तर Afterplay चा ट्रेंड तुमच्यासोबत असं होतं का\nअंथरूणात पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर काहीतरी बिघडलंय; तात्काळ करा हे उपाय\nलाइफ पार्टनर शोधण्यासाठी तरुणाचा अजब फंडा एकाच वेळी 5000 तरुणी लग्नासाठी रांगेत\nउद्यापासून धनु राशीत असेल शुक्राची चाल; या राशींच्या लोकांवर दिसेल थेट परिणाम\n'या' देशाची System अशी आहे की हरवलेल्या वस्तू लगेच सापडतात\nएअर इंडिया 'महाराज��'च्या पिळदार मिशीमागची रंजक कहाणी\nघरगुती गॅसही आपल्या आरोग्यासाठी धोकादायक होईल जर 'या' गोष्टी पाळल्या नाही तर\nइलॉन मस्कचे 7 वर्षांपूर्वीचे रॉकेट चंद्रावर धडकणार\nबेशुद्धावस्थेतच 6 महिने कोरोनाशी झुंज, मृत्यूवर मात; डॉक्टर म्हणाले, हा चमत्कार\nवटवाघळांमध्ये आढळला नवा व्हेरियंट; NeoCov माणसांना किती घातक\nदारू आणि कोरोना; दोघांमधील खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का\n2 वर्षाचा रिअल हिरो चिमुकल्याने आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\n'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning\nVIDEO - 3 चोरांची फजिती इतकी धडपड केली तरी तिघं मिळून पळवू शकले नाहीत एक टीव्ही\nनाव मोठं लक्षण खोटं 5 Star Hotel मधील Dirty Secrets; धक्कादायक वास्तव उघड\nदरूदरून घाम फुटला, किंचाळत पळाला; कित्येक वर्षे बंद घरात जाताच तरुणाची हवा टाईट\n'तीस मार खान'ला संमिश्र प्रतिसाद\nहृतिक झळकणार स्टारडस्टच्या कव्हरपेजवर\nआदेश बांदेकर चा नवा 'डिएनए-एकमात्र फॅमिली शो'\nजेपीसीबाबत विरोधकांची तयारी असेल तर विशेष सत्र बोलावू - प्रणव मुखर्जी\nकेसरी फाऊंडेशन तर्फे सहा कर्तबगार व्यक्तींचा सन्मान\n'इचार करा पक्का 'च्या शूटिंगला अशोक चव्हाण हजर\nमिफ्ता ऍवॉर्ड सोहळा ; बीग बींच्या हस्ते पुरस्कार वितरण\nदुबईच्या रंगात रंगले मराठी कलावंत\nलाडक्या लक्ष्याचा सहावा स्मृतीदिन\nफू बाई फू - 2 चे अंशुमन विचारे आणि अतुल तोडणकर महाविजेते\nमहाराष्ट्राची लावणी झाली ग्लोबल\n'टुनपूर का सुपर हिरो' प्रदर्शित होण्यास सज्ज\nकतरिना कैफ जगातली सर्वांत मादक स्त्री\nसवाई गंधर्व महोत्सवाची सुरमई सांगता\nरजनीकांतचं 60 व्या वर्षात पदार्पण\nकवी ग्रेस यांना 'प्रिय जी.ए.' पुरस्कार प्रदान\nबालगंधर्व यांच्या जिवनावर चित्रपट\nया आडवड्यात कॉमेडी सिनेमांचा हास्य कल्लोळ\n मुरबाडमध्ये शिपाई झाला डॉक्टर अन् 5 जणांचा घेतला जीव\nस्मृती इराणींनी एकता कपूरच्या मुलाच्या वाढदिवशी शेअर केला खास VIDEO, म्हणाल्या..\n'आर्मीपेक्षाच��� चांगलं काम'; सैन्यातील नोकरी सोडून एडल्ट चित्रपटांची अभिनेत्री\n'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning\nBBL Final जिंकल्याचं जीवघेणं सेलिब्रेशन, खेळाडू रक्तबंबाळ, Shocking Video\nस्वत:च्याच लग्नात घाबरुन ओरडू लागली मौनी रॉय, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं\nव्हॅलेंटाईन डे च्या 3 दिवस अगोदरच पृथ्वीवर होऊ शकतो विध्वंस; नासानंही केलं Alert\nदारू आणि कोरोना; दोघांमधील खास कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का\n मुंबईत धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस, 900 AC बसची बेस्टची ऑर्डर\nLive शोमध्ये रश्मिका मंदानासोबत Wardrobe Malfunction; कॅमेऱ्यासमोरच Oops Moment\n'मी 40 पुशअप्स काढेन' परंतु.. नेटकऱ्याने मिलिंद सोमणला दिलं भलतंच चॅलेंज\nस्वित्झर्लंडला जाण्याचा आनंद भारतातच घ्यायचा असेल तर 'या' ठिकाणी डोळे झाकून जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2022-01-28T21:42:35Z", "digest": "sha1:OBXBI62HCRQ6G3BCH56RRKOZSFKL2QBF", "length": 2623, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १११ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: ९० चे - १०० चे - ११० चे - १२० चे - १३० चे\nवर्षे: १०८ - १०९ - ११० - १११ - ११२ - ११३ - ११४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nसम्राट सातवाहनाने उत्तरेस चढाई करून सम्राट कनिष्काच्या सैन्यास मथुरेजवळ पराभूत केले.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/apartments_sector-33-sohna-d1762/for-rent_i35209887", "date_download": "2022-01-28T21:33:11Z", "digest": "sha1:GXHTXY2MGJ4ORRL6KD4SPYN6WVCY62BH", "length": 12882, "nlines": 147, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "सेक्टर 33, सोहना, गुडगाव मध्ये भाड्याने अपार्टमेंट", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nसेक्टर 33, सोहना, गुडगाव मध्ये भाड्याने अपार्टमेंट\nसेक्टर 33, सोहना, गुडगाव मध्ये भाड्याने अपार्टमेंट\nप्रकाशित केले 4 days ago\nमजल्याचा आकार: 1850 Sq feet\nव्यवहाराचा प्रकार: For rent\nसेक्टर 33, सोहना येथे उत्तम डिझाइन केलेले 4 bhk मल्टिस्टोरी अपार्टमेंट उपलब्ध आहे. त्याचे क्षेत्रफळ 1850 चौरस फूट आ��े आणि ते रु. भाड्याने उपलब्ध आहे. 31,000. घर अर्ध-सुसज्ज आहे. त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे. ही निवासी मालमत्ता रेडी-टू-मूव्ह-इन आहे. तुम्ही येथे घालवलेला वेळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण बनेल जो तुम्हाला आराम करण्यास, आराम करण्यास मदत करेल आणि आनंदाची भावना निर्माण करेल. सोसायटी विविध प्रकारच्या वाहतुकीने जोडलेली आहे. अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nवर नोंदणी केली 30. Aug 2020\nआपण जरूर लॉग इन करा किंवा नवीन खाते नोंदणी करा ईमेलद्वारे जाहिरातदाराशी संपर्क साधण्यासाठी.\nजाहिरातदाराशी संपर्क साधा 144714xxxx\nवर नोंदणी केली August 30, 2020\nस्पॅम चुकीचे वर्गीकरण डुप्लिकेट केलेले कालबाह्य आक्षेपार्ह\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसेक्टर, 33, सोहना हा गुडगावचा एक सुप्रसिद्ध परिसर आहे. अनेक शैक्षणिक संस्था, करमणूक केंद्रे या परिसरातील आणि आजूबाजूला स्थित आहेत, जे येथे राहणे अत्यंत सोयीस्कर बनवते. जवळपास सुसज्ज आरोग्य सेवा केंद्रे आणि रुग्णालये अस्तित्त्वात राहिल्याने सेक्टर, 33, सोहना हे गुरगावमधील रहिवासी ठिकाणांपैकी एक आहे. मूलभूत सुविधा व इतर सुविधांच्या उपस्थितीमुळे सोहना येथील सेक्टर in 33 मध्ये विक्रीसाठी असलेली घरगुती साधक शोधू लागले आहेत. सेक्टर, 33, सोहना कम्युटेशन मधील कनेक्टिव्हिटी या परिसरातील रहिवाश्यांसाठी त्रासदायक आहे. सेक्टर, 33, सोहना उत्कृष्ट रस्ता कनेक्टिव्हिटी आणि बस सेवांच्या माध्यमातून गुडगावच्या वेगवेगळ्या भागांशी चांगले जोडले गेले आहेत. रेल्वे स्टेशन आणि इंटर / इंट्रा सिटी बस स्टेशन सोहना सेक्टर from 33 पासून काही किलोमीटर अंतरावर आहे. राज्य आणि इतर स्थानिक बसेससह जवळच्या ठिकाणी प्रवास करणे खूप सोयीचे आहे. सेक्टर in 33, सोहना येथील मालमत्तांची मागणी वेगाने वाढत जाण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे चांगली कनेक्टिव्हिटी. सोहना सेक्टर, 33, रिअल इस्टेट, सोहना, गेल्या काही महिन्यांत, सेक्टर, pr, सोहना मध्ये विपुल व घट नोंदवली गेली आहे आणि आता ती बदलली आहे. गुडगावमधील सर्वात नफा मिळवणारे निवासी हब आहे. सोहना येथील सेक्टर in 33 मधील मालमत्तेची मागणी वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे नितळ कनेक्टिव्हिटी. विकासाची वेगवान गती अनेक बांधकाम व्यावसायिकांना सोहना येथील सेक्टर build 33 मधील भूखंड खरेदी करण्यासाठी आकर्षित करीत आहे जेणेकरून ते गृह साधकांस���ठी परवडणारी घरे बांधू शकतील.\nगोल्फ कोर्स रोड, गुडगाव येथे अपार्टमेंट भाड्याने आहे\nअपार्टमेंट भाड्याने देण्यासाठी वजीराबाद, गुडगाव\nगोल्फ कोर्स रोड, गुडगाव येथे अपार्टमेंट भाड्याने आहे\nजुने डीएलएफ कॉलनी सेक्टर 14, गुडगाव येथे अपार्टमेंट भाड्याने आहे\nडीएफएल फेज 3 यू ब्लॉक, गुडगाव येथे अपार्टमेंट भाड्याने आहे\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soybean-import-not-proposed-48885", "date_download": "2022-01-28T23:55:52Z", "digest": "sha1:QEVYNA4TEFTIWVBKK56GZHEF2PXC3BRR", "length": 24239, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Soybean import is not proposed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयापेंड आयातीचा प्रस्ताव नाही\nसोयापेंड आयातीचा प्रस्ताव नाही\nगुरुवार, 9 डिसेंबर 2021\nपोल्ट्री उद्योगाने सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढ मागितल्यानंतर बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरू होते. मात्र सोयापेंड आयात करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहे.\nपुणे ः पोल्ट्री उद्योगाने सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढ मागितल्यानंतर बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरू होते. मात्र सोयापेंड आयात करण्याचा केंद्र ��रकारचा विचार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहे.\nमहाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते पाशा पटेल यांनी मंगळवारी (ता. ७) दिल्ली येथे गोयल यांची भेट घेतली. तसेच ‘स्वाभिमानी’चे रविकांत तुपकर यांनीही भेट घेऊन सोयापेंड आयात रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्या वेळी सोयापेंड आयात करण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही, असे गोयल यांनी स्पष्ट केले. पीयूष गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली.\nगेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर पाडण्यासाठी पोल्ट्री उद्योगाकडून लॉबिंग सुरू आहे. ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष बहादूर अली यांनी १५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना एक पत्र लिहिलं. सोयाबीनचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. त्यासाठी सोयापेंड आयातीला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ द्यावी, साडेपाच लाख टन सोयापेंड आयात करावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली होती. त्यानंतर पशुसंवर्धनमंत्री रूपाला पोल्ट्री उद्योगाच्या बाजूने मैदानात उतरले. त्यांनी सोयापेंड आयातीची मागणी लावून धरली. रूपाला यांनी २४ नोव्हेंबर रोजी विदेश व्यापार महासंचालक अमित यादव यांना पत्र लिहून आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. रूपाला यांच्या या पत्रामुळे सोयापेंड आयातीवर शिक्कामोर्तब होणार, असं वातावरण निर्माण झालं. त्याची बाजारात लगेचच तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि सोयाबीनचे भाव दबावात आले.\n‘ॲग्रोवन’ने हा विषय सुरुवातीपासून लावून धरला होता. सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना या विषयावर भूमिका घ्यायला लावली. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून सोयापेंड आयातीचा फेरविचार करण्याची मागणी केली. खासदार कोल्हे यांनी लोकसभेत हा विषय उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. ॲग्रोवनने २ डिसेंबर रोजी सोयाबीन, कापूस दर पाडण्याच्या हालचालींच्या विरोधात सोशल मीडियावर #SaveSoyaCottonFarmers #StopFarmerExploitation ही हॅशटॅग मोहीम चालवली होती. त्यामुळे या विषयाची धग निर्णयप्रक्रियेतील घटक���ंपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या पार्श्‍वभूमीवर पाशा पटेल यांनी मंगळवारी पीयूष गोयल यांची भेट घेतली. गोयल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार प्रतापराव जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या पत्रांना उत्तर दिले नाहीत. पण पाशा पटेल यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन सोयापेंड आयात करणार नसल्याचे जाहीर केले. या निर्णयाचे श्रेय विरोधकांऐवजी भाजपलाच मिळावे, यासाठी हा खटाटोप असल्याचे मानले जात आहे.\nमहाराष्ट्र कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी सोयापेंड आयातीच्या मुद्यावर चर्चा झाली. भारत सरकारकडे सोयापेंड आयात करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे ट्विट केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केले.\nमहाराष्ट्र सरकारचेही गोयल यांना पत्र\nमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंगळवारी (ता. ७) पीयूष गोयल यांना पत्र लिहून सोयापेंड आयात करू नका, अशी मागणी केली होती. राज्य सरकार केंद्राकडे सोयापेंड आयातीला मुदतवाढ देऊ नये, यासाठी पाठपुरावा करेल, असे त्यांनी यापूर्वीच आश्‍वासन दिले होते.\nसोयाबीन दर टिकून राहतील\nपीयूष गोयल यांच्या या घोषणेमुळे बाजारातील अनिश्‍चितता संपली आहे. सोयापेंड आयात होण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांकडून खरेदी मंदावली होती आणि शेतकरीही बाजारात माल आणत नव्हते. परंतु आता गोयल यांच्या घोषणेनंतर व्यापारी खरेदी वाढवतील. त्यामुळे सोयाबीनचे दर सात हजाराचा टप्पा ओलांडतील, असे बाजार विश्‍लेषकांचे मत आहे. बाजारात शेतकऱ्यांकडून मालाचा पुरवठा वाढेल. परंतु हा पुरवठा वाढला तरी सोयाबीनचे दर पडण्याची शक्यता नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु शेतकऱ्यांनी दरवाढीची फार आशा न धरता सात हजारांची भावपातळी पाहून टप्प्याटप्प्याने माल विकावा, असा सावधगिरीचा सल्लाही जाणकारांनी दिला आहे. देशातील एकूण सोयाबीन उत्पादन, शेतकऱ्यांकडील उपलब्ध माल, उन्हाळी सोयाबीनचे वाढलेले प्रमाण आदी घटक लक्षात घेता सोयाबीनच्या दरात सात हजारांच्या वर खूप मोठी तेजी येण्याची शक्यता धूसर आहे. काही शेतकरी आठ हजारांच्या खाली माल विकणार नाही, अशा भूमिकेत आहेत. भाव वाढणारच नाहीत, असे नाही. परंतु ती जोखीम ठरेल, आणि ज्या शेतकऱ्यांना ती जोखीम सहन करण्याची क्षमता आहे, त्यांचं ठीक आ���े. परंतु बाकीच्या शेतकऱ्यांनी मात्र सात हजारांच्या भावपातळीवर नजर ठेवून टप्प्याटप्प्याने माल विकणे योग्य ठरेल, असा सल्ला बाजार विश्‍लेषकांनी दिला आहे.\nपोल्ट्री उद्योगाने जीएम सोयापेंड आयातीचा प्रस्ताव गेल्या वर्षी दिला होता. मात्र गेल्या वर्षी सोयापेंडची टंचाई असल्याने सरकारने या प्रस्तावाला मान्यताही दिली. मात्र यंदा ११७ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले आहे. त्यापैकी १२ लाख टन बियाण्यासाठी ठेवणार आहेत. तर १०५ लाख टन सोयाबीनचे गाळप होईल. त्यापासून ८६ लाख टन सोयापेंड मिळेल. पोल्ट्रीला ६० लाख टन सोयापेंड लागेल. म्हणजेच २६ लाख टन सोयापेंड शिल्लक राहील. मग आयातीची मागणी म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना भेटून हा मुद्दा मांडला होता.\n- पाशा पटेल, भाजप नेते\nसोयापेंड आयातीचा प्रस्ताव सरकारकडे आला नाही, असे वाणिज्य मंत्र्यांचं म्हणणं आहे. मात्र सध्या बाजारात विविध बातम्या येतात. सोयापेंड आयातीसाठी पोल्ट्री उद्योग सतत दबाव तयार करत आहे. यामुळे बाजारात रोज चढ-उतार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी गोयल साहेबांनी सोयापेंड आयातीला मुदतवाढ देणार नाही, असे लेखी आदेश काढले पाहिजे. त्यासाठी मंत्री गोयल यांची भेट घेऊन मागणी केली आहे.\n- रविकांत तुपकर, नेते,\nसोयाबीन सरकार government पीयूष गोयल पुणे महाराष्ट्र maharashtra भाजप पाशा पटेल रविकांत तुपकर ravikant tupkar व्यापार वन forest शेतकरी शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions खासदार अमोल कोल्हे प्रतापराव जाधव prataprao jadhav कापूस सोशल मीडिया अजित पवार ajit pawar भारत ओला स्वाभिमानी शेतकरी संघटना swabhimani shetkari sanghatan\nखपली गहू लावणीसह प्रक्रियेला मिळाली...जळगाव जिल्ह्यात पाल (ता. रावेर) येथील कृषी...\nझेंडू, जरबेरा, निशिगंधासाठी तयार केली...सातारा जिल्ह्यातील सांगवी येथील सचिन मारुती...\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nलोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...\nसोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...\nWeather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...\nभारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...\nTop 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%88-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2022-01-28T22:07:49Z", "digest": "sha1:LESG44T4CM6VOPVJZ66O5JI6VO35ARG7", "length": 7953, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "गुमनाम है कोई ! - लेखिका शिल्पा नवलकर यांचे पठडीबाहेरचे लेखन - JustMarathi.com", "raw_content": "\n – लेखिका शिल्पा नवलकर यांचे पठडीबाहेरचे लेखन\n – लेखिका शिल्पा नवलकर यांचे पठडीबाहेरचे लेखन\nमाणसाचे मन कधी कुणाला कळत नाही. कधी कोणाचे मन बदलेल आणि माणूस कसा वागेल हे सांगता येत नाही. हे सर्व मनाचे खेळ असतात. एखादी घटना, प्रसंगामुळे आघात झाला तर मन आणि माणसाची वागणूक बदलू देखील शकते. यावर आधारित पुढील जीवनप्रवास सुरू होतो. अश���च काहीशी गोष्ट साध्य झालीय गुमनाम है कोई या नाटकाच्या बाबतीत. प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका शिल्पा नवलकर यांच्या लेखणीतून या नाटकाची संहिता आकारास आली आहे. भद्रकाली प्राँडक्शनची ही ५७ वी नाट्यकृती आहे. या नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले असून अंगद म्हसकर\n,शैला काणेकर, प्राजक्ता दातार-गुणपुले,रोहित फाळके आणि मधुरा वेलणकर या नाटकात दिसतील. या नाटकाचा शुभारंभ आज २२ डिसेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.\nनाटकाविषयी शिल्पा नवलकर सांगतात की, ‘ खरंतर भद्रकाली सारख्या संस्थेसोबत काम करताना वेगळी मजा आहे. सेल्फीनंतर देखील बरचं लिखाण केलं. पण त्या दरम्यान नाटक देखील पुन्हा लिहावं हे डोक्यात होतच. हा एक सायको ड्रामा आहे. त्यामुळे पहिला अंक लिहल्यावर काही महिन्यानंतर मग दुसरा अंक लिहला. हे नाटक सेल्फी नाटकापेक्षा वेगळं असावं हे मनात पक्क होतं. लेखकाच्या मनात आणि डोक्यात एखादा विषय पक्का असला की कोणतेही लेखन करायला वेळ लागतं नाही. तरी साधारण एक वर्ष तरी हे नाटक लिहायला लागला असेल.\n या नाटकातील व्यक्तिरेखेविषयी त्या सांगतात की, ” हे नाटक लेखिकेच्या मनावर अचानकपणे आघात झाल्यावर तिचं झालेलं विचित्र वागणं यावर आधारित आहे.त्यात रेवती कारखानीस ही भूमिका मधुरा वेलणकर हीने साकारली आहे.खरंतर मी आणि मधुरा अगदी जुन्या मैत्रिणी असलो तरी मला मधुरा खरी अभिनेत्री आहे हे या नाटकातून जाणवतं आहे. ही व्यक्तिरेखा तिला चांगलीच जमून आली आहे. त्यातील सूर तिने उत्तम पकडला आहे “.\nपठडीत न बसणाऱ्या नाटकाचे मालिकेचे,पटकथाचे लिखाण म्हटले की अभिनेत्री- लेखिका शिल्पा नवलकर लगेच समोर येतात. वेगळा विषय, वेगळी मांडणी, प्रेक्षकांना लिखाणातून दिला जाणारा सामाजिक संदेश ही त्यांच्या लिखाणाची खासियत. हीच खासियत पुन्हा एकदा गुमनाम है कोई या नाटकातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नाटकाचा शुभारंभ आज २२ डिसेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.\nPrevious सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या 85 अनाथ मुलांना मदत\nNext स्वप्नांचा माग घेणारा ‘मी पण सचिन’\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके ��ुक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/smile-please-selected-in-melborn-in-indian-film-festival/", "date_download": "2022-01-28T23:01:58Z", "digest": "sha1:R5E5OXIZUZEHA54GUNUCIBCB4NLMZRQ2", "length": 7409, "nlines": 76, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "'स्माईल प्लीज'ची 'इंडियन फिल्म फेस्टिवल' मेलबर्न मध्ये निवड - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्न मध्ये निवड\n‘स्माईल प्लीज’ची ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्न मध्ये निवड\nजगण्याची नवी दिशा देणाऱ्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अधिकृत निवड झाली आहे. ‘स्माईल प्लीज’ चित्रपटासाठी हा एक सन्मानच आहे. जगण्याला आणि स्वप्नांना खऱ्या अर्थाने नवीन परिभाषा देणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे. आता तर मानाच्या समजल्या जाणारा आणि मेलबर्न मध्ये संपन्न होणाऱ्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये या चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे. या फेस्टिवल मध्ये अनेक उत्कृष्ट दर्जाच्या, उत्तम आणि आगळेवेगळे विषय, कथानक असणाऱ्या चित्रपटांची निवड केली जाते. चांगल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड या फेस्टिवल साठी केली जाते. यासर्व बाबतीत उजवा ठरलेल्या ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाच्या शिरपेचात या निवडीमुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे.\nकाही दिवसांपूर्वीच किंग खान अर्थात शाहरुख खानच्या हस्ते या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले. त्याला भरपूर प्रतिसाद लाभला. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. याव्यतिरिक्त चित्रपटातील गाणी, मराठी सिनेसृष्टीतील तीसहून अधिक कलाकारांना एकत्र घेऊन चित्रित करण्यात आलेल्या अँथम सॉंगलाही रसिकांनी पसंती दिली. इतक्या नामांकित कलाकारांना एकत्र घेऊन गाणं चित्रित करण्यात आलेला मराठी सिनेसृष्टीतील बहुधा हा पहिलाच प्रयोग असावा. या चित्रपटाला मंदार चोळकर यांची गाणी लाभली असून रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. तर नृत्यदिग्दर्शनाची धुरा बॉलिवूडचे नृत्यदिग्दर्शक बॉस्को-सिझर यांनी सांभाळली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुक्ता ��र्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nPrevious राजश्रीच्या ‘यु टर्न’ मध्ये हटके खटके\nNext शिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/search?updated-max=2021-11-03T20:41:00%2B05:30&max-results=6", "date_download": "2022-01-28T21:44:48Z", "digest": "sha1:MD6MGWFHOLSKHFLSLRUOTEOB5A3R54R4", "length": 5975, "nlines": 71, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "Democrat MAHARASHTRA", "raw_content": "\nCorona Death: कोरोनामूळे विधवा झालेल्या महिलांसाठी खास योजना: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा पुढाकार\nThe Editor नोव्हेंबर ०३, २०२१\n‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी म…\nवाचा मतदान नाव नोंदणीचा संपूर्ण कार्यक्रम: आगामी निवडणुकांमध्ये मतदान करायचे असल्यास आत्ताच करा नाव नोंदणी...\nThe Editor नोव्हेंबर ०३, २०२१\nमहानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग यु…\nभारतरत्न डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाणदिन: चैत्यभूमी येथील सुविधांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांच्याकडून आढावा\nThe Editor नोव्हेंबर ०३, २०२१\nमुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभ…\nशासकीय रुग्णालयात ऑक्सीजन सिलेंडर दीड महिन्यापासून धूळखात\nThe Editor नोव्हेंबर ०३, २०२१\nजिल्हा शल्य चिकित्सकासह, प्रशासनाचे दुर्लक्ष हिंगोली/बिभीषण जोशी: कोरोनाचे संकट अ…\nहिंगोली क्रिडा विभाग: व्यायामशाळा प्रकरणाच्या चौकशीत सहभागी करून घेण्याची मागणी\nThe Editor ऑक्टोबर ३१, २०२१\nहिंगोली/बिभिषण जोशी: येथील जिल्हा क्रिडा विभागाच्या वतीने गेल्या चार ते पाच वर्षात सु…\nSameer Wankhede समिर वानखेडे प्रकरण: या 'दी ग्रेट महारां'ची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी नव्हे काय\nThe Editor ऑक्टोबर २६, २०२१\nहिंगोली/रावण धाबे: आयआरएस अधिकारी (IRS Officer Sameer Wankhede) आणि एनसीबी, मुंबई (NC…\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/after-maharashtra-omicron-infiltration-in-gujarat-also-infected-9-members-of-the-same-household-309213.html", "date_download": "2022-01-28T23:38:07Z", "digest": "sha1:K3MNK3RIY45OYZEAL5TBNJIAB3E42P7D", "length": 35926, "nlines": 226, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Omicron Variant: महाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा शिरकाव, एकाच घरातील 9 सदस्यांना लागण | 🇮🇳 LatestLY मराठी", "raw_content": "\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Kamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक Theft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nशनिवार, जानेवारी 29, 2022\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराशीभविष्य 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nबॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा\nभाजप आणि शिवसेनेमध्ये रंगले ट्विटरवॉर\nभारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nमुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nCorona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 1312 जणांना कोरोनाची लागण, तर 12 रुग्णांचा मृत्यू\nCrime: मुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nSanjay Raut On BJP: भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यावर संजय र���ऊत यांनी उपस्थित केला प्रश्न, 'त्यांच्या' पक्षाला कोर्टातून कसा दिलासा मिळतो\nDevendra Fadnavis On MVA: महाराष्ट्राला ‘मद्य‘राष्ट्र बनविण्यासाठी नेमकी डील कुणाशी, फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल\nKarnataka: माजी मुख्यमंत्री Yediyurappa यांच्या 30 वर्षीय नातीची आत्महत्या, घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह\nओमिक्रॉनच्या विरोधात लढण्यासाठी Moderna चा येणार खास बूस्टर डोस\nPakistan: पिझ्झाच्या ऑर्डरप्रमाणे पाकिस्तानात AK-47 ची केली जाते होम डिलिव्हरी\nपाच कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात; UN ने व्यक्त केली चिंता, जाणून घ्या कारण\nIraq संसद अध्यक्षांच्या घराजवळ रॉकेट हल्ला, 2 जखमी\nCorruption Perception Index: डेन्मार्क ठरला सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश; पाकिस्तान 140, तर बांगलादेश 147 व्या स्थानावर, जाणून घ्या भारताची स्थिती\nWhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक\nGoogle Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार\nTata Sky बनले Tata Play, 15 वर्षांनंतर या बदलामुळे यूजर्सना मिळणार Netflix सपोर्ट\nVivo Y75 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक\nInstagram वर आवडत्या Creator चा कंटेंट पाहण्यासाठी भरावे लागू शकतात पैसे; लवकरच येणार Subscription फिचर\nOla Electric Car: ओला लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 'अशी' आहे Concept Design, जाणून घ्या सविस्तर\nTata Motors Cars Price Hike: मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सनेही घेतला Passenger Vehicles च्या किमती वाढवण्याचा निर्णय, 19 जानेवारीपासून लागू होणार नवे दर\nइलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत लवकरच 134 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार\n महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली Early Bird Benefits योजनेची मुदत; 'या' Electric Vehicles वर मिळत आहे भरपूर सवलत\nMercedes-Maybach S650 Guard: PM Narendra Modi यांच्या ताफ्यात नव्या कारचा समावेश; गोळ्या आणि बॉम्बस्फोटांचाही परिणाम होणार नाही, जाणून घ्या काय आहे खास\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nViral Video: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर केला घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ शेअर\nICC ने झिम्बाब्वेचा फलंदाज Brendan Taylor वर घातली बंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केली मोठी कारवाई\nIND vs WI Series 2022: धाकड वेस्ट इंडिजला लढा देण्यासाठी मोहम्मद सिराजची तयारी सुरु, वेगवान गोलंदाजी पाहून व्हाल थक्क (Watch Video)\nIPL 2022 Venues: महाराष्ट्रात होणार आयपीएल 15 चा रोमांच, स्पर्धेसाठी दोन स्थळे निश्चित; BCCI लवकरच करणार घोषणा\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nChabuk Marathi Movie: कल्पेश भांडारकर दिग्दर्शित ‘चाबुक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे मुख्य भूमिकेत\nShweta Tiwari Official Statement: श्वेता तिवारीला समजली तिची चूक, केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण\nHawahawai Marathi Movie: मल्याळम अभिनेत्री 'निमिषा सजयन'ची मराठीत एन्ट्री, 'हवाहवाई' चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला\nराशीभविष्य 29 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMartyrs’ Day 2022: महात्मा गांधींचे काही प्रसिद्ध प्रेरणादायी संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत\nHaldi Kunku Invitation Card Format in Marathi: हळदी-कुंकुच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी खास Invitation Card\nकोरोनाच्या आणखी एक नव्या वेरियंट NeoCov व्हायरसचा धोका, प्रत्येक 3 पैकी 1 संक्रमिताचा होतोय मृत्यू-रिपोर्ट्स\nराशीभविष्य 28 जानेवारी 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nलग्नसोहळ्यादरम्यान नव वधू-वरावर नोटा उडवत असताना पडला व्यक्ती, पुढे काय झाले तुम्हीच पहा (Watch Viral Video)\nDisha Patani in Bikini: समुद्रावर बिकिनीमध्ये दिसली दिशा पटानी; Sexy आणि Hot लूक पाहून चाहते घायाळ (See Photo)\nViral: वयाच्या 56 व्या वर्षात व्यक्तीने सुरु केले Sprem Donation, आता झाला 129 मुलांचा बाबा\nदिल्लीतील Vegetarian Fish Fry ची सोशल मीडीयात चर्चा; पहा खवय्यांच्या प्रतिक्रिया\n66 वर्षीय निवृत्त शिक्षक 'World's Most Prolific' Sperm Donor; 129 बाळांसाठी पिता\nDCGI कडून भारत बायोटेकला Intranasal बूस्टर डोस चाचणीसाठी परवानगी\nMouni Roy & Suraj Nambiar यांच बंगाली परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न, पाहा लग्नाचे फोटो\nमहाराष्ट्रामध्ये वॉक-इन स्टोअर आणि सुपरमार्केटमध्ये वाइनची विक्री करण्यास परवानगी\n भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासाठी SC चे आभार - देवेंद्र फडणवीस\nजस्टिस ब्रेयर निवृत्त झाल्यानंतर प्रथम कृष्णवर्णीय महिला सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश, जो बिडेनने केले घोषित\nOmicron Variant: महाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा श���रकाव, एकाच घरातील 9 सदस्यांना लागण\nराजस्थानमध्येही (Rajasthan) कोरोनाच्या नवीन प्रकाराने दस्तक दिली आहे. ओमिक्रॉनला (Omicron) एकाच वेळी 9 केसेस मिळाल्याने खळबळ उडाली आहे. जयपूरच्या (Jaipur) आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांमध्ये ओमिक्रॉन प्रकार आढळून आला आहे. हे लोक नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परतले असल्याचे सांगण्यात येत आहे.\nराजस्थानमध्येही (Rajasthan) कोरोनाच्या नवीन प्रकाराने दस्तक दिली आहे. ओमिक्रॉनला (Omicron) एकाच वेळी 9 केसेस मिळाल्याने खळबळ उडाली आहे. जयपूरच्या (Jaipur) आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांमध्ये ओमिक्रॉन प्रकार आढळून आला आहे. हे लोक नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परतले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे लोक मुंबईमार्गे जयपूरला पोहोचले. त्यांचा जीनोम सिक्वेन्स (Genome sequence) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 25 नोव्हेंबर रोजी एक जोडपे आपल्या दोन मुलांसह जयपूरला आले होते. एकाच कुटुंबातील चार आणि त्यांच्या नातेवाईकांसह 9 लोक नवीन प्रकारात सापडले आहेत. राजस्थानच्या आरोग्य विभागाने पुष्टी केली आहे की 9 लोकांमध्ये कोरोनाचे ओमिक्रॉन प्रकार आढळले आहेत.\nजयपूरमधील आदर्श नगर येथील रहिवासी असलेले चार लोक 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि मुंबईमार्गे जयपूरला परतले. संपूर्ण कुटुंब सध्या राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठात दाखल आहे. संक्रमित लोकांमध्ये पालक आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. एकाचवेळी 9 जणांना लागण झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही पाळत ठेवण्यात आली आहे. याला एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुधीर भंडारी यांनी दुजोरा दिला आहे. हेही वाचा Omicron in Maharashtra: महाराष्ट्रात ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटचा कहर; पुण्यात आढळले नवीन 7 रुग्ण, आतापर्यंत 8 प्रकरणांची पुष्टी\nकर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आता एकत्र 9 रुग्ण भेटल्यामुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. राजस्थान हे देशातील पाचवे राज्य बनले आहे जेथे नवीन विषाणूची प्रकरणे आढळली आहेत. भारतातील पहिला रुग्ण कर्नाटकातील बेंगळुरू येथे आढळून आला. जयपूरचे सीएमएचओ डॉ. नरोत्तम शर्मा यांनी सांगितले की, 25 नोव्हेंबरला जेव्हा हे कुटुंब दक्षिण आफ्रिकेतून बाहेर आले तेव्हा त्यां���ा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तेथून हे लोक दुबईमार्गे मुंबईत पोहोचले.\nदुबई आणि मुंबईतही प्रत्येकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 28 नोव्हेंबर रोजी जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये या कुटुंबाचा विवाहसोहळा पार पडला. विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या कुटुंबीयांचे एचआर सीटी स्कॅन ३ डिसेंबर रोजी करण्यात आले. सर्वांचे रिपोर्ट नॉर्मल आले. या लोकांमध्ये खोकला, सर्दी आणि तापाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. सर्वांची जीनोम सिक्वेन्स चाचणी होती. ज्यामध्ये नवीन विषाणूची पुष्टी झाली आहे.\nCorona Virus Update: कोरोना परिस्थिती नियंत्रणात, ओमिक्रॉनच्या पुढील प्रसाराला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज, महाराष्ट्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला माहिती\nOmicron Spread: कोविड19 संदर्भातील गाइडलाइन्स येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार- केंद्र सरकार\nOmicron प्रकार त्वचेवर 21 तास आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर तब्बल 8 दिवस जगू शकतो; संसोधनात मोठा खुलासा\nOmicron Variant: देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रकरणांमध्ये वाढ, कस्तुरबा प्रयोगशाळेत केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीच्या अहवालात 363 नमुन्यांपैकी 320 रुग्ण संक्रमित\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nJanhvi Kapoor South Debut: बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nBJP Vs Shivsena Twitter War: न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये रंगले ट्विटर वॉर, उर्मिला मातोंडकरांनी दिले केशव उपाध्येंना प्रत्यूत्तर\nराज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित; अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे\nVaccination of Children: कोरोनाविरोधी लस घेण्यास नक्की कोणती मुले आहे पात्र सरकारने स्पष्ट केली वयाची अट\nअभिनेत्री Shweta Tiwari च्या ‘ब्रा साईज’ च्या वक्तव्यावरून नवा वाद; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश\n लवकरच महाराष्ट्रातील सुपर मार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन मिळण्याची शक्यता\nKamala Building Fire Update: मुंबईतील कमला बिल्डिंगला लागलेल्या आगीत मृतांची संख्या 9 वर, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक\nTheft: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक\nVictoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज\nRonaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nFraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक\nChief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल\nKarnataka: माजी मुख्यमंत्री Yediyurappa यांच्या 30 वर्षीय नातीची आत्महत्या, घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह\nBudget Session 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात सोनिया गांधी यांची रणनीती बैठक, मोदी सरकारला घेरण्याचा निर्णय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pandhariuday.com/archives/tag/uae", "date_download": "2022-01-28T22:35:29Z", "digest": "sha1:GJZXUA3NGFKPCB46WY4UM6P3RQITHODX", "length": 3718, "nlines": 39, "source_domain": "pandhariuday.com", "title": "uae – pandhariuday", "raw_content": "\nHouthi Rebels: कोण आहेत ‘हुती बंडखोर’ यूएई-सौदीवर का होत आहेत हल्ले\nदुबई, संयुक्त अरब अमिरात :सोमवारी, संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) राजधानी असलेल्या अबुधाबीमध्ये एका ड्रोनसदृश वस्तूनं धडक दिल्यानं लागलेल्या आगीमुळे तीन\nMiracle Aisha: ३५ हजार फुटांच्या उंचीवर विमानातच महिलेनं दिला बाळाला जन्म\nहायलाइट्स: कतार एअरवेजच्या विमानातील घटना कतारहून युगांडाकडे विमानाचा प्रवास विमान प्रवासातच चिमुरडीचा जन्म दोहा, कतार :कतारहून युगांडाकडे उड्डाण घेणाऱ्या एका\nसात भारतीय येमेनच्या हुती बंडखोरांच्या ताब्यात, भारताची संयुक्त राष्ट्राकडे धाव\nहायलाइट्स: ‘रवाबी’वर स्वार असलेल्या चालक दलाचे सात भारतीय सदस्य ओलीस येमेनमध्ये सक्रीय असलेल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी घेतलं ताब्यात भारताचं\nबाल्कनीत कपडे सुकवण्यासाठी टाकताय दंड भरण्यासाठी तयार राहा\nहायलाइट्स: बाल्कनी किंवा खिडकीवर कपडे सुकवण्यासाठी दंड बाल्कनीतून सिगारेटची राख खाली पडणंही चालणार नाही बाल्कनीतून कचरा फेकणं हा गुन्हाच दुबई,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://internationaldonation.mavipa.org/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2022-01-28T22:37:55Z", "digest": "sha1:XGD733P5SQXVMMKWC7QDLWI5ZMGI6UK3", "length": 22467, "nlines": 425, "source_domain": "internationaldonation.mavipa.org", "title": "वार्षिक विज्ञान रंजन कथा स्पर्धा – Marathi Vidnyan Parishad", "raw_content": "\nवार्षिक विज्ञान रंजन कथा स्पर्धा\nवार्षिक विज्ञान रंजन कथा स्पर्धा\nविजेत्याचे नाव : कोणीही नाही\nविजेत्याचे नाव : श्री. ज्ञानेश्वर गटकर (अमरावती)\nविजेत्याचे नाव : स्वरा मोकाशी (पुणे)\nकथेचे नाव : कोरी पाटी\nविजेत्याचे नाव : डॉ. श्रीकांत कुमावत (नाशिक)\nकथेचे नाव : चक्रव्यूह\nविजेत्याचे नाव : श्रीमती वैशाली फाटक-काटकर (मुंबई)\nकथेचे नाव : अनुबंधम\nविजेत्याचे नाव : डॉ. श्रीकांत कुमावत (नाशिक)\nकथेचे नाव: तुझे आहे तुझपाशी…\nविजेत्याचे नाव : श्रीमती मानसी देशमुख (नाशिक)\nविजेत्याचे नाव : श्री. शिरीष नाडकर्णी (मुंबई)\nकथेचे नाव: डेलची काळझेप\nविजेत्याचे नाव : डॉ. नितीन मोरे (वसई)\nकथेचे नाव: रॉबिनहूडची गोष्ट\nविजेत्याचे नाव : श्रीमती स्वरा मोकाशी (पुणे)\nविजेत्याचे नाव : श्री. दीपक आपटे (पुणे)\nकथेचे नाव: वक्री गुरू\nविजेत्याचे नाव : निलेश मालवणकर (मुंबई)\nकथेचे नाव: सोळावं वरीस धोक्याचं गं\nविजेत्याचे नाव : श्री. श्रीकांत पाठक (पुणे)\nकथेचे नाव: सुपरस्टारची बायको\nविजेत्याचे नाव : श्री दिपक आपटे (पुणे)\nविजेत्याचे नाव : श्रीमती अनघा केसकर (पुणे)\nविजेत्याचे नाव : डॉ. आशिष महाबळ (अमेरिका)\nकथेचे नाव: कुणीतरी आ���े तिथं…\nविजेत्याचे नाव : श्री. संतोष सराफ (मुंबई)\nकथेचे नाव: उत्क्रांतीचा भस्मासूर\nविजेत्याचे नाव : श्रीमती सुमन नाईक (मुंबई)\nकथेचे नाव: अवकाशातील एकटेपण\nविजेत्याचे नाव : डॉ. निलेश सोनावणे (नाशिक)\nविजेत्याचे नाव : श्रीमती ऋतुजा अंबुलगे (उदगीर)\nकथेचे नाव: शस्त्रक्रिया संशोधन\nविजेत्याचे नाव : श्री. विश्वास जोशी (पुणे)\nविजेत्याचे नाव : श्री. चैतन्य शिंदे (ठाणे)\nविजेत्याचे नाव : श्रीमती शुभदा साने (सांगली)\nकथेचे नाव : स्वयंपूर्णा\nविजेत्याचे नाव : श्रीमती सुवर्णा अभ्यंकर (रत्नागिरी)\nकथेचे नाव : माणूसपण हरवलेला माणूस\nविजेत्याचे नाव : श्रीमती अंजली गोखले (मिरज)\nकथेचे नाव : मिशन ‘अक्षय’\nविजेत्याचे नाव : श्री. पराग देऊसकर (बंगळूरू)\nकथेचे नाव : न उलगडलेले कोडे\nविजेत्याचे नाव : श्री. राजेंद्र चिमणपुरे (चाळीसगाव)\nकथेचे नाव : उर्वशीचे रहस्य\nविजेत्याचे नाव : श्रीमती मेघना परांजपे (पुणे)\nकथेचे नाव : काया\nविजेत्याचे नाव : कॅ. सुनील सुळे (मुंबई)\nकथेचे नाव : ळ\nविजेत्याचे नाव : श्रीमती अलका कोठावदे (नाशिक)\nकथेचे नाव : सन २५००\nविजेत्याचे नाव : डॉ. पुष्पहास पुरेकर (नागपूर)\nकथेचे नाव : डिटेक्टिव रेणू\nविजेत्याचे नाव : प्रा. सुनील विभूते (बार्शी)\nकथेचे नाव : लिगॅन एक्स\nविजेत्याचे नाव : श्री. अतुल पित्रे (रत्नागिरी)\nकथेचे नाव : फ्रॉयडियन कोच\nविजेत्याचे नाव : श्री. शशिकांत काळे (डहाणू)\nकथेचे नाव : धर्मराज हवा होता\nविजेत्याचे नाव : श्री. शरद पुराणिक (नाशिक)\nकथेचे नाव : लालमसी\nविजेत्याचे नाव : श्री. अनिलकुमार ओझरकर (धुळे)\nकथेचे नाव : आणि सजीव निर्माण झाला\nविजेत्याचे नाव : श्री. सुनील विभुते (बार्शी)\nकथेचे नाव : महावृक्ष\nविजेत्याचे नाव : श्रीमती रेश्मा लाड\nकथेचे नाव : भूमी\nविजेत्याचे नाव : श्री. शिवाजीराव पवार (कोल्हापूर)\nकथेचे नाव : अतर्क्य\nविजेत्याचे नाव : श्रीमती तृप्ती महाले (चाळीसगाव)\nकथेचे नाव : नरभक्षी अष्टभुजा\nविजेत्याचे नाव : श्री. के.एन.साळुंके (धुळे)\nकथेचे नाव : तरंगणारा दगड\nविजेत्याचे नाव : श्री. हर्षल नलावडे (कोल्हापूर)\nकथेचे नाव : डीस्काय\nविजेत्याचे नाव : श्री. श्रीकांत भुजबळ (औरंगाबाद)\nकथेचे नाव : उल्का\nविजेत्याचे नाव : श्रीमती तृप्ती महाले (चाळीसगाव)\nकथेचे नाव : असाही एक धोंडा बोलू लागला\nविजेत्याचे नाव : डॉ. क.कृ.क्षीरसागर (पुणे)\nकथेचे नाव : अखेरचा मुक्काम\nविजेत्याचे नाव : श्री. रत्नाकर तिळवणकर (बदलापूर)\nकथेचे नाव : दधिची\nविजेत्याचे नाव : श्री. योगेश सोमण (मुंबई)\nकथेचे नाव : ०१ जानेवारी ३००१\nविजेत्याचे नाव : डॉ. सुरेखा बापट (नागपूर)\nकथेचे नाव : पृथ्वी\nविजेत्याचे नाव : श्री. रुपेश शिनकर (चाळीसगावः)\nकथेचे नाव : मम्मी रोबो\nविजेत्याचे नाव : श्रीमती अर्चना इंजल (आजरा)\nकथेचे नाव : ती तबकडी\nविजेत्याचे नाव : श्री. रत्नाकर तिळवणकर (बदलापूर)\nकथेचे नाव : विनाशाय दुष्कृताम्\nविजेत्याचे नाव : डॉ. सुरेखा बापट (नागपूर)\nकथेचे नाव : शुक्राची चांदणी\nविजेत्याचे नाव : श्रीमती सुमन किराणे (सांगली)\nविजेत्याचे नाव : श्री. डी.व्ही.कुलकर्णी (मुंबई)\nकथेचे नाव : प्रतिरूप\nविजेत्याचे नाव : श्री. अरूण नाशिककर (नाशिक)\nकथेचे नाव : स्वातंत्र्य त्यांचेही\nविजेत्याचे नाव : श्रीमती सावित्री जगदाळे (कोल्हापूर)\nविजेत्याचे नाव : श्रीमती रेखा वर्तक (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. आशुतोष भोगले (बांदा)\nविजेत्याचे नाव : श्रीमती तेजल बांदिवडेकर (औरंगाबाद)\nविजेत्याचे नाव : डॉ. अनिल मोकाशी (बारामती)\nविजेत्याचे नाव : श्रीमती रेखा वर्तक (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. डी.व्ही.कुलकर्णी (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्रीमती दीपश्री थत्ते (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. पी.के.सहस्रबुद्धे (सिंधुदूर्ग)\nविजेत्याचे नाव : श्री. प्रदीप महाडिक (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. के.एन.साळुंके (धुळे)\nविजेत्याचे नाव : श्री. मधुसूदन डिंगणकर (डोंबिवली)\nविजेत्याचे नाव : श्रीमती प्रिया देहेरकर\nविजेत्याचे नाव : श्री. दत्तात्रय मुरवणे\nकथेचे नाव : वरदहस्त\nविजेत्याचे नाव : श्री. विजय पाळंदे\nकथेचे नाव : नव्या युगाचा मनू\nविजेत्याचे नाव : श्रीमती सरोज चौगुले\nकथेचे नाव : आनंदाचे डोही\nविजेत्याचे नाव : श्री. अभिजित देगांवकर (पुणे)\nविजेत्याचे नाव : श्रीमती सुरेखा पाटील (कोल्हापूर)\nविजेत्याचे नाव : श्री. अभिजित देगांवकर (पुणे)\nकथेचे नाव : कालाय तस्मै नम:\nविजेत्याचे नाव : श्री. द.रा.भावे (बडोदा)\nविजेत्याचे नाव : श्रीमती मेघश्री दळवी (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्रीमती मेघश्री दळवी (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्रीमती सुधा रिसबूड (पुणे)\nविजेत्याचे नाव : श्री. शं.पा.चौधरी\nविजेत्याचे नाव : श्री. प्रमोद बियाणी (संगमनेर)\nविजेत्याचे नाव : श्री. सुबोध पाठक (संगमनेर)\nविजेत्याचे नाव : श्रीमती वैखरी लिमये (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. प्रमोद बियाणी (संगमनेर)\nविजेत्याचे नाव : श्रीमती वैखरी लिमये (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. म.वि.कोल्हटकर\nविजेत्याचे नाव : श्री. वाय.के.के.बाबुराव (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. सुबोध जावडेकर (मुंबई)\nविजेत्याचे नाव : डॉ. प्र.वि.सुखटनकर (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. धुडिराज वैद्य (कल्याण)\nविजेत्याचे नाव : श्रीमती रेखा कुलकर्णी (मालवण)\nविजेत्याचे नाव : श्री. गणेशप्रसाद देशपांडे (कराड)\nविजेत्याचे नाव : श्री. गं.कृ.जोशी (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. आनंद नाडकर्णी (ठाणे)\nविजेत्याचे नाव : श्री. लक्ष्मण लोंढे (मुंबई)\nविजेत्याचे नाव : डॉ. बाळ फोंडके (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. गं.कृ.जोशी (मुंबई)\nविजेत्याचे नाव : डॉ. प्र.वि.सुखटनकर (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. ज.दा.टिळक (ठाणे)\nविजेत्याचे नाव : श्रीमती कुसुम हर्डीकर (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. ज.दा.टिळक (ठाणे)\nविजेत्याचे नाव : प्रा. शाम कुलकर्णी (औरंगाबाद)\nविजेत्याचे नाव : श्री. ना.वि.जगताप (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. निरंजन घाटे (पुणे)\nविजेत्याचे नाव : श्री. चंद्रशेखर नेने (इंदूर)\nविजेत्याचे नाव : श्री. प्रशांत मोडक (नागपूर)\nविजेत्याचे नाव : श्रीमती स्वाती जोशी (सांगली)\nविजेत्याचे नाव : श्री. निरंजन घाटे (पुणे)\nविजेत्याचे नाव : श्री. सुधीर बेडेकर (पुणे)\nविजेत्याचे नाव : श्रीमती स्वाती जोशी (सांगली)\nविजेत्याचे नाव : श्री. निरंजन घाटे (पुणे)\nविजेत्याचे नाव : डॉ. प्र.वि.सुखटनकर (मुंबई)\nविजेत्याचे नाव : श्री. जी.वाय.वाघ (अंबरनाथ)\nविजेत्याचे नाव : श्री. उ.शं.ढाळे (कोल्हापूर)\nविजेत्याचे नाव : कोणीही नाही\nविजेत्याचे नाव : श्री. ज्ञानेश्वर गटकर (अमरावती)\nविजेत्याचे नाव : स्वरा मोकाशी (पुणे)\nकथेचे नाव : कोरी पाटी\nविजेत्याचे नाव : डॉ. श्रीकांत कुमावत (नाशिक)\nकथेचे नाव : चक्रव्यूह\nविजेत्याचे नाव : श्रीमती वैशाली फाटक-काटकर (मुंबई)\nकथेचे नाव : अनुबंधम\nविजेत्याचे नाव : डॉ. श्रीकांत कुमावत (नाशिक)\nकथेचे नाव: तुझे आहे तुझपाशी…\nविजेत्याचे नाव : श्रीमती मानसी देशमुख (नाशिक)\nविजेत्याचे नाव : श्री. शिरीष नाडकर्णी (मुंबई)\nकथेचे नाव: डेलची काळझेप\nविजेत्याचे नाव : डॉ. नितीन मोरे (वसई)\nकथेचे नाव: रॉबिनहूडची गोष्ट\nविजेत्याचे नाव : श्रीमती स्वरा मोकाशी (पुणे)\nविजेत्याचे नाव : श्री. दीपक आपटे (पुणे)\nकथेचे नाव: वक्री गुरू\nविजेत्याचे नाव : निलेश मालवणकर (मुंबई)\nकथेचे नाव: सोळावं वरीस धोक्याचं गं\nविजेत्याचे नाव : श्री. श्रीकांत पाठक (पुणे)\nकथेचे नाव: सुपरस्टारची बायको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/2020/10/minister-aditya-thackeray-announces-vasundhara-abhiyan-maharashtra-news.html", "date_download": "2022-01-28T21:35:26Z", "digest": "sha1:LHCGQCZVGB7ZQ5JRFKIILQL6K3CMSH6V", "length": 18323, "nlines": 74, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान", "raw_content": "\nमुख्यपृष्ठWorld Environment Dayपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nThe Editor ऑक्टोबर ०३, २०२०\nचांगली कामगिरी करणाऱ्या शहरे, गावांचा जागतिक पर्यावरण दिनी होणार सन्मान\nडीएम रिपोर्ट्स/मुंबई- राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, याकामी लोकांचा सहभाग वाढविणे, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे संरक्षण करणे या अनुषंगाने ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा आज राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३९५ शहरे आणि ३३९ मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणारी ३ अमृत शहरे, ३ महापालिका, ३ नगरपंचायती आणि ३ ग्रामपंचायतींना ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी केली.\nअभियानात राज्यात उत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, ३ जिल्हाधिकारी आणि ३ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयातून अभियानाचा ई-शुभारंभ केला. ३१ मार्चपर्यंत अभियानाचा कालावधी असेल.\nपर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर हे कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसक���, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी ऑनलाईन सहभागी झाले होते.\nमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले की, आपल्याला पुढच्या पिढीला चांगली पृथ्वी द्यायची असेल तर निसर्गाशी संबंधीत पंचतत्वांबरोबर आपण कसे जगू याचा विचार करावा लागेल. वातावरणाचा पॅटर्न बदलत आहे. पूर्वी निश्चित वेळी येणारा पाऊस आता अवेळी येत आहे. २०१२ पासून आपण दुष्काळाचा सामना केला, पण मागील २-३ वर्षापासून अतिवृष्टीचा सामना करत आहोत. निसर्ग वादळ, ढगफुटीसारखी संकटे वाढली आहेत. किंबहुना कोरोनासारखी संकटे हेसुद्धा वातावरणातील बदलाचाच परिणाम असल्याचे दिसते. हे रोखण्यासाठी पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याला पर्याय नाही. इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक रिक्षांचा वापर, अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर, कार्यालयांमध्ये ऊर्जा, पाणी यांच्या वापराचे लेखापरिक्षण करणे, कार्बन फुटप्रींटस् कमी करणे अशा अनेक उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीला गती देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nपर्यावरण राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे संरक्षण करणे ही फार चांगली संकल्पना आहे. निसर्गाशी संबंधित सर्व घटकांचा यात समावेश होतो. आपली भारतीय संस्कृती नेहमीचे पंचतत्वांचे संरक्षण करत आली आहे. यापुढील काळातही या दिशेने आपण वाटचाल केल्यास आपण जगाला दिशा देऊ शकू. माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह लोकांनी पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nप्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव म्हणाले की, प्रदुषणाच्या समस्येमुळे कार्बन उत्सर्जन, जागतिक तापमान वाढ, समुद्राचे प्रदुषण वाढल्याने धोक्यात आलेले सागरी जीवन अशा अनेक समस्या उद्भवत आहेत. औष्णिक उर्जेमुळे होणारे प्रदुषण, प्लॅस्टीकचा कचरा हे प्रश्नही गंभीर आहेत. या सर्वांचे गंभीर आणि दूरगामी परिणाम आता दिसत आहेत. याला वेळीच आळा न घातल्यास पर्यावरण���चा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो. हे रोखण्यासाठी माझी वसुंधरा अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nपर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर यांनी अभियानाविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्या म्हणाल्या की, महसूल, नगरविकास, ग्रामविकास, पर्यावरण, वन अशा विविध विभागांच्या सहभागातून राज्यात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येईल. पर्यावरण, प्रकृती आणि वसुंधरेचे जतन व संवर्धन करणारे हे अभियान असून यात सर्वांनी सहभागी होऊन येत्या ३१ मार्चपर्यंत अभियानाचा टप्पा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.\nअभियानात पर्यावरणाशी संबंधित विविध घटकांचा समावेश\nअभियानात निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केली जाणारी कामगिरी आणि राबविले जाणारे विविध उपक्रम यांच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. पृथ्वीच्या संरक्षणासाठी केले जाणारे वृक्षारोपण, नव्याने तयार होणारी हरीत क्षेत्रे, घनकचऱ्याचे वर्गिकरण, त्याचे व्यवस्थापन, किचन वेस्टचे व्यवस्थापन, हागणदारीमुक्त गाव, हागणदारीमुक्त शहराचा दर्जा, प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन आदी मुद्द्यांचा यात समावेश आहे.\nहवेची गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न, रस्ते हरीत करणे, ग्रामीण भागासाठी उज्ज्वला योजनेचे कव्हरेज, नॉन मोटराईज्ड किंवा सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन या मुद्द्यांचा वायू या घटकांतर्गत समावेश आहे. जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, पाण्याचे स्त्रोत आणि नद्या यांची स्वच्छता आणि पुनुरुज्जीवन करणे, त्यांचे सौंदर्यीकरण करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया आदी बाबींचा जल या मुद्द्यामध्ये समावेश आहे. अग्नी या मुद्द्यामध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन, सोलर तथा एलईडी लाईट्सचा वापर, बायोगॅस प्लँट्सचा वापर, ग्रामीण भागात सोलर पंपांचा वापर, शहरी भागामधील हरीत इमारतींची संख्या, शहरी भागात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन आदी मुद्द्यांच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. आकाश या मुद्द्याअंतर्गत लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीवजागृती नि���्माण करणे, त्यासाठी पर्यावरणविषयक कायदे, नियमांचे जतन करण्याबाबत शपथ घेणे आदी मुद्द्यांचा समावेश आहे. एकुण १५०० गुणांच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-v-4808757-NOR.html", "date_download": "2022-01-28T21:41:02Z", "digest": "sha1:UZ5O2KIBSQRI3U4QLWNDUZLJUFCFBZD2", "length": 6612, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "V.G.Patil murder case issue at jalgaon | गुन्हा सिद्ध करण्यासाठी वकिलांचा लागला कस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगुन्हा सिद्ध करण्यासाठी वकिलांचा लागला कस\nजळगाव- व्ही.जी.पाटील यांचा खून झाल्यानंतर चार दविसांत राजू माळी आणि राजू सोनवणेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दोन महनि्यांनी सीआयडीने त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. यानंतर हा गुन्हा सिद्ध करण्याचा प्रवास सुरू झाला.\nसुनावणीदरम्यान पंच साक्षीदार फितूर होणे, लॅबचा रिपोर्ट नकारार्थी येणे असे दोन टर्निंग पॉइंट आले होते. त्याचा फायदा संशयितांना मिळणार होता, मात्र वकिलांनी शक्कल लढवत गुन्हा सिद्ध करण्याच्या दिशेने न्यायालयाला पर्यायी पुरावे त्या वेळी उपलब्ध करून दिले होते.\nमारेकरी अटकेत होते. साक्षीदार, पंच, तपासाधिकारी या सर्वांकडून मिळालेली माहिती, पोलिस तपास या कागदपत्रांच्या आधारे सीबीआयचे सरकारी वकील डी.एन. साळवी त्यांचे मदतनीस अॅड. निखिल कुळकर्णी आणि रजनी पाटील यांनी नियुक्त केलेले खासगी वकील सुदर्शन साळुंके त्याचे मदतनीस अॅड. विलास कदम यांचा कस लागला होता.\nसुनावणीदरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या चाकू जप्तीच्या पंचनाम्यात��ल दोन पंच फितूर झाले. प्रा. पाटील यांचा मृतदेह आणि घटनास्थळावर आढळून आलेल्या रक्ताच्या नमुन्याचा रक्तगट तपासल्यानंतर अहवाल मिळता-जुळता नव्हता. या दोन घटनांमुळे सरकार पक्षावर प्रचंड तणाव आला होता. नेमक्या याचवेळी वकिलांनी अनुभवाचा कस लावत बाजू भक्कमपणे मांडण्याची कामगिरी केली आणि आरोपी राजू सोनवणेच्या विरोधात गुन्हा सिद्ध झाला.\nचाकू जप्तीचे पंच झाले फितूर\nप्रा. पाटील यांचा रक्तगट मिळत नव्हता\nमृत प्रा. पाटील यांचा मृतदेह, रक्ताने माखलेले कपडे घटनास्थळी पडलेले रक्त हे त्यांचेच असल्याचा पुरावा मिळणे महत्त्वाचे होते. यासाठी या रक्ताचे नमुने केमिकल अॅनलायझर लॅबोरेटरीकडे (रासायनिक पृथक्करण प्रयोगशाळा) पाठवण्यात आले. हे नमुने व्ही.जी. पाटील यांच्या रक्तगटाशी मिळते-जुळते असल्याचे सांगता येत नाही, असा अहवाल लॅबने पाठवला होता. सरकार पक्षासाठी ही निराशाजनक बाब होती. याच वेळी मृत प्रा. पाटील यांचा मुलगा प्रणव याने न्यायालयात स्वत:सह प्रा. पाटील यांचे ड्रायव्हिंग लायसन्स सादर केले. त्यावर दोघांचा रक्तगट सारखाच होता. ड्रायव्हिंग लायसन्स हे पब्लिक डॉक्युमेंट असल्यामुळे दोघांचे रक्तगट मिळते-जुळते असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला. त्यामुळे ते रक्ताचे नमुने प्रा. पाटील यांचेच असल्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-cricketers-who-are-celebrating-their-first-valentines-day-after-getting-married-5528405-PHO.html", "date_download": "2022-01-28T22:10:07Z", "digest": "sha1:TSL7I7GCSK5PQYO42VUU5U6VASAWWYAK", "length": 2965, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cricketers Who Are Celebrating Their First Valentine\\'s Day After Getting Married | या 8 क्रिकेटर्सचा लग्नानंतरचा हा पहिलाच आहे व्हॅलेंटाईन डे, Photos मधून पाहा बॉन्डिंग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया 8 क्रिकेटर्सचा लग्नानंतरचा हा पहिलाच आहे व्हॅलेंटाईन डे, Photos मधून पाहा बॉन्डिंग\nयुवराज सिंग आणि हेजल कीच\nस्पोर्ट्स डेस्क- Valentine's Day नेहमीच नव्या कपल्ससाठी खास राहतो. काही क्रिकेटर्ससाठीही आजचा दिवस खास आहे. कारण गेल्या वर्षी ८ क्रिकेटर्सनी लग्न व साखरपुडा केला आहे. त्यामुळे या नव्या जोडप्यांसाठी आजचा विशेष दिवस आहे. या लिस्टमध्ये युवराज सिंग टॉपवर आहे. ज्याने आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस हेजल कीचसोबत 30 नोव्हेंबर 2016 रोजी लग्न केले. युवराजचे हे लग्न सुमारे आठवडाभर चालले होते.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणते ८ क्रिकेटर्ससाठी आजचा व्हॅलेंटाईन डे आहे खास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%A1%E0%A5%80.%E0%A4%AC%E0%A5%80.", "date_download": "2022-01-28T23:28:24Z", "digest": "sha1:HQW2SPJ6FI3M5WDOY5QKWOYOULYXX22D", "length": 2668, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इंटरनेट मुव्ही डेटाबेस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(आय.एम.डी.बी. या पानावरून पुनर्निर्देशित)\nइंटरनेट मुव्ही डेटाबेस अथवा आय.एम.डी.बी. (इंग्लिश: Internet Movie Database (IMDb)) हा एक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व व्हिडिओ गेम्सबद्दल ऑनलाईन माहितीसंग्रह आहे. ह्या कोशागारामध्ये अभिनेते, निर्माते इत्यादी चित्रपट व मालिकांशी संबंधित सर्व व्यक्तींची विस्तृत माहिती असते. उदा. शोले चित्रपट; तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षित\nसिनेमा, मालिकांसंबंधित ऑनलाईन माहिती कोशागार\nLast edited on १९ ऑक्टोबर २०२०, at १४:२४\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०२० रोजी १४:२४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/21/08/2021/rajureddy-of-ghugus-congress-and-the-work-of-the-team-during-the-corona-period-is-excellent-prakash-devtale-rural-district-president/", "date_download": "2022-01-28T22:02:39Z", "digest": "sha1:NZQEX7QCRB5PHZ6JYCIDNIQ3XLX5DWIA", "length": 18214, "nlines": 182, "source_domain": "newsposts.in", "title": "कोरोना काळात घुग्घुस काँग्रेसचे राजुरेड्डी व टीमचे कार्य उत्कृष्ट : प्रकाश देवतळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi क���रोना काळात घुग्घुस काँग्रेसचे राजुरेड्डी व टीमचे कार्य उत्कृष्ट : प्रकाश...\nकोरोना काळात घुग्घुस काँग्रेसचे राजुरेड्डी व टीमचे कार्य उत्कृष्ट : प्रकाश देवतळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष\nघुग्घुस : गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने देशात व राज्यात थैमान घातले काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची चिंता न करता नागरिकांना यथा संभव मदद केली.\nया काळात कार्यकर्त्यान सोबत बैठका होऊ शकल्या नाही या करिता 20 ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्यलयात ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश जी देवतळे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात आली.\nसर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कामगार नेते सैय्यद अनवर यांनी केले.\nज्येष्ठ नेते शेषराव ठाकरे, मुन्ना लोहानी, शामराव बोबडे, शेख शमीउद्दीन, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, महिला अध्यक्ष सौ. विजया बंडीवार, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोशन पचारे यांनी पक्ष सोडून गेलेल्या कावळ्याची चिंता न करता आपल्या सोबत असलेल्या मावळ्यांन सोबतच आपल्याला नगरपरिषद निवळणुकीचा किल्ला लढवायचा आहे.\nकाँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी परिसराततील युवकांना रोजगार मिळणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा असून आम्ही स्थानिक रोजगारासाठी कटिबद्ध व प्रामाणिक असून घुग्घुस शहराला स्वच्छ शहर करण्याचा आमचा निरंतर प्रयास होत असून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहो. नगरपरिषदेत जर आमची सत्ता आल्यास आम्ही घुग्घुस शहराचा सर्वांगीण विकास करून एक आदर्श उदाहरण ठेवू असे प्रतिपादन केले.\nग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात शहर काँग्रेस कमिटीचे कार्य जिल्हा स्तरावर दखल घेण्या योग्य असून राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस उत्कृष्ट कार्य करीत असल्याचे प्रतिपादन केले.\nयेणाऱ्या नगरपरिषद निवळणुकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तन, मन, धनाने पक्ष बळकटी साठी प्रयत्न करावे व घुग्घुस नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा घुग्घुस शहराच्या विकासासाठी पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.\nयाप्रसंगी युवक काँग्रेस नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, प्रफुल हिकरे,सुरज बहुराशी,शेखर तंगडपल्ली,सौ.संगीता बोबडे, सौ.पदमा त्रिवेणी,सौ.पुष्पा नक्षीने,संध्या मंडल,सिनू गुडला,विजय माटला,लखन हिकरे, प्रेमानंद जोगी, नुरूल सिद्दीकी, इर्शाद कुरेशी,रोशन दंतलवार, विशाल मादर,सचिन कोंडावार,अंकुश सपाटे,जावेद कुरेशी,अय्युब कुरेशी, जुबेर शेख, शुभम घोडके, कपील गोगला,साहिल सैय्यद,पप्पू कुरेशी, सुधाकर जुनारकर, रंजित राकुंडे,सुनील पाटील,अय्युब कुरेशी,अंकेश मडावी, कोंडय्या तलारी, व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleकपिल गोगला यांचा कार्यकर्त्यासह काँग्रेस प्रवेश; राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या हस्ते प्रवेश संपन्न\nNext articleकाँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत गैरहजर राहणारे काँग्रेसचे की, ‘B’ टीमचे \nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभा���त सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rice-will-become-more-expensive-untimely-rains-will-reduce-production-48589?page=3", "date_download": "2022-01-28T23:55:13Z", "digest": "sha1:L3XHD5RJSAAD74R54P5U62RNRI24MRER", "length": 15826, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi Rice will become more expensive; Untimely rains will reduce production | Page 4 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे उत्पादन घटणार\nतांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे उत्पादन घटणार\nसोमवार, 29 नोव्हेंबर 2021\nनवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे. बाजारात नवीन तांदूळ विक्रीसाठी दाखल होऊ लागला असताना पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, चांगल्या गुणवत्ता असलेल्या तांदळाच्या दरात वाढ होऊ लागली आहे.\nनागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे. बाजारात नवीन तां���ूळ विक्रीसाठी दाखल होऊ लागला असताना पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी, चांगल्या गुणवत्ता असलेल्या तांदळाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात प्रति किलो तांदळाच्या दरात तीन ते चार रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच नवीन हंगामात तांदळाचे भाव कमी होण्याची शक्यता धूसर आहे.\nहंगामाच्या पहिल्या टप्प्यात दर वर्षी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथून तांदळाची मोठी आवक होते. गेल्या काही वर्षांपासून तांदळाची निर्यात वाढली आहे. अमेरिका, युरोप, आफ्रिकेतून तांदळाला मागणी वाढत आहे. यंदाच्या हंगामात गत वर्षीच्या तुलनेत तांदळाच्या दरात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांनी वाढले आहेत. यंदा प्रति क्विंटलचे दर ४२०० ते ५६०० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.\nमध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. हंगामाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील तांदळाची आवक सुरू झालेली आहे. मात्र पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसल्याने उत्पादनाचा दर्जा कमी झालेला आहे. बिगर बासमती तांदळाची परदेशातून असलेल्या मागणीमुळे दरवाढ झाली आहे.\nतांदळाच्या निर्यातीत भारताचे स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे. विदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे तांदळाचे उत्पादन कमी झाले असल्याचे नागपूर किरकोळ किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. या शिवाय गहू, धान्य, खाद्य तेलाचे भाव मागणी अभावी स्थिरावलेले आहेत. एसटी बंद असल्याने ग्राहकांची बाजारातील वर्दळही कमी झालेली असल्याने सर्वच धान्याचे भाव स्थिरावलेले आहेत.\nकेंद्र सरकारने दोन जुलैला देशात डाळीच्या साठ्यावरील निर्बंध मागे घेतले आहेत. या निर्णयाचा देशातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. केंद्र सरकारने डाळीच्या आयातीच्या निर्णयाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मसूरचे आयात शुल्क कमी केले आहे. तसेच साठ्याचे विवरण देण्याची सक्तीही सरकारने केलेली आहे. येत्या काही दिवसांत नवीन पीक बाजारात येणार आहे. त्यात सरकारने आयात करण्याच्या मुदतीत वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यांच्या पिकांना योग्य किमती मिळणार नसल्याचा आरोप दी होलसेल ग्रेन ॲण्ड सीड्स मर्चेंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी केला आहे.\nनागपूर nagpur मात mate मध्य प्रदेश madhya pradesh आंध्र प्रदेश वर्षा varsha कर्नाटक महाराष्ट्र maharashtra भारत अतिवृष्टी व्यापार गहू wheat डाळ\nपशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...\nपुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्यापुणे : गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार...\nजमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...\n‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...\nविलंब ‘एफआरपी’चे व्याज कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...\nसोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...\nराज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...\nमहावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...\nद्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...\nयंदा डाळिंब निर्यातदार शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...\nफळबाग लागवडीसाठी आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...\nकोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...\nग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...\nदळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...\nवाळूदर येतील आवाक्यात लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...\nनगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...\nतेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...\nभात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...\nउसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...\nचिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंट��नॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8185", "date_download": "2022-01-28T22:34:35Z", "digest": "sha1:TBY4QLQONBQMWWMFO5EPQPL3VD7FNHDE", "length": 11984, "nlines": 194, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "बिबट्याच्या हल्यात एक जखमी ; घोट वनपरिक्षेत्रातील घटना | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome Breaking News बिबट्याच्या हल्यात एक जखमी ; घोट वनपरिक्षेत्रातील घटना\nबिबट्याच्या हल्यात एक जखमी ; घोट वनपरिक्षेत्रातील घटना\nगडचिरोली / प्रशांत शहा\nआपल्या घरापुढील अंगणात शेतातून परत येऊन आराम करित बसलेल्या बळीराजा देविदास राठोड राहणार नवेगाव (घोट)यांच्यावर बिबट्याने आज सायंकाळी सुमारे सात वाजताच्या दरम्यान हल्ला करून गंभीर जखमी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.ही घटना घोट वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या नवेगाव येथे आज ( सोमवार ) सायंकाळी सात वाजताचा दरम्यान घडली. जखमीला तात्काळ घोट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आहे. मागील दोन दिवसा अगोदर ठाकुरनगर येथील एका महीलेचा पण बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.\nघोट वनपरिक्षेत्रातील रेगडी-विकासपल्ली येथिल गावकर्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असल्याने दहशत निर्माण झाली आहे.\nPrevious articleनगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच��या हस्ते सफाई कामगारांना मास्कचे वाटप\nNext articleकोरपना तालुका द्वारा नारंडा येथील विजवीतरक कार्यालय समोर वीज बिल होळी\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nकमलापूर हत्ती कॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार.. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रश्न\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8482", "date_download": "2022-01-28T22:30:31Z", "digest": "sha1:YTQQC3KCHTISYW53MN4C37K2BXR4O6ZR", "length": 11532, "nlines": 192, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "कार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो रुपयांची कार…. | India Dastak News Tv", "raw_content": "\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आ��…\nशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज…\nदानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली\nभाऊबीजेच्या दिवशी बहिणीने दिला भावाला अखेरचा निरोप…\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो…\nKBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…\nबेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…\nगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\n या गावात चहा विकला जात नाही…\nHome आंतरराष्ट्रीय कार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो रुपयांची...\nकार मध्ये येत होता सतत बिघाड म्हणून चक्क त्याने जाळली करोडो रुपयांची कार….\nरशियातील एका सोशल मीडिया स्टारने आपली सव्वा कोटी रुपयांची लक्झरी कार जाळून टाकली. कार नादुरुस्त झाल्याने त्याने हे कृत्य केले व त्याचा व्हिडीओही बनवला. मिखाईल लिटविन असे या प्रसिद्ध यूट्यूबरचे नाव आहे.\nया माणसाने ही महागडी कार केवळ पंधरा हजार किलोमीटरच चालवली होती. मात्र, या कारमध्ये सतत काही तरी बिघाड होत होता. गेल्या दहा महिन्यांमध्ये त्याने ही कार अनेक वेळा दुरुस्तीसाठी दिली होती. मात्र, तरीही या कारमध्ये समस्या येत असल्याने त्याने रागाच्या भरात ती जाळून टाकली. त्याबाबतचा व्हिडीओ पाहून अनेक लोकांना हा त्याचा पब्लिसिटी स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.\nPrevious articleगोंडपिपरीत ०३ लाख ४६ हजारांचा दारूसाठा जप्त…दोघांना अटक एक फरार\nNext articleगृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिस टीम सोबत साजरी केली दिवाळी\nमुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\n सात वर्षाची मुलगी उचलते ८० किग्रॅ वजन…\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार...\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी...\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५...\nजानकाबाई कोल्हे कान्वेट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….\nपत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला\nजि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.\nदर रविवारी भरणारे “संडे मार्केट” बंद ठेवण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश\nप्रजासत्ताक दिनी जि. प. उच्च प्रा.शाळा सिंधी येथील शिक्षकांकडून गावातील वाचनालयास पुस्तक भेट…गावातील नागरिकांनी मानले शिक्षकांचे आभार…\nसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahademocrat.com/2021/12/three-acquitted-in-murder-case-hingoli-session-court.html", "date_download": "2022-01-28T22:26:51Z", "digest": "sha1:KDEGJKB5ANH4VTNBBUMIJGPCTIX2HLYW", "length": 5957, "nlines": 65, "source_domain": "www.mahademocrat.com", "title": "Law and Justice: खूनाच्या गुन्ह्यात तिघांची निर्दोष मुक्तता", "raw_content": "\nमुख्यपृष्ठLaw and JusticeLaw and Justice: खूनाच्या गुन्ह्यात तिघांची निर्दोष मुक्तता\nLaw and Justice: खूनाच्या गुन्ह्यात तिघांची निर्दोष मुक्तता\nThe Editor डिसेंबर १५, २०२१\nहिंगोली: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील नवविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह तिघा जणांची निर्दोष मुक्तता येथील सत्र न्यायालयाने केली आहे. पुंजा लक्ष्मण चेपूरवार असे मयताचे नाव आहे. 2014 मध्ये तीचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही वर्षातच तीचा जळून मृत्यू झाला.\nयाबाबत मयताच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती लक्ष्मण चेपूरवार आणि दीर संजय चेपूरवार आणि शंकर चेपूरवार यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम 302, 498 अ, 34 नुसार स्टेशनरीचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून 50 हजार घेवून येण्याच्या मागणीसाठी छळ करुन खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपपत्र येथील सत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर सुरू झालेल्या खटल्यात आरोपीतर्फे अ‍ॅड. एम. एम. मोरे, अ‍ॅड. के.पी. जोंधळे यांच्यासह अ‍ॅड. रावण धाबे, अ‍ॅड. मधूकर इंचेकर, अ‍ॅड. सुनिल बगाटे यांनी काम पाहिले. हा निकाल हिंगोली येथील सत्र न्यायाधिश के.जी. पालदेवार यांनी दिला.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nSRPF Personnel Suicide in Hingoli : कौटुंबिक वादातून एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या\nThe Editor जानेवारी २८, २०२२\nहिंगोली - राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suici…\nWatch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....\nभव्य रांगोळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रजासत्ताक दिनी आदरांजली\nश्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम\nहिंगोली येथील युवा वैज्ञानिकाचे स्टीफन हॉकिंग्स यांना आव्हान\nपृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान\nहरिभाऊ इंगोले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmrcl.com/mr/media-centre/news/2020/06", "date_download": "2022-01-28T23:00:18Z", "digest": "sha1:4TY562UZQF44IR7NU3HKQ27W7ITGS6HA", "length": 10924, "nlines": 288, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "बातम्या | MMRC", "raw_content": "\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित (भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nएफ एल जी आर सी/एस एल जी आर सी\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nवाहतुक वळविण्याची नमुना योजना\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nडेपो (एम व पी)\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nमाहिती अधिकार अधिनियम ( भारत सरकार )\nमाहिती अधिकार अधिनियम ( महाराष्ट्र सरकार )\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nगिरगावच्या मेट्रो रेल्वे विस्थापितांसाठी बांधणार काळबादेवीला ४८ माजली\nगिरगांव में बनेगी ४८ मंजिला इमारत\nगिरगावच्या मेट्रो रेल्वे विस्थापितांसाठी बांधणार काळबादेवीला ४८ माजली इमारत\nगिरगांव में बनेगी ४८ मंजिला ईमारत\n'मेट्रो ३' च्या गिरगाव पुनर्वसन प्रकल्पाच्या निविदेला मोठा प्रतिसाद\nमेट्रो ३ प्रकल्पबाधितांचे लवकरच होणार पुनर्वसन\nगिरगावमध्ये प्रकल्पबाधितांसाठी उभे राहणार ४८ मजली टॉवर\nगिरगावमध्ये प्रकल्पबाधितांसाठी उभे राहणार ४८ माजली टॉवर\nमेट्रो ३ प्रकल्पबाधीतांचे लवकरच होणार पुनर्वसन\nमेट्रो-३ कॉरिडोर की ८३% टनलिंग पूरी\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2009/06/blog-post_2211.html", "date_download": "2022-01-28T22:30:08Z", "digest": "sha1:YARLOY7JAQWRC2HLPDWYACUYOV2S4LPN", "length": 8037, "nlines": 240, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: दिवस तो उजाड़ता (३० सप्टेम्बर १९९३)", "raw_content": "\nदिवस तो उजाड़ता (३० सप्टेम्बर १९९३)\nदिवस तो उजाड़ता रात्र का हो झाली,\nमूल, बाळ संसारही रस्त्यावर आली.\nरात्र सारी आश्रुनी न्हाहुनी हो गेली,\nम्हणे एक कवी, 'उष:काल होता होता काळरात्र झाली'\nहादरली जमीन सर्व हालले सामान,\nमृत्यु नेही तेथे तेंव्हा घातले थैमान.\nकोसळले घर म्हणे झाला हो भूकंप,\nजीवनाचा कित्तेकांच्या तेथे झाला की हो संप.\nनाही ऐकू आली राम-प्रहरी भूपाळी,\nभूकंप म्हणोनी कोणी ठोकली आरोळी.\nमातेनच दिली लेकराना ललकारी,\nउध्वस्त झाली तेंव्हा तेथे ती किल्लारी.\nतिस सप्टेम्बर काळा दिवस ठरला,\nनाही म्हणता-म्हणता सर्व महाराष्ट्र हालला.\nरुद्रावतार असा कसा धरणी मातेचा \nजीव घेतला त्यान हजारो लेकरांचा.\nभूकंप - भूकंप म्हणता कोसळले घर,\nरडा-रडीतच झाला सकाळचा प्रहर.\n(कवितेला लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपाची पार्श्वभूमी आहे.\nतेंव्हा मी ११ वीत धारुर जिल्ला बीड येथे शिकत होतो )\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 9:03 AM\nलेबले: कविता - कविता, जुन्या-पुराण्या कविता, प्रासंगिक कविता\nनाही ऐकू आली राम-प्रहरी भूपाळी,\nभूकंप म्हणोनी कोणी ठोकली आरोळी.\nमातेनच दिली लेकराना ललकारी,\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nदिवस तो उजाड़ता (३० सप्टेम्बर १९९३)\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/entertainment/milind-soman-looks/index.html", "date_download": "2022-01-28T22:59:23Z", "digest": "sha1:SDCXI6W3GIOI2IQ5RFGIUATKU22W7RC4", "length": 1651, "nlines": 11, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिलिंद सोमणचे लक्षवेधक फॅशनेबल लूक्स", "raw_content": "मिलिंद सोमणचे लक्षवेधक फॅशनेबल लूक्स\nआपल्या वॉकमुळं मिलिंदनं सर्वांना 'मेड इन इंडिया' गाण्याची आठवण करून दिली.\nअंगात जॅकेट असताना डोक्यावर फेटा फक्त मिलिंदच बांधू शकतो.\nगुजरात ट्रीपचा आनंद घेताना मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता.\nपेटा इंडियाच्या विगन फॅशन प्रमोशनदरम्यान मिलिंद सोमण.\nमिलिंद सोमण कोणताही वेश अगदी सहजपणे कॅरी करू शकतो.\nकॅज्युअल लूकमध्ये अप्रतिम दिसणारा मिलिंद.\nव्यायामावेळीही मिलिंद खास आउटफिट परिधान करतो.\nस्टाइलसह कम्फर्टेबल दिसणारा मिलिंद सोमणचा हा बीच लूक.\nहिवाळी आउटफिटमधला मिलिंदचा परिपूर्ण लूक कसा आहे पाहा\nकाळं जॅकेट घातलेला मिलिंद अगदी पटकन लक्ष वेधून घेतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-extending-import-period-tur-urad-will-have-little-effect-46766?page=1&tid=121", "date_download": "2022-01-28T23:17:39Z", "digest": "sha1:3RH32NIJ3H3DRUJMTN236PSW4SF6SH2Q", "length": 17567, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Extending the import period of tur, urad will have little effect | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल अल्प परिणाम\nतूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल अल्प परिणाम\nशुक्रवार, 17 सप्टेंबर 2021\nकेंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा कालावधी वाढविला आहे. आयातदारांना मुक्त आयात धोरणांतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत व्यवहार झालेल्या मालाची ३१ जानेवारीपर्यंत आयात करता येणार आहे.\nपुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा कालावधी वाढविला आहे. आयातदारांना मुक्त आयात धोरणांतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत व्यवहार झालेल्या मालाची ३१ जानेवारीपर्यंत आयात करता येणार आहे. या निर्णयाने आयातदारांना दिलासा\nमिळाला. मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि कडधान्याची उपलब्धता बघता या निर्णयाचा अल्प परिणाम होण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले.\nयापूर्वी सरकारने कडधान्याची मुक्त आयात धोरणांतर्गत परवानगी देताना ३१ ऑक्टोबरपर्यंत आयातीचे व्यवहार (बिल ऑफ लॅण्डिंग) झालेल्या मालाची ३० नोव्हेंबरपर्यंत आयात करण्���ास परवानगी दिली होती. यात वाढ करून आता ३१ डिसेंबरपर्यंत व्यवहार झालेल्या मालाची ३१ जानेवारी २०२२ पर्यंत आयात करता येणार आहे.\nअलीकडेच कडधान्य उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या इंडियन पल्सेस ॲण्ड ग्रेन्स असोसिएशनच्या (आयपीजीए) उपाध्यक्षांनी देशात जून आणि जुलै महिन्यांत तब्बल तीन आठवड्यांत पावसाने दडी मारल्याने आणि नंतर मुसळधार पावसाने खरिपातील तूर, मूग आणि उडदाला मोठा फटका बसल्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे देशांतर्गत कडधान्य पुरवठा प्रभावित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे सरकारने आयातीचा निर्णय घेतल्याचे जाणकारांनी सांगितले.\nसणासुदीत ग्राहकांना दिलासा; शेतकऱ्यांचे काय\nकडधान्य उद्योग आणि व्यापारातील संस्थांनी खरिपात नुकसान झाल्याने कडधान्य उत्पादनात घट होण्याची भीती वर्तविली. त्यामुळे भाववाढ होऊन ग्राहकांना फटका बसेल, असे मत व्यक्त केले. परिणामी, केंद्र सरकारने आयातीसाठी दारे उघडी केली. परिणामी, मूग आणि उडदाचे कडधान्याचे बाजारभाव घसरले. पीक नुकसान होऊन उत्पादन कमी होऊन डाळ महाग होईल याचा विचार सरकारने केला, मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले, त्यामुळे त्यांना चांगला दर मिळाला पाहिजे याचा विसर मात्र केंद्र सरकारला पडला. आयात करून बाजारात हस्तक्षेप केला आणि दर पाडले, असा आरोप शेतकरी करत आहेत.\nकंटेनर, जहाज उपलब्धतेअभावी अडथळे\nकेंद्र सरकारने व्यापाऱ्यांना आयातीसाठी परवानगी दिली खरी, मात्र मालवाहतुकीसाठी कंटेनर तसेच जहाजांची कमतरता आणि वाढलेले वाहतूक भाडे यामुळे आयातदारांना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारकडे म्यानमारमधून आयातीसाठी ६० दिवस आणि आफ्रिकेतून आयातीसाठी ९० दिवसांचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. आफ्रिकेच्या पूर्व भागात कडधान्याची काढणी ऑगस्टमध्ये सुरु होते आणि शिपमेंट सप्टेंबरमध्ये सुरू होते. मात्र कंटेनर आणि जहाजांच्या कमतरतेने येथील निर्यात प्रभावित होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nतूर उडीद पुणे कडधान्य व्यापार मूग डाळ\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nआयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...\nतुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...\nखानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...\nकापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....\nकंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...\nधनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...\nजगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...\nतुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...\nदिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....\nगुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...\nखाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...\nमोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...\nमागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...\nखाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...\nदेशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...\nभारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...\n‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...\n‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...\nभारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुक���य सुधारित सोयापेंड...\nबेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sarasgad-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T21:45:59Z", "digest": "sha1:PGDXNRUWQEDW4CTPSM4PGKYM5JVTLZD4", "length": 13011, "nlines": 117, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "सरसगड किल्ला माहिती, Sarasgad Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सरसगड किल्ला मराठी माहिती निबंध (Sarasgad fort information in Marathi). सरसगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी सरसगड किल्ला मराठी माहिती निबंध (Sarasgad fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसरसगडाच्या जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे\nसरसगड पाली हे अष्टविनायकांपैकी गणेश मंदिर असलेले एक ठिकाण आहे जिथे सरसगड आहे. पालीच्या गणपतीचे नाव बल्लाळेश्वर आहे आणि मंदिराच्या अगदी मागे असलेल्या सरसगड किल्ल्याची तटबंदी दिसते.\nसरसगड किल्ल्याचा वापर प्रामुख्याने आसपासच्या प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. किल्ल्यावरून पाली आणि आजूबाजूचा सर्व परिसर दिसतो. शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि त्याच्या पुनर्बांधणीसाठी २००० होन खर्च केले होते. स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला भोर संस्थानच्या ताब्यात होता.\nसरसगड किल्ला हा डोंगरी किल्ला आहे. त्याचा आकार ​​पुणेरी पगडीसारखा असल्याने त्याला पगडीचा किल्ला असेही म्हणतात.\nमलिक अहमदने त्यांच्या कोकण मोहिमांमध्ये ताब्यात घेतलेले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्यात आणले होते, त्यात सरसगड हा किल्ला सुद्धा होता. सरसगड किल्ला इंग्रजांच्या सैन्याने कधीच ताब्यात घेतला नाही आणि प्रयत्नही केला नाही आणि हा किल्ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत भोर संस्थानच्या ताब्यात होता.\nसरसगड किल्ला आसपासच���या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी एक टेहळणी ठिकाण म्हणून बांधण्यात आला होता जो त्याच्या ओळखण्यायोग्य चार शिखरांमुळे सोपे काम होते. वर्षभर पाणी मिळावे म्हणून किल्ल्याच्या खडकात सुमारे दहा टाकी कोरलेली आहेत. पहारा ठेवण्यासाठी दोन बुरुजही बांधले गेले, ज्यात बुरुजांच्या पायथ्याशी खोल्या आहेत आणि पहारेकऱ्यांचे निवासस्थान म्हणून वापरण्यात आले.\nमुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला तिहेरी पडद्याची भिंत दिसते. उजवीकडे जाऊन १५ पायऱ्या चढून गेल्यावर तटबंदी दिसते. डावीकडे पाण्याचे मोठे टाके आहे. पुढे गडावर जाण्यासाठी दुसरी वाट आहे. याच्या जवळच मोती हौद नावाची पाण्याची टाकी आहे. उजवीकडे गेल्यास १५ पायऱ्या चढून किल्ल्याच्या पायथ्याशी जावे लागते.\nयेथे आपल्याला पाण्याचा मोठा साठा दिसतो. त्याच्या डावीकडे शहापीरची समाधी आहे. त्याच्या जवळ काही लहान तलाव दिसतात. जवळच असलेल्या एका गुहेत आपल्याला ‘शिवलिंग’ दिसते. टाकीच्या उजव्या बाजूला आपल्याला शस्त्रागार, तुरुंग आणि निवासस्थाने दिसतात. येथे १० ते १२ लोकांची राहण्याची सोय आहे. त्याच्या पुढे तटबंदीकडे जाणारी वाट आहे.\nगडावर केदारेश्वर मंदिर आणि जवळच एक तलाव दिसतो. आजूबाजूच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी दोन बुरुज आहेत. किल्ल्यावरून ‘तीन कावडी’चा डोंगर दिसतो. आपण या किल्ल्यावरून सुधागड, धनगड आणि कोरीगड पाहू शकतो.\nगडावर सध्या कोणतीही रहाण्याची सोया नाही. खाण्याची सुविधा उपलब्ध नाही. काही लोक येथे येऊन स्वयंपाक सुद्धा करतात. गडावर अनेक टाक्या आहेत. गडाच्या पायथ्याशी शहापीरच्या समाधीजवळील पाण्याचा साठा प्रामुख्याने पिण्यासाठी वापरला जातो.\nविमानाने मुंबई जवळचे विमानतळ आहे.\nरेल्वेने दिवा रेल्वे स्थानकातून सकाळी ६ वाजता दिवा येथून तुम्ही कोकण रेल्वे पकडू शकता. नागोठणेला पोहोचायला तुम्हाला जवळपास अडीच तास लागतील.\nरस्त्याने जायचे असेल तर नागोठणे ते पाली जायला तुम्हाला बस, रिक्षा मिळू शकते.\nसरसगडाच्या जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे\nसरसगड किल्ला सुधागड किल्ल्याजवळ आहे. त्यामुळे याला सुधागड किल्ल्याचा जुळा किल्ला सुद्धा म्हणतात. पाली गावाजवळ असलेला सरसगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे.\nतर हा होता सरसगड किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास सरसगड किल्ला हा निबंध मा���िती लेख (Sarasgad fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/tag/mangalgad-fort-essay-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:04:12Z", "digest": "sha1:HQJP2HWOAL7L4H4BMTCBLAYTU6U3OUFN", "length": 2706, "nlines": 73, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "Mangalgad Fort Essay in Marathi - Marathi Social", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मंगळगड किल्ला मराठी माहिती निबंध (Mangalgad fort information in Marathi). मंगळगड किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली …\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/assistant-commissioner-of-vasai-virar-municipal-corporation-goes-missing/", "date_download": "2022-01-28T22:49:22Z", "digest": "sha1:3OP66PAI3AMWFG3ZOVBGDRV65LNKYHBG", "length": 12716, "nlines": 186, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nWebnewswala Online Team – वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. महानगरपालिकेत मागच्या एक वर्षापासून कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता.\nप्रेमसिंग जाधव यांनी सहाय्यक आयुक्तपदावर काम करताना वसई-विरार शहरातील अनेक अनधिकृत बांधकामेही भुईसपाट केलेली आहेत. दोन जून रोजी कामावरून सुटल्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.\nवॉटरफ्रंट डेव्हलपमेंट’ साठी प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री भेट\nमुंबईत ट्रेन बंद असल्याने वसईची फुलशेती संकटात\nमीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत घरांचे स्वप्न साक���र\nपोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वे स्थानकातले असल्याचे समजले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले, याविषयी पोलीस तपास करीत आहेत.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nफेक ओळखपत्र, मीरा चोप्रा नाहीतर 21 श्रीमंतांच्या पोरांनी घेतली लस\nलवकरच येणार स्वदेशी लस सरकारने दिले 1500 कोटी\nसिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी\nवैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी\nNetFlix मुंबईत उभारणार जगातील पहिला स्टुडीओ\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nकोस्टल रोड साठी मुंबईच्या समुद्रात महाकाय दगडांचा भराव\nमोबाईल वापरून घरबसल्या मिळवा LPG सबसिडी\nमल्टिप्लेक्सच्या प्रत्येक खेळासाठी १००० रुपये रंगभूमी कर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://dev.marathisrushti.com/author/alkavadhavkar/", "date_download": "2022-01-28T23:21:33Z", "digest": "sha1:72MC3MPV7S6GROORRL7VEETUMFDYFGS5", "length": 3154, "nlines": 54, "source_domain": "dev.marathisrushti.com", "title": "सौ. अलका वढावकर – MS Development", "raw_content": "\n[ November 26, 2020 ] बिच्चारा नवरा\tकविता - गझल\n[ November 25, 2020 ] भारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी\tव्यक्ती चित्रे\n[ November 25, 2020 ] कॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा\tललित लेखन\n[ November 25, 2020 ] रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)\tओळख महाराष्ट्राची\n[ November 18, 2020 ] शिवाजी मंदिर, दादर, मुंबई\tओळख महाराष्ट्राची\nArticles by सौ. अलका वढावकर\nकांही म्हणा आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट मिडीयासारखा बायको घेते येताजाता बाईट लग्नाआधी बरी वाटायची, साधी आणि भोळी एका गजर्‍यात देखील हिची, खुलायची खळी माझ्या आईला पाहूनही हिच्या गाली पडायची खळी निवड नाही चुकली आपली, वाटायच […]\nरविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)\nby आदित्य संभूस in ओळख महाराष्ट्राची\nभारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी\nकॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा\nरविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)\nशिवाजी मंदिर, दादर, मुंबई\nमुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2010/11/blog-post_14.html", "date_download": "2022-01-28T22:51:13Z", "digest": "sha1:VV5NDANXVC6FGP6JZH52CDBUU5ROILA7", "length": 7746, "nlines": 253, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: एक उनाड दिवस जगून पहा !", "raw_content": "\nएक उनाड दिवस जगून पहा \nरोजच तुम्ही काम करता\nआज ऑफिस दुरून पहा,\nएकदा दांडी मारून पहा.\nत्याच रुळावर तोच वेग\nएकदा स्टेशन चुकउन पहा\nएकदा लोकल हुकउन पहा.\nएक उनाड दिवस जगून पहा \nरोजच चालतो वरण भात\nरोजच असतात हातात हात\nआज जोडी बदलून पहा\nआज 'गोडी' बदलून पहा \nमग Picture वेगळा दिसेल\nतुमचाच सिनेमा सगळा असेल \n.... तेव्हा Entry मारून पहा\nथोडी Country मारून पहा \nएक उनाड दिवस जगून पहा \nरोज असते तेच गाव\nरोज सांगता तेच नाव\nएकदा भलत्याच गावी जाउन पहा\nअन भलत्याच सारखं वागून पहा \nएक उनाड दिवस जगून पहा \nरोज तुमची तीच ओळख\nरोज तुमचा तोच कट्टा\nरोज तुमचे तेच मित्र\nरोज तुमच्या जुन्याच थट्टा\nतुमचा चेहरा बाजूला ठेऊन\nएकदा ओळख विसरून पहा \nरोज असता साळसूद तुम्ही\nआज थोडे घसरून पहा .\nएक उनाड दिवस जगून पहा \nहा भेटो किंवा तो भेटो\nरोज तुमचा तोच फोटो \nरोज तुमची तीच style\nरोज तुमच तेच Profile.\nएकदा Moto बदलून पहा.\nएकदा फोटो बदलून पहा.\nएक उनाड दिवस जगून पहा \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 6:59 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nबापू, परत रिस्क घ्याल का \nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n~ आभाळ सारे फाटले ~\nएक उनाड दिवस जगून पहा \nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2022-01-28T22:21:52Z", "digest": "sha1:SDZPCGTZSUJD72IZEEQZHFHE43PXZYPW", "length": 3577, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मध्य प्रदेशातील पुरातत्त्वीय स्थळे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:मध्य प्रदेशातील पुरातत्त्वीय स्थळे\n\"मध्य प्रदेशातील पुरातत्त्वीय स्थळे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०१८ रोजी १८:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/08/North-Central-Railway-Recruitment.html", "date_download": "2022-01-28T22:59:32Z", "digest": "sha1:L4UMNV737F37ZJ72RYQ5BWYIJTHCA4CA", "length": 8851, "nlines": 85, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "North Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वे���ध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 1664\n1 प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) 1664 वेल्डर, वायरमन व कारपेंटर - 8 वी उत्तीर्ण, ITI\nउर्वरित ट्रेड: 50 टक्के गुणांसह SSC (10वी) उत्तीर्ण, ITI\nवयोमर्यादा Age Limit : 1 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्ष ( एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)\nपरीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/अपंग/महिला निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकू��� 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2022-01-28T23:12:47Z", "digest": "sha1:SHSXOYTC6YIRQYJZJNTWTIEQ6HGSMJHK", "length": 1898, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२३२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १२३२ मधील जन्म‎ (रिकामे)\nइ.स. १२३२ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १२३२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.real-estate.net.in/search/category,63/country,IN", "date_download": "2022-01-28T21:38:10Z", "digest": "sha1:ID2NYXPYYL2M5PEWMGIMLYTDPGXN53DV", "length": 26949, "nlines": 295, "source_domain": "mr.real-estate.net.in", "title": "टाऊनहाऊस भारतात", "raw_content": "\nसूची प्रकाशित करा जोडा\nअपार्टमेंटस् मध्ये Greater Noida\nअपार्टमेंटस् मध्ये Uttar Pradesh\nअपार्टमेंटस् मध्ये Viman Nagar\nअपार्टमेंटस् मध्ये Lower Parel\nअपार्टमेंटस् मध्ये Sanchar Nagar\nअपार्टमेंटस् मध्ये Madhya Pradesh\nअपार्टमेंटस् मध्ये Andhra Pradesh\n1 - 10 च्या 391301 याद्या\nनव्याने सूचीबद्ध क्रमवारी लावा\nनव्याने सूचीबद्ध प्रथम कमी किंमत प्रथम उच्च किंमत\nभाड्याने | 2 बेड| 2 आंघोळ | 1350 Sq feet\nद्वारा प्रकाशित Ripin Kumar Sharmma\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 54 minutes ago\nविक्रीसाठी | 3 बेड| 3 आंघोळ | 2225 Sq feet\nपहा व्हिला प्रकाशित केले 54 minutes ago\nभाड्याने | 2 बेड| 1 आंघोळ | 1280 Sq feet\nद्वारा प्रकाशित Singh Properties\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 54 minutes ago\nभाड्याने | 3 बेड| 4 आंघोळ | 1200 Sq feet\nद्वारा प्रकाशित Nurvi Estate\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 54 minutes ago\nविक्रीसाठी | 3 बेड| 3 आंघोळ | 1563 Sq feet\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 55 minutes ago\nविक्रीसाठी | 2 बेड| 2 आंघोळ | 1000 Sq feet\nद्वारा प्रकाशित Individual Agent\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 55 minutes ago\nविक्रीसाठी | 2 बेड| 2 आंघोळ | 1041 Sq feet\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 55 minutes ago\nभाड्याने | 2 बेड| 2 आंघोळ | 1100 Sq feet\nद्वारा प्रकाशित Tm Rsp Property\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 55 minutes ago\nविक्रीसाठी | 6 बेड| 6 आंघोळ | 7200 Sq feet\nद्वारा प्रकाशित We Realtors\nपहा व्हिला प्रकाशित केले 55 minutes ago\nभाड्याने | 1 बेड| 1 आंघोळ | 700 Sq feet\nद्वारा प्रकाशित Raja Nayak\nपहा अपार्टमेंटस् प्रकाशित केले 55 minutes ago\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nभारत (हिंदी: भारत), अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (हिंदी: भारत गणराज्य) हा दक्षिण आशियातील एक देश आहे. हा क्षेत्रफळाचा सातवा क्रमांकाचा देश, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. दक्षिणेस हिंद महासागर, दक्षिण-पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिण-पूर्वेस बंगालचा उपसागर हे पश्चिमेस पाकिस्तानच्या सीमेस लागून सीमेत आहे; उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान; आणि पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार. हिंद महासागरात, भारत श्रीलंका आणि मालदीवच्या आसपास आहे; अंदमान आणि निकोबार बेटे थायलंड आणि इंडोनेशियातील समुद्री सीमा सामायिक करतात. आधुनिक मानव आफ्रिकेतून ,000 55,००० वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात दाखल झाले. सुरुवातीच्या काळात शिकारी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या रूपांमुळे त्यांच्या लांबलचक व्यापार्‍यामुळे हा प्रदेश खूपच वैविध्यपूर्ण झाला आहे. मानवी अनुवांशिक विविधतेमध्ये हा आफ्रिकेनंतर दुसरा क्रमांक आहे. Life,००० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या पश्चिमेच्या सीमेवरील उपखंडात स्थायिक जीवन अस्तित्वात आले आणि ते बीसीईच्या तिस third्या सहस्राब्दीच्या सिंधू संस्कृतीमध्ये हळू हळू विकसित होत गेले. इ.स.पू. १२०० मध्ये संस्कृत या एक इंडो-युरोपियन भाषेचा एक पुरातन प्रकार वायव्येकडून हिंदुस्थानात विखुरला गेला आणि तो vedग्वेदाची भाषा म्हणून उलगडला गेला आणि हिंदुत्वातील हिंदुत्व बिघडले याची नोंद झाली. उत्तरेकडील प्रदेशात द्रविड भाषेच्या भाषा बोलल्या गेल्या. इ.स.पू. 400०० मध्ये, जातीवाचक स्तरीकरण आणि वगळण्याची प्रक्रिया हिंदू धर्मात दिसून आली आणि बौद्ध आणि जैन धर्म उद्भवला आणि परंपरागत नसलेल्या सामाजिक आदेशांची घोषणा केली. सुरुवातीच्या राजकीय एकत्रीकरणामुळे गंगेच्या खो in्यात असलेल्या मौर्य आणि गुप्त साम्राज्यांना मोकळा झाला. त्यांचे सामूहि��� युग व्यापक सर्जनशीलतेने ग्रस्त होते, परंतु स्त्रियांची घसरण होणारी स्थिती आणि अस्पृश्यतेचे विश्वास असलेल्या एका संघटनेत समावेश केल्यामुळे हे चिन्हांकित होते. दक्षिण भारतात, मध्य राज्यांनी द्रविड-भाषेची लिपी आणि धार्मिक संस्कृती दक्षिणपूर्व आशियाच्या राज्यांकडे निर्यात केली. मध्ययुगीन काळाच्या काळात ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी धर्म आणि झोरोस्टेरियन धर्माने भारताच्या दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील भागात मुळे घालविली. मध्य आशियातील सशस्त्र हल्ले अधून मधून भारताच्या मैदानावर ओलांडले आणि शेवटी दिल्ली सल्तनतची स्थापना केली आणि उत्तर भारत मध्ययुगीन इस्लामच्या वैश्विक नेटवर्कमध्ये ओढला. १ the व्या शतकात, विजयनगर साम्राज्याने दक्षिण भारतात दीर्घकाळ टिकणारी संयुक्त संस्कृती तयार केली. पंजाबमध्ये संस्थागत धर्म नाकारून शीख धर्म उदयास आला. १ Mughal२26 मध्ये, मोगल साम्राज्याने दोन शतके सापेक्ष शांततेच्या स्थापनेनंतर चमकदार आर्किटेक्चरचा वारसा सोडला. हळू हळू ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमांचा विस्तार होत गेला आणि त्यानंतर भारताला वसाहती अर्थव्यवस्थेत बदलले, परंतु त्याचे सार्वभौमत्वही मजबूत केले. १ British 1858 मध्ये ब्रिटीश क्राउन राजवटीची सुरुवात झाली. भारतीयांना देण्यात आलेल्या अधिकारांना हळूहळू मान्यता देण्यात आली, परंतु तंत्रज्ञानात बदल घडवून आणले गेले, आणि शिक्षण, आधुनिकता आणि सार्वजनिक जीवन या विचारांची मुळे रुजली. एक अग्रगण्य आणि प्रभावी राष्ट्रवादी चळवळ उदयास आली, जी अहिंसक प्रतिकारासाठी प्रख्यात होती आणि १ 1947 in in मध्ये त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारत लोकशाही संसदीय व्यवस्थेमध्ये राज्य करणारा धर्मनिरपेक्ष संघराज्य आहे. हा बहुलवादवादी, बहुभाषिक आणि बहु-वंशीय समाज आहे. भारताची लोकसंख्या १ 195 1१ मध्ये 1 36१ दशलक्ष वरून २०११ मध्ये १,२११ दशलक्षांवर वाढली. त्याच काळात, दरमहा प्रतिमाह उत्पन्न त्याचे प्रमाण US$ अमेरिकन डॉलर्सवरून वाढून १,49 8 $ अमेरिकन डॉलर्स इतके झाले आणि साक्षरतेचे प्रमाण १.6..6% वरून% 74% पर्यंत गेले. १ 195 1१ मध्ये तुलनात्मकदृष्ट्या निराधार देश होण्यापासून, भारत एक वेगाने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे, जो विस्तारित मध्यमवर्गासह माहिती तंत्रज्ञान सेवांचे केंद्र आहे. यात एक अंतराळ कार���यक्रम आहे ज्यात अनेक नियोजित किंवा पूर्ण केलेल्या विवाहबाह्य मोहिमांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट, संगीत आणि अध्यात्मिक शिकवण जागतिक संस्कृतीत वाढती भूमिका निभावतात. वाढत्या आर्थिक असमानतेच्या किंमतीवर असले तरीही भारताने दारिद्र्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. भारत हे अण्वस्त्रे असलेले राज्य आहे, जे लष्करी खर्चात जास्त आहे. 20 व्या शतकाच्या मध्यापासून निराकरण न झालेला शेजारी पाकिस्तान आणि चीन यांच्याशी काश्मीरविषयी वाद आहेत. लैंगिक असमानता, बाल कुपोषण आणि वायू प्रदूषणाची वाढती पातळी हे भारताला सामोरे जाणा .्या सामाजिक-आर्थिक आव्हानांमध्ये आहे. चार जैवविविधता हॉटस्पॉट्ससह भारताची भूमी मेगाडिव्हर्सी आहे. त्याच्या वनक्षेत्रात 21.4% क्षेत्राचा समावेश आहे. पारंपारिकपणे भारताच्या संस्कृतीत सहिष्णुतेने पाहिले गेलेले भारताचे वन्यजीव या जंगलांमध्ये आणि इतरत्र संरक्षित वस्तींमध्ये समर्थित आहे.\nउत्तर अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि युरोपमधील काही भागांत वापरलेले टाऊनहाऊस किंवा टाउन हाऊस हा एक प्रकारचा टेरेस हाऊसिंग आहे. आधुनिक टाउन हाऊस बहुतेक मजल्यांवर लहान फूटप्रिंट असते. हा शब्द मूळचा ब्रिटिशांच्या वापरात मुख्य निवासस्थानाचा किंवा मुख्य रहिवासी असलेल्या एखाद्याच्या शहर रहिवासी (सामान्यत: लंडनमध्ये) होता.\nमुख्यपृष्ठ बद्दल ब्लॉग किंमत साइट मॅप सदस्यता रद्द करा संपर्क\nया पृष्ठावरील मालमत्ता वर्णन आणि संबंधित माहिती ही जाहिरातदाराद्वारे प्रदान केलेली विपणन सामग्री आहे आणि मालमत्ता तपशील तयार करीत नाही. कृपया संपूर्ण माहिती आणि पुढील माहितीसाठी जाहिरातदाराशी संपर्क साधा.\nभागीदार डेटा प्रदाते डाउनलोड कराआमच्यासाठी एक पोस्ट लिहासेवांच्या अटीगोपनीयता धोरण\nलॉग इन करा नवीन खाते नोंदणी करा\nमुख्यपृष्ठ आम्हाला मेल करा आम्हाला कॉल करा\nशहर किंवा प्रदेश टाइप करा\nसर्व श्रेण्यानिवासी घरेलँड लॉटगॅरेज आणि पार्किंगची ठिकाणेकमर्शियल रिअल इस्टेटइतर सर्व स्थावर मालमत्ताव्यवसाय निर्देशिकास्थावर मालमत्ता एजंट निर्देशिका\nगॅलरी / सूची म्हणून आयटम दर्शवा\nगॅलरी दृश्य यादी दृश्य\nकोणतेही वय1 दिवस जुना2 दिवस जुने1 आठवडा जुना2 आठवडे जुना1 महिना जुना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/schools-should-continue-with-half-attendance-chief-minister-kgm00", "date_download": "2022-01-28T21:52:54Z", "digest": "sha1:CA5ID6FZNX6D4V3FAZGVKTSDD3CPFNNQ", "length": 9707, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "शाळा अर्ध्या उपस्थितीत सुरु ठेवाव्यात; मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Sakal", "raw_content": "\nशाळा अर्ध्या उपस्थितीत सुरु ठेवाव्यात; मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमुंबई : चित्रपटगृहांप्रमाणेच (Cinema) सार्वजनिक समारंभ तसेच शैक्षणिक संस्था निम्म्या उपस्थितीत सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (Maharashtra Chamber of Commerce) अँड इंडस्ट्री चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे.\nचेंबर तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासह संबंधित प्रमुख मंत्र्यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. मद्यालये सुरु पण विद्यालये बंद (School closed) असे चित्र निर्माण होणे व्यवहार्य नाही. अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था सुरळित राहण्यासाठी तसेच भावी नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी वरील निर्णय घ्यावेत, असेही चेंबरने म्हटले आहे.\nहेही वाचा: कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह वेकोलिच्या कार्यालयासमोर आणून ठेवला; अपमानास्पद वागणूक आणि मानसिक त्रास\nराज्य सरकारने चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आदींनी निम्म्या क्षमतेने कार्यरत राहण्याची संमती दिली आहे. पण त्याचवेळी लग्नसमारंभ, सभा, सामाजिक कार्यक्रम, परिसंवाद आदींसाठी 50 जणांची मर्यादा निश्‍चित केली आहे. मात्र या कार्यक्रमांवर इव्हेन्ट ऑर्गनायझर्स, कॅटरर्स, टेन्ट कॉन्ट्रॅक्टर्स, डेकोरेटर्स, बँडवाले इत्यादी अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार व उदरनिर्वाह अवलंबुन आहे. 50 जणांच्या मर्यादेमुळे हे सर्व व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांची उपस्थिती किमान दोनशेपर्यंत वाढवावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.\nहेही वाचा: बालदिन विशेष : मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी कार्यक्रम आखण्याची गरज\nगेली दोन वर्षे शाळा-महाविद्यालये ऑनलाईन पद्धीतीने सुरु असल्याने त्याचा फार मोठा दुष्परिणाम मुलांच्या शैक्षणिक, मानसिक आणि वैयक्तिक प्रगतीवर झाल्याचे दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिकवलेला अभ्यास विसरले असून अनेकजण मोबाईलच्या आहारी गेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना समुपदेशन तसेच डोळ्यांवरील उपचारांसह अन्य वैद्यकीय उपचारांची गरज भासते आहे. शालेय ��िद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू असून त्यांच्यात संसर्गाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियम पाळून सामाजिक कार्यक्रम व शाळा निदान अर्ध्या उपस्थितीत सुरु कराव्यात, असेही गांधी यांनी या निवेदनात म्हटले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/ward-office1-rti/", "date_download": "2022-01-28T23:06:32Z", "digest": "sha1:ELDVBPUUPGOLFWJXW7NLJ2LKQV53PCAA", "length": 7076, "nlines": 164, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "प्रभाग समिती क्र.०१ – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nNews: कोविड - 2019 बाबत माहिती आणि इतर महत्वाची माहिती\nप्रभाग समिती क्र.०१ माहिती अधिकार अधिनियम\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०२०-२१\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१९-२०\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१८-१९\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१७-१८\nमाहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावयाची माहिती २०१६-१७\nमाहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती\nअधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये बाबतची माहिती\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती देणेबाबत\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद (अविनाश गजानन म्हात्रे 11/06/18)\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद (भरत लक्ष्मण पाटील 05/07/18)\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद (धीराज दुबे 01/08/18)\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद ( दिनेश दत्ताराम कानवजे 2 9/05/18)\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद (���र्षद जसवंत पाटील 08/05/18)\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद (जगदीश मदुसुदन पाटील 20/06/18)\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद ( जगदीश मदुसुदन पाटील 25/07/18)\nकेंद्र शासन माहिती अधिकार २००५ अंतर्गत माहिती मिळणे बाबद (अरविंद शिवप्रसाद सिंह 26/07/18)\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2020/09/ssb-recruitment-2020-1522.html", "date_download": "2022-01-28T23:01:39Z", "digest": "sha1:IYNP4TOQIDA7YFYT775H2VPJ7ZFPVGL4", "length": 12450, "nlines": 145, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "SSB Recruitment 2020 | सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 1522 जागांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nSSB Recruitment 2020 | सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 1522 जागांची भरती\nसशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या विविध वर्गवारीमध्ये 1522 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 1522\n(ड्रायव्हर) 574 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण,\nअवजड वाहन चालक परवाना\n(लॅब असिस्टंट) 21 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, लॅब\n(व्हेटनरी) 161 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण\n4 कॉन्स्टेबल (आया) 5 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण,\n(कारपेंटर) 3 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(प्लंबर) 1 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(पेंटर) 12 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(टेलर) 20 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(कॉब्लर) 20 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(गार्डनर) 9 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(कुक) 258 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(वॉशरमन) 120 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रे���\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(बार्बर) 87 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(सफाईवाला) 117 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(वॉटर कॅरियर) 113 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\n(वेटर) 1 जागा SSC (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष\nअनुभव किंवा संबंधित ट्रेड\nमध्ये ITI प्रमाणपत्र/ITI डिप्लोमा\nपदनिहाय वयोमर्यादेची माहितीसाठी जाहिरात पहा.\nपरीक्षा शुल्क Exam Fees\nओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/माजी सैनिक/महिला - निःशुल्क)\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2020\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sinhagadtimes.com/2021/08/belsar-grampanchayat-distribute-condoms-in-the-village.html", "date_download": "2022-01-28T21:32:50Z", "digest": "sha1:2IZUZXBEUSM4RGYMA3UKWGQAUPRK3XTY", "length": 15495, "nlines": 110, "source_domain": "www.sinhagadtimes.com", "title": "पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठZika virusपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\n0 Team शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१\nपुरंदर: कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे पहिले प्रकरण पुण्यात आढळले आहे. करोनानंतर आता झिका व्हायरसमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. झिका संसर्गाचाही परिणाम दिसू लागला आहे. पुण्यात संसर्गाचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे अनेक गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अनेक गावांमध्ये हा विषाणू पसरण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.\nहे पण वाचा, डोणजे ग्रामपंचायतीने पटकवला कृषी विभागामार्फत दिला जाणारा 'शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार'\nआतापर्यंत या व्हायरसवर ना कोणती लस आली आहे, ना कोणतं औषध उपलब्ध आहे. यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि द्रवरुपी पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो. या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गाव पंचायतीकडून कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. पुढचे किमान चार महिने गावात महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. यामुळे याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचे वाटप करण्यात आले.\nहे पण वाचा, किरकटवाडी फाट्यावर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांची डागडुजी अर्धवटच\nझिका व्ह��यरसचा परिणाम गर्भात असलेल्या मुलावर होतो, ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये मेंदूची अपुरी वाढ झालेल्या बाळांचा जन्म होण्याची शक्यता असते. यास्थितीला मायक्रोसेफली असं म्हणतात. पण हा आजार जीवघेणा नाही. मात्र, तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. बाळांमध्ये मायक्रोसेफॅली हा दुर्मिळ दोष निर्माण होऊ शकतो. या बाळांचं डोकं जन्माच्या वेळी लहान असू शकतं.\nजिल्हा परिषद गटातून आर्वी गावात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाला सुरवात\nतब्बल सोळा महिन्यांच्या खंडानंतर सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती आणि अधिकारी एकत्र\nमहापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे\nपुणे महानगरपालिका नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील खड्डे बुजविणार\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\nशनिवार, नोव्हेंबर २०, २०२१\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nशनिवार, ऑगस्ट १४, २०२१\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nशुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१\nवेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट\nमुंबई: राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे,...\nशासनाच्या हलगर्जीपणामुळे ६१ वर्षे त्रस्त असलेले पानशेत धरणग्रस्त थेट जाणार ' सिंचन भवन' येथे वास्तव्यास\nपुणे: संपूर्ण पुण्यनगरी बरोबरच हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तसेच सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नामांकित पानशेत धरण कामी आपल्या घरादारांव...\nआंबिल ओढा सरळीकरणप्रकरणी महापालिकेच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल..\n��ुणे: आंबिल ओढा परिसरात 2019 मध्ये आलेल्या पुराची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी आंबिल ओढ्याच्या मुळ प्रवाहामध्ये कोणतेही बदल करु नयेत अ...\n नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा\nकिरकटवाडी: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यांतर्गत नांदेडफाटा ते किरकटवाडी फाटा या रस्त्याची अत्यंत बिकट अशी अवस्था झाली असू...\nपुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारणही तेवढेच चिंताजनक\nपुरंदर: कोरोना महामारी अजून संपलेली नाही, झिका विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. झिका विषाणूचे...\nआयकराच्या विभागाच्या दिवसभराच्या छापासत्रावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया\nपुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केली आहे. त्यात अजित पव...\nअजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार\nसोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कानोसा घेत आहेत. कालपासून उपमुख्यम...\n\"बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार\" महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन\nवडगाव: गॅस, पेट्रोल व डिझेल ची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीने त्रस्त झालेली जनता, मोद...\nपवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू\nपुणे: आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहत...\nताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन आयोजित मिस्टर, मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 सीजन २ स्पर्धेचा महाअंतिम सोहळा जल्लोषात संपन्न\nपुणे: ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 या स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2012/03/blog-post_21.html", "date_download": "2022-01-28T22:04:13Z", "digest": "sha1:AU42CPTOKEFVSXJLY3PV65USFR7YNHUI", "length": 24082, "nlines": 111, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: मूर्तीमंत साधे गणपतराव", "raw_content": "\nपांढरा शर्ट, पांढरी पँट, हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल्यानंतर या माणसाने दहा निवडणुका जिंकल्यात, यावर विश्वास बसत नाही. कारण आमदाराची आजच्या काळातील प्रतिमा खूप वेगळी आहे. राजकारणही खूप झपाटय़ानं बदलतंय. माणसांची मनं आणि मतं बदलताहेत. परंतु या बाजारात बदलले नाहीत, ते गणपतराव देशमुख आणि त्यांचा सांगोला मतदारसंघ. तळागाळातल्या माणसांच्या प्रश्नांप्रती असलेली गणपतरावांचीतळमळ कणभरही कमी झालेली नाही. च्या दुष्काळाचा काळ होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलापूरला भेट दिली होती. त्यावेळी वसंतराव नाईक वगैरेंच्यासोबत गणपतरावांनी विमानतळावर इंदिराजींची भेट घेतली. दुष्काळाशी संबंधित अनेक मागण्या त्यांनी इंदिराजींकडे केल्या. त्याचवेळी एक मागणी होती, समान काम समान दाम अशी. त्यावेळी पुरुषांना तीन रुपये आणि महिलांना अडीच रुपये मजुरी होती. गणतपतरावांनी ती समान करण्याची मागणी केली आणि इंदिराजींनी तिथल्या तिथे ती मंजूर केली. तळमळीचा हाच धागा घेऊन त्यांची वाटचाल आजही सुरू आहे.\nगणपतरावांचे मूळ गाव मोहोळ तालुक्यातील पेणूर. वकिली करण्यासाठी ते सांगोल्यात आले. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात सुरू होती. सांगोला तालुक्यात भूमिगत राहून पत्रके वाटण्याचे काम त्यांनी केले. संपूर्ण तालुक्यावर काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. तशातच मध्ये निवडणुका लागल्या. राऊत नावाचे विद्यमान आमदार होते. त्यांच्या विरोधात कुणी उभे राहायचे हा प्रश्न होता. उभे राहायचे म्हणजे हमखास पडायचेच होते. पडायचेच आहे, तर गणपतरावांना उभे करूया, असे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एका बैठकीत ठरले आणि गणपतराव विधानसभेचे उमेदवार बनले. निवडणुक प्रचार काळात अनेक गावांमध्ये गणपतरावांना लोकांनी येऊसुद्धा दिले नाही. अशा स्थितीत शक्य तिथे पोहोचून गणपतराव सभा घ्यायचे. एस. एम. जोशी, शंकरराव मोरे, आचार्य अत्रे वगैरेंच्या सभा ऐकून वक्तृत्व कमावले होते, त्याचा उपयोग होऊ लागला. लोक प्रत्यक्ष सभेला न येता लांबूनच त्यांचे भाषण ऐकायचे. लोकांचा प्रत्यक्षात प्रतिसाद न मिळालेल्या या पहिल्या निवडणुकीत गणपतराव निवडून आले, ते मराठा समाजाच्या मतांवर. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या गावांनी गणपतरावांना भ���भरून मते दिली. सांगोल्यातील जनता त्यावेळीही जातीवर आधारित मते देत नव्हती आणि आज पन्नास वर्षानीही परिस्थितीत फरक पडलेला नाही. हा सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे श्रेय गणपतरावांच्याकडे जाते. निवडून आल्यानंतरचा त्यांचा सुरुवातीचा काळ मोठा खडतर होता. आमदार असले तरी सगळ्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व. मध्येही ते जिंकले, परंतु पंचायत समिती काही त्यांना जिंकता आली नव्हती. कारण पंचायत समितीसाठी ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान होते आणि तालुक्यातील टक्के ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात होत्या. मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर त्यांना पंचायत समिती जिंकता आली.\nसुरुवातीपासून आजतागायत सांगोल्यातील गरीब, कष्टकरी माणसांच्या मनात गणपतराव देशमुख हा आपला माणूस असल्याची भावना आहे आणि त्याच भावनेवर ते पन्नास वर्षे राजकारणात तगून आहेत. एकाच पक्षाकडून, एकाच मतदार संघातून बारा निवडणुका त्यांनी लढवल्या. दोनवेळा त्यांचा पराभव झाला. ला मतदारसंघाच्या रचनेत काही बदल झाल्यामुळे ते हरले. मध्ये मतांनी त्यांचा पराभव झाला,तरीही त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली नाही. त्यांच्या विरोधात मतदान करणारेही त्यांच्या पराभवाने दु:खी झाले आणि पुढची निवडणूक गणपतरावांनी हजार मतांनी जिंकली. या मधल्या काळात देशात आणि महाराष्ट्रातही सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अनेक घटना घडल्या, परंतु सांगोला तालुक्यात अशा विषारी वाऱ्याने कधी शिरकाव केला नाही, कारण गणपतरावांचे नेतृत्व.\nसामाजिक समतेच्याबाबतीत गणपतरावांनी कधी तडजोड केली नाही. सोलापूर जिल्हा परिषदेचे बाबा कारंडे नावाचे गणपतरावांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते सांगतात, ‘गणपतरावांनी कधी जात-पात बघून उमेदवारी दिली नाही किंवा दुजाभाव केला नाही. मराठा, ब्राह्मण, होलार, चर्मकार अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी मिळते. मी लोणारी समाजाचा. मतदारसंघात माझ्या समाजाची फक्त मते आहेत. माझ्या विरोधात धनगर समाजाचा उमेदवार होता आणि तो गणपतरावांचा नातेवाईक होता. परंतु मी निवडून आलो, कारण गणपतरावांनी आत एक बाहेर एक असे राजकारण कधी केले नाही. आमदार निधीचे वाटप करताना लोकसंख्येच्या निकषांवर केले जाते. लोकशाही पद्धतीने समूहबैठका घेऊन, लोकांशी चर्चा करून विकासकामांबाबतचे निर्णय ते घेतात.’\nराजकारणाच्या माध्यमातून त्यांनी कोणतेही वैयक्तिक लाभ मिळवले नाहीत. राजकीय भूमिका घेतानाही कधी दुटप्पीपणा केला नाही. योग्य वेळी आघाडी आणि योग्य वेळी पक्ष असे व्यावहारिक निर्णय घेत पक्षही टिकवला आणि मतदारसंघावर वर्चस्वही राखले. जातीयवादी शक्तिंशी कधीही हातमिळवणी केली नाही. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली तेव्हा त्यांना पहिला पाठिंबा गणपतरावांनी दिला होता आणि पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचा मानही ज्येष्ठत्वामुळे गणपतरावांना मिळाला होता.\nज्या तालुक्यात कापसाचे बोंडही उगवत नाही, तिथे गणपतरावांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली दोन सूतगिरण्या यशस्वीपणे चालवल्या. आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट सहकारी सूतगिरणी म्हणून सांगोल्याच्या सूतगिरणीची ओळख आहे. सांगोला तालुक्याच्या दुष्काळ निवारणासाठी त्यांनी खूप महत्त्वाचे काम केले. कृष्णा खोरे विकासाची पहिली मागणी गणपतरावांनी मध्ये नागजला पाणी परिषद घेऊन केली होती. क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबत त्यांनी दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी दीर्घकाळ चळवळी केल्या. भीमेच्या पाण्यावर कोटी रुपये खर्चाची गावांची प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना त्यांनी यशस्वीपणे राबवली.\nमतदारसंघात माणसे जोडणारे गणतपराव विधिमंडळातही आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. डाव्या पक्षांच्या नेत्यांप्रमाणे ते आक्रस्ताळे बोलत नाहीत किंवा समाजवाद्यांप्रमाणे विद्वतप्रचूरही नाही. परंतु त्यांच्या बोलण्यात सामान्य माणसांप्रती कळकळ असते आणि ठामपणा असतो. ते बोलायला उभे राहतात, तेव्हा सभागृह कानात प्राण आणून ऐकते. मतदारसंघात असो किंवा मुंबईत त्यांनी साधेपणा सोडलेला नाही. दोनेक वर्षापूर्वी ते साताऱ्याहून पुण्याला येण्यासाठी एसटी बसमध्ये बसले. कंडक्टरने तिकिट मागितल्यावर आमदार आहे म्हणून सांगितले. कंडक्टरला विश्वास बसेना. कारण त्याच्या कारकीर्दीत आमदाराला एसटीत बसलेले त्याने पाहिले नव्हते. त्याने आगार व्यवस्थापकांना बोलावून आणले. आणखी एक प्रसंग. सांगोल्यात त्यांच्याच संस्थेच्या एका महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापकांचे चर्चासत्र होते. त्याचे उद्घाटन गणपतरावांच्या हस्ते होते. सभागृहाच्या बाहेर तीनशे रुपये घेऊन नोंदणी करण्यात येत होती. गणपतरावांना ते उशीरा समजले. उद्घाटन समारंभ आटोपल्यावर अध्र्या तासात त्यांनी तीनशे रुपये पाठवून दिले आणि स्वत:चीही नोंदणी केली.\nगणपतराव हे आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार आहेत. शेतकरी पक्षाची संपूर्ण राज्यात वाताहत झाली असताना, रायगडमधल्या लाल बावटय़ाचा रंग उडून तो भगव्यासारखा दिसू लागला असताना गणपतरावांनी मात्र भलत्या तडजोडी केल्या नाहीत. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा हातात धरूनच मतदारसंघही टिकवला. निष्ठा, चारित्र्य, सचोटी या बाबी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच,परंतु मतदारांवरही त्याचे संस्कार केले. म्हणूनच मतदारसंघातील तिसरी पिढी त्यांना मतदान करते आहे. विधिमंडळातील अर्धशतक पूर्ण करणाऱ्या वर्षाच्या गणपतरावांना खऱ्या अर्थाने राजकारणातील ष्टद्धr(७०)षितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणता येईल \nलेख छान आहे. आणि तो मला माझ्या फेसबुक TIMELINE वर पोस्ट करायचा आहे. कृपया लेखातील त्रुटी दूर कराव्यात. लेखातील आकडे डिलीट केलेत की लिहिलेच नाहीत. कृपया आकडेवारी व्यवस्थित द्या.\nदुरुस्ती केल्याचे मला vaghesh@in.com वर कळवा.\nमैली गंगा वाहतच राहते..\nकाँग्रेसला हवे आहेत गेहलोत, वायएसआर..\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्द�� कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/20-years-old-girl-dating-77-years-old-man-and-now-they-will-marry-soon-mhkp-639235.html", "date_download": "2022-01-28T22:27:32Z", "digest": "sha1:EAES4C2TDBXOT34WR36GCAGM5U7O5PE4", "length": 9316, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "20 years old girl dating 77 years old man and now they will marry soon 77 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली 20 वर्षीय तरुणी; खोटं बोलून सुरू झालेलं नातं आता पोहोचलं या वळणावर – News18 लोकमत", "raw_content": "\n77 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली 20 वर्षीय तरुणी; खोटं बोलून सुरू झालेलं नातं आता पोहोचलं या वळणावर\n77 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली 20 वर्षीय तरुणी; खोटं बोलून सुरू झालेलं नातं आता पोहोचलं या वळणावर\nUnique Love Story: म्यानमारमध्ये राहणारी 20 वर्षीय जो ही एक विद्यार्थीनी आहे तर तिचा 77 वर्षीय प्रियकर डेविड इंग्लंडमध्ये म्यूजिक प्रोड्यूसर आहे\nलाइफ पार्टनर शोधण्यासाठी तरुणाचा अजब फंडा एकाच वेळी 5000 तरुणी लग्नासाठी रांगेत\nInternet नसलतानाही करता येणार Online Payment,पाहा काय आहे ही सुविधा;RBIची मंजुरी\nअनोळखी तरुणासोबत डेटवर गेली अन् तिथेच झाला मृत्यू; तरुणीसोबत घडलं विपरित\n Flipkart आणि Amazon सेलच्या नावाखाली होईल फसवणूक\nनवी दिल्ली 05 डिसेंबर : प्रेम (Love) हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमात वय, दिसणं, किंवा इतर कोणत्याही गोष्टींना अधिक महत्तव दिलं जात नाही. प्रेमात वय, अंतर, जात, धर्म अशा सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवल्या जातात. जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करू लागतात तेव्हा ते फक्त एकमेकांचं मन बघतात. असंच काहीसं म्यानमारच्या एका 20 वर्षीय तरुणीसोबतही झालं. तिचं एखाद्या तरुणावर नाही तर 77 वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम जडलं आहे जो तिच्यापासून खूप दूर राहतो. द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, म्यानमारमध्ये राहणारी 20 वर्षीय जो ही एक विद्यार्थीनी आहे तर तिचा 77 वर्षीय प्रियकर डेविड इंग्लंडमध्ये म्यूजिक प्रोड्यूसर आहे (Myanmar Woman Loves England Man). दोघंही १८ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत (Young Girl Dating Old Man). मात्र आपण प्रेयसी-प्रियकर नसून चांगले मित्र आणि आयुष्यभराचा जोडीदार असल्याचं दोघंही सांगतात. म्यानमारमधील सध्याची परिस्थिती आणि कोरोना महामारीमुळे दोघंही सध्या एकमेकांपासून दूर राहतात. जो आणि डेविड यांची भेट एका डेटिंग साईटवर 18 महिन्यांआधी झाली होती. जो एका मेंटरच्या शोधात होती, जो तिची साथ देईल आणि तिच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत करेल. तर डेविड फ्लर्टिंग करण्यासाठी साईटवर येत असे. डेविडने सांगितलं की ते नेहमीच स्वतःला तरुण समजतात त्यामुळे कमी वयाच्या महिलांसोबत संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा होती. अशात जो हिनेही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये यूकेमध्ये शिकत असल्याचं सांगितलं होतं, मात्र ती राहात म्यानमारमध्येच होती. परंतु ब्रिटेनमध्ये स्वतःसाठी पार्टनर शोधण्याकरता तिने हे खोटं बोललं. जो आणि डेविड यांनी आधी भरपूर अॅडल्ट गप्पा मारल्या. यानंत हळूहळू दोघं इमोशनलीही एकमेकांच्या जवळ आले. तेव्हा जो हिने सांगितलं की ती म्यानमारमध्येच राहते. मात्र डेविडला याने काहीही फरक पडला नाही. आता डेविडला आनंद हा की तो जोचा मेंटर बनवण्यासोबतच लाईफ पार्टनरही बनणार आहे. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला आहे. आता जोला पासपोर्ट आणि व्हिजा मिळताच तो ब्रिटनला जाणार असून तिथेच दोघंही लग्न करणार आहेत. दोघांनाही आपल्यात असलेल्या 57 वर्षाच्या अंतराचा काहीही फरक पडत नाही.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n77 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली 20 वर्षीय तरुणी; खोटं बोलून सुरू झालेलं नातं आता पोहोचलं या वळणावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2022-01-28T23:25:23Z", "digest": "sha1:WLINO27T4I6XPT3HP3KNXTGZ5WI3JZSN", "length": 7099, "nlines": 233, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४९२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४७० चे - १४८० चे - १४९० चे - १५०० चे - १५१० चे\nवर्षे: १४८९ - १४९० - १४९१ - १४९२ - १४९३ - १४९४ - १४९५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमार्च २१ - अलोंझो पेट्रो हा खलाशी कोलंबससोबत सागरसफरीला निघाला.\nएप्रिल १७ - स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.\nऑगस्ट १ - ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी.\nसप्टेंबर १२ - लॉरेन्झो दि मेदिची दुसरा.\nजानेवारी २० - जॉन दुसरा, अरागॉनचा राजा.\nजुलै २५ - पोप इनोसंट आठवा.\nइ.स.च्या १४९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8.html", "date_download": "2022-01-28T23:05:41Z", "digest": "sha1:DAYZJSZG4N55N2GTEE7PKCPIEWRA56C3", "length": 8742, "nlines": 112, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "फ्रीपिक, विनामूल्य फोटो आणि वेक्टरसाठी शोध इंजिन | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nफ्रीपिक, विनामूल्य फोटो आणि वेक्टर शोध इंजिन\nजेमा | | फोटोग्राफी, प्रतिमा, संसाधने\nफ्रीपिक हे एक आहे विनामूल्य फोटो आणि वेक्टर शोधक जे आपल्यासाठी जीवन सुकर करेल डिझाइनर, पत्रकार, ब्लॉगर आणि सर्व व्यावसायिक जे आमच्या दैनंदिन कामात प्रत��मा वापरतात.\nप्रतिमांमध्ये वैशिष्ट्यीकृत हे शोध इंजिन दररोज हजारो वेबपृष्ठे शोधते आणिसर्वोत्कृष्ट गुणवत्तेच्या विनामूल्य प्रतिमेची मागणी करा जेव्हा आम्ही जेव्हा त्याच्याबरोबर शोध घेतो तेव्हा आम्हाला त्या ऑफर करण्यासाठी संपूर्ण नेटवर्कमध्ये आढळले.\nआत्तापर्यंत, मी वापरला गूगल प्रतिमा शोध इंजिन, परंतु बर्‍याच प्रसंगी हे शोध इंजिन कॉपीराइटसह प्रतिमा ऑफर करते ज्या वापरली जाऊ शकत नाहीत किंवा ज्यामध्ये लेखकाचे नाव असणे आवश्यक आहे, जरी ते आम्हाला सूचित करत नसतात आणि जर आम्ही ते वापरत असाल तर आम्ही गुन्हा करीत आहोत, हे आपल्याला ठाऊक नसते. चांगल्या गोंधळात\nसिद्धांत, फ्रीपिक सह हे आमच्या बाबतीत घडू नये, कारण त्यांचे शोध अल्गोरिदम जसे ते आम्हाला सांगतात, केवळ आम्ही वापरू शकू असे विनामूल्य फोटो आणि वेक्टर प्रतिमा देतात.\nस्त्रोत | ग्राफिक चेस्ट\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » फोटोग्राफी » फ्रीपिक, विनामूल्य फोटो आणि वेक्टर शोध इंजिन\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n30 हॉटेल ब्रोशरची उदाहरणे\n15 जाहिरात पोस्टर्स डिझाइन करण्यासाठी ट्यूटोरियल\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://drbawasakartechnology.com/Thriver.html", "date_download": "2022-01-28T21:53:24Z", "digest": "sha1:3ZPOXKEOKRXXSWTMIDB3RFSIC4YPTHBR", "length": 10853, "nlines": 92, "source_domain": "drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी", "raw_content": "\nकरपा, ताक्या, बोकड्या, केवडा, मर अशा अनेक रोगांवर प्रभावी व प्रतिबंधक\nखोडवा, फुट व���ढीसाठी उपयुक्त.\nफुलगळ, फळगळ यावर हमखास उपाय.\nजोमदार व निरोगी वाढ.\nफळबागांसाठी: रोपांच्या (कलमांच्या) निरोगी व जोमदार वाढीसाठी लागवडीनंतर १ महिन्याच्या अंतराने जर्मिनेटर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट बरोबर थ्राईवर ३० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी करावी.\nबहार धरतेवेळी फुट निघून बहार लागणेसाठी : जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + हार्मोनी १५० मिली १०० लिटर पाण्यातून फवारणी करणे.\n१५ ते ३० दिवसांनी : बहार लागल्यानंतर फुलगळ / मोहोरगळ होऊ नये म्हणून जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० ते ७५० मिली + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी २५० मिली १५० लिटर पाणी.\n४० ते ५० दिवसांनी : फळबाग रोगमुक्त राहून फळगळ होऊ नये म्हणून थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + न्युट्राटोन ७५० मिली + २०० लि. पाणी\n६५ ते ७५ दिवसांनी : फळावर काळे डाग पडू नये म्हणून थ्राईवर १.५ लि. + क्रॉंपशाईनर १.५ लि. + राईपनर १.५ लि. + प्रोटेक्टंट १ किली + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ४०० मिलीची + २५० लि. पाण्यातून दाट फवारणी करणे.\nफळभाज्या व फुलझाडांसाठी : लागवडीनंतर ८ ते १० दिवसांचे अंतराने + (प्रमाण वाढवून ३ वेळा) जर्मिनेटर २५ ते ३० मिली + थ्राईवर ३० ते ४० मिली + क्रॉंपशाईनर ३० ते ४० मिली + राईपनर २५ ते ३० मिली + प्रोटेक्टंट २५ ग्रॅम (२ काडीपेटी) + प्रिझम २५ मिली + न्युट्राटोन ३० मिली + हार्मोनी १५ मिली + १० लि. पाण्यातून फवारणी करणे.\nपालेभाज्यांसाठी : उगवणीनंतर ८ ते १० दिवसांचे अंतराने ( १ महिन्यात तीन वेळा) जर्मिनेटर २५ मि. + थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली + राईपनर २० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम + प्रिझम २५ मिली + न्युट्राटोन २० मिली १० लि. पाण्यातून फवारावे .\nटीप : फुलगळ, फळगळ किंवा रोगाचे प्रमाण जास्त असल्यास सप्तामृतातील थ्राईवरचे प्रमाण १ लि. पाण्यासाठी १ ते २ मिली जादा घेणे.\nअधिक माहितीसाठी पान, फुल व फळाचे नमुने घेऊन आपल्या कृषी विज्ञान केंद्रास भेटावे\nदोन महिन्यानंतरही फुलकळीने बाग बहरली\nनवीन द्राक्ष बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी\nहळदीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्याने पीक नवीन असूनही उत्पादन व भाव चांगला\nप्रतिकूल परिस्थितीत शिस्तबद्ध नियोजनामुळे दु���ऱ्यापेक्षा सोयाबीन व कापसाचे दर्जेदार व अधिक उत्पादन\nफयान वादळाच्या तडाख्यातही आमची द्राक्षबाग चांगली\n१८ वर्षाच्या जुन्या बागेवर सनबर्नचा अटॅक नाही\nमोठ्या शहरांच्या मार्केटमध्ये विक्री करणाऱ्या डाळींब बागायतदारांचे अनुभव\nप्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे साप्तमृत व हार्मोनी हमखास उत्पन्नाची देते हमी\n६ गुंठे मरणारी कापरीपासून पहिल्या ३ तोड्याचे ९ हजार\nप्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार व अधिक उत्पन्न मिळविण्याची किमया\n३० गुंठे टोमॅटो १३०० क्रेट, सरासरी १७५ रू./क्रेट भाव, १\nरोगमुक्त बाग, फुले दर्जेदार\nडाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा १००% रिझल्ट \nशेवग्याच्या फुलगळवर व सेटिंगसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी त्यामुळे दरही चांगला\nनुसत्या पावसाच्या पाण्यावर १॥ एकर कोथिंबीरीचे १॥ महिन्यात ४० हजार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/05/08/2021/government-building-dedicated-to-public-service-corona-vaccination-center-started/", "date_download": "2022-01-28T21:50:00Z", "digest": "sha1:WUD7VQJFEBB6I7XIRU3U2CUF27HGTA5P", "length": 15232, "nlines": 181, "source_domain": "newsposts.in", "title": "‘ ती ‘ शासकीय इमारत जनसेवेला समर्पित ; कोरोना लसीकरण केंद्र शुरू | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi ‘ ती ‘ शासकीय इमारत जनसेवेला समर्पित ; कोरोना लसीकरण केंद्र शुरू\n‘ ती ‘ शासकीय इमारत जनसेवेला समर्पित ; कोरोना लसीकरण केंद्र शुरू\nघुग्घुस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं.सहा मधील ओपन स्पेसवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे 2014 साली अंदाजे 14 लक्ष रुपये खर्च करून ग्रामपंचायत सभागृह निर्माण करण्यात आले होते.\nभाजप शहर अध्यक्षांचे भाऊ हे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात कराटे शिकवणी वर्ग घेत होते त्याठिकाणी शाळेचे बांधकाम शुरू झाल्याने त्यांनी एक महिन्याच्या कालावधी साठी तात्पुरता शासकीय सभागृह मांगीतला होता. मात्र गेली सात वर्षे त्यांनी राजकीय शक्तिचा वापर करून अवैधरित्या या इमारतीवर कब्जा केला.\nविद्यार्थ्यांन कडून मासिक शुल्क घेवून शासकीय इमारतीत व्यवसायीक कराटे शिकवणी वर्ग शुरू केले.\nया शासकीय इमारतीचा लाभ गावातील तसेच वॉर्डातील सर्व सामान्य नागरिकांना झाला पाहिजे या करिता सदर इमारत नगरपरिषदेच्या ताब्यात घ्या अशी काँग्रेस नेत्यांना मागणी केली होती त्याची दखल घेत तहसीलदार यांनी सदर इमारत जप्त केली.\nकाँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या मागणीनुसार सदर शासकीय इमारतीत आज दिनांक पाच ऑगस्ट पासून कोरोना लसीकरण केंद्राला सुरुवात करण्यात आली.\nया केंद्रावर लसीकरणासाठी टेबले नागरिकांच्या बसण्यासाठी खुरसी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राजूरेड्डी यांच्या तर्फे करण्यात आली. पहिल्या दिवशी दोनशे कोव्हकसीनचे प्रथम व द्वितीय डोज उपलब्ध करण्यात आले.\nलसीकरणाचा लाभ घेण्यासाठी अठरा ते चौरेचाळीस वर्षाच्या महिला व पुरुष नागरीकांनी प्रचंड उत्साहात लसीकरण मोहिमेत भाग घेतला याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेते सैय्यद अनवर, देव भंडारी, नुरुल सिद्दिकी, राजकुमार मुळे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleमनपातील सत्ताधाऱ्यांचे गैरवर्तन व भ्रष्टाचारा विरुद्ध कारवाई करणार\nNext articleमनपा प्रभाग समितीच्या सभापतिपदी छबू वैरागडे, खुशबू चौधरी आणि अली अहमद मन्सूर यांची निवड\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (द���शमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/23-2465/", "date_download": "2022-01-28T21:45:04Z", "digest": "sha1:HYSSKSGT5DLBWPGEAZGP5IVVLO6GNH4G", "length": 14470, "nlines": 196, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट-1", "raw_content": "\nकवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\u0017\nAuthor Topic: कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\u0017 (Read 8853 times)\nकवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\u0017\nकवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवटचा लेख\nदुसरीतला एक मुलगा खूप अस्वस्थ आहे. पोटात सारखा गोळा येतोय त्याच्या...\nडोळे आतून गरम झालेत. आजोळी आलाय काही दिवसांसाठी...\nआणि आता थोड्याच वेळात पुन्हा घरी जायचंय...\n७-८ दिवस खूप खेळलाय, मजा केलीय, लाड झालेत.\nपण खरं सांगायचं तर आल्या दिवसापासून त्याला भीती वाटतेय ती याच क्षणाची..\nआजीच्या कुशीत झोपताना, आजोबांची गोष्ट ऐकताना, दंगा मांडताना,\nसतत त्याच्या मनात हा नकोनकोसा क्षण कधीचाच ठाण मांडून राहिलाय...\nकितीही दुर्लक्ष करून खेळात रमायचा प्रत्यन केला तरी गाण्यामागे तानपुऱ्याचा षडज् लागून रहावा,\nतसा हा 'निरोप' सारखा कावराबावरा करत राहिलाय त्याला.\nलहानच आहे तो, पण निघताना पाया पडताना आजीचा हात जरा जास्तच मऊ झालाय\nआणि आजोबांचे डोळे अजून सौम्य, ओले हे जाणवतंय त्याला. तो रडला नाही निघताना,\nपण निरोपाच्या वेळी रात्रीच्या अंधारात सौम्य आवाजात सतत सरसरत राहणारा पाऊस\nआणि मनात जे काही होतंय; या दोघांत उगाचच काहीतरी साम्य आहे\nअसं वाटत राहिलंय त्याला... अजूनही...\nकॅन्सरच्या लास्ट स्टेज पेशंटला तो भेटायला गेला,\nतेव्हा ज्यांच्यात तो थेट बघूच शकला नाही असे दोन डोळे वर वर शांत, निरवानिरव केलेले...\nपण नीट पाहिले तर 'उन की आँखो को कभी गौर से देखा है 'फराज'\n...रोनेवालों की तरह, जागनेवालों जैसी' या फराजच्या प्राणांतिक शेर सारखे ते डोळे\nआलेल्यांशी हसताना, बोलताना, उपचार म्हणून उपचार करून घेताना,\nनिसटणारा प्रत्येक क्षण भरभरून पाहण्याचा प्रयत्न करणारे डोळे...\nखूप पहायचं राहून गेलं हे जाणवणारे डोळे...\n'गत्यंतर नाही'च्या दगडी भिंतीपलीकडे पाहू न शकणारे डोळे.\nत्या डोळ्यांना काय म्हणायचं\nकवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\u0017\nRe: कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\nशेवटचीच भेट दोघांची... उरल्यासुरल्या पुण्याईने मिळालेला ३-४ प्रहरांचा एकांत...\nपरिस्थिती अशी की आता हे एकमेकांत समरसून जाणं पुन्हा नशिबी नाही हे दोघांनाही उमगलेलं...\nआपापली आयुष्यं खांद्यावर घेऊन दोन वाटांनी निघून जाण्यापूवीर् एकमेकांना भरभरून देण्याघेण्याची जीवघेणी धडपड. ही भेट 'मनस्वी' सुद्धा... 'देहस्वी'सुद्धा- पण 'आता पुन्हा कधीच ��ाही' हे वाक्य घड्याळ्याच्या लंबकासारखं प्रत्येक क्षणावर टोले देत राहतं... स्पर्शाच्या रेशमी मोरपिसांचे चटकेच मनावर उतरतात.\nहात दोनच असतात आणि फुलांचे सडे तर अंगभर पसरलेले.\n'जन्मभराची गोष्ट ३-४ प्रहरात नाही रे वेचता येत, राजा'- असहाय्य हात सांगत राहतात...\nत्यानंतरही खूप दिवस जातात...\nतो अजूनही संध्याकाळी गुलमोहराखाली उभा असतो...\nआजकाल संध्याकाळही निरोप घेऊन निघून जाते.\nतशी ती पूवीर्ही जायची... आताशा त्याला तेही जाणवतं. इतकंच\nबातमी आल्येय विजेसारखी. ती सुन्न होऊन बसल्येय... पचवताच येत नाहीये...\nमांडीवरच्या छोटीला तर कसलाच अर्थ माहित नाहीये... बाबा.. अपघात.. मरण..\nकाही काही छोटीला कळत नाहीये...\nआईच्या गार हातांचा, देहातल्या कंपाचा स्पर्श नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा इतकीच थोडी जाणीव\nरड रड म्हणतायत सारे पण आई रडतच नाहीये...\nशेवटी थोड्या वेळानी आई स्वत:शीच पुटपुटते... ''जातो' म्हणून हे दार ओढून गेले,\nतेव्हा आमटी ढवळत होते स्वयंपाकघरात... नीट निरोपसुद्धा नाही घेता आला...''\nआणि मग तिचं उसासत फुटलेलं रडू\nमांडीवरची छोटी एका क्षणात तिच्याही नकळत मोठी होऊन गेल्येय...\nकुणाचंही काही नं ठेवलेला... देता येईल तेवढं आयुष्यभर देत राहिलेला म्हातारा...\nआयुष्याच्या सरहद्दीपाशी सुद्धा कसा टपोरा, टवटवीत म्हणतो- 'देवाजीनं खूप दिलं...\nसुखही आणि त्याची चव टिकावी म्हणून दु:खही देवही झालो नाही आणि दानवही...\nमाणूस होतो; माणूसपण तेवढं टिकवलं खेद कसला... खंत कसली\nनाटक थोडं आता पुढे सरकू दे की... एका प्रवेशात आख्खी गोष्ट कोंबायचा आटापिटा कशाला\nआणि शेवटचाच असला, तरी निरोपाचा एवढा आकांत कशाला' खूप शहाणा आहे म्हातारा...\nमरणाच्या रेघेशी स्वत: आयुष्याने निरोप द्यायला यावं इतका लाडका\nसत्यनारायणाच्या पूजेसारखा निरोप मांडून राहिलेला म्हातारा...\nत्याला पुढला जन्म कुठला मिळणारे माहित्ये\nबोरकरांसारख्या कुठल्यातरी कवीच्या चिरंजीव कवितेचा...\nRe: कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\nनिरोप... कधी क्षणांचा... दिवसांचा.. वस्तूंचा.. वास्तूंचा... माणसांचा.. अवस्थांचा.\nप्रसंगी अंगभूत कलांचा.. तर कधी अशा सदरांचा\n कितीही बोललो, काहीही केलं तरी जो कायम अर्धवट, अपुराच वाटतो...\n म्हणून तर काही बोलत नाही अधिक...\n 'पुन्हा भेटूच' या मनापासूनच्या इच्छेसह\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: कवी संदी��� खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\nRe: कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\u0017\nRe: कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\u0017\nतो रडला नाही निघताना,\nपण निरोपाच्या वेळी रात्रीच्या अंधारात सौम्य आवाजात सतत सरसरत राहणारा पाऊस\nआणि मनात जे काही होतंय; या दोघांत उगाचच काहीतरी साम्य आहे\nअसं वाटत राहिलंय त्याला... अजूनही...\nRe: कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\u0017\nRe: कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\u0017\nकवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवट\u0017\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:User_hi", "date_download": "2022-01-28T23:18:24Z", "digest": "sha1:QAS77CAPU6X3K6TVP6XVOZXP5TYJ5NQZ", "length": 1944, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:User hi - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गीकरणातील सदस्य त्यांना हिंदी भाषेचे ज्ञान असल्याचे दर्शवितात.\n\"User hi\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nसदस्य चर्चा:दीपक कूमार साह\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१८ रोजी २१:१३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-office-insurance-company-mukkam-thoko-andolan-48673?tid=124", "date_download": "2022-01-28T21:58:14Z", "digest": "sha1:MA65X4QLQV6BCESQAXOWUCYOO4XIYTDJ", "length": 15092, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi In the office of the insurance company Mukkam Thoko Andolan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन\nविमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन\nगुरुवार, 2 डिसेंबर 2021\nमोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनीकडून दिरंगाई होत आहे.\nजालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनीकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचड��एफसी एर्गो विमा कंपनीच्या जालना येथील कार्यालयात मंगळवारी (ता.३०) सुरू केलेले मुक्काम ठोको आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम होते.\nमोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनी दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन मंगळवारी सुरू करण्यात आले.\nस्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील ११ हजार ८०० मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी एचडीएफसी एर्गो कंपनीकडे फळपीक विमा भरला होता. या मोसंबी फळपिकाचा ३८ कोटी २१ लाख ८६ हजार रुपये मंजूर झाले. मात्र अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत विमा मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह या कंपनी कार्यालयात मुक्काम आंदोलन छेडले आहे. मंगळवारच्या रात्री विमा कंपनी कार्यालयात मुक्काम करणाऱ्या स्वाभिमानीच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांना शासनाचा हिस्सा मिळाला की विमा देऊ, असे उत्तर मिळत होते. किती हिस्सा बाकी आहे याचे उत्तर मात्र मिळत नव्हते, असे काळे यांनी सांगितले.\nकृषी अधीक्षकांना मिळाली नाहीत समाधानकारक उत्तरे\nप्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रणदिवे यांनी बुधवारी (ता. १) प्रत्यक्ष विमा कंपनी कार्यालयाला भेट दिली. त्यांनीही काही प्रश्‍नांची उत्तरे आमच्यासमक्ष विमा कंपनीच्या यंत्रणेला विचारले. परंतु त्यांनाही समाधानकारक उत्तर संबंधित यंत्रणा देऊ शकली नाही, असेही काळे यांनी सांगितले. जोवर विमा परतावा प्रश्‍न निकाली निघत नाही, तोवर आमचा मुक्काम कायम असेल, असेही काळे यांनी सांगितले. या मुक्काम आंदोलनात, घनसावंगी, जालना, अंबड या तीन तालुक्यांतील मोसंबी उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोसंबी विमा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. एचडीएफसी एर्गो कंपनीचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, जय जवान जय किसान आदी घोषणांनी कंपनी कार्यालय दणाणून गेले होते.\nमोसंबी sweet lime विमा कंपनी कंपनी company आंदोलन agitation\nआकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nसाखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...\nएक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...\nकोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...\nमृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/05/cb-khadki-recruitment-2021.html", "date_download": "2022-01-28T22:08:32Z", "digest": "sha1:MQES6YXRFFS6NDYXVV5X23KZVJD2UT7S", "length": 9022, "nlines": 86, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "CB Khadki Recruitment 2021 | खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nCB Khadki Recruitment 2021 | खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे\nखडकी कॅन्टोनमेंट बोर्डात कनिष्ठ लिपिक (LDC), कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इन्स्पेक्टर) पदांच्या एकूण 9 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 9\n1 कनिष्ठ लिपिक (LDC) 5 कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate), MS-CIT/CCC, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (संगणक)\n2 कनिष्ठ अभियंता 2 सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma In Engineering)\n3 स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) 2 HSC (12 वी) उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) अभ्यासक्रम.\nवयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/indian-air-force-recruitment-2021.html", "date_download": "2022-01-28T23:24:23Z", "digest": "sha1:LD72LMB4247AD3PKF4XTTBLZA4KNO5BA", "length": 10813, "nlines": 96, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Indian Air Force Recruitment 2021 | भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप सी पदांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nIndian Air Force Recruitment 2021 | भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप सी पदांची भरती\nभारतीय हवाई दलामध्ये ग्रुप सी श्रेणीतील कुक (सामान्य श्रेणी), मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), हाउस कीपिंग स्टाफ (HKS), हिंदी टायपिस्ट, निम्न श्रेणी लिपिक (LDC), स्टोअर कीपर, कारपेंटर, पेंटर, सुपरिंटेंडेंट (स्टोअर), सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर पदांच्या एकूण 85 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 85\n1 कुक (सामान्य श्रेणी) 5 SSC (10 वी) उत्तीर्ण, केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव.\n2 मेस स्टाफ 9 SSC (10 वी) उत्तीर्ण.\n3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 18\n4 हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 15\n5 हिंदी टायपिस्ट 3 HSC (12 वी) उत्तीर्ण, संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.\n6 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 10 HSC (12 वी) उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.\n7 स्टोअर कीपर 3 HSC (12 वी) उत्तीर्ण.\n8 कारपेंटर 3 SSC (10 वी) उत्तीर्ण, ITI (कारपेंटर)\n9 पेंटर 1 SSC (10 वी) उत्तीर्ण, ITI (पेंटर)\n10 सुपरिंटेंडेंट (स्टोअर) 15 पदवीधर (Any Graduate)\n11 सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 3 SSC (10वी) उत्तीर्ण, अवजड व हलके वाहनचालक परवाना, 2 वर्षे अनुभव\nवयोमर्यादा Age Limit : जाहिरात पाहावी.\nपरीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क\nअर्ज करण्याची पद्��त How To Apply :\n1) खालील लिंकवर दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी\n2) जाहिरातीत दिलेला अर्ज फॉरमॅट प्रमाणे टाईप करून घ्यावा. त्यावर आपला अलीकडील पासपोर्ट साईज फोटो सूचनेप्रमाणे लावावा.\n3) अर्जदाराने लिफाफ्यावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF……AND CATEGORY………”\n4) तसेच अर्जासोबत स्वतःचा पत्ता लिहिलेल्या पाकिटावर 10 रुपयांचे टपाल तिकीट चिकटवावे.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी.\nअर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/newspaper-marathi-journalism-maintains-credibility-collector-suraj-mandhare/384309/", "date_download": "2022-01-28T22:21:19Z", "digest": "sha1:VID3LCRJ7GST4WS5CLRM4RSNLNMLGHQI", "length": 10584, "nlines": 135, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Newspaper, Marathi journalism maintains credibility: Collector Suraj Mandhare", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक वृत्तपत्र, मराठी पत्रकारितेमुळे विश्वासार्हता टिकून : जिल्हाधिकारी\nवृत्तपत्र, मराठी पत्रकारितेमुळे विश्वासार्हता टिकून : जिल्हाधिकारी\nनाशिक शहर पत्रकार संघातर्फे ‘आपलं महानगर’च्या सुशांत किर्वेंचा सन्मान\nनाशिक : सध्या डिजिटल माध्यमांचे युग असले तरी या माध्यमांच्या भाऊगर्दीत खरे व खोटेपणातील सीमारेषा अस्पष्ट होत आहे. अशा काळात वृत्तपत्र माध्यमांनी व मराठी पत्रकारितेने माध्यमांची विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. पुढील काळात ही विश्वासार्हता आणखी जोपासली जावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.\nमुंबई मराठी पत्रकार परिषद संलग्न नाशिक शहर पत्रकार संघातर्फे गुरुवारी (दि.६) मराठी पत्रकार दिन सोहळा मविप्रच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, सकाळचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, पुढारीचे निवासी संपादक प्रताप जाधव, पुण्यनगरीचे निवासी संपादक किरण लोखंडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दैनिक ‘आपलं महानगर’चे सुशांत किर्वे यांच्यासह विविध वृत्तपत्रांतील प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.\nयाप्रसंगी आयुक्त कैलास जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मराठी पत्रकारितेने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बाणेदारपणा दाखवत विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. पुस्तक वाचन व वर्तमानपत्र वाचनातून ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्यात मोठे योगदान आहे. सध्या डिजिटल माध्यम व सोशल मीडियाचे दिवस असले, तरी वृत्तपत्रांची विश्वासार्हता ही खरी ताकद असल्याने वृत्तपत्र माध्यमाला चांगले दिवस आले आहेत, असे ते म्हणाले.\nप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी मराठी पत्रकारितेचा स्वातंत्र्यपूर्व काळ ते स्वातंत्र्योत्तर काळातील स्थित्यंतरांचा आढावा घेतला. सकाळचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी प्रास्ताविक करताना पत्रकारितेतील अपेक्षित बदलांवर भाष्य केले. अभिनेता किरण भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर ज्ञानेश्वर वाघ यांनी आभार मानले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nगेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nयंदाचा जनस्थान पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर\nपंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीस आज, उद्या रासायनिक लेप\nआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर\nकरोना टेस्टींग लॅबसाठी केंद्रिय मंत्र्यांना साकडे\n२१ मे सकाळी १० वाजेपासून रेल्वे तिकीट आनलाईन बुकिंग सुरु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/24-carat-veg-gold-burger-worth-rs-1000-for-free-ludhiana-baba-ji-burger-wale-offer-mhpl-636940.html", "date_download": "2022-01-28T22:09:00Z", "digest": "sha1:YBE5STJOSEBMZ3ZBGWSWDLL7GXY2HQ7U", "length": 9156, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "24 carat veg gold burger worth rs 1000 for free ludhiana baba ji burger wale offer mhpl - तुम्हाला Free मध्ये खायला मिळेल 24 Carat gold burger; फक्त पूर्ण करावी लागेल ही एक अट – News18 लोकमत", "raw_content": "\nतुम्हाला Free मध्ये खायला मिळेल 24 Carat gold burger; फक्त पूर्ण करावी लागेल ही एक अट\nतुम्हाला Free मध्ये खायला मिळेल 24 Carat gold burger; फक्त पूर्ण करावी लागेल ही एक अट\nहा सोन्याचा बर्गर (24 Carat gold burger) मोफत खायचा असेल तर पूर्ण करावं लागेल एक फूड चॅलेंज (Food challenge).\nअंथरूणात पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर काहीतरी बिघडलंय; तात्काळ करा हे उपाय\n'कृपया लक्ष द्या...'; लग्नाआधी सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत नवरीने दिली Warning\nलाइफ पार्टनर शोधण्यासाठी तरुणाचा अजब फंडा एकाच वेळी 5000 तरुणी लग्नासाठी रांगेत\nउद्यापासून धनु राशीत असेल शुक्राची चाल; या राशींच्या लोकांवर दिसेल थेट परिणाम\nचंदीगड, 29 नोव्हेंबर : बर्गर (Burger) म्हटलं की अनेका��च्या तोंडाला पाणी सुटतं. विचार करा जर तो बर्गर सोन्याचा (Gold Burger) असेल तर खाण्याची इच्छा अधिकच वाढेल नाही नाही. आता सोन्याचा बर्गर (24 Carat gold burger) म्हणजे त्याची किंमतही जास्तच नाही का आणि त्यामुळे मग असा बर्गर खाण्याची इच्छा तुम्ही मारत असाल तर तसं बिलकुल करू नका (24 Carat gold burger for free) . तुमच्या खिशाला परवडत नसेल तर आता हा असा बर्गर मोफत खाण्याची सुवर्णसंधी आहे (Food challenge). तुम्ही तर खवय्ये असाल, फूड लव्हर असाल तर तुम्ही वेगवेगळ्या फूड ऑफर्सचा लाभ नक्कीच घेत असाल (Food offers). अशीच एक फूड ऑफर सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होते आहे. ती म्हणजे सोन्याचा बर्गर खाण्याची. हा बर्गर तुम्हाला मोफत खायला मिळणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे. म्हणजे फूड चॅलेंजअंतर्गत तुम्हाला हा बर्गर फ्रीमध्ये खायला मिळेल. फूड चॅलेंज म्हणजे एका विशिष्ट वेळेत तुम्हाला विशिष्ट मर्यादेत पदार्थ खायचे असतात. आता हे फूड चॅलेंज कोणत्या फूड चैन कंपनीचं नाही. तर पंजाबच्या लुधियानामध्ये असलेल्या बाबा जी बर्गरच्या स्ट्रीट वेंडरने दिलं आहे. ज्याने तब्बल एक हजार रुपयांचा बर्गर फ्रीमध्ये खायला देण्याची ऑफऱ दिली आहे. हे वाचा - Oh no आणि त्यामुळे मग असा बर्गर खाण्याची इच्छा तुम्ही मारत असाल तर तसं बिलकुल करू नका (24 Carat gold burger for free) . तुमच्या खिशाला परवडत नसेल तर आता हा असा बर्गर मोफत खाण्याची सुवर्णसंधी आहे (Food challenge). तुम्ही तर खवय्ये असाल, फूड लव्हर असाल तर तुम्ही वेगवेगळ्या फूड ऑफर्सचा लाभ नक्कीच घेत असाल (Food offers). अशीच एक फूड ऑफर सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होते आहे. ती म्हणजे सोन्याचा बर्गर खाण्याची. हा बर्गर तुम्हाला मोफत खायला मिळणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे. म्हणजे फूड चॅलेंजअंतर्गत तुम्हाला हा बर्गर फ्रीमध्ये खायला मिळेल. फूड चॅलेंज म्हणजे एका विशिष्ट वेळेत तुम्हाला विशिष्ट मर्यादेत पदार्थ खायचे असतात. आता हे फूड चॅलेंज कोणत्या फूड चैन कंपनीचं नाही. तर पंजाबच्या लुधियानामध्ये असलेल्या बाबा जी बर्गरच्या स्ट्रीट वेंडरने दिलं आहे. ज्याने तब्बल एक हजार रुपयांचा बर्गर फ्रीमध्ये खायला देण्याची ऑफऱ दिली आहे. हे वाचा - Oh no आइसक्रीम प्रँकमुळे चिमुकल्यांची सटकली आणि...; काय केलं पाहा VIDEO सही है युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा बर्गर आपण एरवी खात असलेल्या बर्गरप्रमाणेच आहे, पण त्या बर्गरप���क्षा तो वेगळा आहे. या बर्गरमध्ये खास आहे ते सोनं. या बर्गरवर सोन्याचा वर्क चढवलेला आहे आणि तो आकारानेही खूप मोठा आहे. त्यामुळे याची किंमत खूप आहे. जर एखाद्या व्यक्तीने एकट्याने हा बर्गर 5 मिनिटांत पूर्ण संपवला तर त्याला हा बर्गर मोफत दिला जाईल. त्याने बर्गर खाण्यासाठी दिलेले पैसे त्याला परत केले जातील. सोबतच तुम्हाला एक हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातील, असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. हे वाचा - 24 मिनिटांत एकट्यानं संपवलं सात जणांचं जेवण, मेन्यू ऐकूनच येईल ढेकर जर तुम्हाला पटापट खाण्याची सवय असेल तर तुम्ही नक्कीच हा बर्गर मोफत खाऊ शकता. काय मग तुम्हाला काय वाटतं, हा बर्गर तुम्ही पाच मिनिटांत संपवू शकता का आइसक्रीम प्रँकमुळे चिमुकल्यांची सटकली आणि...; काय केलं पाहा VIDEO सही है युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा बर्गर आपण एरवी खात असलेल्या बर्गरप्रमाणेच आहे, पण त्या बर्गरपेक्षा तो वेगळा आहे. या बर्गरमध्ये खास आहे ते सोनं. या बर्गरवर सोन्याचा वर्क चढवलेला आहे आणि तो आकारानेही खूप मोठा आहे. त्यामुळे याची किंमत खूप आहे. जर एखाद्या व्यक्तीने एकट्याने हा बर्गर 5 मिनिटांत पूर्ण संपवला तर त्याला हा बर्गर मोफत दिला जाईल. त्याने बर्गर खाण्यासाठी दिलेले पैसे त्याला परत केले जातील. सोबतच तुम्हाला एक हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातील, असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. हे वाचा - 24 मिनिटांत एकट्यानं संपवलं सात जणांचं जेवण, मेन्यू ऐकूनच येईल ढेकर जर तुम्हाला पटापट खाण्याची सवय असेल तर तुम्ही नक्कीच हा बर्गर मोफत खाऊ शकता. काय मग तुम्हाला काय वाटतं, हा बर्गर तुम्ही पाच मिनिटांत संपवू शकता का आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपली प्रतिक्रिया द्या.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nतुम्हाला Free मध्ये खायला मिळेल 24 Carat gold burger; फक्त पूर्ण करावी लागेल ही एक अट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/how-to-become-rich-in-this-new-year-saving-schemes-money-mhka-427276.html", "date_download": "2022-01-28T21:56:21Z", "digest": "sha1:BK7N3YLJE2C3E25X4XGA7FX6JYQ3AG4U", "length": 10302, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यावर्षी श्रीमंत बनायचंय? या 7 गोष्टी केल्यात तर रा��ाल टेन्शन फ्री, how to become rich in this new year saving schemes money mhka – News18 लोकमत", "raw_content": "\n या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री\n या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री\nतुम्ही या नव्या वर्षी पैसे वाचवण्याचा संकल्प केलाय का किंवा श्रीमंत बनण्याचा निर्धार केलाय का किंवा श्रीमंत बनण्याचा निर्धार केलाय का तुम्ही कमी पैशांतही श्रीमंत बनू शकता. यासाठी जाणून घ्या या 7 गोष्टी\nSBI खातेधारकांसाठी अलर्ट; 1 फेब्रुवारीपासून 'या' नियमात बदल होणार\nAdani Wilmar IPO 1.05 पट सबस्क्राईब, तज्ज्ञांचं मत काय\nयेत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार\nManyavar IPO: मान्यवरची पॅरंट कंपनी Vedant Fashions चा प्राईज बँड निश्चित\nनवी दिल्ली, 3 जानेवारी : तुम्ही या नव्या वर्षी पैसे वाचवण्याचा संकल्प केलाय का किंवा श्रीमंत बनण्याचा निर्धार केलाय का किंवा श्रीमंत बनण्याचा निर्धार केलाय का यासाठी तुमचा पगार वाढणं किंवा तुम्ही फायद्यातला बिझनेस करणं याचा काहीही संबंध नाही. तुम्ही कमी पैशांतही श्रीमंत बनू शकता. यासाठी जाणून घ्या या 7 गोष्टी 1. शेअर बाजार (Stock Market) शेअर बाजारात सध्या चांगलीच तेजी आहे. शेअर बाजारात योग्य ठिकाणी गुंतवणूक केलीत तर कमी वेळेत आणि कमी पैशात चांगले रिटर्न्स मिळू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी Dmat अकाउंट उघडावं लागेल. शेअर बाजारात गुंतवणूक करणं कठीण मानलं जातं पण एका व्यक्तीने 5 हजार रुपयांच्या रकमेतून 10 हजार कोटी रुपयांचं मोठं नेटवर्थ बनवलंय. ते म्हणतात, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा व्यापारात गुंतवणूक करा. 2. म्युच्युअल फंड्स (Mutual Funds) शेअर बाजारात गुंतवणूक करणं जोखमीचं वाटत असेल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या इक्विटी आणि अॅसेट क्लासमध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळते. तुम्हाला जर 1वर्ष किंवा 2 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर वेगळा म्युच्युअल फंड असतो. जर 5, 7 आणि 10 वर्षांसाठी किंवा जास्त काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काही विशेष म्युच्युअल फंड असतात. (हेही वाचा : तुम्ही भाड्याच्या घरात राहता का यासाठी तुमचा पगार वाढणं किंवा तुम्ही फायद्यातला बिझनेस करणं याचा काहीही संबंध नाही. तुम्ही कमी पैशांतही श्रीमंत बनू शकता. यासाठी जाणून घ्या या 7 गोष्टी 1. शेअर बाजार (Stock Market) शेअर बाजारात सध्या चांगलीच तेजी आहे. शेअर बाजारात योग्य ठिकाणी गुंतवणूक केलीत तर कमी वेळेत आणि कमी पैशात चांगले रिटर्न्स मिळू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी Dmat अकाउंट उघडावं लागेल. शेअर बाजारात गुंतवणूक करणं कठीण मानलं जातं पण एका व्यक्तीने 5 हजार रुपयांच्या रकमेतून 10 हजार कोटी रुपयांचं मोठं नेटवर्थ बनवलंय. ते म्हणतात, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा व्यापारात गुंतवणूक करा. 2. म्युच्युअल फंड्स (Mutual Funds) शेअर बाजारात गुंतवणूक करणं जोखमीचं वाटत असेल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या इक्विटी आणि अॅसेट क्लासमध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळते. तुम्हाला जर 1वर्ष किंवा 2 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर वेगळा म्युच्युअल फंड असतो. जर 5, 7 आणि 10 वर्षांसाठी किंवा जास्त काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काही विशेष म्युच्युअल फंड असतात. (हेही वाचा : तुम्ही भाड्याच्या घरात राहता का मग असा बदला आधार कार्डवरचा पत्ता) 3. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यात 7.6 टक्के हिशाबाने व्याज मिळतं. एक व्यक्ती 1500 ते 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जॉइंट अकाउंटमध्ये 9 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. 4. नॅशनल पेन्शन स्कीम तुम्हाला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं असेल तर NPS हा चांगला पर्याय आहे. यामध्ये एफडी, इक्विटी, कॉर्पोरेट बाँड, गव्हर्नमेंट फंड आणि लिक्विड फंडमध्ये पैसे गुंतवता येतात. यामध्ये 80 C ची सवलत मिळते. 5. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) PPF हे गुंतवणुकीचं चांगलं साधन आहे. हे अकाउंट बँक आणि पोस्टात उघडता येतं. 500 रुपयांपासून ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत यामध्ये पैसे जमा करता येतात. ही योजना पुढेही 5-5 वर्षांसाठी वाढवता येते.\n(हेही वाचा : नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार सुटीबद्दलचा नियम बदलण्याची शक्यता)\n6 FD - फिक्स्ड डिपॉझिट FD हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. हे खातंही बँक किंवा पोस्टात उघडता येतं. 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणुकीचे पर्याय असतात. यावर 6 ते 8 टक्क्यांचं व्याज असतं. 7. सोन्यामध्ये गुंतवा पैसे (Gold Investment) तुमच्या गुंतवणुकीत 5 टक्के सोनं हवं. सोन्याच्या किंमतींमध्ये चांगली तेजी राहिली तर सोन्यामधली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. ================================================================================\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n या 7 गोष्टी केल्यात तर राहाल टेन्शन फ्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/india-postpones-decision-to-resume-international-flights-on-15-december-aj-637729.html", "date_download": "2022-01-28T21:46:20Z", "digest": "sha1:YO5YZIWSJGUHCZ2RPZFDXBUM5IFI3UKH", "length": 9019, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "OMICRON चा धोका! 15 तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय रद्द – News18 लोकमत", "raw_content": "\n 15 तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय रद्द\n 15 तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय रद्द\nओमिक्रॉन व्हायरसच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू (India postpones decision to resume international flights on 15 December) करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.\nवटवाघळांमध्ये आढळला नवा व्हेरियंट; NeoCov माणसांना किती घातक\n2 वर्षाचा रिअल हिरो चिमुकल्याने आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून खेचून काढलं\nआता नाकावाटेही मिळणार कोरोना लस; Intranasal Dose ला मोदी सरकारकडून ग्रीन सिग्नल\nकोरोनानंतर आणखी एका धोकादायक विषाणूची दहशत, तीन पैकी एकाचा होऊ शकतो मृत्यू\nExjनवी दिल्ली, 1 डिसेंबर: ओमिक्रॉन व्हायरसच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू (India postpones decision to resume international flights on 15 December) करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जगभर सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका असल्यामुळे कुठलाही धोका न पत्करण्याच्या (Decision due to Omicron virus) दृष्टीने सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. नव्या व्हेरिएंटचा देशात शिरकाव होण्यास कारणीभूत ठरू शकेल, असा कुठलाही फैसला न घेण्याच्या भूमिकेत सध्या केंद्र सरकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जगभरात ओमिक्रॉनची दहशत कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरातील व्यवहार पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचं चित्र दिसू लागलं होतं. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं टप्प्याटप्प्यानं सुरु करण्याचं धोरण जगातील सर्वच देशांनी अवलंबलं होतं. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी देशात प्रवेश देण्याचं धोरण काय असावं, याचा गाईडलाईन्सदेखील जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरु करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला होता. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या इशाऱ्यानंतर आता या निर्णयाचा पुनर्विचार कऱण्याचा फैसला केंद्र सरकारनं केला असून 15 डिसेंबरपासून विमानसेवा सरसकट सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. हे वाचा- WhatsApp Payment: तुमचा UPI PIN विसरलात काही मिनिटांत असा बदला काय आहे निर्णय काही मिनिटांत असा बदला काय आहे निर्णय सरसकट आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं सुरू कऱण्याची घोषणा केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयानं केली होती. मात्र तेव्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटची वस्तूस्थिती समोर आली नव्हती. गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनचं अस्तित्व आणि त्याची भयानकता समोर आल्यानंतर मात्र या निर्णयाचा पुनर्विचार कऱण्याचा फैसला करण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हायरसचा शिरकाव किती प्रमाणात होतो आणि त्याची भयानकता किती आहे, याचा अंदाज आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबतचा अंतिम फैसला करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय उड्डाण मंत्रालयानं जाहीर केली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n 15 तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2022-01-28T21:41:16Z", "digest": "sha1:QA2XTH2NOUX5F5HTJLBDMRO5CWJBJ6FN", "length": 2568, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअभय नातू ने लेख स्वाझीलँड क्रिकेट वरुन इस्वाटिनी क्रिकेट ला हलविला: नवीन नाव\nवर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\nमूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\n\"स्वॉजीलॅंड क्रिकेट\" हे पान \"स्वाझीलँड क्रिकेट\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\nनवीन पान: {{क्रिकेट खेळणारा देश |logo=ca.png |caption=क्रिकेट ऑस्ट्रेलिया |देश=- |आय.सी.सी. स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zuercher-lokalverzeichnis.ch/scorpio-symbol", "date_download": "2022-01-28T21:55:09Z", "digest": "sha1:FIZO5II5TJLNIGXNXFD3PNSIDC7VLRLL", "length": 9498, "nlines": 53, "source_domain": "mr.zuercher-lokalverzeichnis.ch", "title": "वृश्चिक चिन्ह - वृश्चिक", "raw_content": "\nवृश्चिक चिन्ह आणि राज्यकर्त्याची माहिती x\nवृश्चिक राशीचे चिन्ह कन्या राशीइतकेच अस्पष्ट आहे. त्याच्या उजव्या टोकाला असलेला डंक समजणे सोपे आहे आणि हे चिन्हाच्या पारंपारिक शासक, मंगळाशी देखील जोडते. हे आमच्या मोहिमेचे आणि आम्हाला पुढे जाण्याच्या पुढाकाराचे प्रतिनिधित्व करते. कदाचित असे म्हणणे योग्य होईल की वृश्चिक बदलाचे प्रतिनिधित्व करते आणि संपूर्ण चिन्ह चढ -उतार दर्शविते जे दुसर्‍या मैदानावर लिफ्टसह समाप्त होते, हे एक प्रकारे मृत्यूचे प्रतिनिधित्व करते.\nकन्या आणि वृश्चिक दोन्हीसाठी आधार म्हणून उभे असलेले एम अक्षर कधीही स्पष्ट केले गेले नाही आणि त्यावर चर्चा केली गेली की ती मेडेन आहे. जरी या चिन्हाची उत्पत्ती असण्याची शक्यता कमी असली तरी ती दोन्ही चिन्हांच्या स्त्रीलिंगी स्वभावाशी सुसंगत आहे. कन्या बुधाने शासित असलेल्या स्त्री तत्त्वाचे जितके प्रतिनिधित्व करते, समीकरण सोडवण्यासाठी आवश्यक तितक्या वेळा सुरुवातीला परत जाणे, वृश्चिक पुढे जाणे आणि गोष्टी संपण्याच्या क्षणी स्त्री दृष्टीकोन बोलतो.\nचे चिन्ह वृश्चिक प्लूटोचे राज्य आहे आणि जरी त्याचा पारंपारिक शासक मंगळ असला तरी आपण क्षणभर प्लूटो नसलेल्या प्लूटोला चिकटून राहूया. काही काळापूर्वी, प्लूटोने एका ग्रहाचा दर्जा गमावला असला तरी तो वर्षानुवर्षे एक मानला जात होता आणि त्याच्या आकारामुळे त्याला बौने ग्रह म्हणून घोषित करण्यात आले. वृश्चिक आणि प्लूटोचे चिन्ह दोन्ही बरखास्त गोष्टी, कचरा, भावना ज्या आपण ओळखू किंवा पाहू इच्छित नाही त्याबद्दल बोलतो. मग प्लूटोला कसे बरखास्त केले गेले, आपल्या वास्तवापासून दूर केले गेले, केवळ स्वतःला एका ग्रहाने वेढलेले शोधण्यासाठी, जसे की त्याने किंवा त्याच्या हालचालींवर कोणत्याही प्रकारे फरक पडला.\nग्रीक पौराणिक कथांमध्ये प्लूटो हा अंडरवर्ल्डचा देव होता आणि तो सहसा त्याची पत्नी पर्सेफोनच्या कथेशी जोडलेला असतो, प्रेमाद्वारे जो सर्व सीमा मोडतो आणि मृत्यूची पर्वा न करता दोन लोकांना जोडतो.\nप्लूटोचे प्रतिनिधित्व करणारी दोन चिन्हे आहेत. पहिला प्लूटोसाठी एक मोनोग्राम आहे, P आणि L अक्षरांचे संयोजन ज्याचा अर्थ पर्सिव्हल लोवेल, नेपच्यूनच्या कक्षाच्या पलीकडे असलेल्या ग्रहाचा शोध सुरू करणाऱ्या खगोलशास्त्रज्ञासाठी देखील केला जाऊ शकतो. अमूर्त प्रतीकवादात, ते जमिनीवर खंबीरपणे उभे असलेल्या माणसाचे प्रतिनिधित्व करू शकते, मृत्यूच्या आसन्नतेला नतमस्तक होऊ शकते\nप्लूटोचे दुसरे चिन्ह नेप्च्यूनच्या ज्योतिष चिन्हात बदल असल्याचे म्हटले जाते, तीन बाणांऐवजी हे चंद्रकोरातील वर्तुळ आहे. हे दिव्य आत्मा (वर्तुळ) पर्यंत पोहचण्यासाठी मन (चंद्रकोर) पलीकडे जाणारे पदार्थ (क्रॉस) दर्शवते. हे देखील समजले जाऊ शकते की प्लूटोचे प्रतीक सूर्य, चंद्र आणि पृथ्वीला जोडते, ज्यामुळे ते विश्वातील आपल्या संपूर्ण हालचाली प्रणालीसाठी अत्यंत खास बनते. जर चंद्रकोर वर्तुळाच्या वर हलवले असेल तर आपल्याला बुध, देवतांचे दूत असे चिन्ह मिळते.\nचिन्हाचा संपूर्ण वरचा अर्धा भाग बाळाला धरून ठेवलेले घरकुल, किंवा बाळाला हातात धरून ठेवलेली आई म्हणून पाहिले जाऊ शकते, तर क्रॉस हा आपल्या भौतिक शरीराचा मृत्यू आहे आणि कबरेमध्ये आपले शरीर संपेल. हे संयोजन बोलते मृत्यू आणि जीवनाची संकल्पना यांच्यातील दुवा म्हणून प्लूटोची खोली\nवृश्चिक पौंड प्रतीक निवडा चिन्ह निवडा मेष\nमिथुन राशि राशीची साइन राशी\nमकर राशीची राशी मकर राशीची राशी\nराशि चक्र, तारखा, मूल्यांकडे आणि सुसंगततेच्या चिन्हेच्या ज्योतिषीबद्दल संपूर्ण माहिती.\nधनु व्यक्तिमत्त्व काय आहे\nकर्क स्त्री कन्या स्त्रीच्या प्रेमात\n24 फेब्रुवारी कोणत्या राशीचे चिन्ह आहे\n11 नोव्हेंबर कोणत्या राशीचे चिन्ह आहे\nफेब्रुवारी 11 चे चिन्ह काय आहे\nकन्या सह सर्वात सुसंगत चिन्हे\nमीन आणि धनु सुसंगत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/02/13/special-day-february-13-what-happened-today/", "date_download": "2022-01-28T22:54:16Z", "digest": "sha1:KKIUZDKR6MUXCNTF2TRJTLX6OQZLPIB4", "length": 5988, "nlines": 97, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🗓️ दिनविशेष, 13 फेब्रुवारी : आजच्या दिवशी काय काय घडलं ? – Spreadit", "raw_content": "\n🗓️ दिनविशेष, 13 फेब्रुवारी : आजच्या दिवशी काय काय घडलं \n🗓️ दिनविशेष, 13 फेब्रुवारी : आजच्या दिवशी काय काय घडलं \n▪️ 13 फेब्रुवारी 1630 : आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथ�� पोहोचला.\n▪️ 13 फेब्रुवारी 1667 : स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.\n▪️ 13 फेब्रुवारी 1766 : प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 1834)\n▪️ 13 फेब्रुवारी 1835 : अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: 26 मे 1908)\n▪️ 13 फेब्रुवारी 1879 : प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म.\n▪️ 13 फेब्रुवारी 1883 : जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: 22 मे 1813)\n▪️ 13 फेब्रुवारी 1901 : गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1863)\n▪️ 13 फेब्रुवारी 1967 : संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण.\n🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या…\n💁‍♂️ पंतप्रधान मोदींच्या ‘या’ कारणमुळे, पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण\n‘हे’ व्यायामही ठरतात आरोग्यासाठी धोकेदायक, अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष…\nवाढलेल्या वजनाची लाज वाटतेय.. मग पाहा सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टच्या तीन महत्वाच्या…\nरक्षाबंधनला द्या 5G स्मार्टफोनच अनोखं गिफ्ट; पाहा कमी बजेटमध्ये येणारे जबरदस्त…\nश्रावणात नाॅनव्हेज का खात नाहीत.. त्यामागील वैज्ञानिक कारणे जाणून घेण्यासाठी वाचा..\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/podcastaudio/bolnyacha-upvas/", "date_download": "2022-01-28T23:48:53Z", "digest": "sha1:CFPWFQUB4RVT2GGNVOOSAEPTQZL2Z7O4", "length": 4726, "nlines": 40, "source_domain": "swayamtalks.org", "title": "बोलण्याचा उपवास – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\n‘Be a good listener’ असं आपण म्हणतो. पण तसे वागतो का दुसऱ्याचं काही ऐकून घ्यावं, ही वृत्तीच आता कमी होत चाललीय. आयुष्याच्या दगदगीत आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटणारी कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूलाच वावरतायत. त्यांना इतर काही नाही पण सह्रदयतेने आपला ‘कान’ आपण देऊ शकतो का दुसऱ्याचं काही ऐकून घ्यावं, ही वृत्तीच आता कमी होत चाललीय. आयुष्याच्या दगदगीत आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटणारी कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूलाच वावरतायत. त्यांना इतर काही नाही पण सह्रदयतेने आपला ‘कान’ आपण देऊ शकतो का नविन काळे त्यांच्या ‘बोलण्याचा उपवास’ या गोष्टीत हीच गरज अधोरेखित करतात. एखाद्याचं ऐकून घेणं म्हणजेच त्याला मदत करणं हे सूत्र किती सहजतेने मांडलंय इथे. चला, आपल्या ‘ऐकण्याची’ सुरुवात आपण ह्या गोष्टीपासूनच करुया\nनविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.\nअभिवाचन : अविनाश नारकर\n‘Be a good listener’ असं आपण म्हणतो. पण तसे वागतो का दुसऱ्याचं काही ऐकून घ्यावं, ही वृत्तीच आता कमी होत चाललीय. आयुष्याच्या दगदगीत आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटणारी कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूलाच वावरतायत. त्यांना इतर काही नाही पण सह्रदयतेने आपला ‘कान’ आपण देऊ शकतो का दुसऱ्याचं काही ऐकून घ्यावं, ही वृत्तीच आता कमी होत चाललीय. आयुष्याच्या दगदगीत आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटणारी कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूलाच वावरतायत. त्यांना इतर काही नाही पण सह्रदयतेने आपला ‘कान’ आपण देऊ शकतो का नविन काळे त्यांच्या ‘बोलण्याचा उपवास’ या गोष्टीत हीच गरज अधोरेखित करतात. एखाद्याचं ऐकून घेणं म्हणजेच त्याला मदत करणं हे सूत्र किती सहजतेने मांडलंय इथे. चला, आपल्या ‘ऐकण्याची’ सुरुवात आपण ह्या गोष्टीपासूनच करुया\nनविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.\nअभिवाचन : अविनाश नारकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aatbaaher.blogspot.com/2013/", "date_download": "2022-01-28T22:42:20Z", "digest": "sha1:S6AJX2RNWDWP3W7GIWUEWVCILRC747JD", "length": 66083, "nlines": 126, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: 2013", "raw_content": "\nU. R. Ananthamurthy आणि मराठी पलायनवाद\nकन्नड भाषेत लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक U. R. Ananthamurthy social networking साइट्सवर फेरफटका मारतात किंवा नाही, हे माहीत नाही. परंतु तिकडे ते थोडेसे डोकावले तरी आपल्याविरोधात जनभावना किती प्रक्षुब्ध आहेत, हे त्यांना दिसून येईल. खरेतर त्यातल्या अनेकांना U. R. Ananthamurthy यांचे नावगावपत्ता ठावठिकाणा माहीत नाही. नाहीतर केव्हाच त्यांची गठडी वळून विमानातून त्यांचे पार्सल सातासमुद्रापार रवाना केले असते. अनंतमूर्ती यांनी जो प्रमाद केला आहे आणि ज्या व्यक्तिविरोधात आवाज उठवला आहे, त्या व्यक्तिच्या समर्थकांच्या भावना म्हणजे नुसत्या ठिणग्या असतात. मोदींना पंतप्रधान करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांची मने एवढी प्रज्वलित झाली आहेत, की कधीही भडका उडून त्यात अनंतमूर्तींसारखे अनेकजण भस्मसात होऊन जातील. आजच अनेक मोदी समर्थकांनी भारतातून बाहेर जाणाऱ्या एकतर्फी विमानतिकिटाचे पैसे वर्गणीद्वारे अनंतमूर्तींना मनीऑर्डरद्वारे पाठवले आहेत. चुकून माकून मोदी पंतप्रधान झाले, तर विचारायलाच नको. अनंतमूर्तींसारख्या शंकडो विचारवंतांची गठडी वळून हे समर्थक विमानात कोंबतीलच, पण पुढे वाटेत समुद्रातही फेकून द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत.\nमुळात अनंतमूर्ती नेमके काय बोलले, ते समजून घेण्यासारखे आहे. त्यांचे मूळ वक्तव्य असे आहे : ‘नरेंद्र मोदीच्या राजवटीत माझ्यासारख्याला जगणे अशक्य आहे. तरुणपणात मी नेहरूंवरही टीका करत होतो, परंतु त्यांच्या समर्थकांनी कधी आमच्यासारख्यांवर हल्ला केला नाही. त्यांनी आमच्या मताचा नेहमी आदर केला. जर्मनीमध्ये हिटलरच्या काळातील फॅसिस्टांसारखे मोदींचे समर्थक वागत आहेत. ज्या खुर्चीवर बसून नेहरूंनी देश चालवला, त्याच खुर्चीत मोदींसारख्या व्यक्तिला पाहण्याची माझी इच्छा नाही. आता माझे वयही खूप झाले आहे आणि प्रकृतीही साथ देत नाही. जर मोदी पंतप्रधान झाले तर तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का असेल. माझ्यासारख्याला जगणेच अशक्य होईल.’\nया विधान प्रसिद्ध झाल्यानंतर अनंतमूर्तींच्यावर मोदीसमर्थकांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत अनंतमूर्ती यांनी आपल्या विधानाच्या अनुषंगाने काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. ‘जयप्रकाश नारायण यांच्या काळात सत्तेवर आलेल्या जनता पक्षाला (ज्यामध्ये जनसंघही होता) आपण समर्थन दिले होते.’ असे स्पष्ट करून त्यांनी म्हटले आहे की, ‘आपण समाजवादी असून आयुष्यभर काँग्रेसविरोधक राहिलो, परंतु आजच्या काळात बिगरभाजपी असणे हे बिगर काँग्रेसी असण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. ’\nत्यांनी मुलाखतीत आणखी एक बाब नोंदवली आहे. ते म्हणतात, ‘ मी इंदिरा गांधी यांचा कठोर टीकाकार होतो, किंबहुना मी त्यांच्याविरोधात प्रचारही केला आहे. परंतु भाजपचे समर्थक आता ज्याप्रमाणे मला शिविगाळ करताहेत, तशा प्रकारची शिविगाळ काँग्रेसवाल्यांनी कधीही केली नाही.’\nअनंतमूर्ती यांनी दोन संस्कृतींमधील फरक स्पष्टपणे नमूद केला आहे. आणि मोदी पंतप्रधान बनले तर स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या माणसाला जगणे कसे कठिण होणार आहे, हे मोदींच्या समर्थकांनी आताच दाखवून दिले आहे.\nअनंतमूर्ती यांच्या विधानाच्या निमित्ताने मराठी साहित्य आणि विचारविश्वाची चर्चा करणेही आवश्यक आहे. कारण जेव्हा जेव्हा राज्यात, देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्यासंदर्भातील मुद्दे उपस्थित झाले तेव्हा तेव्हा मराठी साहित्य आणि विचारविश्वाने पलायनवादी भूमिका स्वीकारली. अनंतमूर्तींच्या शब्दांत सांगायचे तर साहित्यिकाला समाज आणि राजकारणापासून वेगळे करणे कठिण असते. मराठीत मात्र तसे दिसत नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने खूप राजकारण करता येते. पुरस्कारांसाठी लॉबिंग करतानाही जातीय, प्रादेशिक राजकारणाचे वावडे नसते. सरकारी कमिट्यांवर वर्णी लावून घेण्यासाठी राजकारण्यांपुढे लाचारी करणेही वर्ज्य नसते. परंतु सामान्य माणसांपुढचे, समाजापुढचे, देशापुढचे जळते प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा सोयीस्कररित्या पलायनवादी भूमिका स्वीकारली जाते.\nविजय तेंडुलकर यांनी दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींना गोळी घालण्यासंदर्भातील विधान केले होते, तेव्हा किती मराठी साहित्यिकांनी तोंड उघडले होते आपण त्या गावचेच नसल्यासारखे सगळे गप्प राहिले होते. रंगनाथ पठारे यांच्यासारखे चार-दोन लोकच तेंडुलकरांच्या समर्थनार्थ पुढे आले होते. काही प्रसारमाध्यमांनी काही लेखकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा अनेक लेखकांनी, ‘तेंडुलकरांनी असा आततायीपणा करू नये’, असा सल्ला दिला होता. जणूकाही तेंडुलकर गोळी घालण्यासाठी मोदींना शोधत फिरत होते. त्यावेळी गृहराज्यमंत्री असलेल्या कृपाशंकर सिंह यांनी, ‘तेंडुलकरांना रिव्हॉल्व्हरचे लायसन्स दिले जाणार नाही’, असे सांगूनएका गंभीर मुद्द्याचा भीषण विनोद बनवला होता. ‘संतसूर्य तुकाराम’ कादंबरीवरून आनंद ��ादव यांच्याविरोधात वारकऱ्यांनी झुंडशाही वृत्तीचे प्रदर्शन केले, तेव्हाही मराठी साहित्यिक गप्प राहिले. संमेलनाच्या तोंडावर यादवांनी राजीनामा दिल्यानंतर सगळे जागे झाले आणि निषेध नोंदवू लागले. पण त्याआधी पंधरा दिवस सगळा तमाशा सुरू होता तेव्हा कुणी तोंड उघडले नव्हते. गेल्यावर्षी चिपळूणच्या संमेलनात परशुरामाचा वाद उद्भवला तेव्हाही संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोयीस्कर मौन पाळले होते.\nभूमिका घ्यायचीच नाही, कारण भूमिका घेणे म्हणजे जोखीम असते आणि ती जोखीम घेण्याची तयारी असलेले फार कमी लोक असतात. अनंतमूर्ती यांच्या विधानानंतर डॉ. यशवंत मनोहर, मुकुंद टांकसाळे यांनीच प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मुळात अनंतमूर्ती यांचे विधान, त्याचा आशय लक्षात न घेता प्रसारमाध्यमांनी मोडतोड करून जी मांडणी केली, तीच समोर ठेवून सगळे त्यांच्यावर तुटून पडले. मोदीसमर्थकांनी त्यांच्यावर शिव्यांचा वर्षाव केलाच. परंतु आंबेडकरी अनुयायांनीही अनंतमूर्ती यांचे वक्तव्य जसेच्या तसे घेऊन ते घटनाविरोधी असल्याचे म्हटले. अर्थात ते मुद्द्याला धरून आणि चर्चेला प्रवृत्त करणारे होते. त्या मुद्द्याच्या अनुषंगाने अनंतमूर्तींच्या विरोधात झालेली मांडणी चुकीची म्हणता येणार नाही. कुठल्याही मुद्द्यावर चर्चा, वादविवाद होणे गरजेचे असते. अशा घुसळणीतूनच अनेक नवे मुद्दे पुढे येतात. अनेकांना स्वतःला दुरुस्त करता येते. अनंतमूर्ती यांचे विधान घटनाविरोधी असल्याचा गैरसमज ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी खोडून काढला. तेंडुलकरांनी मोदींसंदर्भात वक्तव्य केले तेव्हा तेंडुलकरांच्या समर्थनार्थ मराठी लेखक उभे राहिले नाहीत, ही वेदना यशवंत मनोहर यांच्या उरात होती. ते स्वतःही त्यावेळी व्यक्त व्हायचे राहून गेले होते. अनंतमूर्ती यांचे विधान आणि त्यावरील गदारोळानंतर ते तातडीने पुढे आले आणि अनंतमूर्तींच्या मुखाने घटनाच बोलत असल्याचे सांगून अनंतमूर्तींचे वक्तव्य घटनाविरोधी नसल्याचे स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय घटनेच्या आडून अनंतमूर्तींवर टीका करण्याचे दार त्यामुळे आपोआप बंद झाले आहे. अनंतमूर्ती यांच्या विधानानंतरच्या प्रतिक्रिया म्हणजे, मोदी सत्तेवर आले तर त्यांचे समर्थक कसे वागतील याचा trailor होता. तो cinema कधीच पडद्यावर येऊ नये, अशी अनंतमूर्ती आणि त्यांच्या विचाराच्या लोकांची मनोमन इच्छा आहे.\nविठू, तुझी पंढरी बदनाम...\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्यानंतर जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाच्या अनुषंगाने विविधांगी चर्चा सुरू झाली आहे. विधेयक लटकण्याची अनेक कारणे सांगितली जातात. जातीयवादी शक्तिंचा विरोध, सरकारची निष्क्रियता, कथित शहाण्या लोकप्रतिनिधींची उदासीनता, बाकीच्यांचे मेंढरासारखे पक्ष किंवा नेत्याच्या मागे जाणे इत्यादी इत्यादी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये घोळ घातला तो वारकरीं मंडळींनी. वारकरी संप्रदाय, पंढरपूरची वारी म्हटलं की उगा अनेकांचा ऊर भरून येतो. अनेकांना गहिवरून येते. कुणाला त्यात सामाजिक समता दिसते, तर कुणाला विमानातून वारकऱ्यांच्यातला विठ्ठल दिसतो. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमे वारीचा एवढा गाजावाजा करतात, की त्यामुळे राज्यकर्त्यांवरही वारकऱ्यांचा दबाव राहतो. वारी आणि वारकरी संप्रदायाशी घसट दाखवून पुरोगामी असल्याचे प्रदर्शन केले जाते. ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा पुरोगामी असला तरी आजचा वारकरी संप्रदाय पुरोगामी आहे, असे म्हणणे म्हणजे फसवणूक करून घेण्यासारखे आहे. महाराष्ट्र सरकार समजून-उमजून गेली काही वर्षे अशी फसवणूक करून घेत आहे.\nवारकऱ्यांचे कातडे पांघरलेल्या जातीयवादी शक्ती वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र सरकारशी चर्चा करीत राहिल्या. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री एवढे अडाणी नाहीत, की त्यांना वारकरी संप्रदायातले खरे पुढारी कोण आहेत, हे माहीत नाही. परंतु त्यांनी खुळ्याचे सोंग घेऊन वारकरी सेना नामक जातीयवादी शक्तिशी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले. कायद्याला वारकऱ्यांचा विरोध आहे, अशी आवई सतत उठवली जाऊ लागली. आणि विधेयक लटकून ठेवण्यास सरकारला तेवढेच निमित्त मिळाले. हिंदुत्ववादी जातीयवादी शक्तिंनी सरकारची मानसिकता ओळखली होती. वारकरी संप्रदायाबाबत सरकार हळवे आहे, हे ओळखून त्यांनी वारकऱ्यांचे कातडे पांघरले आणि सरकारसह कायद्याची अडवणूक सुरू केली. ही अडवणूक सुरू असताना खरोखरचे वारकरी संधिसाधूपणे मागे राहिले.\nवारकरी चळवळीच्या इतिहासाकडे आणि अलीकडच्या काळातील काही घडामोडींकडे बारकाईने पाहिले तरी यातला घोळ लक्षात येतो. यंदाच्या वारीत वारकऱ्यांच्यातील प्रतिगाम्यांनी जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाला विरोध करून मुख्यमंत्र्यांना पूजा करू दिली जाणार नाही, वगैरे इशारे दिले. त्याचवेळी तुकोबांच्या पालखीने आताच्या पचपचीत विधेयकाला नव्हे, तर मूळ स्वरुपातील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला पाठिंबा दिला होता, हे कुणीच लक्षात घेत नव्हते. तुकोबांच्या पालखीतील साडेतीनशे दिंड्यांनी तसे ठराव केले आहेत. वारकरी संतांचे तत्त्वज्ञान हाच या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचा गाभा असल्याची भूमिका तुकोबाच्या पालखीशी संबंधित मांडली आहे. परंतु प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली नाही आणि सरकारनेही.\nगावोगावचे वारकरी जे वारीत सहभागी होतात, ते भोळेभाबडे, विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीची वाट तुडवीत असतात. संतांचे तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केलेले असतेच असे नाही. विठ्ठलावर श्रद्धा असली तरी बाकी कुठल्याही देवाचे त्यांना वावडे नसते. उलट सगळ्या देवळांतल्या सगळ्या देवांची ते पूजा करीत असतात. याचाच गैरफायदा घेऊन विश्व हिंदू परिषद आणि तत्सम संघटनांनी त्यांच्याच श्री राम रुजवण्याचा प्रयत्न केला. अयोध्या प्रकरणानंतर त्याला जोर आला.\nविश्वहिंदू परिषदेने वैद्यकीय आणि अन्य सेवा देण्याच्या निमित्ताने वारीमध्ये घुसखोरी करून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. वारकऱ्यांची मूळची मातकट रंगाची पताका घालवून भगवी पताका वारकऱ्यांच्या हाती दिली. कीर्तनांमध्ये रामायण, रामकथा सुरू केल्या. वारकऱ्यांच्या भजनांमध्ये रामदासांची भजने आणली. हळुहळू पण नियोजनबद्ध रितीने वारकरी चळवळीमध्ये जातीयवादी तत्त्वज्ञान घुसवले आणि वारकऱ्यांची चळवळ भ्रष्ट करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. बंडातात्या कराडकर वगैरे मंडळींनी साताऱ्य़ाला वारकरी परिषद घेऊन तिथे विश्वहिंदू परिषदेच्या नेत्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले. वारकरी परंपरेच्यादृष्टिने पंढरपूर आणि चंद्रभागा पवित्र मानली जाते. परंतु या जातीयवाद्यांनी काही वर्षांपूर्वी एक टूम काढली. म्हणाले, चंद्रभागेचे तेज कमी झाले आहे. गंगेचे पाणी चंद्रभागेत आणून ते तेज पुन्हा वाढवायचे. त्यासाठी वारकरी फडांकडून वर्गणी गोळा केली. बंडातात्या कराडकर मधल्या काळात न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासोबत काम करीत होते. परंतु त्यांनी विश्वहिंदू परिषदेच्या संतपीठाशी असलेले संबंध तोडले आहेत किंवा ��ाही, हे जाहीर केल्याचे ऐकिवात नाही.\nगेल्या काही वर्षांत महाराष्ट्राला विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्यासारखे सत्यसाईभक्त मुख्यमंत्री लाभले. जयंत पाटलांसारखे टेक्नोसॅव्ही नेतेही सत्यसाईंच्या चरणी लीन होत असल्याचे दिसू लागले. अशांच्या भक्तिभावाने महाराष्ट्राच्या पुरोगामी वर्तुळाला अनेकदा संभ्रमित केले. अशोक चव्हाण यांनी तर सत्यसाईबाबांची सरकारी निवास्थानी पाद्यपूजा करून कळस चढवला होता. आदर्श प्रकरणानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार आले. हे दोन्ही नेते शरद पवार यांच्याप्रमाणे विज्ञाननिष्ठ आणि कोणत्याही बुवा-बाबाचा नाद न करणारे म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या मार्गातील अडथळा दूर झाल्यासारखे वाटत होते. परंतु या दोघांनीही महाराष्ट्राचा भ्रमनिरास केला. कोणत्याही टप्प्यावर त्यांनी या कायद्यासाठी इच्छाशक्ती दाखवली नाही. खोट्या वारकऱ्यांनी जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण केले असताना खरे वारकरी, त्यांचे पुढारी संधिसाधूपणे मागे राहिले. वारकरी संप्रदाय आणि संतांची परंपरा अनिष्ट प्रथांच्या विरोधातील आहे, याची जाणीव ठेवून वारकरी चळवळीतील लोक मोठ्या संख्येने निडरपणे पुढे आले असते तरीही जातीयवादी मागे ढकलले गेले असते. वारकऱ्यांच्या विधायक शक्तिचा उपयोग जादूटोणा प्रतिबंधक कायद्याला समर्थन देण्यासाठी झाला असता, तर वारकरी परंपरा उजळून निघाली असती. परंतु तसे झाले नाही. दुर्जनांनी सरकारला वेठीला धरले आणि सज्जन निष्क्रिय राहिले. परिणामी कायदा लटकला. कायद्यासाठी लढा देणाऱ्या डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. वारकरी चळवळीला जबाबदारी झटकता येणार नाही. समतेचे पीठ मानली जाणारी विठ्ठलाची पंढरी बदनाम झाली.\nमोदींसाठी सरसावले राजू शेट्टी...\nआगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या या प्���यत्नांना राजू शेट्टी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही काँग्रेसना रोखण्यासाठी सारे एक होत असतील तर मी वेगळी चूल मांडणार नाही, अशा स्पष्ट शब्दात शेट्टी यांनी पुढची दिशा स्पष्ट केली आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत आली की, पश्चिम महाराष्ट्रात वाट सुकर होईल, असे महायुतीच्या नेत्यांना वाटते आणि अलीकडच्या काळात ‘स्वाभिमानी’ने केलेली हवा पाहता तसे वाटणे स्वाभाविकही आहे. परंतु वाटणे आणि प्रत्यक्षात असणे यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीइतके अंतर असते. आणि हे अंतर नेमके किती असते, हे राजू शेट्टी यांना गेल्या निवडणुकीवेळी समजून आले आहे. महायुतीचे नेते पुण्या-मुंबईत राहून वृत्तपत्रीय आणि वृत्तवाहिन्यांवरच्या प्रसिद्धीवरून बांधत असलेले आडाखे हे केवळ आडाखेच राहिले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु इथे विषय महायुतीच्या आडाख्यांचा नाही, तर राजू शेट्टी यांच्या भूमिकेचा आहे.\nराजू शेट्टी यांनी २००४ मध्ये शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेपासून फारकत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. शरद जोशी यांच्या स्वतंत्र भारत पक्षाने भाजपशी युती केली म्हणून राजू शेट्टी यांनी वेगळी वाट धरली होती आणि त्याच वाटेवरून त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला आहे. देशाच्या राजकारणाची सेक्युलर आणि कम्युनल अशी विभागणी झाल्यानंतर दहा वर्षांनी राजू शेट्टी यांनी सेक्युलर भूमिकेसाठी वेगळी चूल मांडली होती. आणि त्यानंतर दहा वर्षे होत असताना आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखा भारताच्या इतिहासातला सर्वाधिक कम्युनल नेता भाजपचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी सरसावला असताना राजू शेट्टी महायुतीबरोबर जात आहेत, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. राजू शेट्टी यांना आतापर्यंत जे यश किंवा प्रतिष्ठा मिळाली, ती केवळ त्यांनी काँग्रेसच्या मदमस्त सत्तेला आव्हान देऊन आपले स्थान निर्माण केले म्हणून नव्हे, तर ती प्रतिष्ठा त्यांनी घेतलेल्या सेक्युलर भूमिकेसाठीही होती. आणि आता चळवळ दुय्यम बनून खासदारकी हेच प्रमुख ध्येय उरते तेव्हा भूमिका बासनात गुंडाळून राजकीय आस्तित्वासाठी भाजप-शिवसेनेबरोबर जाण्याची तयारी सुरू होते. याचा अर्थ रामदास आठवले यांच्याच पावलावर शेट्टी यांची पावले पडू लागली आहेत.\nप्रारंभी जिल्हा परिषदेची आणि नंतर शिरोळमधून व��धानसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिंकली. तळागाळातल्या घटकांना बरोबर घेऊन नेटाने चळवळ उभारली की, सामान्य कार्यकर्त्यालाही यश मिळते हे त्यांच्या विजयाने दाखवून दिले. लोकसभेवेळी परिस्थिती तशी नव्हती. राजू शेट्टी यांनी ऊस, दूध दरासाठी केलेली आंदोलने यामुळे जनमत त्यांच्यामागे गोळा होत होते. तरीही स्वबळावर निवडून येण्याएवढी ताकद त्यांच्याकडे नव्हती. सांगली मतदार संघात जयंत पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्याविरोधात अजित घोरपडे यांना बळ पुरवल्यामुळे काँग्रेसने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांमध्ये अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीविरोधात काम केले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दोन्ही ठिकाणी जी रसद पुरवली ती गोष्ट आता भूतकाळात जमा झाली आहे. लक्षणीय ताकद असलेल्या महाडिक गटाने हातकणंगले, वाळवा तालुक्यांमध्ये शेट्टी यांना मदत केली. शिराळ्यात शिवाजीराव नाईक गटाने जाहीरपणे मदत केली. शाहूवाडीत काँग्रेसचा एक गट त्यांच्यासोबत होता. या सगळ्यांचा परिणाम म्हणून निवेदिता माने यांचा पराभव आणि राजू शेट्टी यांचा विजय झाला होता. पुण्या-मुंबईतल्या प्रसारमाध्यमांना तो जसा एका शेतकरी नेतृत्वाचा करिश्मा वाटत होता, तेवढे सरळ आणि सोपे काही नव्हते. नंतरच्या काळात राजू शेट्टी यांची ताकद वाढली आहे, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सदाशिवराव मंडलिक यांचे यश हे अनेक घटकांच्या एकत्रित येण्यातून साकारले होते. माध्यमांनी तेच उचलले. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा खासदार मंडलिक यांना विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही, ही बाब कुणी लक्षात घेत नाही.\nइलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यादृष्टिने राजू शेट्टी यांची सक्सेस स्टोरी किंवा त्यांनी थेट शरद पवारांना आवाज देऊन बारामतीत केलेले आंदोलन या गोष्टी टीआरपीसाठी महत्त्वाच्या होत्या. त्यातूनही थोडी अधिकची प्रसिद्धी मिळत गेली. राजू शेट्टी हे थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करताहेत म्हटल्यावर प्रसारमाध्यमांपासून राजकीय पक्षांपर्यंत अनेक घटकांचा त्यांना उघड, छुपा पाठिंबा मिळत गेला. त्यामुळे प्रश्न राज्याच्या ���हकारमंत्र्यांशी संबंधित असला तरी शेट्टी यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य शरद पवार हेच राहिले. शेट्टी खासदार बनल्यानंतर त्यांच्या आक्रमणाची धार वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्यादृष्टिने राजू शेट्टी ही केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याच्या पातळीवर डोकेदुखी बनली आहे. त्यांचा उपद्रव दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या सहकारी संस्थांना होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काहीही करून त्यांची खासदारकीची कवचकुंडले काढून घेण्याची तयारी दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर सुरू आहे. राजू शेट्टी यांनी केलेले संघटन आणि मतदारसंघात त्यांना सद्यस्थितीत असलेला पाठिंबा पाहता ती तेवढी सोपी गोष्ट नाही. परंतु इथे मुद्दा उपस्थित होतो, तो राजकीय आस्तित्वासाठी राजू शेट्टी भूमिकेला मूठमाती देणार का त्यातूनही पुन्हा पक्ष-संघटनांच्या पातळीवर कितीही पाठिंबा असला तरी जिंकण्यासाठी काही गणिते जमावी लागतात. ती गणिते फिस्कटली तर गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, अशी अवस्था झाल्यावाचून राहणार नाही \nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांसाठी आगामी काळात महाराष्ट्राचे मैदान गाजवणे फार सोपे आहे. खटकेबाज संवाद, चार-दोन वृत्तपत्रीय कात्रणे, पुरावे सादर करत असल्याच्या अविर्भावात केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि काही नेत्यांच्या नकला एवढ्या सामुग्रीवर मैदान गाजवता येते. आणि चेकाळलेल्या गर्दीकडे एकहाती सत्ता मागता येते. अमरावतीमध्ये तर त्यांनी, ‘राज ठाकरे एक पर्याय म्हणून उभा आहे, त्याचा स्वीकार करा’, असे आवाहन केले. काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युती यांना पर्याय देण्यासाठी आपण समर्थ आहोत, अशी वातावरणनिर्मिती आतापासून करण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसतो.\nमहाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला, तर कोणत्याही एका नेत्याच्या पदरात महाराष्ट्राने कधीच भरभरून दान टाकलेले नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रात नेत्यांचा व्यापक प्रभाव किंवा त्यांची स्वीकारार्हता हा भाग वेगळा आणि त्यांचे राजकीय पाठबळ हा भाग वेगळा. व्यापक प्रभावाबद्दल बोलायचे तर यशवंतराव चव्हाण, वसं���दादा पाटील, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या चार नेत्यांचा कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव राहिला आहे. त्यानंतरच्या पिढीत त्यातल्या त्यात गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख ही नावे घेता येतील. राजकीय पाठबळाचे बोलायचे तर लातूर जिल्ह्याची वेस ओलांडल्यावर विलासरावांचे काही नव्हते आणि तशीच अवस्था गोपीनाथ मुंडे यांची बीडबाहेर होती. गेल्या तीन दशकांत महाराष्ट्राचे राजकारण अनेक वळणे घेत चालले आहे आणि या काळात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा दबदबा टिकवून असलेली ही नावे होती, शरद पवार यांनी अजूनही तो आब राखला आहे. या दोन्ही नेत्यांच्या राजकीय ताकदीवर नजर टाकली, तर विधानसभेच्या एकूण जागांपैकी एक चतुर्थांशपेक्षा अधिक मजल त्यांना कधी मारता आली नाही. विधानसभेतले एक चतुर्थांश संख्याबळ असेलेल्या नेत्याला राज्याचे निर्विवाद नेते म्हणता येत नाही. तरीसुद्धा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचे महानेते मानले जाते. तुलनात्मकदृष्ट्या राष्ट्रीय पातळीवर त्यांच्यापेक्षा कमी महत्त्व असलेल्या नेत्यांनी आपापल्या राज्यात स्वबळावर सत्ता मिळवली आहे. उत्तरप्रदेश किंवा पश्चिम बंगाल यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये प्रादेशिक नेतृत्वांनी तो करिश्मा दाखवला आहे. उत्तरप्रदेशात मायावती आणि मुलायमसिंह यादव किंवा अखिलेश यादव यांनी, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर राज्याची सत्ता काबीज केली. आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव यांनी तो करिश्मा दाखवला होता. प्रादेशिक नेत्यांची अशी उदाहरणे असताना महाराष्ट्रात मात्र शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे यांना तसा करिश्मा दाखवता आला नाही. दोघांच्याही पक्षांना त्यांच्या कारकीर्दीतले सर्वोच्च यश मिळाले, तेव्हाच्या त्यांच्या त्यांच्या जागा सत्तरच्या पुढे-मागेच होत्या.\nही पार्श्वभूमी विचारात घेतली तर राज ठाकरे यांचे एकहाती सत्ता देण्याचे आवाहन किंवा मीच पर्याय आहे, असे म्हणणे विनोदी वाटायला लागते. गेल्या विधानसभेत १३ जागा मिळवलेल्या आणि विद्यमान स्थितीत त्यातल्या अकराच ताब्यात असलेल्या पक्षाचा नेता एकहाती सत्ता मागतो किंवा पर्याय देण्याची भाषा करतो, हे आश्चर्यकारक वाटते. परं���ु तो ज्या हजारोंच्या गर्दीवर स्वार होऊन बोलत असतो, ती गर्दी पाहिल्यानंतर जाणवते की, एकहाती सत्तेची स्वप्ने पाहण्यासाठी पोषक वातावरण राज ठाकरे यांच्यासाठी आहे. गर्दीचे मतांमध्ये रुपांतर होत नाही. गेल्यावेळी आंध्र प्रदेशात चिरंजिवीच्या सभांनाही अशीच गर्दी होत होती आणि चिरंजीविही गर्दीवर स्वार होऊन एन. टी. रामाराव बनण्याची स्वप्ने पाहात होता, परंतु ते शक्य झाले नाही. सगळे राजकीय पंडित आणि प्रसारमाध्यमे राज ठाकरे शिवसेना-भाजप युतीत सहभागी होणार किंवा नाही याची चर्चा करीत असताना राज यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला. त्यातून सुरू झालेला संघर्ष दगडफेक, मोडतोड, जाळपोळीपर्यंत पोहोचला.\nराज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या सभेपासून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी चढाओढ लागली. राज यांना हेच हवे होते. आपल्या भाषणांवर प्रतिक्रिया येत राहाव्यात आणि वातावरण तापत राहावे. अमरावतीमध्ये पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. तरीही सिंचनाच्या निमित्ताने टार्गेट अजित पवार हेच राहिले. कोल्हापूर ते जळगाव प्रवासात राज यांच्या सभेतील हिणकसपणा कमी कमी होत जाताना दिसला, परंतु तरीही आरोप-प्रत्यारोप म्हणजे काचेच्या घरात राहणाऱ्यांची दगडफेक असेच म्हणावे लागेल. राज ठाकरे ज्याप्रमाणे प्रश्न विचारताहेत, त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनाही किणी प्रकरणी, शिव उद्योग सेनेबाबत किंवा कोहिनूर मिलच्या व्यवहाराबाबत प्रश्न विचारता येतील. मुंबईतील गिरणी कामगार आणि एकूणच मराठी माणूस देशोधडीला लागताना मराठी माणसांचे हे स्वयंघोषित कैवारी काय करीत होते, असेही प्रश्न विचारता येतील. अर्थात प्रश्न विचारणाऱ्याचा पाणउतारा करून प्रश्न उडवून लावण्याचे तंत्र बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे यांनी चांगलेच अवगत केले आहे. आणि त्यांच्या पत्रकारपरिषदेला पत्रकारांच्यातले त्यांचे चाहते, प्रशंसकच मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात, त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र राज यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन पाऊल उचल��वे लागेल. गेली दोन वर्षे काँग्रेससह विरोधकांचे टार्गेट अजित पवार हेच आहे. कारण कितीही वादग्रस्त असले तरी अजित पवार हेच महाराष्ट्रातील आजचे सर्वात शक्तिमान नेते आहेत. २०१४च्या निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेससह शिवसेना, मनसे किंवा भाजप यापैकी कुणाशीही दोन हात करण्याची क्षमता त्यांच्यापाशी आहे. त्यांची हीच ताकद त्यांना त्रासदायक ठरत आहे. एकीकडे कोणताही गाजावाजा न करता पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे उद्योग करीत आहेत. गडकरींचे अध्यक्षपद गेल्यानंतर स्फुरण चढलेले गोपीनाथ मुंडे अजित पवारांवर हल्ल्यासाठी आतुर आहेत. उद्धव ठाकरे यांनाही फक्त अजित पवारच दिसत आहेत. शरद पवार यांच्यानंतरचे निर्विवाद स्थान अजित पवार यांनी काबीज केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेलेले राष्ट्रवादीचे डझनभर नेते अजित पवार स्पर्धेतून बाद होऊन आपला नंबर लागेल अशी आशा बाळगून आहेत. अजित पवार यांच्या उघड आणि छुप्या विरोधकांपैकी कुणालाही काहीही गमावायचे नाही. काहीही घडले तरी कुणाचे नुकसान होणार नाही. राज ठाकरे यांच्याजवळ तर गमावण्यासारखे काहीच नाही. अशा स्थितीत अजित पवार यांना पुढची वाटचाल संयमाने आणि जबाबदारीने करावी लागेल. आक्रमकतेने नव्हे तर प्रगल्भतेने स्वतःला सिद्ध करावे लागेल.\nU. R. Ananthamurthy आणि मराठी पलायनवाद\nविठू, तुझी पंढरी बदनाम...\nमोदींसाठी सरसावले राजू शेट्टी...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गम���वायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nफिनिक्सच्या राखेतून उठला मोर\nमराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह ...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://spreaditnews.com/2021/01/28/massive-fire-in-ya-area-of-%E2%80%8B%E2%80%8Bmumbai-efforts-are-underway-to-extinguish-the-fire/", "date_download": "2022-01-28T23:20:37Z", "digest": "sha1:CJXT3G7RBCZEAZOC53FC7JBULKJEVGUJ", "length": 6045, "nlines": 89, "source_domain": "spreaditnews.com", "title": "🔥 मुंबईच्या ‘या’ परिसरात भीषण आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू! – Spreadit", "raw_content": "\n🔥 मुंबईच्या ‘या’ परिसरात भीषण आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू\n🔥 मुंबईच्या ‘या’ परिसरात भीषण आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू\n👉 भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन कंपनीला भीषण आग लागली असून, घटनास्थळी भिवंडीसह कल्याण, ठाणे आणि उल्हासनगर अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल.\n🧐 नेमके प्रकरण काय\n😱 सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज पहाटे भीषण आग. आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झाल्याची माहिती समोर.\n🚒 कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हि कंपनी दोन मजली असून पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.\n😟 या आगीत, संपूर्ण बिल्डिंगमध्ये आग पसरली असून, आगीचे लोळ सर्वत्र पसरले तर या प्रकरणी मोठा भडका उडाल्या��ं शक्यता आहे.\n📍 दरम्यान, आगीमुळे कंपनीतील कोट्यवधी रुपयांची सामानाचे नुकसान झाले असून मोठी वित्तहानी झाली आहे. तर ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.\n🏏 आयपीएल 2021 साठी खेळाडूंच्या लिलावाची ‘ही’ तारीख ठरली\n🎭 चित्रपटगृहे, स्विमिंग पूलमध्ये सर्वांना जाण्यास केंद्राची परवानगी\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार.. राज्यमंत्री बच्चू कडू यांची महत्वपूर्ण माहिती\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा दशक्रिया नि तेरावा विधी,…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय.. मग ‘या’ क्रेडिट कार्डबाबत जाणून…\nरिचार्ज प्लॅनबाबत ‘ट्राय’चा मोठा निर्णय..\nदहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..\nकुटुंबाला ‘भाग्या’चे दिवस दाखवणाऱ्या बैलाचा…\nपहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घ्यायचंय..\n🎯 मेगा भरती: 10वी ते पदवीधर असणाऱ्यांसाठी 1501 जागांसाठी…\nखर्च 10 हजार अन् उत्पन्न लाखांत, शेतकऱ्यांनो…\nव्‍हाॅट्‍सॲप ग्रुप ॲडमिन बनणार राजा\nमहाराष्ट्रातील नागरिकांची मास्कमधून सुटका होणार..\nपदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, ‘आर्मी पब्लिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhovra.com/2017/10/", "date_download": "2022-01-28T22:11:31Z", "digest": "sha1:J4XUZOXQHQF3B2MOTKSASHDIJRZZY7UU", "length": 6291, "nlines": 139, "source_domain": "www.bhovra.com", "title": "October 2017 - || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.", "raw_content": "\nसाहेब का लावता आपल्याच सणाला दूषण,\nखरंच करते का हो दिवाळी प्रदूषण\nवर्षभर वातानुकूलित घरात राहून खाजगी गाड्यांमध्ये फिरता,\nआणि का हो फक्त दिवाळीलाच दोषी धरता\nनका करू हो खोट्याची पाठराखण,\nबालगोपाळांच्या आनंदावर का घालता विरजण\nदिवाळीच्या चार दिवसात प्रदूषणात जर खरंच एवढी वाढ होते,\nमग औद्योगिक प्रदूषणावर, लाळचाटू पुरोगाम्यांची का बर दातखीळ बसते\nतुम्हाला फक्त हिंदूंच्या सणांनाच पर्यावरण दिसते\nअन इतर धर्माच्या वेळी मात्र सर्वच चालते\nऑपेनहायमर सारख्या अनुबॉम्ब च्या निर्मात्याला पण हिंदू संस्कृती भावते,\nपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तुम्हाला मात्र वेद,धर्म,सण वगैरे थोतांड वाटते.\nअश्या लोकांबाबत एक घोर विडंबन घडते,\nमेल्यानन्तर यांचे कुटुंबिय त्या देहावर अग्निसंस्कारच करते.\nआवडले तर कमेंट करायला विसरू नका \nगेल्या आठवड्यात मा��्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...\n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी \n ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...\nअसे पाहुणे येती घरा...\nऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...\nघारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves\nकधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...\nगेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/04/emrs-recruitment-2021-3400.html", "date_download": "2022-01-28T22:58:00Z", "digest": "sha1:LYZR3KMELYDE5MWGMTA6EGYN6YEJK2AA", "length": 9477, "nlines": 91, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "EMRS Recruitment 2021 | एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nEMRS Recruitment 2021 | एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागा\nएकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदाच्या एकूण 3400 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 3400\n1 प्राचार्य 173 पदव्युत्तर पदवी (PG), B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य, 10 वर्षांचा अनुभव.\n2 उपप्राचार्य 114 पदव्युत्तर पदवी (PG), B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य, 2 वर्षांचा अनुभव.\n3 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1207 किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.\n4 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 1906 किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed, STET/CTET, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.\nवयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.\nपर���क्षा शुल्क Exam Fees :\nपद क्र.1 & 2: ओपन/ओबीसी 2000 रु.\nपद क्र.3 & 4: ओपन/ओबीसी 1500 रु.\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2021\nपरीक्षा (CBT): जून 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.naukrimargadarshan.com/2021/07/indian-navy-sailor-recruitment-2021-350.html", "date_download": "2022-01-28T23:43:29Z", "digest": "sha1:UZMVADKHFM4K7WVCYNSEY5ILZFAN5OUV", "length": 8701, "nlines": 92, "source_domain": "www.naukrimargadarshan.com", "title": "Indian Navy Sailor Recruitment 2021 | भारतीय नौदलाम���्ये 350 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nभारतीय नौदलांतर्गत सेलर (MR), शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट पदाच्या एकूण 350 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\nपदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 350\nशारीरिक फिटनेस चाचणी (PET)\nउंची किमान 157 सेमी. 7 मिनिटात,1.6 किमी धावूणे, 20 स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि 10 पुश-अप.\nवयोमर्यादा Age Limit : उमेदवाराचा जन्म दिनांक 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यानचा असावा.\nपरीक्षा शुल्क Exam Fees : -\nअर्ज करण्याची पद्धत How To Apply :\n1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.\n2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.\n3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2021\nसंकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website\nऑनलाईन अर्ज करा Apply Online\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nइतर करियर व नोकरी येथे सर्च करा.\nया शासकीय विभागांमध्ये सुरु आहे भरती\nआरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nIDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती\nस्टाफ सिलेक्शन मार्फत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25271 जागांची महाभरती\nआयटीआय उमेदवारांसाठी सुवर्ण संधीविविध विभागात अप्रेन्टिस पदाच्या हजारो जागा\nIndia Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांची महाभरती (मुदतवाढ)\nभारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक पदांच्या 2...\nIDBI बँकेमध्ये एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या एकूण 920 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमे...\nVVCMC Recruitment 2021 | Walk In Interview | वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांच्या 440 जागांची भरती\nवसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन), वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग...\nNorth Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा\nउत्तर मध्य रेल्वेमध्ये (North Central Railway Recruitment 2021) प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्य...\nArogya Vibhag Bharti 2021 | आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती\nArogya Vibhag Bharti 2021 ( arogyabharti2021.in ) महाराष्ट्र शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/vicky-kaushal-katrina-kaif-wedding-memes-watch-video-viral-social-sp-641123.html", "date_download": "2022-01-28T22:01:07Z", "digest": "sha1:76BLZ74P4P54AH5UU4LIW24CQVVBCUXP", "length": 9773, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vicky kaushal katrina kaif wedding memes watch video viral social sp - विकी कौशल -कतरिना कैफच्या लग्नाचा रेड कार्पेट Viral Video पाहून हसून लोटपोट व्हाल! – News18 लोकमत", "raw_content": "\nविकी कौशल -कतरिना कैफच्या लग्नाचा रेड कार्पेट Viral Video पाहून हसून लोटपोट व्हाल\nविकी कौशल -कतरिना कैफच्या लग्नाचा रेड कार्पेट Viral Video पाहून हसून लोटपोट व्हाल\nविकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) आज, 9 डिसेंबरला राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे आयुष्यभरासाठी लग्नबंधनात अडकणार आहेत. कॅट आणि विकीने त्यांचे लग्न पूर्णपणे गोपनीय ठेवले आहे.\nसाराला करायचंय Vijay Deverakonda सोबत काम परंतु 'या' अभिनेत्रीने मारली बाजी\nTwinkle Khanna ने चक्क 'या'सोबत केली अक्षयच्या पांढऱ्या दाढीची तुलना\nVIDEO: 'वजन कमी करणं कठीण नाही' Shehnaaz Gill ने दिला वेट लॉसचा खास कानमंत्र\n'Bigg Boss' च्या घरातून बाहेर पडताच रुग्णालयात दाखल झाली देवोलिना,नेमकं काय घडलं\nमुंबई, 9 डिसेंबर -विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) आज, 9 डिसेंबरला राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे आयुष्यभरासाठी लग्नबंधनात अडकणार आहेत. कॅट आणि विकीने त्यांचे लग्न पूर्णपणे गोपनीय ठेवले आहे. लग्नाचा एकही फोटो व्हायरल होऊ नये यासाठी विशेष (Katrina Kaif and Vicky Kaushal wedding LIVE Updates) व्यवस्था करण्यात आली आहे.मोबाईल फोटोग्राफीसह कार्यक्रम स्थळावर ड्रोन फिरवण्याबाबत कडक सुचना देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर लग्नाला येणार्‍ पाहुण्यांसाठी काही खास नियम बनवण्यात आले आहेत आणि हे नियम पाळायचे आहेत. यामुळेच लग्नाच्या विधींचे एकही फोटो किंवा व्हिडिओ (Katrina Kaif-Vicky Kaushal wedding venue PICS ) आतापर्यंत समोर आलेला नाही. याच कारणामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत, जे पाहून हसण्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. जेव्हा विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या कोणत्य���ही विधींचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले नाहीत, तेव्हा सोशल मीडियावरमात्र मीम्सचं पीक जोरात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक मीम व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तर तुम्ही पोट धरून हसणार नाही तर खाली पडून लोळून लोळून हसाल. वाचा : VIDEO: Vickat Wedding आधी एअरपोर्टवर दिसला सलमान खान, पोहोचणार का Ex-गर्लफ्रेंडच्या लग्नात हा व्हिडिओ ट्विटरवर एका अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, व्हिडिओची सुरुवात विकी कौशल आणि कतरिना कैफपासून होते. प्रियांका चोप्रा, निक जोनास, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, कंगना रणौत, रेखा, धोनी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा व्हिडिओमध्ये समावेश करण्यात आला आहे. वाचा : Katrina-Vicky wedding: एवढ्या सुरक्षेचा काय फायदा, शेवटी व्हायचं तेच झालं मेंदीचे फोटो व्हायरल हा व्हिडिओ ट्विटरवर एका अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, व्हिडिओची सुरुवात विकी कौशल आणि कतरिना कैफपासून होते. प्रियांका चोप्रा, निक जोनास, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, कंगना रणौत, रेखा, धोनी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा व्हिडिओमध्ये समावेश करण्यात आला आहे. वाचा : Katrina-Vicky wedding: एवढ्या सुरक्षेचा काय फायदा, शेवटी व्हायचं तेच झालं मेंदीचे फोटो व्हायरल हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. कॅट आणि विकीचे लग्न आज सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स फोर्टमध्ये होणार आहे. या लग्नाला 120 पाहुणे येणार आहेत.\nविकी आणि कतरिनाच्या लग्नाचं आजच्या दिवसाचे शेड्यूल- सकाळी 8:00 ते 11:00 पर्यंत नाश्ता सेहरा बंदि दुपारी 1:30 नंतर असेल. हॉटेल लॉनमध्ये दुपारी 3:०० वाजता मंडप सजवला जाईल. त्यानंतरच हॉटेलच्या आतून पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन विकी कौशल वरातीसाठी निघणार. कतरिना कैफ आणि विकी कौशल संध्याकाळी 6 वाजता 7 फेरे घेतील. रात्री 8 वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत विवाह सोहळा चालणार आहे. हिंदू रितीरिवाजानुसार दोघांचे लग्न होणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nविकी कौशल -कतरिना कैफच्या लग्नाचा रेड कार्पेट Viral Video पाहून हसून लोटपोट व्हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%AB", "date_download": "2022-01-28T23:29:20Z", "digest": "sha1:6AVQ72HALYZYWFIX4X55LCXQAKZBX526", "length": 1763, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४९५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nइ.स. १४९५ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १४९५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-65703", "date_download": "2022-01-28T23:39:54Z", "digest": "sha1:FDAQSVB7DP6SIM3OG4ZY7S65TISWDICI", "length": 7490, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी | Sakal", "raw_content": "\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी\nभारतरत्नसाठी विद्यार्थिनींची स्वाक्षरी मोहीम घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, या मागणीसाठी आज साकीनाका येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वाक्षरी मोहीम राबवली. संचालक राजेश सुभेदार आणि मुख्याध्यापिका ज्योती सुभेदार यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली. अनेक वर्षे सामाजिक संस्था, संघटना व महिला सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित असलेल्या मुलींना व महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी खूप हाल सोसले. त्यामुळे भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, या मागणीसाठी आज ४ थी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनींनी कपाळाला आडवी पट्टी लावून सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा साकारली. तसेच अडीचशेहून अधिक मुलींनी स्वाक्षरी करून भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली. या स्वाक्षऱ्या आम्ही पंतप्रधान व राष्ट्रपती कार्यालयांना पाठविणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सुभेदार यांनी सांगितले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-14-december-2015-for-mpsc-exams/", "date_download": "2022-01-28T23:41:26Z", "digest": "sha1:5YOBJWULSC7K6U5MHKLNQMKFII4CTDVJ", "length": 18992, "nlines": 233, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 14 December 2015 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (14 डिसेंबर 2015)\nसर्व देशांना बंधनकारक करणारा पर्यावरण करार मंजूर :\nकार्बनसह हरितवायूंचे उत्सर्जन कमी करून तापमानवाढ नियंत्रणात आणणे जगातील जवळपास सर्व देशांना बंधनकारक करणारा पर्यावरण करार मंजूर करण्यात आला.\nतसेच या कराराचा अंतिम मसुदा सादर करण्यात आला होता.या करारानुसार, जागतिक तापमानवाढ 1.5 अंशाच्या वर जाऊ न देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.\nगेली अनेक वर्षे या कराराबाबत चर्चा होत होती. मात्र जागतिक तापमानवाढीचे संकट वाढल्याने यंदा बहुतेक वाद मिटवून सर्व देशांनी या करारासाठी जोर लावला होता.\nहरितवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी गरीब आणि विकसनशील देशांना 2020 पर्यंत शंभर अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करून देण्याचेही करारात निश्‍चित करण्यात आले आहे. 2050 पर्यंत हरितवायूंचे उत्सर्जन बंद करण्यावर आता सर्व देशांचा भर असणार आहे.\nजैविक इंधनाचे युग समाप्त करून अपारंपरिक ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी जगातील 195 देशांनी मिळून केलेला हा पहिलाच पर्यावरण करार आहे.\nश्रीमंत देशांनी द्यावयाच्या भरपाईबद्दल अद्याप निश्‍चित धोरण ठरले नसले, तरी या करारातील मुद्यांबाबत बहुतांश देश समाधानी आहेत.\nहरितवायूंचे उत्सर्जन कमी करण्याबाबत आधी झालेला केटो करार अमेरिकेसह काही देशांनी नाकारला होता. पॅरिस परिषदेत झालेला हा करार सर्वच देशांना बंधनकारक आहे. दर पाच वर्षांनी प्रत्येक देशाला ठरवून दिलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेतला जाणार आहे.\nचालू घडामोडी (13 डिसेंबर 2015)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना येण्या-जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या बस भेट देणार :\nराजधानी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यात खासदारांचाही सहभाग असावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना येण्या-जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या दोन बस भेट देणार आहेत. केंद्रीय रस्ते आणि वा��तूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.\nउपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेल्या बॅटरीसारख्याच लिथियमच्या बॅटरीचा या बसमध्ये वापर करण्यात आला आहे.\nतसेच इस्रोने केंद्र सरकारला सहकार्य करत पाच लाख रुपयांना ही बॅटरी तयार केली आहे. उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरीची किंमत 55 लाख रुपये असते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया” मोहिमेंतर्गत या प्रकारच्या बसला प्रोत्साहन दिले जाणार असून, लवकरच याचे पेटंट घेतले जाणार असल्याची माहितीही दिली.\nप्रायोगिक तत्त्वावर दिल्लीमध्ये लवकरच अशा पंधरा बस उतरविल्या जातील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर शहरांमध्येही त्यांचा वापर सुरू केला जाईल.\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित :\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nया वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार उपस्थित होते.\nएप्रिल महिन्यात दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्याला प्रकृती अस्वस्थ्यामुळे दिलीप कुमार यांना उपस्थित राहता आले नव्हते.\nडेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषविण्याची शक्यता :\nऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुढच्या वर्षी 12 जानेवारीपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दुखापतग्रस्त स्टिव्हन स्मिथच्या स्थानी ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषविण्याची शक्यता आहे.\nभारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद वॉर्नर सांभाळण्याची शक्यता आहे.\nतसेच बिग बॅश लीगच्या सुरुवातीच्या फेरीतील लढतींमध्येही स्मिथ खेळणार नाही.\nभारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराची अंमलबजावणी नवीन वर्षात :\nभारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराची अंमलबजावणी नवीन वर्षात होऊ शकते. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.\nभारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराबाबत अनेक बाबी पूर्ण झाल्या आहेत, तर काही पूर्णत्वास जात आहेत.\nभारत आणि अमेरिका संपर्क समूहाची मागील बैठक नोव्हेंबर महिन्यात वॉशिंग्टनमध्ये झाली होती.\nपरिभ्रणाचा वेग मंदावल्याचा परिणाम :\nपृथ्वीच्या ध्रुवांवर असलेल्या हिमनद्या वितळत असून त्यामुळे सागरी जलपातळी वाढत आहे. परिणामी पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावला असून त्यामुळे दिनमानाचा कालावधी वाढत आहे, तो 1.7 मिलिसेकंदांनी वाढला असला तरी त्याचा संकलित परिणाम विचारात घेतला तर तो जास्त असू शकेल, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.\nसागरी जलपातळीत भूतकाळात झालेले फरक अभ्यासून आगामी काळाबाबत हवामान बदलांचे भाकित करण्यासाठी संशोधन करण्यात आले असून त्यात पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी होत चालल्याचे निदर्शनास आले आहे.\nकॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक मॅथ्यू डमबेरी यांनी सांगितले की, गेल्या शतकातील सागरी पातळीतील बदलांचा अभ्यास करताना पृथ्वीच्या गाभ्याच्या गतिशीलतेचाही विचार करण्यात आला.\nहिमनद्या वितळल्याने सागरी जलपातळी वाढते व त्यामुळे पृथ्वीचे वस्तुमान ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे सरकते त्यामुळे परिभ्रमणाचा वेग कमी होतो.\nचंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावानेही पृथ्वीचा वेग मंदावतो. असे असले तरी केवळ या दोन कारणांमुळेच पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावतो असे नाही तर पृथ्वीच्या गाभ्यातील गतिशील परिणामांचा त्यात समावेश असावा.\nगेल्या तीन हजार वर्षांत पृथ्वीचा गाभा थोडा वेग घेतो आहे, तर वरच्या कवचाचा वेग मंदावतो आहे. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग अधिक मंदावतो. त्यामुळे दिनमान 1.7 मिलिसेकंदांनी वाढले आहे.\nहे प्रमाण फार मोठे नाही, पण दूरगामी विचार केला तर त्याचा परिणाम जास्त आहे.\nवैज्ञानिकांच्या मते 21 व्या शतकाच्या अखेरीस सागरीपातळी काय असेल याचा अंदाज करता येऊ शकतो. हवामान बदलाशी सामना करताना आपण अब्जावधी डॉलर्सच्या पायाभूत गुंतवणुकीचा विचार करीत असून किनारी भागतील शहरांसाठी ती गुंतवणूक अधिक असली पाहिजे.\nराष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन\n1991 : नॉर्वेजियन ध्रुव-प्रवासी रोआल्ड अमुंडसेन दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला पहिला मानव ठरला.\nचालू घडामोडी (15 डिसेंबर 2015)\n28 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n27 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n26 जानेवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n25 जानेवारी 2022 चाल�� घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95.html", "date_download": "2022-01-29T00:01:48Z", "digest": "sha1:R2IMJGIWKEUGAP7ZLLTJN5E6C3JATCMI", "length": 8689, "nlines": 127, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ग्राहक News in Marathi, Latest ग्राहक news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nSBI च्या ग्राहकांना हॅकर्सकडून गंडा...तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरताय\nSBI ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी\nBumper Offer : सणासुदीच्या दिवसांत 'या' कंपन्या देत आहेत कार खरेदीवर मोठी सवलत\nकार खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर हे नक्की वाचा\nलॉकडाऊन काळात वाढलेल्या वीज बिलातून ग्राहकांना दिलासा\nभरमसाठ बिलाचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप\nग्राहकांना सरकारकडून नवी ताकद; सहज मिळणार या प्रश्नांची उत्तर\nआता बाजारात वस्तू किंवा अगदी सोनं खरेदी करताना ते खरं आहे की खोटं हे त्वरित तपासता येऊ शकतं.\nश्रावणमास आरंभीच भाज्यांचे दर कडाडले; पाहा अंदाजे किती पैसे मोजावे लागू शकतात\nमेथी आणि कोथिंबीरीच्या एका जुडीचे दर....\nमुंबई | दुकानांबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी\nमुंबई | दुकानांबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी\nकोरोना संकटात वीज बिलाबाबत सरकारचा निर्णय\nसरकारने सर्व वीज कंपन्यांसाठी मदत पॅकेज जाहीर केलं आहे.\nYES बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, सर्व सेवा १८ मार्चपासून सुरु होणार\nयेस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा\nYES बँकेच्या संकटानंतर अर्थमंत्र्यांची जुनी रड कायम; काँग्रेसवर फोडले खापर\nयेस बँकेची आर्थिक स्थिती ढासळत असूनही.....\nठाणे | झी शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांची झुंबड गर्दी\nठाणे | झी शॉपिंग फेस्टिव्हलला ग्राहकांची झुंबड गर्दी\nमहावितरणाकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका\nमहावितरणाकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका\nमहावितरणाकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका\nमहावितरणाच्या या प्रस्तावावर ग्राहकांकडून सूचना आणि हरकती मागवण्याचे निर्देशही आयोगानं दिलेत\nग्राहकांपर्यंत जिवंत, ताजे मासे पोहोचवतात हे तरुण\nपाहा हा स्पेशल रिपोर्ट\nकांद्याचा वांदा : लाल कांद्याच्या बाजार भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी\nलासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने पुन्हा उसळी घेतली.\nकांद्याचा वांदा : कधी शेतकरी रडतोय तर कधी ग्राहक\nकांद्याचा भाव स्थिर केंद्र सरकारचे हरेक निर्णय अपयशी ठरल्याचं दिसतंय\n'why i killed gandhi' चित्रपटाच्या अडचणीत वाढ, वाद न्यायालयात\nमोठी बातमी | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; महाविकासआघाडीला धक्का\nक्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा\n असे होते न्यूड डान्सचे तीन प्रकार, हातावर शिक्कामारुन दिली जात होती एन्ट्री\nतीन वर्षांपूर्वी लग्न, चार महिन्यांचं बाळ बीएस येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या\n भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण\nसुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून नव्या वादाची कीक\nTRAI कडून टेलीकॉम कंपन्यांना दणका, ग्राहकांची चांदी अखेर लोकांच्या मागणीला यश\nतर तोच निर्णय विधानपरिषदेच्या १२ आमदारांसाठी का नाही अनिल परब यांचा सवाल\nTaarak Mehta मधील अंजली भाभीला पैशासाठी बालपणापासूनच करावं लागलं 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-bollywood-actors-and-actress-unseen-photos-5045305-PHO.html", "date_download": "2022-01-28T22:20:13Z", "digest": "sha1:N6QDXSTK3OZ67QF6ARAKYLP2L22K4G6P", "length": 3180, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bollywood actors and actress unseen photos | क्वचितच पाहिली गेली असतील स्टार्सची ही छायाचित्रे, तुम्हीही पाहा UNSEEN PICS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nक्वचितच पाहिली गेली असतील स्टार्सची ही छायाचित्रे, तुम्हीही पाहा UNSEEN PICS\nमुंबई- स्टार्सचे अनेक न पाहिलेले फोटो आजकाल समोर येत आहेत. मात्र क्वचितच काही लोकांनी पाहिले असतील असेही काही छायाचित्रे आहेत. ही छायाचित्रे आजपर्यंत मोजक्याच लोकांनी पाहिली आहेत. यामध्ये स्टार्स तारुण्यातील लूक दिसतो. अगदी विशी-तिशीतील स्टार्स कसे दिसत होते, हे पाहण्याची संधी या फोटोंमधून मिळते. काही फोटोंमध्ये तुमचे लाडके अभिनेते-अभिनेत्री निवांत क्षण घालवताना दिसतात, तर कुणी पार्टीमध्ये व्यस्त दिसतेय. अशा विविध पध्दतीचे फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवत आहोत.\nया पॅकेजच्या माध्यमातून पाहा, बॉलिवूज स्टार्सचे क्वचितच समोर आलेले PHOTOS...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, करीना, कतरिना, प्रिती झिंटा, सलमान खान, अमिर खानसह इतर स्टार्स UNSEEN PICS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-kodak-camera-company-lock-out-2770660.html", "date_download": "2022-01-28T23:01:32Z", "digest": "sha1:5PGAIFFOLHCZSBNFZBZYXL3NN3PH63C6", "length": 6204, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kodak camera company lock out | दिवाळखोरीने कोडॅक कॅमे-याचे शटर बंद, भारतीय युनिटवर परिणाम नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिवाळखोरीने कोडॅक कॅमे-याचे शटर बंद, भारतीय युनिटवर परिणाम नाही\nन्यूयॉर्क - 120 वर्षांपूर्वी फोटोग्राफीची कला सर्वसामान्यांच्या ‘हातात’ पोहोचवणा-या अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने दिवाळे वाजले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वेगापुढे नतमस्तक झालेल्या कोडॅकवर गुरुवारी अमेरिकेत दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल करण्याची पाळी आली. 1969मध्ये चंद्रावर पाऊल टाकणा-या नील आर्मस्ट्राँगने कोडॅकच्याच कॅमे-याने चंद्रावरील पहिल्या पावलांचा क्षण टिपला होता. सौम्य आणि साजिरा भासणारा चंद्र प्रत्यक्षात खरखरीत असल्याची पहिली छबी कोडॅकवरच उमटली होती.\nजॉर्ज इस्टमनने 1883मध्ये रोल असणा-या फोटो फिल्मचा शोध लावला होता. 1888मध्ये इस्टमनने आपला पहिला कॅमेरा बाजारपेठेत उतरवला होता.\n1890मध्ये हातात मावणारा पहिला कॅमेरा ‘ब्राऊनी’ लाँच झाला. एक डॉलर्स किंमत असलेल्या हा ब्राऊनी कॅमेरा पुढील तीन पिढ्यांनी वापरला. आजच्या गुगल, अ‍ॅपलपेक्षा अधिक मिजास तेव्हा कोडॅकची होती.\n1970मध्ये पहिल्या डिजिटल कॅमे-याचा शोध लावण्याचा दावा कंपनीने केला.\n70च्या दशकात अमेरिकेत 90 टक्के फोटो फिल्म व 85 टक्के कॅमेरे कोडॅकचेच होते.\n80च्या दशकात कंपनीत सुमारे 1.45 लाख कर्मचारी काम करत होते.\nआताची परिस्थिती इतकी बिकट आहे की, चांगल्या खरेदीदाराचा शोध आणि 19000 कर्मचा-यांच्या पगारासाठी कंपनीला अमेरिकी बँक सिटीग्रुपकडून 95 कोटी डॉलर्सचे कर्ज घ्यावे लागले आहे.\nभारतीय युनिटवर परिणाम नाही\nकंपनीनुसार तूर्त अमेरिकेतील कारखाने दिवाळखोरीत काढले जाणार आहेत. देशाबाहेरील सहयोगी कंपन्या पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील. कोडॅक इंडियाचे उपाध्यक्ष\nपी.एन. रघुविर यांनी कंपनीच्या निर्णयामुळे भारतीय कंपनीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले.\n13 कारखान्यांना टाळे, 47 हजार कर्मचारी बाहेर\n2003 पासून कंपनीने आपले 13 कारखाने बंद केले आहेत. या काळात 47 हजार कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष अँटॉनियो प��रेझ म्हणाले की, चांगला खरेदीदार मिळाल्यास कंपनीचे भले होऊ शकते.\nजागतिक मंदी, कर्जसंकटामुळे श्रीमंत देश देशोधडीला\nबाजारात मंदी : ९ लाख कोटी रुपये पाण्यात\nवाढत्या खर्चाने ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रात मंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-kolakhed-in-monster-appetite-stomach-attack-on-man-5126819-NOR.html", "date_download": "2022-01-28T22:46:41Z", "digest": "sha1:5UZ65ITPG4AJCDYCXBPN33Q26NW56XYW", "length": 9017, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kolakhed in monster appetite stomach attack on man | भुकेपोटीच मगरीचा कोळखेडला माणसावर हल्ला, आरोपींना पोलिस कोठडी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभुकेपोटीच मगरीचा कोळखेडला माणसावर हल्ला, आरोपींना पोलिस कोठडी\nलातूर- कोळखेड येथे ग्रामस्थांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या मगरीचे रविवारी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिच्या पोटात केवळ खेकडे निघाले असून भुकेपोटी तिने माणसावर हल्ला केला असल्याची साक्ष यातून मिळाली आहे. ती मगर मार्श क्रोकोडाइल प्रजातीतील असून गोड्या पाण्यात तिचा अधिवास असतो.\nअन्य प्रजातींपेक्षा मार्श क्रोकोडाइल ही तशी शांत असते. ती मांसाहारी आहे. खेकडे, मासे, पक्षी व अन्य जलजीव हे तिचे खाद्य आहे. संथ गतीने चालत वा पोहत येऊन सावज टिपणे ही या प्रजातीची खासियत असते. जबडा, दात व शक्ती या उपजत गुणांमुळे ती वासरे, शेळ्या अथवा मोठ्या पशूंचीही शिकार करू शकते. धोका वाटला अथवा भक्ष्य मिळाले नसेल तर अशा वेळी तिच्या टप्प्यात येणाऱ्या कोणावरही ती हल्ला करू शकते, असे मुंबईच्या वन्यजीव अभ्यासक एेश्वर्या श्रीधर यांनी सांगितले. भारत, पाकिस्तान, बांगलादेश,श्रीलंका, नेपाळ या देशांतील गोड्या पाण्याचे सरोवर, नद्या, कॅनाॅल व दलदलीच्या प्रदेशात ही प्रजात आढळत असल्याचे त्या म्हणाल्या.\nकोळखेडचा तलाव जुना असून त्यात मगरीचे वास्तव्य असल्याची कल्पना गावकऱ्यांना नव्हती. तलावाकाठी चरायला गेलेल्या अनेक शेळ्यांतील एखादी शेळी तर कधी वासरू गायब होत असे. लांंडग्या-कोल्ह्याने अथवा चोरट्याने ते पळवले असावे, असा तर्क करीत गावकरी यावर कोठे तक्रार करीत नसत. परंतु अशातच शेळ्या व वासरे गायब होण्याच्या संख्येत वाढ झाली होती. शुक्रवारी त्या गावातील एक जण खेकडे व मासेमारीसाठी तलावात गेला असता मगरीने त्याच्या पार्श्वभाग���चा चावा घेतला. घाबरून गतीने तलावाबाहेर येऊन त्याने तलावाकडे पाहिले असता त्याला ती महाकाय मगर दिसली. त्याने ही घटना ग्रामस्थांना सांगितली असता आजवर गेलेली वासरे व शेळ्यांची शिकार या मगरीनेच केली असल्याची खात्री त्यांना पटली व त्यांनी तिची हत्या केली.\nमगरीच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली. महादेव लिंबाजी चव्हाण (३५) व रवी मारोती चव्हाण (२३) अशी आरोपींची नावे आहेत.\nअधिकाऱ्यांवर आरोप, निलंबनाची मागणी\nउदगीरचे वनरक्षक पायाळ व वनपाल वंजे यांना या मगरीला इतरत्र हलवण्याची सूचना कोळखेडच्या ग्रामस्थांनी केली होती. तथापि, हे प्रकरण वंजे यांनी गांभीर्याने घेतले नाही. उलट अशा प्राण्याच्या विल्हेवाटीची सोय आमच्याकडे नाही, मगरीचे तुम्हाला जे करायचे ते करू शकता, असे सांगितले. नाइलाज झाल्याने गुरांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांना मगरीचा जीव घ्यावा लागला. संंबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली असून त्यास तेच जबाबदार असल्याने त्यांना निलंबित करावे.\nमगर ही अनुसूची एकमधील प्राणी असून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत तिला सर्वोच्च संरक्षण देण्यात आले आहे. या प्राण्याची शिकार केल्यास सहा वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.\nसुजित नरवडे, शास्त्रज्ञ, बीएनएचएस इंडिया\nराहुल यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. आमचा कर्मचारी तेथे वेळेत गेला होता. तथापि, ग्रामस्थांनी त्यास तेथे येऊ दिले नाही. शेवटी पोलिस ठाण्यात जावे लागले व त्यांच्या संरक्षणात घटनास्थळ गाठावे लागले.\nजी.एस. साबळे, सहायक वनसंरक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/news-about-solapur-municipalty-5939478.html", "date_download": "2022-01-28T22:04:52Z", "digest": "sha1:UFJGVBETMTOT5FWDWECWY4QQV4HL66YF", "length": 8960, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about solapur municipalty | पालिका अजेंड्यावर न आलेले 32 प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत, समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव आयुक्तांकडे शनिवारी जाणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपालिका अजेंड्यावर न आलेले 32 प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत, समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव आयुक्तांकडे शनिवारी जाणार\nसोलापूर - उजनी ते सोला���ूर समांतर जलवाहिनी स्मार्ट सिटी कंपनीकडून करावी, यास महापालिका सभागृहाने मान्यता दिल्याचे सूचना व उपसूचनेत नमूद करण्यात आले आहे. पण तो प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे आला नव्हता. त्यामुळे पुढील कार्यवाहीस अडचण येत होती. याबाबत महापौर शोभा बनशेट्टी व आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांच्यात चर्चा झाली.\nमहापौर बनशेट्टी यांनी समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे गुरुवारी सायंकाळी आयुक्तांशी चर्चा करताना स्पष्ट केले पण तो प्रस्ताव शनिवारी जाणार आहे. एकीकडे जलवाहिनीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली असताना महापालिका सभागृहाच्या अजेंड्यावर न आलेले सुमारे ३२ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महिन्याच्या आत प्रलंबित प्रस्ताव अजेंड्यावर घेतले जातील, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली.\nएकीकडे दुहेरी जलवाहिनीचे प्रस्ताव मंजुरीअंती प्रशासनाकडे जाणार असले तरी अजंेंड्यावर न घेतलेले ३२ प्रस्ताव आहेत. त्यात पार्क चौपाटीवरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना जागा देणे, त्यांच्याकडून २.९५ ऐवजी ३५.९८ लाख भाडे घेणे, प्रभाग क्रमांक १३ येथे वाडीकर घरापासून ते संतोष आलदी घरापर्यंत, सतनाम चौक, राजीव नगर, प्रभाग क्रमांक ११ येथील तुळजाई भोसले नगर, संतोष नगर बाळे, आकाशवाणी केंद्र, शेळगी महादेव मंदिर, सेंटममेंट फ्री काॅलनी सहा येथील चव्हाणवस्ती परिसरात पाइपलाइन घालणे, ८ वैद्यकीय अधीक्षकांना मुदतवाढ देणे, प्रभाग क्रमांक पाच येथील मंगल चुना भांडार येथे ड्रेनेज लाइन घालणे, शेळगी नाल्यावरील वसंत विहार रस्ता येथे पूल बांधणे, मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र, मुंबईहून सोलापूर महापालिकेत बदली करणे, रोप खरेदी, मशीन खरेदी करणे. हातपंपाचे साहित्य पुरवणे, पोलिस मुख्यालय परिसर, प्रभाग क्रमांक १७ येथील सरस्वती तालीम, सग्गम नगर, शेळगी गावठाण येथील मशीद शेजारी, बाळे येथील शिवाजी नगर, प्रभाग क्रमांक १३ येथील घोडके घर परिसरात ड्रेनेज लाइन घालणे. परिवहन विभागातील ३५ वाहनाचे स्क्रॅप विक्री, सात रस्ता व बुधवार पेठेतील परिवहनची जागा भाड्याने देणे. नेहरूनगर येथील शासकीय जलतरण तलाव मनपाकडून चालवण्यास घेणे, विंधन विहिरीवर पंप बसवणे आदी विषय आहे.\nमहापौरांच्या शंकेचे केले निरसन\nसमांतर जलवाहिनीसह अन्य मंजूर झालेले प्रस्ताव महापालिका प्रशासनाकड��� प्राप्त झाले नाहीत. त्यात उजनी ते सोलापूर असे ४३९ कोटींचा समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव महत्त्वाचा आहे. याबाबत महापौर बनशेट्टी व आयुक्त डाॅ. ढाकणे यांच्यात गुरुवारी सायंकाळी महापालिकेत चर्चा झाली. महापौरांना असलेल्या शंकेचे निरसन आयुक्तांनी केले. त्यानंतर समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव पाठवण्याचे महापौरांनी मान्य केले. पण गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आयुक्तांकडे प्रस्ताव आला नव्हता. शुक्रवारी सुटी असल्याने शनिवारी मंजूर झालेले सर्व प्रस्ताव आयुक्तांकडे जातील, असे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले.\nदुहेरी जलवाहिनीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवणार आहे. पाण्याचा प्रश्न शहरासाठी महत्त्वाचे आहे. पुढील काळात अडचण येऊ नये म्हणून आयुक्तांशी चर्चा केली. प्रलंबित प्रस्ताव महिन्याच्या आत अजेंड्यावर घेऊन चर्चा करून मान्यता देऊ.\n- शोभा बनशेट्टी, महापौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nitin-gadkari-believe-that-people-will-choose-them-with-huge-voting-6038871.html", "date_download": "2022-01-28T23:07:12Z", "digest": "sha1:37N45C5DULF7Y5RCCLW4M4KYYFUBS3LL", "length": 7908, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nitin Gadkari believe that people will choose them with huge voting | जनता मला मताधिक्याने निवडून देईल - भाजप नेते नितीन गडकरी यांना विश्वास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजनता मला मताधिक्याने निवडून देईल - भाजप नेते नितीन गडकरी यांना विश्वास\nनागपूर - मी जनतेचा उमेदवार असून जनताच मला निवडून आणेन, असा विश्वास भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मला जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले. अर्ज भरतानाच इतकी मोठी उपस्थिती पाहून मी भारावून गेलो आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद, प्रेम, सदिच्छा व शुभेच्छा हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे, असे गडकरी म्हणाले.\nनितीन गडकरी राज्यात विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गडकरी राज्यात न भूतो न भविष्यति असा विजय प्राप्त करतील, तर देशात मोदींच्या नेतृत्वात परत सत्तेवर येऊ. राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू, असे फडणवीस म्हणाले. तत्पूर्वी संविधान चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गडकरींच्या रॅलीला प्रारंभ झाला. एका खुल्या जीपमध्ये नित���न गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुलेखा कुंभारे, शिवसेना नेते डाॅ. दीपक सावंत यांच्यासह भाजपचे सर्व आमदार आरूढ झाले होते. दोन ते तीन हजार कार्यकर्त्यांची रॅली आकाशवाणी चौकात आल्यानंतर कार्यकर्ते चौकातच थांबले. नेत्यांनी जीपने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज भरला. अर्ज भरून परत येईपर्यंत कार्यकर्ते आकाशवाणी चौकात जल्लोष करत होते.\nया वेळी माध्यमांशी बोलताना सेना उमेदवार कृपाल तुमाने यांनी आपण केलेल्या विकासकामांच्या भरवशावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. मोदींनी केलेल्या विकासकामांचा फायदा मला होणार आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी निवडून येईन, असा विश्वास तुमाने यांनी व्यक्त केला. तुमाने यांच्यासोबत डाॅ. दीपक सावंत, खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, माजी जिल्हाप्रमुख सतीश हरडे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तर भाजपच्या रॅलीत आमदार आशिष शेलार, राज पुरोहित सहभागी झाले होते.\nचंद्रपुरात हंसराज अहिर, बाळू धानाेरकरांनी भरले अर्ज\nचंद्रपूर मतदारसंघात युतीचे हंसराज अहिर व काँग्रेसचे बाळू धानोरकर, रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या किरण पाटणकर, भंडारा-गोंदियात युतीचे सुनील मेंढे व आघाडीचे नाना पंचबुद्धे यांनी शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरले. युतीच्या उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले व रामटेकचे काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी हजारो समर्थकांसह येऊन अर्ज भरला. बिशप काॅटन स्कूलच्या मैदानावर एकत्र येऊन दोन्ही उमेदवार प्रथम संविधान चौकात आले. तिथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीने आकाशवाणी चौकात आले. दोघांनी एकत्रच अर्ज भरले. या वेळी विलास मुत्तेमवार, प्रशांत पवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे, अनिल देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2022-01-28T23:28:11Z", "digest": "sha1:742OE6VVDDEUJ5GYAEIPJA5KF65YPVGB", "length": 12758, "nlines": 94, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आंध्र प्रदेश एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआंध्र प्रदेश एसी सुपरफास्ट ��क्सप्रेस याच्याशी गल्लत करू नका.\nआंध्र प्रदेश एक्सप्रेस ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद आणि भारताची राजधानी नवी दिल्ली यांना जोडणारी दक्षिण मध्य रेल्वेची वेगवान गाडी होती. १५ नोव्हेंबर २०१५ रोजी तिचे नाव बदलून तेलंगणा एक्सप्रेस असे ठेवण्यात आले.\nभारतीय रेल्वेने या गाडीला हैदराबाद-नवी दिल्ली पर्यंतच्या प्रवासासाठी १२७२३ आणि परतीच्या प्रवासासाठी १२७२४ असे क्रमांक दिलेले आहेत. १९७६ मध्ये सर्वप्रथम ही सेवा सुरू करण्याचे श्रेय मधू दंडवते यांना दिले जाते.\n४ हे सुद्धा पहा\n१९७८ मध्ये आंध्र प्रदेश एक्सप्रेसला वरील अंतर कापण्यासाठी २३ तास लागत होते. पण त्यानंतर हळूहळू थांबे वाढल्यामुळे वरील कालावधी २७ तासापर्यंत वाढत गेला. ही एक्सप्रेस चालू होण्यापूर्वी या मार्गावरील गाडयांचे मार्ग एकेरी होते, १६७० कि.मी. पैकी जवळजवळ ३०० कि.मी. मार्ग एकेरी होता.\nभारतीय रेल्वेकडून या एक्सप्रेस गाडीची सेवा सुरू झाली त्यावेळी १४ डब्यांची गाडी २६०० एचपी एएलसीओ क्षमतेच्या डिझेल इंजिनावर चालत होती. १९८१ मध्ये ५२०० एचपी २ एएलसीओ (डब्ल्यूडीएम२) इतक्या क्षमतेची डिझेल इंजिन वापरून २१ डब्यांना चालविले जाऊ लागले. या दुप्पट वाढीव क्षमतेमुळे इटारसी आणि नागपूर मधील ३०० कि.मी. अंतराच्या डोंगराळ भागामध्ये ’आंध्रप् रदेश एक्सप्रेस’ ही गाडी चालविणे सहज शक्य झाले आहे. या गाडीत खान पान सेवा आहे.\nआंध्र प्रदेश एक्सप्रेसच्या मार्गावरील लोहमार्गाखाली बहुतांश सिमेंटचे स्लीपर्स आहेत. गाडीला सहसा आधुनिक इलेक्ट्रिक इंजिन जोडले जाते. ( डब्लयूएपी -७ / डब्लयूएपी – १ / डब्लयूएपी ४). त्याच्या साहाय्याने २४ डबे (७ वातानूकूलित डब्यांसह ) चालविले जातात.[१] अत्याधुनिक सिग्नल आणि संपर्क यंत्रणेमुळे वाहनचालकांचा वाहतूक नियंत्रकाशी सतत संपर्क असतो. परंतु असे असूनही प्रवासाचा कालावधी अद्यापपर्यत कमी झालेला नाही.\n’आंध्र प्रदेश एक्सप्रेस’ची ही सेवा सुरू झाल्यापासून म्हणजेच १९७८ ते १९९० पर्यंत तिला झांशी, भोपाळ, नागपूर, बल्लारशाह आणि काझीपेठ असे एकूण ५ थांबे होते. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मात्र मधले थांबे वाढवून प्रवासाचा कालावधी २७ तासांपर्यंचा वाढविण्यात आला.\nही गाडी नवी दिल्ली वरून रोज संध्याकाळी १७. ३० ला निघून दुसऱ्या दिवशी १९.५० पर्यंत हैद्रा��ाद डेक्कनला पाहोचते. परतताना सकाळी ०६.२५ ला हैद्राबादवरून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.०५ ला ही गाडी दिल्लीला पाहोचते. १६७७ कि.मी. एवढे अंतर २६ तास ३० मिनिटांमध्ये कापले जाते. त्यामुळे गाडीचा सरासरी वेग ताशी ६२ कि.मी.इतका पडतो.. आंध्र प्रदेश राज्यातील थांब्यांवर ही गाडी बराच वेळ थांबते परंतु नागपूर आणि भोपाळ च्या दरम्यान गाडी न थांबता धावत असते.[२][३][४]\nआंध्र प्रदेश एक्सप्रेसच्या वेळापत्रकाचा तक्ता[२][३]\nन्यू दिल्ली एनडीएलएस मूळ स्थानक १७: ३० ० १ ०९:०५ अंतिम थांबा १६७७ २\nहजरत निजामुद्दीन एनझेडएम थांबा नाही थांबा नाही ७ १ ० ८:३ ८ ० ८:४० १६७० २\nमथुरा जं. एमटीजे १९:२ ८ १९: ३० १४१ १ ०६:०६ ०६:० ८ १५ ३६ २\nआग्रा कॅन्टॉन्मेंट एजीसी २०: ३७ २०:४० १९५ १ ०५:२० ०५:२ ३ १४ ८२ २\nग्वाल्हेर जं. जीडब्लयूएल २२:०० २२:० ३ ३१३ १ ० ३:२९ ३: ३२ १ ३६४ २\nझांशी जं. जेएचएस २ ३:३० २ ३:३ ८ ४१० १ ०२:० ८ ०२:१६ १२६७ २\nभोपाळ जं. बीपीएल ० ३:२० ० ३: ३० ७०१ २ २१:५० २२:०० ९७६ १\nनागपूर जं. एनजीपी ०९:४० ०९:५० १०९० २ १५:४५ १५:५५ ५ ८७ १\nचंद्रपूर सीडी १२:२४ १२:२६ १२८७ २ १२:५४ १२:५५ ३९० १\nबल्लारशहा जं. बीपीक्यू १ ३:२० १ ३: ३० १३०१ २ १२:२५ १२: ३५ ३७६ १\nसिरपूर कागजनगर एसकेझेडआर १४:१ ८ १४:२० १३७१ २ १०:५४ १०:५५ ३०६ १\nबेलामपल्ली बीपीक्यू १४:५ ३ १४:५५ १४०९ २ १०:२७ १०:२ ८ २६८ १\nमंचेरिअल एमसीआय १५:१ ३ १५:१५ १४२९ २ १०:०१ १०:०२ २४८ १\nरामगुंडम आरडीएम १५:२ ३ १५:२५ १४४३ २ ०९:४ ८ ०९:५० २३४ १\nकाझीपेठ जं. केझेडजे १६:४५ १६:४७ १५३५ २ ०८:४० ०८:४२ १४२ १\nसिकंदराबाद जं. एससी १९:१५ १९:२० १६६७ २ ०६:४५ ०६:५० १० १\nहैद्राबाद डेक्कन एचवायबी १९:५० अंतिम थांबा १६७७ २ मूळ स्थानक ०६:२५ ० १\nसिकंदराबाद जवळ एपी एक्सप्रेस थांबताना\n१२७२४ आंध्र प्रदेश एक्सप्रेसचा वातानुकूलित डबा\n१२७२३ न्यू दिल्लीकडे निघालेली एपी एक्सप्रेस मौला अली जवळ\nअलेर रेल्वे स्थानक पार करताना एपी एक्सप्रेस\n१२७२४ आंध्र प्रदेश एक्सप्रेसचा ३ टियर वातानुकूलित डबा\nहे सुद्धा पहासंपादन करा\nआंध्र प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस\nसिकंदराबाद न्यू दिल्ली दुरांतो एक्स्रपेस\nLast edited on २२ जानेवारी २०२२, at १५:०६\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०२२ रोजी १५:०६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-01-28T23:30:36Z", "digest": "sha1:IH7PHUFNPYF7WINQBSDELMK4XW6KFRFI", "length": 5010, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६०८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६०८ मधील जन्म\n\"इ.स. १६०८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nफर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट\nइ.स.च्या १६०० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://swayamtalks.org/subscription/mobile-app-payment-received-by-yogesh-vaishampayan-gift-card-redeem/", "date_download": "2022-01-28T21:57:19Z", "digest": "sha1:RPGTMGZHMYOH64JKJCJPMCMDT35KKOGT", "length": 1995, "nlines": 37, "source_domain": "swayamtalks.org", "title": "Mobile App Payment received by Yogesh vaishampayan – gift card redeem – Welcome to Swayam Talks", "raw_content": "\nभन्नाट माणसांच्या अद्भुत विश्वात एकदा डोकावून तर पहा \nशॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे\nआता जोहराचं काय होणार\nतालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा...\nएका नव्या प्रवासाची नांदी\n‘अवकाश प्रवास’ (Space Tourism) हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chance-light-rain-cloudy-weather-48873", "date_download": "2022-01-28T23:33:28Z", "digest": "sha1:SHK6RGRTZYVET23JFAFUG6ZBS2MZX5ZX", "length": 16048, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Chance of light rain with cloudy weather | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता\nढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता\nगुरुवार, 9 डिसेंबर 2021\nराज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.\nपुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\n‘जवाद’ चक्रीवादळ निवळल्यानंतर पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनारपट्टीजवळ वाहणारे चक्राकार वारे, महाराष्ट्र लगतच्या अरबी समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. तर वायव्य भारतात थंडी वाढू लागली असून, राजस्थानात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (ता. ८) चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nराज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच, अनेक भागांत अंशतः ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. बुधवारी (ता. ८) पुणे येथे नीचांकी १४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.\nबुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.५ (१४.३), नगर २९.४ (-), जळगाव २९.३ (१८.५), कोल्हापूर २९.४ (१८.५), महाबळेश्‍वर २३.२(१४.४), मालेगाव २६.४ (-), नाशिक २७.४ (१५.८), निफाड २७.० (१५.८), सांगली ३०.४ (१७.२), सातारा २८.८(१५.५), सोलापूर ३२.४ (१७), सांताक्रूझ ३३.२(२३.४), अलिबाग ३२.४ (२१.०), डहाणू ३०.६ (२०.८), रत्नागिरी ३२.२ (२१.०), औरंगाबाद २९.० (१५.६), नांदेड २९.७ (१९.४), उस्मानाबाद - (१९.४), परभणी २९.८ (१९.३), अकोला ३०.४ (१९.९), अमरावती २८.८ (१७.२), ब्रह्मपुरी ३२.५ (१७.२), बुलडाणा २७.८ (१७.२), चंद्रपूर ३०.० (१८.२), गडचिरोली ३१.०(१७.६), गोंदिया २९.६ (१४.४), नागपूर ३०.१ (१७), वर्धा ३० (१७.४), वाशीम २७.५ (१४), यवतमाळ ३० (१६.५).\nकोकण konkan महाराष्ट्र maharashtra हवामान पुणे विभाग sections पश्‍चिम बंगाल बांगलादेश किनारपट्टी अरबी समुद्र समुद्र भारत थंडी राजस्���ान नगर जळगाव nashik niphad सांगली नांदेड nanded उस्मानाबाद परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nलोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...\nसोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...\nWeather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...\nभारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...\nTop 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...\nज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...\nमध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ghewadya-nashik-increase-income-rates-dropped-48430", "date_download": "2022-01-28T22:23:44Z", "digest": "sha1:RCBVKDUJSF25DWICMPZIBPLJYQPYJ3SW", "length": 15694, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Ghewadya in Nashik Increase in income; Rates dropped | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर घसरले\nनाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर घसरले\nमंगळवार, 23 नोव्हेंबर 2021\nनाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक ८,३८६ क्विंटल झाली. घेवड्याला प्रतिक्विंटल २,००० ते ३,२००, तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला.\nनाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक ८,३८६ क्विंटल झाली. घेवड्याला प्रतिक्विंटल २,००० ते ३,२००, तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत २ हजार क्विंटलची आवकेत वाढ दिसून आली. घेवड्याचे सरासरी दर ७५० रुपयांनी कमी झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nचालू सप्ताहामध्ये बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक ८, ८९७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २,२०० तर सरासरी दर १,६०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ६,७७६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते २,०००, तर सरासरी दर १,४०० रुपये राहिला. लसणाची आवक ५०३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,५०० ते ६,१००, तर सरासरी दर ४,५०० रुपये राहिला.\nसप्ताहात काही फळभाज्यांची आवक सर्वसाधारण आहे. हिरव्या मिरचीची आवक २८५ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १,२०० ते २,५००, तर सरासरी दर १,८०० रुपये दर राहिला. वाटाण्याची आवक ३४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९,००० ते १४,०००, तर सरासरी दर १०,००० रुपये राहिला. गाजराची आवक ३,९५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते ३,०००, तर सरासरी दर २,३०० रुपये राहिला.\nफळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते १,१००, तर सरासरी ७५०, वांगी १५० ते ४००, तर सरासरी २७५ व फ्लॉवर ६० ते १७०सरासरी १२५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला १०० ते ११००, तर सरासरी७५० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३०० ते ७००, तर सरासरी दर ५०० रुपये, असे दर प्रति ९ किलोस मिळाले.\nवेलवर्गीय भाजीपाल्यात भोपळा ५० ते १२५, तर सरासरी ८०, कारले १०० ते २००, तर सरासरी १५०, गिलके २५० ते ३७५ तर सरासरी ३०० व दोडका ३५० ते ५००, तर सरासरी दर ४२५ रुपये असे प्रति १२ किलोस मिळाले. फळांमध्ये डाळिंबांची आवक ४,५५४ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४५० ते ११,२५०, तर सरासरी ८,००० रुपये दर मिळाला. केळीची आवक ८१४ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १,५००, तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला.\nबाजार समिती agriculture market committee मिरची टोमॅटो ढोबळी मिरची capsicum डाळ डाळिंब केळी banana\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nगेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दरगेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nकळमणात तूर हमीदराखालीनागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली...\nनगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा कायमनागपूर नगर ः नगर येथील दादा ���ाटील...\nकाकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर...पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...\nTop 5 News: खाद्यतेल बाजाराची...1. सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी...\nराज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...\nTop 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र...1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट...\nजालन्यात हिरवी मिरची, गवार,...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nलाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nसोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून​ नगर : नगर येथील दादा पाटील...\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात...\nरब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर...पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi...\nपुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...\nलातूरमध्ये वांगी सरासरी १६०० रुपये...लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५)...\nराज्यात काकडी ५०० ते ३००० रुपयेसांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये सांगली ः...\nकापूस बाजार मजबूत राहणारफॉरेन अॅग्रिकल्चरल सर्विसेस ही अमेरिकेच्या कृषी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-stop-atrocities-ground-villagers-took-oath-48845", "date_download": "2022-01-28T23:27:12Z", "digest": "sha1:FRGEOO5AMU4IV5EVWEMQUBHIB4MNLVGW", "length": 16556, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Stop atrocities on the ground; The villagers took the oath | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद : जमिनीवरील अ��्याचार थांबवू; ग्रामस्थांनी घेतली शपथ\nऔरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू; ग्रामस्थांनी घेतली शपथ\nबुधवार, 8 डिसेंबर 2021\nजमिनीवर होणारे अत्याचार थांबवून, कोणत्याही प्रकारे नांगरणी, कुळवणी आणि कोळपणीची कामे करणार नाही. आमच्या पिकांची चांगली देखभाल करून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवू ही आमची या गावाप्रती शपथ आहे, जी आम्ही पाळू.\nऔरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे अत्याचार थांबवून, कोणत्याही प्रकारे नांगरणी, कुळवणी आणि कोळपणीची कामे करणार नाही. आमच्या पिकांची चांगली देखभाल करून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवू ही आमची या गावाप्रती शपथ आहे, जी आम्ही पाळू.\nमथळा अन्‌ बातमीचा सार वाचून आश्चर्य वाटले असेल. पण हो अशी शपथ घेतली आहे ती, नानाजी देशमुख कृषी प्रकल्पांतर्गत (पोकरा) असलेल्या कन्नड तालुक्‍यातील माळेगाव (ठोकळ) येथील शेतकऱ्यांनी. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना विविध तंत्रे शिकविण्यात येत आहेत. त्यापैकीच शून्य मशागतीचे एसआरटी तंत्र वापरण्यासाठी नुकतेच प्रकल्प गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानही जाहीर केले आहे.\nया तंत्राचा मराठवाड्यात खासकरून औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जातो आहे. भातासाठीचे हे तंत्र इतर पिकात वापरणारा औरंगाबाद हा राज्यात व देशात एकमेव जिल्हा असावा. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील माळेगाव (ठोकळ) या डोंगरमाथ्यावरील दुर्गम गावाने कापूस, मका, सोयाबीन सारखी पिकं एसआरटी तंत्रज्ञानाने घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रकल्पाचे मुंबई कार्यालयातील कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी सोमवारी (ता. ६) या शेतीची पाहणी केली.\nया प्रक्षेत्र भेटीमध्ये मुंबई कार्यालयाचे संनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ सचिन कदम, उपविभागीय कृषी अधिकारी प्रबुद्ध चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, प्रकल्प विशेषज्ञ विशाल आगलावे सहभागी झाले होते.गावाने एकत्र येऊन एसआरटी पद्धतीने केलेले बेड मोडणाऱ्या आणि औताने मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला, असे उपसरपंच प्रभाकर ठोकळ यांनी सांगितले.\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या माळेगाव (ठोकळ) पुन्हा निसर्गाकडे वळण्या���ा निर्णय घेतला आहे. निसर्गाचे महत्त्व गावकऱ्यांना कळले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शेतीमध्ये मोठा बदल घडून येऊ शकतो.\n- विजय कोळेकर, कृषी विद्यावेत्ता, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) मुंबई\nऔरंगाबाद aurangabad अत्याचार वन forest हवामान कापूस सोयाबीन पुढाकार initiatives मुंबई mumbai विजय victory शेती farming निसर्ग\nपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.\nसोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा, विदर्भातील आजचे...\nविदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market rate) - कारंजा बाजारात आज सोय\nसर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका\nसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के वाढीचे...\nकेंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (Summer Crop) लागवड क्षेत्र वाढविण\nवीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा...\nशेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सुरु केलेली कारवाई अन्न सुरक्षा कायद\nउन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...\nTop 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nउन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...\nपावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...\nयेते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणारपुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...\nडीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...\nलोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...\nधुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...\nखतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....\nखांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...\n‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...\nखाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...\nप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...\nसोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nकांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...\nWeather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...\nभारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...\nTop 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...\nज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...\nमध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/ahivant-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:30:38Z", "digest": "sha1:PH3T7OJDLDG3FE6Y3QKYEHRRN76AJRBC", "length": 12202, "nlines": 106, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "अहिवंत किल्ला माहिती, Ahivant Fort Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अहिवंत किल्ला मराठी माहिती निबंध (Ahivant fort information in Marathi). अहिवंत किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी अहिवंत किल्ला मराठी माहिती निबंध (Ahivant fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nअहिवंत किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nअहिवंत किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nअहिवंत किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nअहिवंत किल्ला हा नाशिकपासून ५५ किमी अंतरावर स्थित असलेला किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा किल्ला आहे. अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले अगदी जवळ आहेत. इतर दोन किल्ले अहिवंत किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आले.\nअहिवंत किल्ला हा अजिंठा पर्वतराजीचा एक भाग आहे. सप्तशृंगीच्या उत्तरेस व धोडप किल्ल्याच्या पश्चिमेस हा किल्ला मोठा पठार असलेला आहे. कॅ���्टन ब्रिग्जने या किल्ल्याचे वर्णन एक मोठी आणि आकारहीन टेकडी असलेला किल्ला असे केले आहे.\n१६३६ मध्ये हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. मोगल सम्राट शाहजहानने आपला एक सेनापती शाइस्ताखान याला पाठवून नाशिक भागातील सर्व किल्ले जिंकण्याची जबाबदारी सोपवली. अलीवर्दीखान हा किल्ला जिंकणारा शाइस्ताखानचा घोडेस्वार होता.\n१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी मोगलांकडून किल्ला जिंकला. मोगल सम्राट औरंगजेबाने आपला सरदार महाबत खान याला किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. महाबत खान आणि दिलरखान यांनी किल्ल्याच्या दोन्ही बाजूंनी युद्धाची आघाडी उघडली. १८१८ मध्ये ब्रिटिश कर्नल प्रोथरने किल्ला ताब्यात घेतला.\nअहिवंत किल्ल्यावर पाहण्याची ठिकाणे\nअचला आणि अहिवंत हे शेजारी असले तरी अहिवंतमध्ये अचलापेक्षा विस्तीर्ण पठार आहे. हे पठार पूर्ण पाहण्यासाठी जवळजवळ पूर्ण दिवस लागतो. गडाच्या उत्तर-पूर्व दिशेला एक गुहा आहे, पण तिथे तुम्ही राहू शकत नाही. किल्ल्याच्या दक्षिणेकडील गुहा मुक्कामासाठी योग्य आहे.\nजवळजवळ १० मि. या गुहेपासून दूर पाण्याचे टाके आहे. दरे गावातून आल्यास दोन मोठ्या प्रवेशद्वारांच्या उद्ध्वस्त वास्तू दिसतात. जवळच्या परिसरात तुम्हाला अनेक जुन्या राजवाड्यांचे अवशेष आहेत. तुम्हाला अनेक ठिकाणी शिवलिंगही पाहायला मिळतील. या बाजूने गडावर येताना अनेक गुहा दिसतात. गडावर फिरताना दोन ते तीन तलाव दिसतात. सप्तशृंगीसारखी मूर्ती असलेले मंदिर आहे.\nअहिवंत किल्ल्यावर कसे पोहोचायचे\nअहिवंत किल्ल्यापासून सर्वात जवळचे शहर वाणी हे नाशिकपासून ४४ किमी अंतरावर आहे. वणीपासून १३ किमी अंतरावर दरेगाववणी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वणी येथे चांगली हॉटेल्स आहेत. दरेगाववणीच्या उत्तरेकडील टेकडीवरून ट्रेकिंगचा मार्ग सुरू होतो. मार्ग अतिशय सुरक्षित आणि रुंद आहे.\nट्रेकिंगच्या मार्गावर झाडे नाहीत. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी साधारण दोन तास लागतात. गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने गडावर रात्रीचा मुक्काम करता येत नाही. स्थानिक गावातील ग्रामस्थ माफक दरात रात्रीचा मुक्काम आणि जेवणाची व्यवस्था करतात.\nदुसरा मार्ग अहिवंतवाडी गावातून आहे. हा मार्ग सर्वात लहान आणि सुरक्षित आहे. दरेगावहून बिलावडीकडे जाणारा रस्ता किल्ल्यापर्यंत सहज पोह���चण्यास मदत करतो आणि तेथून १ तासाची छोटीशी चढण चढून गडाच्या माथ्यावर जाता येते.\nअहिवंत किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nऑक्टोबर ते फेब्रुवारी हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे. या काळातील हवामान हे खूप चांगले असल्यामुळे तुम्हाला जास्त उन्हाचा त्रास होणार नाही.\nतर हा होता अहिवंत किल्ला मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास अहिवंत किल्ला हा निबंध माहिती लेख (Ahivant fort information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/cidco-lottery-2022-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:36:09Z", "digest": "sha1:ONIPIRWQMTBLPIAFRBXIJQKTKPJXPDFX", "length": 11510, "nlines": 108, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "सिडको लॉटरी २०२२, CIDCO Lottery 2022 Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सिडको लॉटरी २०२२ माहिती मराठी (CIDCO lottery 2022 information in Marathi). सिडको लॉटरी २०२२ मराठी माहिती हा लेख त्या सर्व लोकांना फायद्याचा आहे ज्यांना सिडको लॉटरी २०२२ मध्ये फॉर्म भरायचा आहे.\nतुम्ही तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी सिडको लॉटरी २०२२ (CIDCO lottery 2022) बद्दल सर्व माहिती माहित करून घेण्यासाठी हा लेख वाचून भरू शकता. तसेच आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक गृहनिर्माण प्रकल्पांबद्दल माहिती आहे ती सुद्धा तुम्ही वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसिडको लॉटरी २०२२ च्या महत्वाच्या तारखा\nसिडको लॉटरी २०२२ कुठे कुठे आहे\nसिडको लॉटरी २०२२ साठी पात्रता\nसिडको म्हणजेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या संपूर्ण मालकीचा एक सार्वजनिक उपक्रम आहे. नवीन शहर नियोजन आणि विकासासाठी देशातील एक नावाजलेली संस्था म्हणून सिडकोचे नाव आहे.\nशहर आणि औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडको हि २०२२ च्या सुरुवातीला ५००० घरांची एक नवीन गृहनिर्माण योजना आणणार आहे. ही परवडणारी घरे विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी असतील.\nसिडको लॉटरी २०२२ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) वर्गांसाठी बांधले जात आहेत.\nसिडको लॉटरी २०२२ च्या महत्वाच्या तारखा\nसिडको लॉटरी २०१८ च्या अर्जाची प्रक्रिया कधीपासून चालू करण्यात येणार आहेत याबद्दल अजून काही विशेष माहिती नाही.\nनगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या योजनेबाबत ट्विट केले आहे. शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सिडको नवीन वर्षात ५००० घरांसह नागरिकांचे स्वागत करेल आणि जानेवारी २०२२ मध्ये लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू होईल.\nसिडको लॉटरी २०२२ कुठे कुठे आहे\nसिडकोच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही परवडणारी घरे नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी नोड्समध्ये उपलब्ध असतील.\nसध्या सिडको वाशी, सानपाडा, खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे, कळंबोली यासह अनेक नोडमध्ये घरे बांधत आहे. सिडकोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की नवीन वर्षात नवीन गृहनिर्माण योजना सुरू होत असून ही घरे EWS आणि LIG श्रेणीतील असतील. आगामी योजनेतील घरे आणि सुविधांचा आकार पुढील वर्षी उपलब्ध होईल असे अधिकाऱ्याने सांगितले.\nसिडकोने नवी मुंबईत ९०,००० घरे आपल्या मेगा गृहनिर्माण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे जी २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ देण्याचे उद्दिष्ट असलेल्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) चा एक भाग असेल. एकूण पैकी, ९०,००० घरे, ५३,००० घरे EWS आणि ४७,००० LIG श्रेणीत बांधली जातील.\nयापूर्वी, सिडकोने १५ ऑगस्ट २०२१ रोजी कोविड योद्धा आणि गणवेशधारी कर्मचार्‍यांसाठी विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली होती, ज्यामध्ये तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या नवी मुंबईतील पाच नोड्समध्ये ४,४८८ घरांचा समावेश आहे. या घरांपैकी, १०८८ घरे PMAY योजनेअंतर्गत EWS साठी विकसित केली आहेत आणि उर्वरित ३,४०० घरे सामान्य श्रेणीसाठी विकसित केली आहेत.\nसिडको लॉटरी २०२२ साठी पात्रता\nसिडको लॉटरी २०२२ साठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराचे मासिक उत्पन्न EWS श्रेणीसाठी २५,००० रुपये पर्यंत असले पाहिजे तर LIG अपार्टमेंटसाठी, सरासरी मासिक उत्पन्न रुपये २५,००० ते ५०,००० च्या दरम्यान असले पाहिजे.\nतर हा होता सिडको लॉटरी २०२२ मराठी माहिती लेख (CIDCO lottery 2022 information in Marathi). मला आशा आहे की सिडको लॉटरी २०२२ बद्दल पूर्ण मा��िती मिळाली असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/prime-minister-narendra-modi-health-minister-rajesh-tope-home-kit-corona-test/387165/", "date_download": "2022-01-28T22:32:13Z", "digest": "sha1:UQCJG344HAVXRIJOSZ3B2UBZ22CLGY7S", "length": 12178, "nlines": 135, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Prime minister narendra modi health minister rajesh tope home kit corona test", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Maharashtra Corona: होम टेस्ट करूनही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत नसल्यामुळे अशी करणार...\nMaharashtra Corona: होम टेस्ट करूनही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत नसल्यामुळे अशी करणार ठाकरे सरकार व्यवस्था\nकोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा करण्याची मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोना आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीला आरोग्याच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थितीत राहिले होते. मोदींसोबतच्या या आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या बैठकीमध्ये काय-काय झाले केंद्राकडे कोणती मागणी राज्य सरकारडून करण्यात आली हे स्पष्ट केले. यादरम्यान होम टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची नोंद होत नसल्याचा मुद्दा केंद्रापुढे उपस्थित केला आहे. तसेच राज्यसरकारकडून आता होम टेस्ट करूनही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत नसल्यामुळे कशा प्रकारची व्यवस्था राबवली जाणार आहे, हे राजेश टोपेंनी स्पष्ट केले.\nराजेश टोपे म्हणाले की, ‘कोरोनाचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली होती. ८ मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडली, तर उर्वरित सर्वजण ऐकत वापरत होते. त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्या संपूर्ण गोष्टी लेखी पाठवण्याच्या संदर्भात सूचित केले होते. त्या सर्व गोष्टी केंद्राला लेखी पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वप्रथम कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लशींचे डोस उप��ब्ध करून देण्याची मागणी केली. कोव्हॅक्सिनचे ४० लाख डोस कोविशिल्ड ५० लाख उपलब्ध करून देण्याची मागणी राज्यसरकारकडून करण्यात आली. कारण सध्या १५ ते १८ वयोगटातील लसीकरण आणि बूस्टर डोस दिले जात आहे.’\n‘तसेच बरेच लोकं होम कीटचा वापर करतायत. होम किट्स आणि रॅट (रॅपिट अँटीजन टेस्ट) माध्यमातून जे लोकं पॉझिटिव्ह होतायत. ते पॉझिटिव्ह झालेत याची आज खऱ्या अर्थाने आपल्या जवळ माहिती होण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे आम्ही केंद्राच्या हे लक्षात आणून दिले आणि राज्याच्या वतीने आम्ही असे ठरवले की, ज्या ज्या फार्मासी कंपनी आणि फार्मासी शॉपमध्ये किट विकले जातेय, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत त्याचा डेटा रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले पाहिजे आणि त्याच्यानंतर आमच्या मॉनिटरिंग करणारा जो सेल आहे, त्यांनीसुद्धा त्या लोकांच्या फोन नंबरवर फोन करून पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, त्याची पण माहिती घेतली पाहिजे. अशा स्वरुपाने आपण जाणीवपूर्वक त्यांची पॉझिटिव्ह, निगेटिव्हची माहिती घेण्याची व्यवस्था करत आहोत,’ असे राजेश टोपे म्हणाले.\nहेही वाचा – कोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोनची आवश्यकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nWinter session 2021 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर\nCorona Virus : कोविड-१९ च्या NeoCov या विषाणूबाबत चिनी वैज्ञानिकांचा इशारा,...\nअवलिया शेतकर्‍याचे ‘संदीप कांदा वाण’\nCorona Vaccination: दोन वर्षांच्या चिमुरड्यावर कोरोना लसीचे जगा���ील पहिले ट्रायल कानपूरमध्ये\nCoronavirus: तो एक लग्नसोहळा कल्याण-डोंबिवलीसाठी ठरतोय डोकेदुखी; रुग्णांची संख्या वाढली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/the-final-year-examinations-of-mu-will-be-held-from-1st-october/", "date_download": "2022-01-28T22:24:11Z", "digest": "sha1:7G2IHMLENIERWZ76ZSLT5N3DO2TDZTA2", "length": 14548, "nlines": 191, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "मुंबई विद्यापीठाची परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान - Team WebNewsWala", "raw_content": "\n⇝ भारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\n⇝ State Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nमुंबई विद्यापीठाची परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान\nमुंबई विद्यापीठाची परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणार असून प्रत्येक महाविद्यालय समूहाला त्यांचे वेळापत्रक तयार करता येणार आहे.\nप्रश्नपत्रिकाही महाविद्यालयांचे समूह काढणार असून त्या बहुपर्यायी असतील. एका तासाच्या कालावधीत ५० गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे असून परीक्षेपूर्वी सराव प्रश्नही देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे परीक्षा १३ मार्चपर्यंत शिकवून झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.\nहॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनाचा अडथळा\nसचिन वाझे प्रकरणात मनसे ची उडी\nवीज कनेक्शन असणाऱ्या सर्वांसाठी लाईटबील जास्त का येते\nविद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव\nमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत अखेर मुंबई विद्यापीठाने नियमावली जाहीर\nविद्यापीठात पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयांवरच लादण्यात आल्या आहेत. यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षांची जबाबदारीही विद्यापीठाने महाविद्यालयांवर ढकलली आहे. परीक्षा आणि शैक्षणिक कामकाजाच्या सुसूत्रतेसाठी विद्यापीठाने यापूर्वीच अव्यावसायिक महाविद्यालयांचे समूह केले होते.\nत्या माध्यमातून महाविद्यालयांनी परीक्षा घ्यायच्या आहेत. या परीक्षेसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांचेही समूह विद्यापीठाने तयार केले आहेत. समूहातील प्रमुख महाविद्यालयाने परीक्षांची जबाबदारी घ्यायची आहे. प्रत्येक महाविद्यालयाच्या समूहाने प्रश्नसंच तयार करून विद्यार्थ्यांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात परीक्षा घ्यायची आहे.\nयंदा अंतिम वर्षांच्या परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांवर\nएका तासाच्या कालावधीत ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. बदललेल्या परीक्षा पद्धतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून सराव चाचणीही घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. एखादा विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकत नसल्यास त्याची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nBA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nमहाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nमेट्रो-६ साठी अडथळा ठरणाऱ्या १८६ झाडांवर कुऱ्हाड \nलवकरच उकाड्यापासून सुटका, पावसाच्या सरी कोसळणार\nसिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी\nडोंबिवली महानगर गॅस वहिनीसाठी खोदकाम करताना दुर्घटना\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nआयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी\nमहानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://tribal.maharashtra.gov.in/1124/RTI-Important-Documents?Doctype=3275f3c0-141b-4a1b-a3f8-1fe0a128c3aa", "date_download": "2022-01-28T22:47:18Z", "digest": "sha1:DSY2YA6ZLBP57UT2ASQ42BP4XXYMNM3I", "length": 5950, "nlines": 127, "source_domain": "tribal.maharashtra.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nपरिपत्रके , सूचना आणि न्यायालयीन आदेश\nसूचना आणि न्यायालयीन आदेश\nकायदा , नियम आणि सूचना\nजी. ओ. एम. शासन निर्णय\nआदिवासी़ विकास विभागाची माहिती पुस्तिका\nप्रकाशने - विभागाची माहिती\nप्रकाशने - आश्रम शाळा संहिता\nवार्षिक आदिवासी घटक योजना - 2018-19\nवार्षिक आदिवासी घटक योजना पुस्तक 2017-18\nवार्षिक आदिवासी सब प्लॅन 2015-2016\nवार्षिक आदिवासी सब प्लॅन 2016-2017\nवैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग\nक्रीडा व युवक कल्याण\nक्रीडा व युवक कल्याण\nमहिला व बाल कल्याण आणि पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nकेंद्र सरकारचे महत्वाचे पत्र\nमहाराष्ट्र सरकारच्या महत्वाच्या पत्र\nतुम्ही आता येथे आहात :\n1 केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ अंतर्गत १७ बाबींवरील माहिती. महत्वाचे कागदपत्रे 08/11/2017 1.06\n© आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/2021/06/birthday-wishes-for-mother-in-marathi.html", "date_download": "2022-01-28T22:58:14Z", "digest": "sha1:4GLLPAHUXDTE3P54CTMMKQ4MOQVOCI4Y", "length": 30726, "nlines": 454, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "100+आईसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी | birthday wishes for mother in marathi | birthday status for mother marathi. - All in marathi", "raw_content": "\n🎂आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी / Birthday wishes for mother in marathi.(aai)🎂\n🎂आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी / Birthday wishes for mother in marathi.(aai)🎂\n🎂🎉आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर / Birthday banner for mother in marathi.🎂🎉\n💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब / Happy Birthday aai.💐\nवाढदिवसाच्या शुभेच्छा आई (Happy Birthday wishes for mother in marathi): आजच्या आपल्या आई वाढदिवस शुभेच्छा संदेश लेखमध्ये आपले स्वागत आहे.आईला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे आपण ति���्यावर किती प्रेम करतो हे दर्शविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.\nआईच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी काहीतरी अधिक महत्वाचे आणि विशेष आवश्यक आहे – धन्यवाद आणि आपुलकीचा मनापासून संदेश. आपण आपल्या आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्टमधून सर्वोत्तम शुभेच्छा निवडताच, तिच्यासाठी काहीतरी भावनिक अशा शुभेच्छा घ्या. आपण तिच्यासाठी किती काळजी घेत आहात हे तिला दर्शवा आणि ती आपल्यासाठी काय आहे.\nआजच्या आपल्या Birthday wishes for mother in marathi यापोस्ट मध्ये आपण आई वाढदिवस स्टेटस, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, आई वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब , Happy birthday aai in marathi इत्यादी घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे की , birthday wishes for mother in marathi या पोस्ट मधील वाढदिवस शुभेच्छा मराठी तुम्हाला नक्की आवडतील.\nआई तुला चांगले आरोग्य, सुख\nप्रत्येक जन्मी देवाने मला\nआई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना\nमला एक जवाबदार व्यक्ती\nही एकच माझी इच्छा\nमाझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान\nआणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या\nआपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली\nपेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट\nआई माझे तुझ्यावर खूप प्रेम\nमाझ्या यशाचे सर्वात मोठे\nरहस्य माझी आई आहे.\nमाझ्या यशासाठी माझ्या आईने\nदेवाकडे केलेली प्रार्थना अजूनही\nमाझ्या आई ने केलेली प्रार्थना\nआणि तिचा आशीर्वाद नेहमीच\n🎂🎉आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर / Birthday banner for mother in marathi.🎂🎉\nआईच्या पायावर डोके ठेवले\nतेथेच मला स्वर्ग मिळाला.\nविश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ\nमाझ्या दिवसाची उत्तम सुरुवात\nमाझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय\nआई तुझे खूप खूप धन्यवाद\nतू खूप छान आहेस आणि\nपरमेश्वराला माझी प्रार्थना आहे की\nतुझे येणारे वर्ष व\nप्रेम आणि आनंदाने भरलेले असो.\nआवश्यक भेट द्या 👇\nआई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nकारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस\nया सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा\nतूच खरा मान आहेस\nआईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य\nआणि शौर्य शब्दात व्यक्त\nमी खूप भाग्यवान आहे कारण\nमला तुझ्या पोटी जन्म मिळाला.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई\nकाहीच नाही परंतु माझे सर्व\nतू आपल्या घराचा आधारस्तंभ\nआहेत तू सोबत असताना\n🎂हॅपी बर्थडे मम्मी. 🎂\nतू माझ्या आयुष्यातला प्रकाशमय\nएक तारा जो माझ्या ���ार्गदर्शित करतो.\nजगात असे एकच न्यायालय आहे\nजेथे सर्व गुन्हे माफ होतात\nआणि ते म्हणजे “आई”.\nआई ही एकच व्यक्ती आहे\nजी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने\nमम्मी तू माझी आई\nएक चांगली मैत्रीण देखील आहेस.\nआई तू जगातील सर्वात चांगली आई\nनेहमी माझी काळजी घेणारी व\n💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब / Happy Birthday aai.💐\nहार्दिक शुभेच्छा आई. 🎂\nमाझ्या आयुष्यातील सर्व प्रथम\nमाझा शाळेतील अभ्यास असो\nअसो मला सर्वात आधी मदत\nकरणारी माझी आईच आहे.\nआई तुला वाढदिवसाच्या खूप\nखूप शुभेच्छा. मला माहित आहे\nआमच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील\nआई लव्ह यू .🎂🍫\nसर्वात आधी डोळ्यासमोर येणारी\nलव्ह यू आई. 💕\nसर्व काही करणाऱ्या माझ्या\nयेणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात\nकेवळ आनंद घेऊन यावा,\nयासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,\nतुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन.\nजिने मला बोट धरून\nज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि\nदेवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,\nजिने जन्म दिला मला.\nज्या माऊलीने दिला मला जन्म\nजिने गायली माझ्यासाठी अंगाई\nनमन करतो तुज आई.\n🍧 हॅपी बर्थडे आई.🍧\nतुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.\nतुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच\nमनात माझ्या एकच इच्छा की\n🍧तुला उदंड आयुष्य लाभू दे.\nनवा गंध नवा आनंद\nनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावा\nव नव्या सूखांनी, नव्या वैभवाने\nतुझा आनंद शतगुनित व्हावा.\nतू कधीही केलास नाही तुझा विचार,\nआई आज आहे तुझा\nआता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ.\nशिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,\n🎂🍬अशा माझ्या कष्टाळू आईला\nजगासाठी तू एक व्यक्ती आहेस,\nजगातली सारी सुखं तुझ्या\nतुझ्या असण्याने माझे जग\nकायम बहरलेले असू देत\nकितीही वय झालं तरी प्रेम तुझे\nतुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया\nकोणालाच कधी येणार नाही,\nस्वत: उन्हाचे चटके सोसून\nतुला फटका खाल्ल्याशिवाय आजही\nआज तू साठ वर्षांची झाली तरी\n🎂💕माया तुझी कमी होत नाही,\nआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nमाझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये\nएक आहे, जसा चंद्र चमकतो\nआई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे\nअसेच गोड राहु दे,\nआई तुझ्या मायेच्या वर्षावात\nआम्हाला आयुष्यभर न्हाहू दे.\nमी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.\nआनंदी क्षणांनी भरलेले तुझे\nपरमेश्वराचे अनेक धन्यवाद की\nत्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ\nआणि नेहमी मला समजून घेणार्या\nआईच्या पोटी ज��्मास घातले.\nमाझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची\nसुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.\nआई माझ्या जीवनातील तुझे स्थान\nपहाटे दहा वाजलेत असे सांगून\nचेहरा न पाहता ही\nआई देवाने दिलेली एक भेटवस्तू\nआहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची\nसुरुवात आहेस तू, तू सोबत\nअसताना सर्व दुःख दूर होतात\nनेहमी अशीच सावली प्रमाणे\n🎂माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या\nखूप खूप शुभेच्छा आई.🎂\nसर्व गुन्हे माफ होणारे\nखूप खूप शुभेच्छा आई.🎂🍫\nईश्वर प्रत्येक घरात जाऊ\nशकत नाही म्हणून त्याने\nकल्पना करणे अशक्य आहे\nमाझे तुझ्यावर खूप खूप\nमाझ्या सर्व चुकांना माफ करणारी,\nआणि हे सर्व करणारी ती\nफक्त आपली आईच असते.\nप्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती\nखास असते दूर असूनही ती\nहृदयाजवळ असते जिच्या समोर\nमृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी\nकोणी नाही आईच असते.\n🎂🎈वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई.\nमाझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.🎂🎈\nमला वाटते आजचा दिवस\n‘मी तुझा आभारी आहे’,\nहे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.\n🎂🎉आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.🎂🎉\nआई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,\nआई म्हणजे मायेचा सागर,\nआई म्हणजे साक्षात परमेश्वर.\nमुंबईत घाई शिर्डीत साई\nफुलात जाई गल्लीत भाई\nमाझी आई मायेची पाझर,\nआईची माया आनंदाचा सागर.\nआई म्हणजे घराचा आधार,\nआईशिवाय सर्व काही निराधार.\nमाझा सन्मान, माझी कीर्ती,\nआणि माझा मान आहे माझी आई..\nमला नेहमी हिम्मत देणारी माझा\nअभिमान आहे माझी आई.\nमाझ्याकडे इतका वेळ कुठे आहे\nकी नशिबात लिहिलेले पाहू मला\nमाझे भविष्य उज्वल आहे.\nकितीही काळ लोटला तरी\nमाया तुझी ओसरत नाही,\nतुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही\nअसे कधीच होणार नाही,\n…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..\nतुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2022-01-28T23:08:53Z", "digest": "sha1:2LQY7UX47R37BEOYB7EP2VUT5Z5TWDB4", "length": 6844, "nlines": 79, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स\nसई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स\nमराठी आणि बॉलि���ूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे. मराठी सिनेसृष्टीत 2018 मध्ये आपले स्टाइलिश लूक्स असोत, की परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स, कुश्ती लीगमध्ये एक टीम विकत घेणे असो किंवा स्टॅंडअप कॉमेडी करणे, ह्या ना त्या कारणाने सई सातत्याने चर्चेत होती. पण आता सई ताम्हणकर सध्या सौशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणार आहे.\nसई ताम्हणकरला ह्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, “ट्वीटर, इंस्टाग्राम, फेसबूक ह्यांसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचेत म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचे ठरवले आहे.”\nसई ताम्हणकरचे सोशल मिडीयावर लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इंस्टाग्रामवर साढेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोवर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोवर्स फेसबुकवर आहेत. अशावेळेस सई अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार करतेय.\nसूत्रांच्या अनुसार, जेव्हा सोशल मीडियावर एक मिलीयन फॉलोवर्स मिळवण्याच्या जवळपास शोबिझमधले सेलिब्रिटी असतात. तेव्हा ते जास्त पोस्ट आणि अपडेट्स टाकून आपले फॉलोवर्स वाढवण्यावर भर देतात. मात्र सई नेहमीच हटके निर्णय घेण्यासाठी प्रचलित आहे. ही सईची एक बोल्ड मुव्ह म्हणायला हरकत नाही.\nपण एक मात्र नक्की सईच्या ह्या निर्णयाने आता तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला असेल. एक महिन्यानंतर आता सई सोशल मीडियावर परतताना काही नवी सरप्राइजेस घेऊन येणार का ह्याची आता तिचे चाहते वाट पाहत आहेत.\nPrevious संजय जाधव यांच्या लकी चित्रपटाला महाराष्ट्रभरातून तरूणांचा भरघोस प्रतिसाद\nNext मी पण सचिन: किंग जे.डी. यांचे नवीन प्रेरणादायी रॅप सॉंग\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/sharad-pawar-and-anil-parab-appeal-to-st-employees-come-to-work-all-demands-will-be-met/385518/", "date_download": "2022-01-28T22:16:45Z", "digest": "sha1:27CPTKG7R2NAFHPGRVVFXNIB6ZAPBDQT", "length": 18637, "nlines": 167, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sharad pawar and anil parab appeal to st employees come to work, All demands will be met", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी ST Strike: एसटी राज्यात सुरळीतपणे सुरू करा, सर्व मागण्या मान्य होतीलच शरद...\nST Strike: एसटी राज्यात सुरळीतपणे सुरू करा, सर्व मागण्या मान्य होतीलच शरद पवारांची संपकरी कर्मचाऱ्यांना हमी\nविलिनीकरणाच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. ही त्रिसदस्यीय समिती १२ आठवड्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना आपला अहवाल सादर करेल. या अहवालाच पालन राज्य शासन आणि कर्मचारी यांना बंधनकारक असेल, असे परिवहन मंत्री अॅड, अनिल परब म्हणाले.\nST Strike: एसटी राज्यात सुरळीतपणे सुरू करा, सर्व मागण्या मान्य होतीलच शरद पवारांची संपकऱ्यांना हमी\nराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्य परिवहनमंत्री अनिल परब यांची २२ कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसोबत सह्याद्री अतिथीगृहावर आज, सोमवारी बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शरद पवार आणि अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. ‘सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होती’, असे आवाहन शरद पवार यांनी केले. ‘कामावर या, कामावर येऊन न्याय हक्क मागण्याचा आपल्याला अधिकार आहे’, असे अनिल परब म्हणाले.\nअनिल परब नक्की काय म्हणाले\n‘गेले दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या जो संप चालू होता. त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्य परिवहन मंडळातील जवळपास २२ कर्मचारी संघटना ज्यांची कृती संघटना आहे, यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या ज्या कृती समितीने पूर्वी दिल्या होत्या, त्या २८ ऑक्टोबरच्या बैठकीत मागण्या मान्यता झाल्या होत्या आणि उर्वरित मागण्या होत्या त्यावर दिवाळीच्या नंतर चर्चा करू असे मी आश्वासन दिले होते. पण विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विलिनीकरणाच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. ही त्रिसदस्यीय समिती १२ आठवड्यांमध्ये मुख्���मंत्र्यांना आपला अहवाल सादर करेल. या अहवालाचे पालन राज्य शासन आणि कर्मचारी यांना बंधनकारक असेल. आम्ही पूर्वीपासून आमची भूमिका स्पष्ट केली आहे. असे असतानाही शरद पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने दोन पाऊल पुढे येण्याच्या दृष्टीकोनातून ज्या सूचना केल्या होत्या आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुढाकार घेऊन या कर्मचाऱ्यांना मूळ पगारामध्ये ५ हजार, ४ हजार आणि अडीच हजार अशी पगारवाढ दिली. या पगारवाढमुळे काही ठिकाणी वरिष्ठ कामगारांचे पगारहून कनिष्ठ कामगारांचे पगार पुढे गेले होते. हे विषय चर्चा अंती सोडवण्यात येतील,’ असे अनिल परब म्हणाले.\nसातव्या वेतन आयोगाप्रमाणे कामगारांच्या पगारवाढीबाबत एसटी सुरू झाल्यानंतर चर्चा\nपुढे परब म्हणाले की, ‘कर्मचाऱ्यांची जी कृती समिती आहे, त्यांची मागणी होती की, विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, हा मुद्दा कोर्टाच्या माध्यमातून जो काही त्यांच्या निर्णय असेल तो मान्य असेल. पण राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कामगारांना पगारवाढ द्यावी. अशा संदर्भातील त्यांनी मागणी केली. त्यासंदर्भातील आमच्याकडे त्यांनी आकडेवारी दिली. या पूर्ण आकडेवारीचा अभ्यास करून त्याबाबतातचा योग्य तो निर्णय काय करायचा यावर एसटी सुरू झाल्यानंतर चर्चा करण्यात येईल. त्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल. कारण जी पगारवाढ दिली, त्या पगारवाढमध्ये आमचे दोन करार आणि त्याच्यामध्ये असलेला फरक याचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आजच्या चर्चेमध्ये ठरले आहे.’\n‘ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यांनी कामावर या’\n‘याच बरोबर एसटी कर्मचाऱ्यांवरती ज्या काही कारवाया झाल्या, त्या कारवायाच्या बाबतीत आतापर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना ३ वेळा मुदत दिली होती. पहिली मुदत २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, १० डिसेंबर ते १३ डिसेंबर आणि २० डिसेंबर ते २३ डिसेंबर अशी ३ वेळा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी मुदत दिली होती. मी दररोज एसटी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा येण्याचे आवाहन करत आहे. परंतु आम्ही तीन वेळा मुदत दिली, त्यामध्ये आम्ही असे सांगितले होते की, जे कर्मचारी कामावरती परत येतील, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई आम्ही करणार नाही. आता ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही, असे कर्मचार�� कामावर आल्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण अफवा पसरवल्या जात आहेत की, जे कर्मचारी कामावर जातील, त्यांच्यावरती कारवाई होईल, त्यांना चारशीट दिली जाईल, त्यांना बडतर्फ केले जाईल. भीती निर्माण करून कामगारांना कामावर जाण्यासाठी परावृत्त केले जाईल. पण तसे काही नाही. एसटी पूर्णपणे सुरू झाल्यानंतर निलंबित कर्मचारी, बडतर्फ कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांच्याबाबतीतला निर्णय काय करायचा हा आम्ही चर्चा अंती योग्य तो विचार करून अंतिम निर्णय करू. एसटीला आणि जनतेला वेठीला धरून कोणाचा फायदा होणार नाही. कामावर या, कामावर येऊन न्याय हक्क मागण्याचा आपल्याला अधिकार आहे, परंतु कोणाला वेठीला धरून न्याय हक्क मागू नका. चर्चा अंती प्रश्न सोडवू,’ असे अनिल परब म्हणाले.\nहेही वाचा – निलंबन मागे घेण्याचा अधिकार सभागृहाला, विधानसभा उपाध्यक्षांसमोरील सुनावणीनंतर शेलारांचे\nअनिल परब एसटी संप\nएसटी ओंदोलनएसटीच्या विलिनीकरण मुद्दा\nएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य\nएसटी संप अनिल परब शरद पवार कृती समिती बैठक\nएसटी संप न्यूज अपडेट एसटी संप बातम्या\nतुमच्या सर्व मागण्या मान्य होतील\nशरद पवार पत्रकार परिषद\nशरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\n२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.\nभाजप टीका करुदेत, संघर्षाला तयार – भास्कर जाधव\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा\nआमदारांचं निलंबन रद्द, भास्कर जाधव म्हणतात कायद्याने लढाई लढावी लागेल\nफडणवीस म्हणाले आमदारांचं निलंबन षडयंत्र,भास्कर जाधवांनी दिलं उत्तर\nWedding |PHOTO : जुही चावलापासून ईशा देओलपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी प्रसिद्ध...\nMouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके,...\nRepublic Day 2022 : PHOTO | मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंवर आकर्षक विद्युत...\nCoronavirus : PHOTO l मुंबईत शाळेची घंटा वाजल्यानंतर आता लहान मुलांचे...\nराशीभविष्य: शनिवार, १ जानेवारी २०२२\nTerror Attack : वांद्र्यातून लेडीज टेलरला ATS ने केली अटक\nlunar eclipse 2021 : ५८० वर्षानंतर चंद्रग्रहणाचा असा योग, पण फक्त...\nCoronaVirus : वरळी, प्रभादेवीपाठोपाठ धारावी, दादर, माहिम हजार पार\nज्येष्ठ साहित्यिक डॉ अनिल अवचट यांचे नि��न, दुपारी २ वाजता पुण्यात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/sant-tulsidas-information-in-marathi/", "date_download": "2022-01-28T22:43:15Z", "digest": "sha1:UZ324KLHQHLUEHDATT3KT4DCITKRRXUY", "length": 23901, "nlines": 122, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "संत तुलसीदास माहिती, Sant Tulsidas Information in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संत तुलसीदास मराठी माहिती निबंध (Sant Tulsidas information in Marathi). संत तुलसीदास हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी संत तुलसीदास मराठी माहिती निबंध (Sant Tulsidas information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया लेखातील महत्वाचे मुद्दे\nसंत तुलसीदास यांचा जन्म\nसंत तुलसीदास यांचे बालपण\nसंत तुलसीदास यांचे जीवन\nसंत तुलसीदास यांचे कार्य\nसंत तुलसीदास यांच्यासंदर्भात असलेल्या आख्यायिका\nसंत तुलसीदास यांचे साहित्यिक कार्य\nसंत तुलसीदास यांचे निधन\nसंत तुलसीदास ज्यांना गोस्वामी तुलसीदास म्हणूनही ओळखले जाते. संत तुलसीदास हे एक रामानंदी वैष्णव हिंदू संत आणि कवी होते, जे रामाच्या भक्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी संस्कृत आणि अवधी भाषेत अनेक लोकप्रिय काव्य लिहिली. रामाच्या जीवनावर आधारित संस्कृत रामायणाचे पुनर्लेखन असलेल्या रामचरितमानस या महाकाव्याचे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.\nतुलसीदासांनी आपले बहुतेक आयुष्य वाराणसी आणि अयोध्या शहरात घालवले. तुलसी घाटाला वाराणसी नाव त्यांनी दिले गेले. त्यांनी वाराणसीमध्ये भगवान हनुमानाला समर्पित संकटमोचन मंदिराची स्थापना केली, ज्या ठिकाणी त्यांना देवतेचे दर्शन होते तेथे ते उभे असल्याचे मानले जाते. तुलसीदासांनी रामलीला नाटके सुरू केली , हे रामायणाचे लोक-नाट्य रूपांतर आहे.\nहिंदी , भारतीय आणि जागतिक साहित्यातील महान कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. तुलसीदास आणि त्यांच्या कलाकृतींचा भारतातील कला, संस्कृती आणि समाजावर व्यापक प्रभाव आहे आणि स्थानिक भाषा, रामलीला नाटके, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, लोकप्रिय संगीत आणि दुरदर्शन मालिका यामधून त्यांचे कार्य पोहचवले गेले.\nसंत तुलसीदास यांचा जन्म\nतुलसीदास यांचा जन्म १५३२ मध्ये उत्तर प्रदेश, राजपूर येथे हळशी आणि आत्माराम शुक्ल दुबे यांच्या घरी झाला होता. जन्माच्या वेळी, गोस्वामी पाच वर्षांच्या मुलाप्रमाणेच निरोगी होते आणि रडण्याऐवजी त्यांनी राम असे उच्चारले. या क्षणी, श्री रामांनी आकाशवाणी केली आणि दैवी मुलाचे नाव “रामबोला” ठेवले.\nसंत तुलसीदास यांचे बालपण\nबारा महिने पोटात राहिल्यानंतर तुलसीदासाचा जन्म झाला, जन्मत:च त्याच्या तोंडात सर्व बत्तीस दात होते, त्याची तब्येत आणि दिसणे पाच वर्षांच्या मुलासारखे होते, आणि तो रडला नाही, अशी आख्यायिका आहे. त्याच्या जन्माची वेळ पण त्याऐवजी राम उच्चारला. त्याच्या जन्माच्या वेळी घडलेल्या अशुभ घटनांमुळे, चौथ्या रात्री त्याला त्याच्या पालकांनी सोडून दिले होते.\nचुनियाने मुलाला तिच्या हरिपूर गावात नेले आणि साडेपाच वर्षे त्याची काळजी घेतली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. रामबोलाला एक गरीब अनाथ म्हणून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी सोडण्यात आले आणि भिक्षा मागण्यासाठी घरोघरी भटकले. असे मानले जाते की देवी पार्वतीने ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले आणि दररोज रामबोलाला खाऊ घातले.\nवयाच्या सहाव्या वर्षी, रामानंदांच्या मठातील वैष्णव तपस्वी नरहरीदास यांनी रामबोलाला दत्तक घेतले होते. रामबोलाला तुलसीदासांच्या नवीन नावाने विरक्त दीक्षा देण्यात आली.\nसंत तुलसीदास यांचे जीवन\nतुळशीदास यांच्या पत्नीचे नाव रत्नावली होते. तुलसीदास यांच्या मुलाचे नाव तारक होते. तुळशीदास आपल्या पत्नीशी उत्कट प्रेमळ होते. एक दिवसही तिच्यापासून विभक्त होणे त्याला शक्य नव्हते. एके दिवशी त्याची पत्नी तिच्या पतीला न सांगता वडिलांच्या घरी गेली. जेव्हा तुलसीदासांना हे समजले तेव्हा ते रात्री यमुना नदीच्या पलीकडे पत्नीला भेटण्यासाठी पोहून गेले. तुळशीदास चुकुन रात्री तिच्या सासरच्या घरी तिला भेटायला गेला. यामुळे बुद्धिमतीमध्ये लाज वाटली. रत्नावलीने यासाठी तुलसीदासांना फटकारले, आणि टिप्पणी केली की जर तुलसीदास तिच्या रक्ताच्या मांसाप्रमाणे देवाला अर्धा समर्पित असता तर त्याची सुटका झाली असती. या शब्दांनी तुळशीदास मनाला टोचले. तो क्षणभरसुद्धा तिथे थांबला नाही. त्याने घर सोडले आणि तपस्वी झाले. विविध तीर्थस्थळांना भेटी देताना त्यांनी चौदा वर्षे घालविली.\nसंन्यासानंतर, तुलसीद���सांनी आपला बहुतेक वेळ वाराणसी, प्रयाग, अयोध्या आणि चित्रकुट येथे घालवला परंतु इतर अनेक जवळच्या आणि दूरच्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी भारतभर अनेक ठिकाणी प्रवास केला, विविध लोकांचा अभ्यास केला, संत आणि साधूंना भेटले आणि ध्यान केले.\nसंत तुलसीदास यांचे कार्य\nतुळशीदास यांनी बारा पुस्तके लिहिली. हिंदीतील त्यांचे रामायण म्हणजेच राम-चरित-मानस हे सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी हनुमानाच्या मार्गदर्शनाखाली लिहिले आहे. हे रामायण उत्तर भारतातील प्रत्येक हिंदू घरात मोठ्या श्रद्धेने वाचले जाते आणि त्याची पूजा केली जाते. हे एक प्रेरणादायक पुस्तक आहे. तुलसीदास लिखित विनया पत्रिका हे आणखी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.\nसंत तुलसीदास यांच्यासंदर्भात असलेल्या आख्यायिका\nएकदा काही सामान चोरट्यांनी तुळशीदासच्या आश्रमात नेले. त्यांनी अंगणात निळ्या रंगाचे रक्षक पाहिले. त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण ठेवलेले त्यांनी गेटजवळ पहारा ठेवला. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे पहारेकरी त्यांच्यामागे गेले ते घाबरले. सकाळी त्यांनी तुळशीदासांना विचारले, आम्ही तुमच्या निवासस्थानाच्या गेटजवळ एक तरुण रक्षक त्याच्या हातात धनुष्य आणि बाण असलेला पाहिले. हा कोण आहे तुळशीदास गप्प राहून मनात हसले. त्यांना समजले की श्री राम स्वत: आपल्या वस्तूंच्या संरक्षणासाठी उभा आहे.\nएक दिवस एक खुनी आला आणि ओरडला, प्रेमापोटी मला भीक द्या. मी खुनी आहे. तुलसीदास यांनी त्याला आपल्या घरी बोलावले आणि श्रींना अर्पण केलेले पवित्र भोजन दिले आणि खुनी शुद्ध झाल्याचे घोषित केले. वाराणसीच्या ब्राह्मणांनी तुलसीदास यांची निंदा केली आणि म्हणाले, “मारेकरीचे पाप कसे मिटवता येईल आपण त्याच्याबरोबर कसे खाऊ शकता आपण त्याच्याबरोबर कसे खाऊ शकता जर शिवाचा पवित्र बैल नंदी खुनीच्या हातून खायचा, तर मग आपण केवळ तेच शुद्ध झाल्याचे मान्य करू. ” त्यानंतर मारेकरी मंदिरात नेण्यात आला आणि शिवाचा पवित्र बैल याने त्याच्या हातातून खाल्ले, ब्राह्मणांना लाज वाटली.\nएकदा तुलसीदास श्रीकृष्णाचे मंदिर पाहण्यासाठी वृन्दावनला गेले होते. कृष्णाचा पुतळा पाहून तो म्हणाला, “हे तुझ्या सौंदर्याचे मी वर्णन कसे करु जेव्हा तू धनुष्य आणि बाण आपल्या हातात घेशील तेव्हाच माझे डोके टेकते. ” श्री रामच्या रूपात श्रींनी श्री रामच्या रूपात धनुष्य बाणांसह प्रगट केले.\nअसे मानले जाते की तुलसीदासच्या आशीर्वादाने एकदा गरीब स्त्रीचा मृत पती पुन्हा जिवंत केला. तुलसीदास यांनी केलेल्या महान चमत्काराची माहिती दिल्ली येथील मोगल सम्राटास मिळाली. सम्राटाने संतला काही चमत्कार करण्यास सांगितले. तुलसीदास उत्तरले, “माझ्याकडे अलौकिक शक्ती नाही. मला फक्त राम नाव माहित आहे ”. सम्राटाने तुलसीदास यांना तुरूंगात टाकले आणि म्हणाला, “तू मला चमत्कार दाखवला तरच मी तुला सोडतो”. त्यानंतर तुळशीने हनुमानास प्रार्थना केली. राजाच्या दरबारात शक्तिशाली माकडांचे असंख्य ताफे दाखल झाले. प्रत्येक घरात आणि सम्राटाच्या हरममध्ये घुसून, लोकांना ओरबाडत आणि तटबंदीवरून विटा फेकल्या. सम्राट घाबरला आणि म्हणाला, “हे संत, मला माफ करा. मला आता तुझे मोठेपण माहित आहे ”. त्याने तुळशीला तुरुंगातून सोडले.\nसंत तुलसीदास यांचे साहित्यिक कार्य\nतुलसीदासांनी वाराणसीमध्ये प्रल्हाद घाटावर संस्कृतमध्ये काव्य रचण्यास सुरुवात केली. परंपरेनुसार त्यांनी दिवसा रचलेले सर्व श्लोक रात्री गायब होतात. हा प्रकार आठ दिवस रोज घडत होता. आठव्या रात्री, शिव – ज्यांचे प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी येथे आहे – यांनी स्वप्नात तुलसीदासांना संस्कृतऐवजी स्थानिक भाषेत कविता लिहिण्याचा आदेश दिला होता असे मानले जाते. तुलसीदास जागे झाले आणि त्यांनी शिव आणि पार्वती यांना आशीर्वाद दिलेले पाहिले. शिवाने तुलसीदासांना अयोध्येला जाऊन अवधीत काव्य रचण्याची आज्ञा केली.\nविक्रम १६३१ मध्ये, तुलसीदासांनी रविवारी, रामनवमीच्या दिवशी अयोध्येत रामचरितमानस रचण्यास सुरुवात केली . तुलसीदास स्वतः रामचरितमानसमध्ये या तारखेला साक्ष देतात. त्यांनी दोन वर्षे, सात महिने आणि सव्वीस दिवसांत महाकाव्य रचले आणि विक्रम १६३३ मध्ये विवाह पंचमीच्या दिवशी हे काम पूर्ण केले.\nसंत तुलसीदास यांचे निधन\nसंत तुलसीदास यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी १६८० मध्ये आपले नश्वर शरीर गंगा नदीच्या तीरावर सोडले. वाराणसी येथील गंगा नदीच्या अस्सी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nतुलसीदासजींना महान हिंदू कवी आणि संताचा दर्जा आहे आणि त्यांनी अनेक साहित्यकृती लिहिल्या आहेत. तुलसीदासजी हे ‘रामचरितमानस’ चे लेखक देखील आहेत आ��ि असे म्हणतात की हनुमानजींनी स्वतः संत तुलसीदासजींना ‘रामचरितमानस’ लिहिण्यात मदत केली होती. हनुमानजींनी त्यांना रामाच्या जीवनाविषयी सांगितले.\nतर हा होता संत तुलसीदास मराठी माहिती निबंध. मला आशा आहे की आपणास संत तुलसीदास हा निबंध माहिती लेख (Sant Tulsidas information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nसंत निवृत्तीनाथ महाराज माहिती मराठी, Sant Nivruttinath Information in Marathi\nहा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा 👍👍👍\nबैल पोळा मराठी निबंध\nवसंत ऋतु मराठी निबंध\nप्लास्टिक बंदी मराठी निबंध\nझाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध\nमाझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/08/08/2021/concluded-by-the-6th-session-webinar-of-the-national-federation-of-obcs/", "date_download": "2022-01-28T22:15:18Z", "digest": "sha1:VZ33QIUKERJ6WV6OOSCASQAHFS5VKZHZ", "length": 17961, "nlines": 179, "source_domain": "newsposts.in", "title": "ओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक न्याय दया | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi ओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक न्याय दया\nओबीसींची जनगणना करून ओबीसींना संविधानिक न्याय दया\nराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 6वे अधिवेश वेबिनार द्वारे संपन्न\nचंद्रपूर : जनगणनेत ओबीसीची स्वतंत्र नोंद करा आणि लोकसंख्येनुसार ओबीसींना त्यांचा संवैधानिक वाटा द्या, असा सूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सहाव्या अधिवेशनात उमटला. ७ ऑगस्ट या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या स्थापना दिवसांचे औचित्य साधून ओबीसी दिवस व मंडल दिवस म्हणून हे ऑनलाईन अधिवेशन पार पडले.\nअधिवेशनाचे ऑनलाईन उदघाटन आंध्रप्रदेशचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.ईश्वरया यांनी केले. अधिवेशनाचे समन्वयक म्हणून अमेरिकेवरुन डाॅ. हरी इपन्नापल्ली यांनी कामकाज साभांळले. गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ बबनराव तायवाडे, आ. डाॅ. नारायण मुंडे, महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डाॅ. अशोक जिवतोडे, इंडिया टुडे चे दिलीप मंडल, राजस्थान चे ॲड. एन.टी.राठोड, तामिळनाडूचे जी.करुणानिधी, राष्ट्रीय महासचिव सचिन राजुरकर, हंसराज जांगिड, डॉ. खुशाल बोपचे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनदीप राणा, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरथ, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शाम लेडे, पंजाबचे प्रजापती संघटनेचे जसपाल सिंग खिवा, तेलंगाणाचे श्रीनिवास जाजूला, तेलंगणा राष्ट्रिय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीनारायण, गोव्याचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष मधु नाईक, युवा प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, महिला अध्यक्ष कल्पना मानकर, सुषमा भड, रेखा बारहाते आदींचा सहभाग होता.\nन्या.व्ही. ईश्वरया म्हणाले, सरकारने ओबीसीची मागणी योग्यपणे समजून घ्यावी. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया करु नये. सर्व राज्य सरकारनी आणि केंद्राने एकञ बसुन लवकरात लवकर धोरण ठरवावे.\nडॉ. बबनराव तायवाडे यांनी प्रस्तावित भूमिका मानताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संघर्षाचा प्रवास मांडला. ओबीसीची जातनिहाय स्वतंत्र जनगणना व्हावी, त्या निकषानुसार आरक्षण मिळावे, केंद्रात ओबीसी कल्याण मंञालय स्थापन व्हावे, अशी मागणी केली. इंडिया टुडे चे दिलीप मंडल यांनी जनगणना झाल्यास काय फायदा होणार यांच्यावर प्रकाश टाकला, देशभरातून आणि राज्य राज्यातून लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ. अशोक जिवतोडे यांनी मंडल आयोग अहवाल २० वर्षानंतरही लागू न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. नारायण मुंडे यांनी जानेवारी पर्यंत ओबीसीचे हक्क न मिळाल्यास सरकार सोबत असहकाराचे आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. जसपाल सिंग खिवा पंजाब यांनीही मोठे आंदोलन उभारण्याची अपेक्��ा व्यक्त केली. सचिन राजुरकर यांनी लीड इंडिया फाऊंडेशनचे आभार व्यक्त करुन अधिवेशन यशस्वी झाल्याची भावना व्यक्त केली. सर्वांचे आभार मानले या सोबतच अन्य वक्त्याचीही भाषणे झाली. वेबिनारचा जगातील ओबीसी बांधवानी लाभ घेतला.\nPrevious articleआ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर\nNext articleघुग्घुस येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे उप विभागीय कार्यालय मंजूर करा : माजी सभापती – नितुताई चौधरी\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्य��� ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-ornaments-bindi-earrings/?add-to-cart=18052", "date_download": "2022-01-28T22:08:00Z", "digest": "sha1:AQ3XMT4UPSWEFGM2T7DR5SMS5V4GH3CF", "length": 17257, "nlines": 371, "source_domain": "sanatanshop.com", "title": "बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग !) – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t केसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय\t1 × ₹55 ₹50\n×\t केसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय\t1 × ₹55 ₹50\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “केसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय” has been added to your cart.\nHome / Marathi Books / आनंदी जीवनासाठी अध्यात्म / आचारधर्म\nबिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग \nनाकात मोत्याची नथ का घालतात \nकानात एकापेक्षा जास्त कर्णभूषणे का घालू नयेत \nटिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे अ��िक योग्य का \nएकमेकिंना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर का करावा \nआंबाडा किंवा वेणी यांत अलंकार घातल्याने स्त्रियांना कोणते लाभ होतात \nकर्णभूषणाला वरच्या किंवा खालच्या दिशेने साखळी लावण्याचे महत्त्व काय \nआदींमागील सूक्ष्म-स्तरावरील अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसा स्पष्ट करणारा ग्रंथ \nबिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग \nपरात्पर गुरू डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू (साै) अजंली मुकुल गाडगीळ\nBe the first to review “बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग \nयोग्य आहाराविषयी आधुनिक दृष्टीकोन\nआयुर्वेदानुसार दिनचर्येतील स्नानापासून झोपेपर्यंतच्या कृती आणि ऋतुचर्या\nकेसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय\nआयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून व्यायामापर्यंतच्या कृती\nकेसांत जटा होण्याची कारणे आणि त्यांवरील उपाय\nस्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.allinmarathi.com/2021/06/birthday-wishes-for-sister-in-marathi.html", "date_download": "2022-01-28T22:08:45Z", "digest": "sha1:MHRQLJEUP3JLJEALKND2OSVYSSVNFQFW", "length": 33129, "nlines": 146, "source_domain": "www.allinmarathi.com", "title": "50+ Birthday wishes for sister in marathi | बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा | birthday status for sister marath - All in marathi", "raw_content": "\n🎂🎊मोठ्या बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी.🎂🎊\n🎂🎈लहान बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी / little sister birthday wishes marathi.🎂🎈\nनमस्कार मित्रांनो, जर तुमच्या बहिणीचा वाढदिवस असेल आणि आपण आपल्या बहिणीसाठी वाढद���वसाच्या शुभेच्छा शोधत असाल तर आपल्यासाठी या पोस्टमध्ये birthday wishes for Sister in marathi चा मोठा संग्रह आम्ही घेऊन आलो आहोत. आज एक आनंदाचा क्षण आहे, आम्हाला माहित आहे की आज आपल्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि आपण तिला सर्वात प्रथम विश करू इच्छित आहात. मित्रांनो, आपण आपसात कितीही भांडण केले तरीसुद्धा भाऊ-बहीण नाते खूप विशेष आहे.\nBirthday status for sister marathi ला आपल्या बहिणीसह share करू शकता आणि तिचा वाढदिवस आणखी विशेष बनवू शकता. आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडेल आणि तुमच्या बहिणीचा वाढदिवस या मराठमोळ्या शुभेच्छानी अधिक स्पेशल बनेल.👍\nचेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको, तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको, आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो, हीच माझी ईच्छा, 🎂🎉वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छ.🎂🎉\nबहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. 🎂🍫माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫\nतुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे. परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी. 🎂🍬Happy Birthday di.🎂🍬\nताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🎂🎊वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🎊\nहरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. 🎂🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎉\nबहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. 🎂🍬ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍬\nकधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. 🎂🍧माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍧\nमला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. 🎂🎈माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈\nतू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस. 🍰🎉माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🎉\nमाझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🎊 तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.\nहे जग खूप सुंदर असते जेव्हा तू माझ्या सोबत असतेस. धन्��वाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 🎂💐माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊\nसूर्य प्रकाश घेऊन आला आणि चिमन्यां गाणे गायल्या फुलांन हसून तुम्हाला वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या 🎂🍬\nतुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद ,मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, 🍟🍬हॅपी बर्थडे सिस्टर. 🍝🍧\nदिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. 🎂🍬वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा.🎂🎊\nसोन्यासारख्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..\nमाझ्या मनातलं गुपित मी कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या 🎂🎉माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎉\nआई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला 🎂🍬वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🎊\nमित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎈\nजगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात. 🎈🍦Happy Birthday my Sister 🎈🍦\nतू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहिण आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. 🎂🍟माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍟.\nआनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा 🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..\nहिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू, माझ्या मनातलं सगळं ओळखणारी माझा सांताक्लॉज आहेस तू. 🎂🍧ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍧\nलोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु माझ्यासाठी माझा आदर्श नेहमी तूच राहिली आहेस. 🍩🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍩🎉\nमाझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो. 🍰🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🎈\nसौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो 🎂🎊happy birthday didi.🎂🎊\n🎂🎊मोठ्या बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी.🎂🎊\nहे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लहानपणी हात���त हात घालून वाढवलंस आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे. माझ्या लाडक्या 🎂🍦बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍦\nअभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा 🎂🍬ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍬\nमाझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. 🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तायडे.🎂🍫\nताई तू मनाने, विचाराने आणि सौंदर्याने किती श्रीमंत आहेस… तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे… 🎂❤ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂❤\nमाझी ताई आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे.. 🎂🍦ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂🍦\nमाझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आहेस तू, माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण आहेस तू, काय सांगू ताई माझ्यासाठी कोण आहेस तू…. 🎂🎊माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊\nआईने जन्म दिला, ताईने घास भरवला, सोबत नसताना आई, ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला. 🎂🍬अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍬\nहे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो. 🎂🎉अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🎉\nआई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू, बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू… माझं तर सगळं जीवनच आहेस तू..🎂🍬ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍬\nसर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण फक्त आंनदच सर्वकाही नसतो मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे 🎂🍫माझी बहीण.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी.🎂🍫\n🎂🎈लहान बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी / little sister birthday wishes marathi.🎂🎈\nसर्वात लहान असूनही कधीकधी तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस याचाच मला खूप अभिमान वाटतो. 🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद.🎂💐\nतू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. 🎂🍬 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.🎂🍬\nआपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे. तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🎂🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ��.🎂🎈\nतू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. 🍫🎉माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🍫🎉\nतुला छोटी असे नाव मिळाले असले तरी तुझ्या मनाचा आकार कधीही कमी झालेला नाही. तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे. 🎂🍬वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी. 🎂🍬\nजरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो तरीही शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन, कारण तू माझे हृदय आहेस. 🎂🎊हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर.🎂🎊\nमाझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण, तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. 🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉\nप्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते. 🎂🍬अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍬\nमाझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. 🎂🍫Happy Birthday Didi.🎂🍫\nआकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही. लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही. 🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…🎂\nफूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है🎂माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..🎂माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nदिवस आहे आज खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास 🎂दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..\nताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस, बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस. 🎂🎈तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..\nबहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड परीसारख्या 🎂🍫बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫\n येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो. 🎂🍫Happy Birthday my Sister.🎂🍫\nमाझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे. दिदी तुझ्या 🎂🍬वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.🎂🍫\nआपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला 🎂🍬 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍬\nप्यारी बहना… लाखों में मिलती है तुझ जैसी बहन, और करोड़ो में मिलता है मुझ जैसा भाई… 🎂हैप्पी बर्थ डे बहना…😂 सदा हँ���ती रहना…🍰\nजीवनाचा सर्व आंनद मिळो तुला बस तू फक्त पार्टी द्यायला विसरला नको .🍟🎂\nजिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या 🎂पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂\n🎁तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय… उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी 🎂💐फक्त शुभेच्छाच आणल्या… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂🎉\nजान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो, परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी 🎂🎊हॅप्पी बर्थडे दीदी.🎂🎊\nतुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे… म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल… 🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब.🎂\nतुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… 🎂💐लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💐\nपरमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली.. 🎂🍧माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍧\nआयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे 🎂🎁माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..\nतुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो, दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि 🎂💐शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..\nआनंदाने जावो प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र सुंदर असो, जेथे हि पडतील तुमची पावले तेथे फुलांचा पाऊस पडो 🎂💕हॅप्पी बर्थडे.🎂💕\nतू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस. तुला बहीण या रूपात माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार. तुझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो. 🎂🎊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎊\nआज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो. सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, 🎂🎈वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..\nबऱ्याच लोकांना बहिण नसते परंतु मी खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे. मी परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जावो दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो. 🍧🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🍧🎂\nतुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच तुझ्या सोबत असेन. ���🍬वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🍬\nमी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली आणि तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत. 🎂🍫वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫\nहे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… 🎂🍬माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🍬\nहजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा सोबत असते ते म्हणजे बहीण 🍰🍝हॅपी बर्थडे ताई.🍰🍝\nप्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा. 🎂🍟माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 50+बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday wishes for sister in marathi | birthday status for sister marathi. …………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 👍 धन्यवाद🙏..\nPlease :- आम्हाला आशा आहे की 50+बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday wishes for sister in marathi | birthday status for sister marathi. ……….. तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका……👍\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/khandesh/nandurbar-news/maharashtra-state-examination-council-deputy-commissioners-held-an-online-meeting", "date_download": "2022-01-28T22:07:50Z", "digest": "sha1:LGQA66WG35P6QIM2IUL7E3HZMCUENEQC", "length": 12437, "nlines": 93, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Maharashtra State Examination Council Deputy Commissioners held an online meeting", "raw_content": "\n१३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्त झालेल्या शिक्षकांची मागवली माहिती\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांनी घेतली ऑनलाईन बैठक\nनंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR\nदि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळेत नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांनी मुळ टीईटी प्रमाणपत्र (TET certificate) दि.७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश (Maharashtra State Examination Council) महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने काढले आहेत. गेल्या महिन्यात टीईटीच्या घोटाळयात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक झाल्यानंतर टीईटीचे मुळ प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे ‘सेटींग’ मध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे��े राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरिक्षक मुंबई (दक्षिण, पश्चिम, उत्तर), प्रशासन अधिकारी (म.न.पा/नपा./नप.) यांची काल दि.४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक आयोजित करण्यात आली होती.\nसदर बैठकित दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचार्‍यांची (प्राथमिक व उच्च प्राथमिक) माहिती व मुळ प्रमाणपत्रे, टीईटी अर्थात शिक्षक पात्रता प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nत्यानुसार उमेदवाराचे नाव, महाटीईटी बैठक क्रमांक, पेपर क्रमांक १ व २, उत्तीर्ण वर्ष अशी माहिती मागविण्यात आली आहे. सदर माहिती कालमर्यादित असल्याने दि.७ जानेवारी २०२२ पर्यंत समक्ष आपले अधिनस्त जबाबदार अधिकार्‍यामार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयास सादर करावीत.\nसदर कार्यवाही वरिष्ठ कार्यालयाचे निर्देशानुसार अतितातडीची असल्याने विलंब होणार नाही, याची सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी या बैठकीत केले आहे.\nसदर माहिती पुणे येथे ७ जानेवारीपर्यंत सादर करावयाची असल्याने जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी सदर माहिती आज दि.५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश संबंधीत शाळा व शिक्षकांना दिले आहेत.\nमहाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे सन २०१३ पासून टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात येत आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच संबंधीत उमेदवार शिक्षक बनण्यास पात्र ठरतात.\nमात्र, या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी अत्यल्प असल्यामुळे अनेक भावी शिक्षकांची पंचायत झाली आहे. त्यामुळे सदर परीक्षा उत्तीर्ण करुन देणारी दलालांची साखळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या यंत्रणेत निर्माण झाली होती.\nअगदी आयुक्तांपासून गावपातळीपर्यंतच्या अनेक दलालांनी या परीक्षेचा अक्षरशः बाजार मांडला होता. जिल्हयातील नंदुरबार, तळोदा, शहादा अक्कलकुवा, शेजारील दोंेडाईचा शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात अनेक दलाल कार्यरत आहेत.\nया दलालांचे थेट पुण्यापर्यंत लागेबांधे आहेत. सदर परीक्षा उत्तीर्ण करुन देण्यासाठी १ ते ३ लाख रुपयांचा ‘ रेट’ असल्याचे सांगण्यात येत���. सेटींग केलेल्या उमेदवारांना टीईटीचा पेपर कोरा ठेवण्यास सांगून पुणे येथे त्यांची उत्तरे भरली जात असल्याची माहिती उघड होवू लागली आहे.\nत्यामुळे आतापर्यंत अनेक उमेदवार सदर परीक्षा अशाचप्रकारे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयात दरवर्षी तीनशे ते चारशे उमेदवार अशाचप्रकारे सेटींगमध्ये उत्तीर्ण होत असल्याची चर्चा आहे. यातून कोटयावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nदरम्यान, दि.१७ डिसेंबर रोजी पुणे येथील पोलीसांनी टीईटी परीक्षेच्या घोटाळयाप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोटयावधी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.\nत्यांच्याकडून टीईटी संदर्भात अनेक धक्कादायक माहिती पोलीसांना मिळाल्याचे समजते. त्यामुळे आता पोलीसांनी चौकशी सुरु केली आहे. उमेदवारांनी स्वतःहून काही गैरप्रकार केला असल्यास तशी माहिती द्यावी, असे आवाहन पोलीसांनी केले होते.\nपरंतू अद्याप कोणताही उमेदवार पुढे आला नाही. म्हणूनच की काय आता महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर टीईटी परिक्षा उत्तीर्ण होवून नियुक्त झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली असून त्यांच्याकडून टीईटीचे मुळ प्रमाणपत्र, बैठक क्रमांक अशी माहिती ७ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nत्यामुळे ‘सेटींग’मध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता टीईटीच्या मुळ प्रमाणपत्रांमध्ये किती उमेदवार बोगस आढळतात की हे प्रकरणदेखील चौकशीत ‘मॅनेज’ होते हे लवकरच समजेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-10455", "date_download": "2022-01-28T23:38:38Z", "digest": "sha1:2HOHJRGWQV3C24T2KR7L7LJEWCJ5KY2F", "length": 10517, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदा? | Sakal", "raw_content": "\nऔद्योगिक सिलिकॉन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती एनसीएलचे डॉ. पुतला सुदर्शनम व चीनच्या शास्रज्ञांचे संशोधन\nठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदा\nपुणे, ता. २७ ः पुणे महापालिकेच्या सर्व ओपीडी संगणकाद्वारे जोडण्यासाठीची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून उभारण्यात येत आहे. पण महापालिका प्रशासनाकडून हे काम करण्यासाठी एका ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदा काढण्याचा घाट घातला जात आहे. येत्या १५ दिवसा���त ही निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.\nगाडीखाना येथून महापालिकेच्या सगळ्या ओपीडी यांना औषध पुरवठा केला जातो. त्यासाठी ओपीडीतील औषधांचा साठा संपला, ओपीडी मुख्य खात्याला तर मुख्य खाते गाडीखानाला कळविते. त्यानंतर त्या ओपीडीला औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये अनेकदा दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे ओपीडीमध्ये येणाऱ्या नागरिकांना वेळेत औषधे उपलब्ध होत नाही. अनेकदा एका ओपीडीमध्ये ज्या औषधांचा तुडवला असतो, तीच औषधे दुसऱ्या ओपोडीमध्ये पडून असता. यामध्ये समन्वय नसल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. तो टाळण्यासाठी आणि कोणती औषधांची अधिक गरज आहे, विनाकारण कोणत्या औषधांची खरेदी केली जात आहे, कोणत्या ओपीडीमध्ये औषधे मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे, यांची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी महापालिकेच्या सगळ्या ओपीडी आणि रुग्णालयातील औषधालय एका सॉफ्टवेअरच्या साहाय्याने जोडण्याची योजना आखण्यात आली होती. तसेच हे सगळे दवाखाने गाडीखाना येथील औषधांच्या मुख्य केंद्रांशी जोडले जाणार होते. केंद्रीभूत पद्धतीने हे काम करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आली होती,\nमात्र असे सॉफ्टवेअर स्मार्ट सिटीकडून विकसित करण्यात येत असल्यामुळे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ही योजना न राबविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच स्मार्ट सिटीकडून हे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम देखील सुरू आहे. असे असताना महापालिका प्रशासनाने स्वतःच्या स्तरावर हेच सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे एकाच कामासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी खर्च करणार असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.\nया सॉफ्टवेअरमुळे कोणत्या दवाखान्यात कोणत्या प्रकारचे औषध जास्त लागते, कोणत्या प्रकारच्या आजाराचे रुग्ण कोणत्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात येतात, कोणत्या भागात जास्त रुग्ण आहेत हे आणि अन्य अनेक डीटेल्स यामधून समजण्यास मदत होणार आहे. सॉफ्टवेअर निर्मितीसाठी ४० लाख रुपयांचा विशेष निधी प्रशासनाने मंजूर करून घेतला आहे. त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून, येत्या १५ दिवसांत ही निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.\n- राजेंद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t2813/", "date_download": "2022-01-28T22:33:15Z", "digest": "sha1:SSFGCB54U73XLCYKGOROKSRF3DSHB2GV", "length": 18478, "nlines": 105, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-पहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव", "raw_content": "\nपहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव\nAuthor Topic: पहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव (Read 2638 times)\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nपहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव\nपहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव\nराजन तावडे (अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती)\nजुलै-ऑगस्टमध्ये इंटरव्ह्यूचा सीझन सगळीकडे चालू असतो. कॉलेजमधून डिग्री घेऊन नवीन \"उमेदवार' सगळ्या MIDC मध्ये फिरत असतात. (अर्थात सोबत सर्टिफिकेटची बॅग आणि डोक्‍यात जोडीला भरपूर स्वप्नं) कित्येक जण गावातून स्वप्न बघत नोकरी शोधण्यासाठी शहरात येत असतात. मीसुद्धा त्यातला एक होतो. त्या वेळी मी घेतलेल्या (दिलेल्या नाही) कित्येक जण गावातून स्वप्न बघत नोकरी शोधण्यासाठी शहरात येत असतात. मीसुद्धा त्यातला एक होतो. त्या वेळी मी घेतलेल्या (दिलेल्या नाही) इंटरव्ह्यूची ही सत्यकथा आहे.\nही माझ्या करिअरच्या \"लहानपणीची' गोष्ट आहे. (तसं माझं करिअर अजून मोठे नाही, पण गोष्ट पुण्यातील असल्यामुळे थोडी पुणेरी भाषा) मी तेव्हा \"ट्रेनी इंजिनिअर' होतो. नोकरी शोधण्यासाठी पुण्याला आलो होतो. सर्टिफिकेटची बॅग घेऊन पुण्यातील रस्ते फिरत होतो. सगळ्या कंपन्यांमध्ये Bio-data देत होतो. गावी असताना गावाकडचे काका म्हणत- पुण्यात बजाज, टेल्कोत जा तिथे लगेच नोकरी मिळेल. खरी परिस्थिती अशी होती, की नोकरी राहिली दूर बजाज, टेल्कोचे सिक्‍युरिटी ऑफिसर कंपनीच्या गेटसमोर उभे राहू देत नसत.\nत्या वेळी स्वप्नं मात्र खूप बघत होतो. आपण रस्त्यावरून चाललो आहोत. आपल्याला \"कोणाच्या' तरी गाडीचा धक्का लागेल. आपण खाली पडल्यावर \"तुम्हाला लागलं तर नाही ना' असा मंजुळ आवाज येईल. नंतर तिच्या घ���ी जाऊन तिच्या मॅनेजर बाबाची ओळख होईल. दुसऱ्या दिवशी नोकरी पक्की' असा मंजुळ आवाज येईल. नंतर तिच्या घरी जाऊन तिच्या मॅनेजर बाबाची ओळख होईल. दुसऱ्या दिवशी नोकरी पक्की पण यापैकी काहीही झालं नाही. संघर्ष चालू होता. गावी फादर काळजी करत होते आणि इथे गॉडफादरचा पत्ता नव्हता\nजिंदगी बहोत तंग थी\nहमारी हिंमत देखो उसे हम आज भी हसीन कहते है\nइंटरव्ह्यू होत होते, पण यश मिळत नव्हते. त्या वेळी मोठा प्रश्‍न पडायचा, की इंटरव्ह्यू कसा द्यावा की आपल्याला यश मिळेल इंटरव्ह्यू घेणाऱ्याची नक्की काय अपेक्षा असते इंटरव्ह्यू घेणाऱ्याची नक्की काय अपेक्षा असते आम्हाला इंडस्ट्री अनुभव नसताना ते ट्रेनी इंजिनिअरकडून नक्की कसला अनुभव अपेक्षित धरतात आम्हाला इंडस्ट्री अनुभव नसताना ते ट्रेनी इंजिनिअरकडून नक्की कसला अनुभव अपेक्षित धरतात भरपूर प्रश्‍न आणि उत्तरे मात्र सापडत नव्हती. ही उत्तरे शोधण्यासाठी एखाद्या कंपनीच्या मॅनेजर किंवा डायरेक्‍टरचा आपण इंटरव्ह्यू घेतला तर.... अशी भन्नाट कल्पना डोक्‍यात आली. वपुंचं वाक्‍य आठवलं, \"तुमच्या भावना जर अत्यंत शुद्ध स्वरूपाच्या असतील तर पुढे कुणाशीही संवाद साधताना मागे सरकू नका. काल्पनिक भीतीने कधीही दूर राहू नका.' मी मग माझ्या \"Candidate` चा शोध सुरू केला. त्याच वेळी मला एका कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं.\nमी नेहमीप्रमाणे तयारी करून गेलो. मी तिथे गेल्यावर मला सेक्रेटरीने सांगितले, की माझा इंटरव्ह्यू डायरेक्‍टर घेणार आहेत. तयार राहा. तुम्हाला कल्पना आली असेल डायरेक्‍टर इंटरव्ह्यू घेणार म्हटल्यावर माझी काय स्थिती झाली असेल. त्यांच्या केबिनसमोर बसलो तेव्हा केबिनसमोर पाटीवर त्यांचे नाव व डॉक्‍टरेट (USA) वाचल्यावर मनात म्हटले केबिनमध्ये ट्रेनी इंजिनिअर व USA Dr. चा सामना रंगणार बहुतेक.\nडायरेक्‍टरनी सर्व क्षेत्रांतील प्रश्‍न विचारले. कॉलेज प्रोजेक्‍ट, सेमिनारवर, माझ्या अनुभवाबद्दल विचारले. काही प्रश्‍न डोक्‍यावरून जात होते, तर काही मी हिमतीने अडवत होतो व उत्तरे देत होतो. त्यातला एक प्रश्‍न होता, 'Which steel used in industries`` असलेले स्टील सांगितले, 'Mild steel, Stainless steel & En Steel.`` त्यांचा लगेच प्रश्‍न आला, 'What is EN steel`` आणि माझी दांडी उडाली. इंटरव्ह्यू संपला. नेहमीप्रमाणे त्यांनी कळवतो, असे सांगितले.\nडायरेक्‍टर खूप चांगले व्यक्ती वाटले. त्यांनी मला भर��ूर वेळा सांभाळून घेतले. मी लगेच ठरविले, की इंटरव्ह्यू घ्यायला हा चांगला \"Candidate` आहे. आपल्याला त्यांच्याशी संपर्क वाढवावा लागेल; पण कसं पुढे जाणार हा मोठा प्रश्‍न होता. इतक्‍यात मला आठवले, की त्यांनी आपल्याला एक प्रश्‍न विचारला होता EN Steel बद्दल. त्याचे उत्तर आपण शोधून काढले तर आपल्याला त्यांच्याशी बोलायची संधी मिळेल. पुढचे दोन दिवस मी ब्रिटिश लायब्ररीमध्ये EN Steel चा शोध घेतला व एका संदर्भ पुस्तकात मला EN steel चा शोध लागला. मी लगेच डायरेक्‍टरना फोन केला व त्यांच्याशी बोललो. (त्याआधी त्यांच्या सेक्रेटरीबरोबर नाही आहेत, मीटिंगमध्ये आहेत, बिझी आहेत असा खो-खो खेळावा लागला. त्याला इलाज नाही.) त्यांचा माझा झालेला संवाद सांगतो.\n'Good Evening sir, राजन तावडे. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला होता. तुम्ही मला एक प्रश्‍न विचारला होता, what is En steel आज मला ब्रिटिश लायब्ररीमध्ये त्याचे उत्तर सापडले. EN म्हणजे Emergency Number. जर्मन लोकांनी या स्टीलचा दुसऱ्या महायुद्धात शोध लावला, पण त्यांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी EN - Emergency Number असे स्टील सीरिजला नाव दिले.'' एका फटक्‍यात मी सर्व सांगून टाकले.\n'Good job,`` डायरेक्‍टरनी मला सर्टिफिकेट दिले. खूप बरे वाटले.\n'तुम्ही बिझी आहात का मला तुमच्याशी बोलायचे होते.'' माझी नम्र सुरवात.\n'बोला'' डायरेक्‍टरांचा ग्रीन सिग्नल.\n'सर, मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यावयाचा आहे.'' माझा डायरेक्‍ट ऍटॅक.\n'इंटरव्ह्यू...'' डायरेक्‍टरांचा मोठा पॉझ.\n'इंटरव्ह्यू म्हणजे मला काही प्रश्‍न विचारायचे होते माझ्या करिअरबद्दल. तुमचा सल्ला हवा आहे.'' माझे स्पष्टीकरण.\n'सध्या प्रोजेक्‍टचे काम चालू आहे व मी खूप बिझी असतो,'' डायरेक्‍टरांचा गुगली.\n'सर मला फक्त १० मिनिटे हवी आहेत तेपण तुमच्या सोयीनुसार,'' मी चिकट्या. (सभ्य भाषेत \"जिद्दी\n'एक मिनिट मी डायरी बघतो,'' डायरेक्‍टरचा पुन्हा ग्रीन सिग्नल.\n'तुम्ही डायरी बघा नाही तर पंचांग बघा, मला तुमची १० मिनिटे पाहिजे म्हणजे पाहिजे,'' हे मी डायरेक्‍टरना नाही तर मनातल्या मनात म्हणालो.\nत्यांनी काही मिनिटे मला \"फोन संगीत' ऐकवले.\n\"तुला शनिवारी वेळ आहे का'' या त्यांच्या नम्र प्रश्‍नाने मी उडालो. 'विद्या विनयेन शोभते' हा पहिला धडा फोनवर मिळाला.\nअखेर त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला वेळ मिळाली.\nमी इंटरव्ह्यूसाठी प्रश्‍नावली तयार केली. त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी सल्ले, त्यांचा ट्रेनी इंजिनिअर ते डायरेक्‍टरचा करिअर प्रवास, इंजिनिअरसाठी असलेल्या संस्था, मासिके इत्यादी विषयांवर बोलायचे ठरविले.\nइंटरव्ह्यू खूप छान झाला. अर्धा तास त्यांनी वेळ दिला. ते पण खुशीने स्वतःचे अनुभव सांगत होते. ते म्हणाले, 'मी ट्रेनी इंजिनिअर असताना खूप चुका केल्या व शिकलो. आता डायरेक्‍टर झाल्यावर मला जास्त काळजी घ्यावी लागते कारण माझी चूक पकडणारा कुणी नाही. मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हा वाटायचं मी अर्धा इंजिनिअर झालो. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा कळले इंजिनिअरिंगला आता कुठे सुरवात झाली आहे.''\n'इंटरव्ह्यू खरा तर उमेदवार जेव्हा केबिनमध्ये येतो तेव्हापासून सुरू होतो आणि उमेदवार केबिनमधून बाहेर गेल्यावर संपतो. आमची \"तयार' नजर उमेदवाराच्या सगळं बोलणं, हालचाली, सगळं टिपत असते. तुम्ही 5 फूट असाल 5 फूट सांगा, 6 फूट असाल तर फसाल. ट्रेनी इंजिनिअरमध्ये सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. ट्रेनी इंजिनिअरला कॉलेज प्रोजेक्‍टमधील माहिती पाहिजे. तुमच्या क्षेत्रातील सिद्धान्त माहिती पाहिजेत.''\nया इंटरव्ह्यूमुळे मला खूप फायदा झाला. माझ्या क्षेत्रातील चांगला संदर्भ मिळाला. माझा आत्मविश्‍वास वाढला. ज्या केबिनमध्ये मी इंटरव्ह्यू देताना दडपणाने बसत असे तिथे मी आत्मविश्‍वासाने बसू लागलो. अशा वेळी मोठ्या माणसाच्या (स्वतःच्या क्षेत्रात \"बाप' असणाऱ्या) सल्ल्यामुळे तुम्हाला नेहमी आधार मिळतो व करिअर घडवायला स्फूर्ती मिळते.\nपहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: पहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव\nRe: पहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव\nपहिला इंटरव्ह्यू - एक सॉलिड अनुभव\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2630/", "date_download": "2022-01-28T22:26:51Z", "digest": "sha1:ZXT5L2H2DHDLUV6KDZEXLGRHRAROFUH4", "length": 4572, "nlines": 81, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......", "raw_content": "\nकुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......\nकुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......\nकुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......\nकुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......\nहसता हसता डोळे अलगद भरुनही येतील\nबोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन\nकावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही\nकुणीतरी आठवणं काढ��य, बाकी काही नाही......\nरस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता\n\"एका\" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता\nअवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल\nस्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल\nभिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही\nकुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......\nमोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल\nजुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल\nदिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास\nपावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास\nघाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही\nकुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......\nजेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका\nघरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता\nचेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे\nबोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे\nसांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही\n\"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......\"\nकुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......\nकुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mhlive24.com/breaking/mi-32-inch-smart-tv-is-available-on/", "date_download": "2022-01-28T22:12:41Z", "digest": "sha1:ZYWDFM6YIRBYRFG4GR2EA7JOM22SCE24", "length": 13144, "nlines": 109, "source_domain": "mhlive24.com", "title": "Discount Offers On Mi TV's : फ्लिपकार्टवर चार हजारांत मिळतोय Mi चा 32-इंचाचा स्मार्टटीव्ही | Mhlive24.com", "raw_content": "\nHome/ब्रेकिंग/Discount offers on Mi TV’s : फ्लिपकार्टवर चार हजारांत मिळतोय Mi चा 32-इंचाचा स्मार्टटीव्ही\nDiscount offers on Mi TV’s : फ्लिपकार्टवर चार हजारांत मिळतोय Mi चा 32-इंचाचा स्मार्टटीव्ही\nMHLive24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- सध्या बहुतांश लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. अमेझॉन, फ्लिपकार्ट या ईकॉमर्ससाईट्वर जास्त पसंदी असते. विविध सूट, ऑफर देखील या साईटवर मिळतात. आता फ्लिपकार्टवर एक नवीन सेल सुरू झाला आहे, ऑनलाइन शॉपिंग साइट्स वेळोवेळी अनेक नवीन सेल देत राहतात.(Discount offers on Mi TV’s )\nआता फ्लिपकार्टवर टीव्ही डेज सेल सुरू झाला आहे, जो 1 डिसेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्त मिळत आहे. या सेलमध्ये Mi, OnePlus, Realme आणि Samsung च्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम डील मिळत आहेत.\nजर तुम्ही जुना टीव्ही बदलून नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य संधी आहे. Mi चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही अतिशय स्वस्तात विकत घेता येईल. हे तुम्हाला फक्त 4 हजार रुपयांमध्ये मिळू शकते. चला जाणून घेऊया कसे…\nMi 4A Pro 32 इंच HD रेडी स्मार्ट Android TV ऑफर आणि सू��\nMi 4A Pro 32 इंच HD रेडी स्मार्ट Android TV ची लॉन्चिंग किंमत 19,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट सेलमध्ये टीव्हीवर 20% डिस्काउंट आहे. म्हणजेच हा टीव्ही 15,999 रुपयांना उपलब्ध आहे. परंतु बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरद्वारे, तुम्ही अधिक स्वस्तात टीव्ही खरेदी करू शकाल. चला जाणून घेऊया कसे…\nतुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला रु.800 ची सूट मिळेल. म्हणजेच स्मार्ट टीव्हीची किंमत 15,199 रुपये असेल. यानंतर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्याचा वापर करून टीव्हीची किंमत आणखी कमी होईल.\nMi 4A Pro 32 इंच HD रेडी स्मार्ट Android TV वर एक्सचेंज ऑफर\nMi 4A Pro 32 इंच HD रेडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या टीव्हीची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तेव्हाच तुम्हाला 11 हजारांपर्यंत सूट मिळेल. तुम्ही फुल ऑफ मिळवण्यात यशस्वी झाल्यास तुम्हाला 4,199 रुपयांत स्मार्ट टीव्ही मिळेल.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nPost Office Scheme : 3 लाख जमा करा अन् महिन्याला मिळवा इतके पैसे, पोस्टाची ही योजना पाहाच\nBuisness Idea : खरेदी करा फक्त 850 रुपयांची ही मशीन, घरबसल्या करा तुफान कमाई\nBank Account : मृत व्यक्तीच्या बँकेत ठेवलेल्या पैशावर कोणाचा अधिकार, जाणून घ्या काय म्हणतात नियम\nElectric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर शेकडो किलोमीटर धावतील\n 40 हजार रुपयांपेक्षा कमी कमी किंमत असणाऱ्या या 4 इलेक्ट्रिक स्कूटर्स\nMutual Funds : 2 नवीन फंड झाले लॉन्च, किमान 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक\nSBI Toll free Number : स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा नंबर ठेवा लक्षात , घरबसल्या पूर्ण होतील अनेक कामे\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nShare Market : शेअर मार्केटमधून करायचीय भरपूर कमाई तर तज्ञांनी सुचवलेला हा स्टॉक ठरू शकतो तुमच्यासाठी फायदेशीर\nCryptocurrency Update : स्वस्त असणाऱ्या ‘या’ क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आताच्या किंमती\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\nMidcap Stocks to Buy : मिडकॅप क्षेत्रातील ‘या’ 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, मिळेल तुफान परतावा\n7th Pay Commission : 18 महिन्यांच्या DA थकबाकीवर सरकारकडून नवीन अपडेट , सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणार तब्बल 2 लाख रुपये\nSBI Bank Rule Change : SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ नियम\nMutual Fund : ‘ह्या’ म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सबचतीसह मिळतोय बंपर रिटर्न, 5 वर्षांत 1 लाखाचे झाले 3 लाख\nStock to Buy : तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर RBL बँकेवर ब्रोकरेजची नजर, मिळू शकतो तब्बल 35% मजबूत परतावा\n‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मध्ये राम अवतार भारद्वाज हे वाजपेयींच्या भूमिकेत.\nजीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन\nकाजल अग्रवाल रजनीकांतबरोबर चित्रपट करणार \nमेस्सीच्या अर्जेंटिनाचा दारुण पराभव\nमल्ल्याकडून कर्ज परतफेडीवरून ईडीचा बँकांना झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newsposts.in/03/08/2021/100-result-of-janata-career-launcher-history-repeats-itself/", "date_download": "2022-01-28T22:20:52Z", "digest": "sha1:BBYYSRPRMCJFZOHOPX7BUTCD654COIHO", "length": 15840, "nlines": 181, "source_domain": "newsposts.in", "title": "जनता करीअर लॉंचरचा १००% निकाल, इतिहासाची पुनरावृती कायम | Newsposts.", "raw_content": "\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी ��ार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\nHome Marathi जनता करीअर लॉंचरचा १००% निकाल, इतिहासाची पुनरावृती कायम\nजनता करीअर लॉंचरचा १००% निकाल, इतिहासाची पुनरावृती कायम\n• बारावी विज्ञान शाखेतील निकालाची उत्कृष्ठ परंपरा कायम\n• विज्ञान शाखेचा निकाल १००%\n• सर्वात जास्त विद्यार्थी प्राविण्य प्राप्त व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण\nचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणी उच्च माध्यमिक मंडळाने शासन निर्णयानुसार बारावीचा सत्र २०२०-२१ चा निकाल आज (दि.३) ला जाहिर केला. यानुसार याहीवर्षी जनता करीअर लॉंचरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी निकालाची उत्कृष्ठ परंपरा कायम ठेवली आहे. जनता करीअर लॉंचरचा निकाल १००% इतका लागलेला आहे.\nजनता करीअर लॉंचरमधून विज्ञान शाखेची कु. सिध्दी राजेश तडसे (९६%), कु. अंजली अनिल निकोडे (९५.६६%), कु. समृध्दी खेडीकर (९४.८३%), कु. अंकिता दुर्गे (९४.३३%), कु. अंजली बनसोड (९३.६६%), राहुल वर्टी (९३.५०%), सुरेश खाडे (९३.०५%), कु. प्रणौती तळोधिकर (९२.६६%), कु. वसूधा वराटे (९२%), अनिस वाघाडे (९२%), कु. सन्युक्ता बावणे (९१.६६%), युगम कूकडे (९६.६६%), कु. पुजा वडस्कर (९१.५०%), कु. मृदुला पांगुल (९१.०३%), अजय संखारी (९१%) गुण प्राप्त करुन प्राविण्य प्राप्त झालेले आहेत. ४७ विद्यार्थ्यांनी ९०% हून जास्त गुण घेवुन प्राविण्य प्राप्त केलेले आहे. तर ८०% हून अधिक गुण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येत आहे.\nजनता करीअर लॉंचरच्या निकालाने आकृष्ठ होवून चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, नागपुर या जिल्ह्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेशित होतात. व सर्वच पालक तथा विद्यार्थी लॉंचरला प्रथम पसंती देतात. संस्थेच्या या शाखेच्या माध्यमातून आजतागायत अनेक विद्यार्थी इंजिनीअरींग व मेडीकल कोर्सेस करीता प्रवेशित झालेले आहे.\nप्राविण्य प्राप्त वि��्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. सुभाष, उपप्राचार्य प्रा.सौ. के.ए. रंगारी, जनता करीअर लॉंचरचे प्रा. लिलाधर खंगार, प्रा. नितिन कुकडे, प्रा. प्रेमा झोटींग तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.\nPrevious articleस्वयंरोजगाराचे धडे देणारा गुरु समाजाचा गौरव – आ. किशोर जोरगेवार\nNext articleजनता महाविद्यालय व जनता करीअर लॉंचरने राखली बारावीत यशाची उत्तम परंपरा\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nचंद्रपूर : विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार...\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर...\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर जळाले…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकर��� केले जाईल.\nअपराध, अपराधी और जांच ऐजन्सियों पर हावी राजनीति\n‘ समीर – मलिक – आर्यन ‘ ईमानदार अवसर होना क्या…\nमुश्किल में समीर वानखेड़े, NCB टीम के पूर्व मुंबई पुलिस ने…\nचाँदनी चौक से लेकर चिंतामणि कॉलेज तक पानी का छिड़काव करें…\nबड़ी कार्रवाई : तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार संध्या खोडे की जाँच…\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन\nऐन दिवाळीत पिपरी (देशमुख) येथील रोजंदारी मजुर विठ्ठल मोहीतकर यांचे घर…\nकोरोनाने कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने निराधार झालेल्या कुटुंबियाला आर्थीक मदत\nकामगारांची अंधारातील दिवाळी काँग्रेस नेत्यामुळे प्रकाशमय झाली\nआज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन\nधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95-2000-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B.html", "date_download": "2022-01-28T21:44:04Z", "digest": "sha1:KVEL5BUHJRLTUJ2JDBBFQ7JE3ULQZDCF", "length": 11420, "nlines": 117, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "विनामूल्य पॅक: +2000 वेक्टर लोगो | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nविनामूल्य पॅक: +2000 वेक्टर लोगो\nफ्रॅन मारिन | | लोगो, संसाधने\nकोणत्याही ग्राफिक डिझायनरकडे असलेल्या मोठ्या ब्रँड लोगोची शक्तिशाली बँक असणे आवश्यक आहे वेक्टर स्वरूपात. हे खूप महत्वाचे आहे कारण जसे मी नेहमी म्हणतो, हे शेवटी मोठ्या प्रमाणात बचतीत अनुवादित करते. तुमच्यापैकी किती जण लोगो शोधण्यात व फक्त जेपीजी किंवा पीएनजी स्वरूपात फायली शोधण्यात वेडा झाले नाहीत नक्कीच बरेच, म्हणूनच मी हे मेगा पॅकेज मोठ्या संख्येने उच्च गुणवत्तेच्या पर्यायांसह, दोन हजाराहून अधिक खासकरणासह सादर करतो. होय, आपण ते बरोबर वाचले आहे, 2.000 पेक्षा जास्त वेक्टर लोगो.\nया पॅकेजचे लेखक (विवि सुरेझ डी मॅजिकल आर्टस्टुडिओ), 112 एमबी (संकुचित स्वरूपात 38 एमबी) मध्ये एकत्रित झाला आहे आणि असंख्य ब्रॅंड आणि इतर आहेत जे कदाचित तसे नसतात परंतु कोणत्याही परिस्थितीत खात्यापेक्षा अधिक संसाधने असणे कधीही दुखत नाही. ते उत्तम ���्रकारे वर्णक्रमानुसार लावले गेले आहेत जेणेकरून आपल्याला आपला लोगो शोधण्यात काही किंमत लागणार नाही.\nसामग्री डाउनलोड करण्यासाठी, आपल्याला यावर क्लिक करावयाचे आहे दुवा तेथे आपण डाउनलोड बटणावर प्रवेश करू शकता आणि ते आपल्याला मेगा सर्व्हरवर घेऊन जाईल. पाच सेकंदांच्या जाहिरातीनंतर आपण वरच्या उजव्या कोपर्‍यातील बटणावर क्लिक करून हे वगळू शकता. शेवटी आपण फाईल डाउनलोड करू शकता. येथून आम्ही आपल्याला लेखकाच्या पृष्ठात प्रवेश करण्यास प्रोत्साहित करतो, कारण सत्य हे आहे की तिने खूप परिश्रम केले आहेत. मला फक्त अशी आशा आहे की आपण त्याचा आनंद लुटला असेल आणि आपल्याला सामग्रीमध्ये प्रवेश करण्यास किंवा इतर कोणत्याही प्रश्नांमध्ये काही समस्या असल्यास, आम्हाला एक टिप्पणी द्या.\nलक्षात ठेवा की आपण विशेष प्रभावांवर दोन अतिशय मनोरंजक पॅकमध्ये प्रवेश देखील करू शकता येथून:\nविशेष प्रभाव: जाहिरात एजन्सीसाठी स्तर.\nव्यावसायिक विशेष प्रभावांसाठी अ‍ॅक्शन पॅक.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » संसाधने » लोगो » विनामूल्य पॅक: +2000 वेक्टर लोगो\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nनमस्कार फ्रॅन, मी तुमच्या शब्दांचे खरोखर कौतुक करतो आणि अर्थातच माझ्या संकेतस्थळावरील दुव्याबद्दल, हे जाणून आम्हाला आनंद झाला की आम्ही सहकार्‍यांमध्ये एकमेकांना मदत करतो, मी पाहिलं आहे की आपण मनोरंजक सामग्री देखील सामायिक केली आहे, आपला एक चांगला ब्लॉग आहे, ज्यातून एक शुभेच्छा माद्रिद ;-)\nअनप्लॅश: दर 10 दिवसांनी विनामूल्य आणि व्यावसायिक वापरासाठी 10 उच्च-गुणवत्तेचे फोटो\nडिस्ने चि��्रपटांना प्रेरणा देणारे रॉयल किल्ले\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-05/segments/1642320306346.64/wet/CC-MAIN-20220128212503-20220129002503-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}