diff --git "a/data_multi/mr/2019-43_mr_all_0299.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-43_mr_all_0299.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-43_mr_all_0299.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,620 @@ +{"url": "https://www.dainikprabhat.com/railway-officer-arrested-for-taking-bribe/", "date_download": "2019-10-23T12:25:48Z", "digest": "sha1:FJ6TC5MMZTGJX5UJ56XZTGUPTA3AKBM4", "length": 12044, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले | Dainik Prabhat", "raw_content": "\nरेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले\nसीबीआयची कारवाई कागदपत्रे परत देण्यासाठी स्वीकारले तीन हजार\nसातारा – रेल रोको आंदोलन केल्यानंतर अटक केलेल्या संशयितांची कागदपत्रे परत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एम. आय. बागवान याला सीबीआयच्या पुणे येथील अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री रंगेहात पकडले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बागवान याच्या कोल्हापुरातील घरावरही छापा टाकला.\nयाबाबत माहिती अशी, रेल्वे पोलीस दलातील उपनिरीक्षक एम. आय. बागवान हा गेल्या दोन वर्षांपासून क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशन येथील कार्यालयात कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी एका संघटनेने रेल रोको आंदोलन केले होते. त्यावेळी बागवान याने आंदोलकांना अटक केली होती. त्याने संशयितांकडून पॅनकार्डसह अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. संशयितांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने बागवान याला कागदपत्रे परत करण्याची विनंती केली. मात्र, बागवानने त्या बदल्यात संबंधितांकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर संबंधिताने पुणे येथे सीबीआयच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवली.\nसीबीआयच्या पथकाने बुधवारी सायंकाळी पाच वाजता क्षेत्र माहुली येथे रेल्वे स्टेशनवरील कार्यालयात सापळा रचून बागवानला तीन हजारांची लाच घेताना पकडले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला शासकीय वसाहतीमधील घरात नेले. त्या घराची झाडाझडती घेण्यात आली. बागवान हा मुळचा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. त्याच्या कोल्हापुरातील घराचीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. मात्र, तेथे काहीही आक्षेपार्ह सापडले नसल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nकोल्हापूरात भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक\nकोल्हापुरात ३९ गावठी बॉम्बचा साठा जप्त, दोघांना अटक\nकिती बळींनंतर लोकप्रतिनिधींना जाग येणार\nपोलिसांसाठी कालबध्द कार्यक्रम आखणार : शहा\nचिखलात फळ्या टाकून केली मतदानाची सोय\nजिल्ह्यात 6,500 पोलिसांची गस्त\nपौड पोलिसांकडून 410 जणांवर कारवाई\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कामशेतमध्ये पोलिसांचे संचलन\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nसार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीज\nअणुऊर्जा विभागासाठी 16,925 कोटी रुपयांची तरतूद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-23T13:13:03Z", "digest": "sha1:TZGVRJZNASAT4DEUGDNZELWHZMTN6ION", "length": 28129, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (8) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (6) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nमहाराष्ट्र (23) Apply महाराष्ट्र filter\nस्वच्छ भारत (19) Apply स्वच्छ भारत filter\nमहापालिका (15) Apply महापालिका filter\nनरेंद्र मोदी (11) Apply नरेंद्र मोदी filter\nपर्यावरण (10) Apply पर्यावरण filter\nराजकारण (9) Apply राजकारण filter\nपुरस्कार (8) Apply पुरस्कार filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (7) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनगरसेवक (7) Apply नगरसेवक filter\nनिवडणूक (7) Apply निवडणूक filter\nपुढाकार (7) Apply पुढाकार filter\nजिल्हा परिषद (6) Apply जिल्हा परिषद filter\nठिकाणे (6) Apply ठिकाणे filter\nसोशल मीडिया (6) Apply सोशल मीडिया filter\nनवी मुंबई (5) Apply नवी मुंबई filter\nमंत्रालय (5) Apply मंत्रालय filter\nसंघटना (5) Apply संघटना filter\nआज पडणार मतदानाचा पाऊस\nनागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना आणण्यासाठी...\nसणासुदीच्या हंगामात ई-स्कूटर्सवर विशेष सवलती\nमुंबई : भारत सरकारच्या \"मेक इन इंडिया' उपक्रमाला अनुसरून इलेक्‍ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी ई-स्कूटर्सवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. ओकिनावा स्कूटर्स, हीरो इलेक्‍ट्रिक या कंपन्यांनी ग्राहकांसाठी लकी ड्रॉ...\nगिधाड संवर्धनाचा इंडोनेशियात गौरव\nमहाड (बातमीदार) : इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शिकारी पक्षीगण संवर्धन परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यातील गिधाड संवर्धन कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. भारतीय गिधाडांवरील रायगड जिल्ह्यातील गिधाड प्रकल्पांवर पक्षीतज्ज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी या परिषदेत स्लाईड शोद्वारे आपले सादरीकरण केले...\nरवींद्र ठाकरे नवे जिल्हाधिकारी\nनागपूर : जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अधिसूचना निघाल्यानंतर मुद्‌गल यांची बदली करण्यात आल्याने प्रशासनात मोठा चर्चेचा...\nप्लास्टिक बॉटल द्या, कचरा डबा घेऊन जा\nठाणे : कितीही नाही म्हटले तरी रोज���्या वापरात प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश असल्याने आजही शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे. आपल्या घरातील प्लास्टिकचा आपणच पुनर्वापर करून कचरा निर्मितीवर काही प्रमाणात आळा आणू शकतो. याच कल्पनेतून ठाण्यातील \"विसेक इंडिया' या संस्थेने नागरिकांना...\nविधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची पूर्वतयारी\nजालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...\nट्रेनची लेट झाल्यास नाही येणार कंटाळा\nनवी दिल्ली : ट्रेन सुटणे, उशीरा येणे, रद्द होणे ही आजकालच्या धकाधकीच्या जीवनातील सर्वसाधारण बाब झाली आहे. अशावेळी ट्रेनची प्रतीक्षा करणे प्रवाशांना खूप कंटाळवाणे होऊन जाते. विशेषतः लहान मुलांसाठी ही खूप मोठी समस्या ठरते. मात्र, आता ट्रेन कितीही उशिराने आली तरीही मुलांना कंटाळवाणे वाटणार नाही. कारण...\nएका भरारीची ‘सारस’कथा (अभिमन्यू काळे)\nएकीकडं माळढोकसारखे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, सारस पक्ष्यांबाबतच्या एका उपक्रमानं सकारात्मक चित्र तयार केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या केवळ चारवर आली असताना, या पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. प्रशासन, पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी यांच्या...\nस्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nटेकाडी (जि. नागपूर) : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या केंद्र शासनाच्या धोरणाला सद्यःस्थितीत कन्हान नगर परिषदे अंतर्गत गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील स्वछता कर्मचारी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून...\nयुवकांसाठी दिशादर्शक उपक्रम (संदीप वासलेकर)\nमहाराष्ट्रातल्या युवकांना दिशा मिळण्यासाठी आणि आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ज्या उपक्रमांचा फायदा होईल अशा काही उपक्रमांची माहिती या सदरातून पूर्वी वेळोवेळी सविस्तररीत्या प्रसिद्ध झालेली आहे. त्यातल्याच काही निवडक उपक्रमांची ही पुन्हा एकदा थोडक्यात ओळख. मी स्वतःला काही बाबतींत स���दैवी समजतो. समाजात...\nmanvswild : पंतप्रधान मोदींची 'जंगल सफारी'; 'डिस्कव्हरी इंडिया'वरून होणार प्रदर्शित\nनवी दिल्ली : चहा विक्रेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते व गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवास सर्वसामान्यांना माहीत आहे. पण आता लवकरच त्यांचा नवा व अनोखा पैलू दिसणार आहे. मात्र त्यासाठी 12 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दिवशी रात्री नऊ...\nलोकहिताच्या राजकारणाची संघर्षकथा (संतोष शेणई)\nलोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...\nनेतृत्वाच्या जडणघडणीला नवा आयाम\nपुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम करण्यात आले. \"बेसलाईन सर्व्हे'नुसार जिल्ह्यासाठी मिळालेले उद्दिष्टपूर्तीचे काम खऱ्या अर्थाने यंदा एप्रिलमध्ये पूर्ण झाले आहे. गाव हागणदारीमुक्‍तीचे केवळ कागदी घोडे नाचविले जात असून, प्रत्यक्षात...\nस्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक स्वच्छता मोहीम\nकल्याण : महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानकात आज शनिवार ता 22सप���टेंबर रोजी कल्याण मधील बिर्ला कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. तर रेल्वेच्या मुंबई विभागीय...\n'स्वच्छ रेल, स्वच्छ भारत' मोहीम कल्याणमध्ये सुरू\nकल्याण : देशातील सर्वांत अस्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत नाव आल्यामुळे टीकेच्या केंद्रस्थानी सापडलेल्या कल्याण रेल्वेस्थानकातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आता स्वच्छता मोहिमेसाठी कंबर कसली आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या कालावधीत \"स्वच्छता हीच...\nस्वच्छ रेल, स्वच्छ भारत मोहिमेला कल्याणमध्ये सुरवात\nकल्याण : महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा देशभरात साजरी करण्यात येणार असून, कल्याण रेल्वे स्थानकात आज (ता. 15) स्वच्छ रेल, स्वच्छ भारत मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी कल्याण रेल्वे स्थानक मधील विविध...\nस्वच्छ शाळा पुरस्कारातही लातूर पॅटर्न\nलातूर : विद्यार्थ्यांवर शालेय जीवनातच स्वच्छतेचे संस्कार रूजवण्यासाठी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या स्वच्छ शाळा पुरस्कारात जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील जाऊ (ता. निलंगा) व बावची (ता. रेणापूर) येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळांनी...\nवसतीगृहाच्या विद्यार्थींनींनी पोलिसदादांना बांधल्या राख्या\nगोंडपिपरी जि. चंद्रपूर - विविध सण समारंभ शांततेत अन सुव्यवस्थेत पार पडावा म्हणून पोलिस बांधव रात्रंदिवस एक करतात. सारा समाज सण साजरा करीत असतांना पोलिसबांधव कर्तव्यावर असतात. अशातच रक्षाबंधनच्या दिवशी वसतीगृहातील विद्यार्थीनींनी गोंडपिपरी पोलिसांना सुखद धक्का दिला. नागरिकांच्या रक्षणाची हमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090211/lv13.htm", "date_download": "2019-10-23T13:14:03Z", "digest": "sha1:TQ45XZZEK24DXE3SKVPBAIZIUZ6WIY7S", "length": 4969, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशिरढोण ग्रामस्थांचा रस्ता रोकोचा इशारा\nइचलकरंजी, १० फेब्रुवारी / वार्ताहर\nकृष्णा नळपाणी योजनेच्या बेकायदेशीर जोडणी घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा ठराव संमत झाल्यावर शिरढोण गावातील ग्रामस्थांनी नगराध्यक्षा व पाणीपुरवठा सभापतींचा निषेध नोंदवून मंगळवारी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर टाकवडे गावचे सरपंचांनी रास्ता रोको आंदोलनात टाकेवडेकरांचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण करून पाण्याची बेकायदा जोडणी घेणाऱ्यांवर कारवाई करण्यास आपली ना नसल्याचे सांगितले. तर नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी पिण्यासाठी पाणी देण्यास नकार नाही पण शेतीसाठी बेकायदेशीर जोडणी केल्यास त्यावर कारवाई करण्याचा पुनरूच्चार केला. या घटना, आरोप प्रत्यारोपांमुळे या प्रश्नाच्या वादाने पुन्हा उचल खाल्ली आहे.\nनगराध्यक्षा आवाडे, टाकवडेचे सरपंच श्री.मुल्ला, शिरोळचे माजी सभापती प्रकाश पाटील यांनी पालिकेत संयुक्तरित्या निवेदन केले. श्री.मुल्ला म्हणाले, कृष्णा योजनेची जलवाहिनी गावातून गेल्यामुळे आम्हाला पालिकेकडून दररोज सव्वा दोन लाख लिटर्स पाणी पुरवठा होतो. तो कमी पडत असल्याने त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. इचलकरंजी पालिकेशी आमचे संबंध चांगले असल्याने याप्रश्नी आंदोलन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.\nनगराध्यक्षा आवाडे म्हणाल्या, कृष्णा योजनेच्या गळतीचा त्रास शहरासह टाकवडे, शिरढोण गावाला होतो हे खरे आहे. गळतीची समस्या मिटवण्यासाठी पालिकेने सुजल योजनेचा प्रस्ताव दाखल केला आहे. पिण्यासाठी दोन्ही गावांना पाणी देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. शिरढोण गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मीटरप्रमाणे पाणी देण्याची पालिकेची तयारी आहे. निषेध, रास्ता रोको करून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी समक्ष चर्चा केली पाहिजे. जलवाहिनीचे व्हॉल्व्ह ढिले करून पाणी घेण्याचा प्रकार बंद करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A4/", "date_download": "2019-10-23T13:06:17Z", "digest": "sha1:GZESZB55TDGGJOLLJ5IRF56W26V2DSM3", "length": 16549, "nlines": 228, "source_domain": "irablogging.com", "title": "पूरग्रस्ताचे मनोगत... - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nनमस्कार, मी प्रेरणा. एक पूरग्रस्त महीला.\nखरं तर कुठून सुरुवात करावी कळत नाहीये. मी अनुभवलेला महापूर म्हणजे एक भयाण वास्तविक अनुभव आहे. आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू होता. घरी मी, माझे पती, दोन मुलं आणि सासू सासरे असे एकूण सहा जण. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात आनंदाने राहायचो. गावातचं आमचे किराणा दुकान, त्यावरच सगळा संसाराचा गाडा चालतो. पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पंचगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे हे एव्हाना कळाले होतेच पण ही नदी आमची देवता धोक्याची पातळी ओलांडून असं रौद्र रूप धारण करून आमचे अख्खे संसार एका क्षणात स्वतःच्या पोटात सामावून घेईल असं मुळीच वाटलं नव्हतं. पाहता पाहता आजुबाजूच्या गावात पाणी शिरायला सुरवात झाली, काहींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आम्ही सगळी परिस्थिती टिव्हीवर बघून घाबरलो होतो. नंतर लाइट नसल्याने काय चाललंय काही कळत नव्हतं. आमच्यावर कुठल्याही क्षणी ही परिस्थिती ओढाविणार हे माहित होते. रात्र रात्र झोप लागत नव्हती. कधीही आपल्याला इथून सुरक्षित ठिकाणी जावं लागेल म्हणून आम्ही सतर्क होतोच पण आतापर्यंत पै पै साठवून उभ्या केलेल्या ह्या घराचं काय मोठ्या उत्साहाने घरात एक एक वस्तू घेतली, संसार सजविला पण आता जीवाची पर्वा करत घराचा विचार न करता सगळं सोडून कुठल्याही क्षणी जावं लागणार होतं. ही वेळ यायला फार काही उशीर लागला नाही. अचानक आमच्या गावातही पाणी शिरले, लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची धडपड सुरू झाली, बरेच बचाव कार्य करणाऱ्या तुकडीची पथके सुरक्षा जॅकेट, बोट घेऊन गावात पोहोचले. आमचं किराणा दुकान आधीच पाण्याखाली गेले होते. इतका सगळा किराणा माल आता कवडीमोल झाला होता, ज्यावर संसार अवलंबून तेच क्षणात वाहून गेले. आम्ही आहे त्या अवस्थेत सुरक्षा पथकाच्या मदतीने एका शाळेत पोहोचलो. घर असं नजरेपुढे पाण्याखाली जाताना बघून अंतर्बाह्य रडू फुटले होते पण त्या क्षणी घरातल्या प्रत्येकाचा जीव जास्त महत्वाचा होता. घरी परत कधी येणार याची शाश्वती नव्हती शिवाय परत आल्यावर घराची काय अवस्था झालेली असेल याचा विचारही करवत नव्हता.\nगेल्या दोन दिवसांपासून लाइट नव्हती त्��ामुळे फोन बंद, कुणाशीही काही संपर्क नाही. नातलग सगळे काळजीत पडले होते. शाळेत आसरा घेतलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तीस वर्षांनंतर अशी परिस्थिती आमच्या गावावर आली होती तिही जास्त भयाण स्वरूपात. काही ठिकाणांहून खाण्यापिण्याचे पॅकेट, ब्लॅंकेट, कपडे अशी मदत मिळत होती. घरात सगळं असूनही आज आमचा संसार उघड्यावर आला होता. यापेक्षा मोठे दुःख काय असणार ना….आपला जीव वाचला याच समाधान मानावं की आल्या परिस्थितीवर रडावं अजूनही काही कळत नाहीये. हा महापूर, पंचगंगेचे रौद्र रूप कधी शांत होणार माहीत नाही. सतत देवाचा धावा करत आम्ही सगळे परिस्थिती शांत व्हावी म्हणून प्रार्थना करत आहोत. एक एक क्षण आता जड जात आहे. हा सगळा अनुभव खूप भयंकर आहे, होतं नव्हतं सगळं क्षणात नष्ट झालं. परिस्थिती शांत झाल्यावर नव्याने सुरुवात करणेही आता खूप जास्त अवघड आहे.\nया सगळ्यात दोष तरी कुणाला द्यावा.\nया पुरामुळे कितीतरी मुक्या प्राण्यांना, पक्षांना जीव गमवावा लागला. गुरे ढोरे हंबरडा फोडत काही तरी सांगू पाहत आहेत, सगळीकडे नुसताच हाहाकार पसरलाय.\nआता फक्त देवाकडे आम्ही एकच प्रार्थना करतोय की पावसाला, नदीच्या प्रवाहाला शांत करत आमचं आयुष्य आम्हाला परत दे. आम्हाला आमच्या घरी जाऊ दे. ही परिस्थिती पूर्ववत कधी होणार माहीत नाही पण जे काही आम्ही अनुभवतोय ते खरंच खूप भयानक आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप असं उघड्या डोळ्यांनी पाहणे, अनुभवणे फार अवघड आहे.\nखरंच किती भयानक आहे ना सगळं. आयुष्यभर राबून उभा केलेला संसार क्षणात पाण्याखाली जाताना बघून काय वाटत असेल या सगळ्यांना .\nआपला अख्खा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाचा शिकार बनला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती तर अधिकच भयानक आहे. अनेक बचाव पथक, नागरिक या परिस्थितीत मदतीला तत्पर आहेत. शक्य ती मदत करत प्रत्येक जण एकमेकांना आधार देत आहे. जे प्रत्यक्षात या परिस्थितीत अडकले त्यांच्या मनाचा विचार केला तर खरंच खूप वाईट वाटतंय.\nअशा परिस्थितीत आपण प्रत्येकाने शक्य ती मदत केली तर खारीचा वाटा उचलल्या सारखे होईल.\nहा लेख लिहिण्यामागे हेतू म्हणजेच आपल्या आजूबाजूला ओढावलेल्या या संकटाची तीव्रतेची जाणिव प्रत्येकाला होत आपल्याकडून शक्य ती मदत आपण करावी.\n© अश्विनी कपाळे गोळे\nसात समुद्रा पारच्या एका नाविकाची गोष्ट…\n���्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nएक आगळं वेगळं व्हॅलेंटाईन.. ...\nस्वतःसाठी जगा… एकदा प्रयत्न करून तर बघा ...\nजिवलगा…..तू धावू नको रे उगा \nजबाबदारीच ओझ.. पुरुषांच्या नजरेतून.. (भाग 2) ...\nआठवण या दिवसांची ……..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2019-10-23T13:20:06Z", "digest": "sha1:7FQ7ZACJ7XMWDCFTTBCVGPRF2PKV5UJA", "length": 32978, "nlines": 225, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: एक जून!", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nशुक्रवार, १ जून, २०१२\nआज एक जून… माझ्या बाबांसह त्यांच्या पिढीतील कित्येक लोकांची ऑन रेकॉर्ड जन्मतारीख.. शिक्षणाच्या प्रवाहात नव्यानं सामील झालेल्या, देशातल्या पहिल्या पिढीचे हे खंदे शिलेदार.. अडाणी, मोलमजुरी करून जगणाऱ्या गरीब आईबापाच्या पोटी जन्मलेल्या या पोरांना आणि त्यांच्या आईबापाला किंवा त्यांनाही कधी आपली जन्मतारीख नोंद करून ठेवावी, असं वाटलं नाही किंवा त्यांना त्यापूर्वी त्याची गरजही भासत नसे. यातली दुसरी गोष्ट अशी की, आरोग्याबद्दलच्या जाणीवांविषयी अज्ञान, आरोग्य सुविधांची वानवा, पैशांची चणचण आणि डॉक्टरकडं जाण्याची भिती या कारणांमुळं मुलं जगण्याचा दरही कमी होता. चार-चार, पाच-पाच वर्षांची मुलंही छोट्या-मोठ्या आजारांनी दगावत. माझ्या वडलांची मोठी भावंडंही अशी चार-सहा वर्षांची होऊन दगावली. शेवटी नवसानं जगलेल्या (अशी आजीची भावना) माझ्या वडलांना आजीनं अगदी तळहातावरच्या फोडासारखं जपलं.\nअशा परिस्थितीत कोण कशाला मु��ांच्या जन्माच्या नोंदी करत बसेल पण या पिढीला शिक्षणाची संधी मिळाली. त्यांच्या गावातले गुरूजी, गावात फेरफटका मारून जी मुलं इकडंतिकडं नुसतीच खेळत किंवा उनाडक्या करत बसत, त्या मुलांना कधी हटकून, तर कधी बखोटीला पकडूनच शाळेत घेऊन जात. अशी मारुन मुटकून मिळालेली ही संधी असली तरी ती किती मोलाची होती, याची जाणीव ज्यांना झाली, त्यांनी शिक्षणाची कास कधीही सोडली नाही आणि शक्य तेवढी प्रगती साधली. ज्यांना झाली नाही, त्यांचंही काही नुकसान झालं नाही. शिक्षकांच्या दबावाखाली जितकं शिकले, तितका त्यांचा फायदाच झाला. असो पण या पिढीला शिक्षणाची संधी मिळाली. त्यांच्या गावातले गुरूजी, गावात फेरफटका मारून जी मुलं इकडंतिकडं नुसतीच खेळत किंवा उनाडक्या करत बसत, त्या मुलांना कधी हटकून, तर कधी बखोटीला पकडूनच शाळेत घेऊन जात. अशी मारुन मुटकून मिळालेली ही संधी असली तरी ती किती मोलाची होती, याची जाणीव ज्यांना झाली, त्यांनी शिक्षणाची कास कधीही सोडली नाही आणि शक्य तेवढी प्रगती साधली. ज्यांना झाली नाही, त्यांचंही काही नुकसान झालं नाही. शिक्षकांच्या दबावाखाली जितकं शिकले, तितका त्यांचा फायदाच झाला. असो विषय जन्मतारखेच्या नोंदींचा होता. जी मुलं शाळेत ज्या वर्षी दाखल करून घेतली जात, त्याच्या आधी अंदाजे पाच सहा वर्षं वजा करून त्यांच्या जन्माचं वर्ष शाळेच्या रेकॉर्डमध्ये नोंदलं जाई; सर्वांची जन्मतारीख मात्र असे- 1 जून विषय जन्मतारखेच्या नोंदींचा होता. जी मुलं शाळेत ज्या वर्षी दाखल करून घेतली जात, त्याच्या आधी अंदाजे पाच सहा वर्षं वजा करून त्यांच्या जन्माचं वर्ष शाळेच्या रेकॉर्डमध्ये नोंदलं जाई; सर्वांची जन्मतारीख मात्र असे- 1 जून (शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस (शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस\nह्या जन्मतारखेला अनुसरूनच या विद्यार्थ्यांचं पुढचं प्रत्येक रेकॉर्ड निर्माण होत गेलं. माझे बाबा, दोन वर्षांमागं रिटायर सुद्धा त्याच अनुषंगानं झाले. म्हणजे त्यांनीही ते रेकॉर्ड ॲक्सेप्ट केलं, असं म्हणता येईल. (दुसरा पर्याय तरी कोणता होता) मात्र, साधारण सात-आठ वर्षांपूर्वी एक असा प्रसंग घडला की, आम्ही त्यांची अस्सल जन्मतारीख शोधण्याच्या अगदी जवळपास पोहोचलो, म्हणजे अगदी पुराव्यानिशी, मात्र आम्हाला त्यात सपशेल अपयश आलं आणि आमची मोठी निराशा झाली, त्याची ही कथा\nतसं, माझ्य��� आजीच्या सांगण्याप्रमाणं, ‘गांधीबाबाला मारलं त्येच्या फुडच्या सालात, आखितीनंतर दोन मासानं आवशेनंतर चार-पाच रोजानं’ असा कधी तरी माझ्या बाबांचा जन्म झाला. तिच्या माहितीवरनं जन्मसाल 1949 एवढं फिक्स झालं तरी तारीख-महिना शोधायच्या नादाला काही आम्ही लागलो नव्हतो. पण, एकदा उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही सवयीप्रमाणं स्टोअर रूममध्ये जुनी कागदपत्रं, मासिकं असं सॉर्टिंग करत होतो. काही रद्दी करावी आणि महत्त्वाची जपून ठेवावी, असा हेतू होता. त्याचबरोबर लगे हाथों, बाकीचंही साहित्य तपासत होतो. (अशाच एका मोहिमेत मला बाबांचा मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामधला ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पहिल्या पानावर छापून आलेला फोटोही सापडला होता.) या वेळी बाबांच्या हाती माझ्या आजोबांचे काही दस्तावेज असलेला एक छोटा बॉक्स आला. तो त्यांनी जपून ठेवला होता. पण, मी त्यातली कागदपत्रं पाहण्याचा हट्ट धरला. बाबांनीही अलगद उघडून मला एकेक कागद दाखवायला सुरवात केली. त्यात आजोबांच्या मोडी हस्ताक्षरातली एक पानं पिवळी पडलेली पॉकेट डायरीही होती. आजोबांचं मोडी हस्ताक्षर अतिशय सुरेख होतं. त्या डायरीत कित्येक नोंदी होत्या. आजोबा बँड पथकात कलाट (क्लॅरोनेट) वाजवायचे. कंत्राटंही घ्यायचे. बहुतेक नोंदी त्याच्याशी संबंधितच होत्या. कुणाकडून रुपाया ॲडव्हान्स घेतल्याच्या, साथीदारांना त्यांचा वाटा दिल्याच्या, तर कुणाकडून पावली उसनी घेतल्याच्या तर कुणाची उधारी भागवल्याच्याही नोंदी त्यात होत्या. त्यावेळी त्यातली एक तारीख पाहून अचानक एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ती डायरी बाबांच्या जन्माच्या वर्षाचीच होती. मग आम्ही अगदी एकेक पानावरच्या नोंदी बारकाईनं पाहायला सुरवात केल्या. पानापानाला आमची अधीरता वाढत होती. कुठंतरी आजोबांनी अगदी पानाच्या कोपऱ्यात का असेना, काही तरी लिहून ठेवलं असेल, असं अगदी शेवटचं पान पलटेपर्यंत वाटत राहिलं. पानागणिक बाबांची आणि माझी, अशी दोघांचीही अस्वस्थता वाढत गेली. डायरीत आम्हाला अगदी विडीकाडीचा, चुरमुऱ्याचा अगदी पै-पै चा हिशेब पाहायला मिळाला, पण आम्हाला हवी असलेली नोंद मात्र मिळाली नाही. या क्षणी डोळ्यांत पाणीच येणं बाकी राहिलं. कधीही उद्विग्न न होणारे माझे बाबाही म्हणाले, ‘काय बघ आमचा बाबा बिडीचा सुद्धा हिशोब ठेवणाऱ्या या माणसाला एवढं लिहाय��ा येत असूनही एक तारीख लिहायचं जमलं नाही.’ आणि आम्ही जड अंतःकरणानं ती डायरी त्या पेटीत पुन्हा बंदिस्त केली. हा प्रसंग माझ्या मनाच्या कोपऱ्यात कायमचा बंदिस्त होऊन गेला. दर एक जूनला त्या प्रसंगाची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. आणि त्याचवेळी माझ्या बर्थ सर्टिफिकेटच्या फाइलमध्ये मागच्या पॉकेटमध्ये सापडलेल्या चिठोऱ्यावर बाबांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली माझी जन्मतारीख आणि अगदी जन्मवेळेचाही मला उलगडा होतो.\nबाबांची जन्मतारीख न सापडल्यानं फारसा काही फरक पडला नाही, पण सापडली असती तर निश्चितपणे पडला असता. मनुष्यामध्ये आपल्या मुळांचा शोध घेण्याची प्रवृत्ती अगदी जन्मजात असते. प्रत्येक जण आपापल्या परीनं हा शोध घेत असतो. या शोधाच्या वाटा वेगवेगळ्या असतात. कुणाचा धार्मिक, कुणाचा आध्यात्मिक, कुणाचा शास्त्रीय, कुणाचा सामाजिक, कुणाचा मानववंशशास्त्रीय तर कुणाचा सांस्कृतिक असा प्रत्येकजण या मुळाचा, स्वत्वाचा, ‘को अहं’चा शोध घेतच असतो. आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर तो घेण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे तो भौतिक स्वरुपाचा होता, पण त्यातून आम्हाला मिळणारा आनंद हा अवर्णनीय स्वरुपाचा असता. पण, तसं झालं नाही. यात आम्हाला आजोबांना दोष देण्याचं काही कारणही नाही. मुलाचा जन्म ही काही त्या काळात फार काही मोठी साजरीकरणाची बाब नव्हती. एक नैसर्गिक किंवा नित्याची सांसारिक बाब म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडं पाहिलं असेल. असं पाहणारे त्या काळातले ते काही एकटेच नव्हते. म्हणून तर रेकॉर्डवर एक जून हा वाढदिवस असणाऱ्या सर्वाधिक व्यक्ती आपल्या देशात आहेत. त्या सर्वांचंच त्यांच्या वाढदिवसाबद्दल मनःपूर्वक अभिष्टचिंतन\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे २:१७ म.पू.\nvijay १ जून, २०१२ रोजी २:५३ म.पू.\nAlok Jatratkar १ जून, २०१२ रोजी ४:१२ म.पू.\nबाबांच्या वतीनं आपल्या शुभेच्छांचा मी नम्रपणे स्वीकार करतो. धन्यवाद\nSunil Ghume १ जून, २०१२ रोजी ४:१३ म.पू.\nइंटरेस्टिंग... तुमच्या शोध मोहिमेला सलाम. आणि हो, बाबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा...\nAlok Jatratkar १ जून, २०१२ रोजी ४:३० म.पू.\nधन्यवाद सुनील. मनापासून आभार\nजय जाधव १ जून, २०१२ रोजी ५:०१ म.पू.\nव्वा आलोक.. आतापर्यंत तू अनेक फर्स्टपर्सन लिहीली असशील हे मात्र.. बेस्ट ऑफ द बेस्ट किंवा याहून सुंदर नाहीच...क्या बात है.. आमच्या काकांना वाढदिवसाच्या मन:��ूर्वक शुभेच्छा...योगायोग म्हणजे माझ्या आई-वडीलांचा आज लग्नाचा पन्नासावा वाढदिवस..\nAlok Jatratkar १ जून, २०१२ रोजी ११:३० म.उ.\nअजय, मित्रा मनापासून धन्यवाद तुझ्या आई-वडिलांचेही सुवर्णमहोत्सवी अभिनंदन आणि शतकमहोत्सवासाठी शुभेच्छा\nshantanushinde १ जून, २०१२ रोजी ७:१३ म.पू.\nसर्वात प्रथम सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा \nमाझ्या वडिलांचीही कागदोपत्री नोंद असलेली जन्मतारीख ‘१ जुनच’ आहे... पण तुझ्यासारखेच ४-५ वर्षांपूर्वी त्यांची जुनी पेटी चाळत असताना माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांची जन्मानंतर लगेचच बनविलेली व मोडीलिपीत लिहिलेली जन्मकुंडली सापडली. त्यावर त्यांची जन्मतारीख होती..”२२ फेब्रुवारी १९४८” सर्वांनाच खूप आनंद वाटला. तेंव्हापासून आम्ही त्यांचा वाढदिवस २२ फेब्रुवारीलाच साजरा करतो...\nAlok Jatratkar १ जून, २०१२ रोजी ११:३२ म.उ.\n तुझा आनंद अगदी स्वाभाविक आहे. खरं सांगू, तुझा हा किस्सा ऐकला आणि बँकेत किंवा घरी भेटणारे दाढीधारी आणि सदैव हसतमुख काका जसेच्या तसे डोळ्यासमोर आले. तुझं अभिनंदन आणि धन्यवाद\nसर्वप्रथम काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा....\nमित्रा खूप छान ... खूपच छान... १ june आणि असंख्य जन्म तारखा हा विषय मलाही नेहमीच भुरळ घालत होता ..म्हणूनच या विषयावर काहीतरी लिहावं असा विचार आजच सकाळी डोक्यात आला होता ... सकाळीच या विषयावर चर्चा करत होतो आणि आता तुझा ब्लॉग वाचून बरं वाटलं... तुझ्या कडे सांगण्यासारख बरंच काही होत... खूप सहज आणि एकदम इंटरेस्टिंग अश्या पद्धतीनं तू या तारखेची गम्मत तर सांगितलीच शिवाय त्यामागचं सामाजिक विश्लेषण हि खूप छान मांडलस .... खूप छान मित्रा ... keep it up ....\nAlok Jatratkar १ जून, २०१२ रोजी ११:३४ म.उ.\nतुम्हासारख्या मित्रांच्या सदिच्छा आणि सहकार्य या बळावरच काही लिहिण्याचं आणि शेअर करण्याचं धाडस करतोय. आपल्या प्रेमाची साथसंगत अशीच राहो, ही कामना. हो, आणि शुभेच्छांबद्दल बाबांच्या वतीनं धन्यवाद\njagdish ३ जून, २०१२ रोजी १२:५३ म.पू.\nबाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबांना खरी जन्मतारीख माहीत नाही, याची खंत वाटण्याची गरज नाही. इतिहास, भूगोल, काळ, वेळ प्रगतीच्याआड येत नाही, हेच खरे आहे. त्यासाठी बाबांना लाख लाख सलाम.\nAlok Jatratkar ४ जून, २०१२ रोजी ४:२६ म.पू.\nखरंय, जगदीश. पण खंत जन्मतारखेची नाहीयेच मुळी. शोधाच्या इतक्या जवळ जाऊनही पदरी आलेल्या अपेक्षाभंगाचं ते ��रं दुःख आहे. धन्यवाद\njameer kazi ३ जून, २०१२ रोजी ६:५० म.पू.\nAlok Jatratkar ४ जून, २०१२ रोजी ४:३१ म.पू.\nजमीर, तुझा किस्सा ऐकून खरंच बरं वाटलं. तुला त्यावेळी काय वाटलं असेल, याचा मी निश्चित अंदाज लावू शकतो. त्या क्षणाच्या जवळ जाऊन मी परत फिरलो आहे. तुझी आठवण शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद\nNilesh Bansode १ जून, २०१३ रोजी ६:१० म.पू.\nबाबांच्या जन्माची कहाणी......सुंदर...हृद्यस्पर्शी........खर तर भारतात १ जून हा फादर्स दे म्हणून साजरा करण्याची सुरवात करायला हवी,....अस हा लेख वाचल्यानंतर वाटत............\nबाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...\nAlok Jatratkar ३ जून, २०१३ रोजी ३:११ म.पू.\nसर, आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह रा���्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nris-will-now-get-aadhaar-card-immediately/", "date_download": "2019-10-23T12:23:39Z", "digest": "sha1:FO6YRH4DLJN5TS4D2ZWNAJEM4YJMCI6F", "length": 11628, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनिवासी भारतीयांना आता तात्काळ मिळणार आधार कार्ड | Dainik Prabhat", "raw_content": "\nअनिवासी भारतीयांना आता तात्काळ मिळणार आधार कार्ड\nकेंद्र सरकारची महत्वपुर्ण घोषणा\nनवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट असलेल्या अनिवासी भारतीयांना त्यांचे आधार कार्ड बनवण्यासाठी अनेक समस्यांना आजपर्यंत सामना करावा लागत होता. परंतु, आता यासर्व कटकटीपासून अनिवासी भारतीयांची सुटका होणार आहे. कारण यापुढे अर्ज दाखल केल्यानंतर लगेच अनिवासी भारतीयांना आधार कार्ड मिळू शकणार आहे. याविषयीची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल�� आहे.\nअनिवासी भारतीयांना आपले आधार कार्ड मिळवण्यासाठी आता 180 दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. उलट, अनिवासी भारतीयांना आता तत्काळ प्रभावाने आधारकार्ड मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अनिवासी भारतीयांना त्वरित आधार कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची अधिसूचनाही जारी केली आहे. केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, एनआरआय लोकांना भारतात आल्यावर आधार कार्ड मिळू शकेल. तथापि, हा नियम वैध भारतीय पासपोर्ट असणाऱ्या अनिवासी भारतीयांनाच लागू असणार आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या अधिसूचनेत असेही नमूद केले आहे की अधिसूचना जारी झाल्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून हा नियम त्वरित लागू होणार आहे.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\n‘या’ भारतीय कंपनीने बनविले जगातील सर्वात महागडे चॉकलेट; गिनीज बुकमध्ये नोंद\nपीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nपाण्याचे नियोजन राष्ट्रवादीच करू शकते\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताचं चोख प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/05/congress-morcha.html", "date_download": "2019-10-23T12:41:35Z", "digest": "sha1:2T2H6WDCBG2RZHGXGJLNYTX3PTJLNWPF", "length": 5569, "nlines": 61, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचा गुरुवारी मोर्चा - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचा गुरुवारी मोर्चा\nदरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचा गुरुवारी मोर्चा\nमुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये भाजपा सरकारने केलेल्या अन्यायकारक भरमसाट दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, २४ मे रोजी सकाळी ११ वाजता भव्य मोर्चा कलिना हायवे ते कलेक्टर ऑफिस, वांद्रे पूर्व, मुंबई येथे काढण्यात येणार आहे.\nमुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये सर्व प्रमुख काँग्रेस नेत्यांची बैठक सोमवारी पार पडली. त्यामध्ये हा भव्य मोर्चाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला निरुपम यांच्यासह माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरणसिंग सप्रा, अशोक जाधव व मधू चव्हाण, मुंबई काँग्रेस महिला अध्यक्षा डॉ. अजंता यादव आणि सरचिटणीस भूषण पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संजय निरुपम म्हणाले की, संपूर्ण भारत देश पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने त्रस्त आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलचा दर संपूर्ण भारतात मुंबईमध्ये सर्वात जास्त आहे. मुंबईत पेट्रोल ८४ रुपये आणि डिझेल ७२ रुपये मिळत आहे, ही मुंबईकरांची अक्षरश: पिळवणूक आणि लूट होत आहे. मुंबईकरांनी असे कोणते पाप केले आहे म्हणून हे भाजपा सरकार मु��बईकरांना त्रास देत आहे भाजपा सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये का आणत नाही भाजपा सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये का आणत नाही असा सवालही त्यांनी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sunny-leone-prank-video-on-fake-bloody-hand-goes-viral-mhmj/", "date_download": "2019-10-23T13:07:57Z", "digest": "sha1:5YI4WOFGAMQGHXXY56Z6BVFSAF6A2OPH", "length": 16238, "nlines": 198, "source_domain": "policenama.com", "title": "जेव्हा सनी लिओनीच्या सेटवर अचानक रक्तानं माखलेला हात पडतो... (व्हिडिओ) - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nजेव्हा सनी लिओनीच्या सेटवर अचानक रक्तानं माखलेला हात पडतो… (व्हिडिओ)\nजेव्हा सनी लिओनीच्या सेटवर अचानक रक्तानं माखलेला हात पडतो… (व्हिडिओ)\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी इन्स्टाग्रामवर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. यावेळेस तिने इन्स्टाग्रामवर सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अचानकपणे सेटवर रक्तानं माखलेला हात येऊन पडला आणि सर्वांचीच भीतीनं गळण उडाली असे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.\nसनीने शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये काही लोक राउंड टेबल मिटिंग करत असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात अचानक एक रक्तानं माखलेला हात सनीच्या खांद्यावर पडतो. लाल रंगाचा हा हात पाहून सनी घाबरते. मात्र हा खराखुरा रक्तानं माखलेला हात नाही तर एक प्रॅन्क आहे.\nस्वतःसोबत घडलेली गोष्ट सनीने सहकाऱ्यांसोबत केली. याबाबतचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, आम्ही सर्वांनी प्रॅन्क करण्याचं ठरवलं होतं आणि आम्ही त्यात यशस्वी सुद्धा झालो. या व्हिडीओमध्ये सनी आणि तिची टीम चर्चा करताना दिसत आहे तर ती नोटपॅडवर काही नोट काढताना दिसत आहे. मात्र अचानक सनी बॅगमधून तोच लाल रंगाचा हात उभ्या असलेल्यांच्या दिशेनं भिरकावते. अचानक आलेल्या या हातामुळे उपस्थित सर्वजण घाबरतात. मात्र नक्की काय झालं हे लक्षात येताच सर्वजण हसू लागतात.\nसनी लिओनीचा जन्म कॅनडामध्‍ये झाला असून तिचे पूर्ण नाव करणजीत कौर आहे. तिच्‍या खासगी आयुष्‍यावर बॉयोग्राफीदेखील बनली होती. सनीचे आयुष्‍य संघर्षमय राहिले आहे. परंतु, तिने आपल्‍या अभिनयाने इंडस्‍ट्रीत एक वेगळी ओळख बनवली आहे.\nपावसाळ्यातील ‘हे’ किरकोळ आजार झटपट दूर करा, १५ रामबाण उपाय\nउपवास केल्यामुळे वाढते आयुष्य, गंभीर रोगांचा धोका होतो कमी\n६ आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारावर गुणकारी अननस\nहळद, दही, गाजराच्या फेसपॅकने सुकलेला चेहराही उजळेल\nयोगमुद्रासन केल्याने दूर होतात पोटाचे विविध आजार, जाणून घ्या\nबद्धकोष्ठता झाल्यास खा पेरू; जाणून घ्या, इतर १२ फायदे\nटोमॅटो, बटाटा, सफरचंद, कोबीने दूर करा स्किन प्रॉब्लेम्स, जाणून घ्या\nमोहरीचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी होते दूर, वाचा ८ फायदे\nरक्ताची कमतरता दूर करते डाळिंब ; जाणून घ्या, इतर ९ फायदे\nकफची समस्या दूर करते केशर, वाचा इतर खास १४ फायदे\n IAS अधिकाऱ्यावर पत्नीच्या खूनाचा FIR\nवायुसेनेला ‘अपाचे-राफेल’ मिळाल्यानंतर नौदलाला मिळणार ‘सबमरीन’ \n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत, मलायकाला…\nप्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादीच्या…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा ‘खुल्लमखुल्ला’…\n त्यानं धारदार सुऱ्यानं प्रेयसीचा खून करून स्वत:च्या गळ्यावर केले वार, पुढं…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लंडनच्या जिओमिक(Geomiq) या रोबोटीक्स कंपनीला अशा चेहऱ्याचा शोध आहे जो ते आपल्या रोबोटला…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू शकतात 92…\n55 वर्षाचे झाले अमित शहा, असा राहिला शेअर ब्रोकर पासुन राजकारणातील…\nराज्यात सायं. 6 वाजे पर्यंत 55.56 % मतदान, 2009 चे रेकॉर्ड मोडणार \nटीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर जोशात आले कोच रवी शास्त्री, म्हणाले…\nराज्यातील ‘या’ 35 मतदारसंघात बिग ‘फाईट’,…\nसासवड पोलिसांनी खड्डे बुजवून घडविले माणुसकीचे दर्शन\nपुण्यात सर्वप्रथम शिवाजीनगरचा ‘निकाल’ \n#DiwaliSpecial: ‘असे’ बनवा रव्याचे लाडू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/mutual-fund/actively-managed-fund-vs-index-fund-marathi/", "date_download": "2019-10-23T12:24:50Z", "digest": "sha1:HFX73FTUD46C5FUGV2KQXZWF2HPE47UB", "length": 12821, "nlines": 87, "source_domain": "marathimoney.com", "title": "Actively managed fund vs Index fund information in Marathi |Marathi Money", "raw_content": "\nHome Mutual Fund Actively managed fund vs Index fund सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड यामधील फरक\nActively managed fund vs Index fund सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड यामधील फरक\nActively Managed Fund vs Index Fund सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड यामधील फरक\nगुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडाकडे आलेला पैसा वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवला जातो. हा पैसा फंड मॅनेजर नावाच्या तज्ज्ञ व्यक्तीच्या नजरेखाली गुंतवला जातो. फंड मॅनेजरच्या व्यतिरिक्त त्याच्या टीम मध्ये वेगवेगळ्या गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ (Expert), विश्लेषक, आणि इतर कर्मचारी असतात. या सर्व टीमच्या साहाय्याने फंड व्यवस्थापित केला जातो त्यास सक्रिय व्यवस्थपित फंड (Actively managed fund) असे म्हणतात. फंड मॅनेजर हा म्युच्युअल फंड योजनेचे उद्धिष्ट साध्य करण्यासाठी चांगला परतावा क्षमता (potential) असलेले शेअर्स, बॉण्ड आणि इतर ठिकाणी गुंतवणूक करत असतो. फंड मॅनेजर गुंतवणुकीस जबाबदार असतो. याउलट इंडेक्स फंड (Index fund) असतो.\nगुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडाकडे आलेला पैसा एखाद्या निर्देशांकातील कंपनीज मधील समभागामध्ये गुंतवला जातो. त्यास निर्देशांक फंड (Index fund) असे म्हणतात. उदा. सेन्सेक्स या मुंबई बाजारातील निर्देशांकामध्ये असणाऱ्या 30 कंपनी मध्ये हा पैसा प्रमाणशीर गुंतवला जातो. त्यामुळे सेन्सेक्सची जेवढी वाढ होईल त्या प्रमाणात म्युच्युअल फंड NAV मध्ये वाढ होईल. या गुंतवणुकीसाठी फंड मॅनेजर कडून कुठल्याही प्रकारचे कौशल्य वापरले जात नाही. त्याची भूमिका असक्रिय (Passive) असते. तरीही मागील दीर्घ काळातील कामगिरी पाहता निर्देशांक फंडाने चांगला परतावा दिलेला आहे.\nसक्रिय व्यवस्थापित फंड आणि असक्रिय व्यवस्थापित फंड/निर्देशांक फंड यामधील फरक (Actively managed fund vs Index fund)\nसाधेपण (Simplicity): सक्रिय व्यवस्थापित फंड (Actively managed fund) गुंतवणूक खूप क्लिष्ट असते. त्यामध्ये ट्रेंड (बाजाराचा कल) नुसार वेळोवेळी बदल केला जातो. त्याउलट असक्रिय व्यवस्थापित/निर्देशांक फंडाची गुंतवणूक निर्देशांकावर आधारित कंपनीमध्ये असल्याने गुंतवणूक समजण्यास क्लिष्ट नसते उदा. सेन्सेक्स मधील ३० कंपनी मध्ये केलेली गुंतवणूक.\nव्यवस्थापन (Management): सक्रिय व्यवस्थापित फंड (Actively managed fund) गुंतवणूकसाठी फंड मॅनेजरला त्याला सहाय्यक म्हणून विविध गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ, विश्लेषक आणि इतर लोक त्याच्या मदतीला असतात. ठरवून दिलेला बेंचमार्क इंडेक्स पार करण्यासाठी गुंतवणूक तंत्र (Investment Strategy) वापरावे लागते. वेळोवेळी गुंतवणूक मुल्याकंन करावे लागते. जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागते. याउलट असक्रिय व्यवस्थापित फंड / निर्देशांक फंड (Index fund) गुंतवणूकसाठी फंड मॅनेजरला खास कौशल्य वापरावे लागत नाही. गुंतवणूक परतावा निर्देशांकावर आधारित असतो.\nउलाढाल (portfolio turnover): सक्रिय व्यवस्थापित फंड (Actively managed fund) गुंतवणुकीचे वेळोवेळी मूल्यांकन केले जाते. बाजाराचा कल (Market Trend) पाहून गुंतवणुकीत वेळोवेळी बदल करावे लागतात. त्यासाठी रॊखासंग्रह (Portfolio) मधील काही गुंतवणूक विकून नवीन गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करावी लागते. यातूनच उलाढाल वाढते. याउलट निर्देशांक फंडमध्ये (Index fund) उलाढाल अगदी नगण्य असते.\nयोजना चालवण्याचा खर्च (operational expenses): सक्रिय व्यवस्थापित फंड गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी फंड मॅनेजर सहित खूप मोठी टीम काम करते. शिवाय या योजनेची वर सांगितलेप्रमाणे उलाढाल खूप जास्त असते. त्यामुळे योजना चालवण्याचा खर्च (Fund management expenses) खूप असतो (साधारणपणे २-३%). याउलट निर्देशांक आधारित फंड व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ कमी (नगण्य) लागते आणि उलाढाल कमी असते. परिणामी खर्चही खूप कमी असतो.\nकामगिरी (Performance): सक्रिय व्यवस्थापित फंड गुंतवणुकीची कामगिरी हि फंड मॅनेजर आणि टीम च्या कौशल्यावर आधारित असते फंड मॅनेजरने केलीली घोडचूक योजनेस महागात पडू शकते. तर निर्देशांक आधारित फंडाची कामगिरी हि निर्देशांकाच्या कामगिरीवर अवलंबून असते. त्यामध्ये शंका घेण्यास वाव नसतो.\nवरील मुद्दे उदाहरणाच्या साहाय्याने बघू:\nयोजनेचा प्रकार: इंडेक्स फंड / निर्देशांक फंड\nपरतावा (मागील १ वर्षातील): २१.९६% (बारकाईने आलेख पहिला तर सेन्सेक्स प्रमाणेच योजनेचा आलेखही वर खाली होतो असे दिसून येईल)\nपोर्टफोलिओ (गुंतवणूक): सेन्सेक्स मधील ३० कंपनी.\nसारांश: सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड या दोन्ही प्रकारच्या फंड मधील गुंतवणूक फायदे आणि तोटे दर्शवणारी आहे. मागील दीर्घ काळातील कामगिरी पाहता निर्देशांक फंडाने चांगला परतावा दिलेला आहे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार योग्य फंड निवडावा.\nActively managed fund: सक्रिय व्यवस्थापित फंड\nIndex Fund: निर्देशांक फंड\nPassive managed fund: असक्रिय व्यवस्थापित फंड\nFund Manager: म्युच्युअल फंड चालवणारा व्यवस्थापक, हा फंड गुंतवणुकीस जबाबदार असतो.\nMarket Trend: बाजाराचा कल\nCapital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना\nMutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना\nMutual fund benchmark Index: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक\nMutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना\nनिश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP\nCapital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/tag/fmp/", "date_download": "2019-10-23T13:17:06Z", "digest": "sha1:NELCIBJMBGN4QU3XEAGN6CPP6RZBK62O", "length": 1380, "nlines": 23, "source_domain": "marathimoney.com", "title": "FMP Archives | Marathi Money", "raw_content": "\nनिश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP\nनिश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP बाजारातील गुंतवणुकीमध्ये कमी अधिक प्रमाणात जोखीम असते. प्रत्येक गुंतवणूकदार आपापल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार (Risk Profile) गुंतवणूक पर्याय निवडत असतो. काही गुंतवणूकदार जोखीम घेणारे आणि काही जण जोखीम नको म्हणणारे असतात. कमी जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे कल असतो. परतावा कमी मिळाला तरी चालेल परंतु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.highlight86.com/mr/-inch-frozen-121.html", "date_download": "2019-10-23T12:24:11Z", "digest": "sha1:AAJKZZ3XQNTPL26MHZXHJA24AGD3SDFX", "length": 3390, "nlines": 93, "source_domain": "www.highlight86.com", "title": "2.13 इंच फ्रोजन - हायलाइट", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nघर » उपाय » हैदराबादमध्ये » 2.13 इंच फ्रोजन\n2.13 गोठविली स्मार्ट इलेक्ट्रॉनिक शेल्फ लेबले इंच\nपिन / लॉक / गुंडाळी / Ferrite\nपत्ता: कक्ष 803, इमारत 1, Prona व्यवसाय प्लाझा, नाही. 2145 Jinshajiang रोड, Putuo जिल्हा, शांघाय\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nSitemap|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे|खाजगी धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.highlight86.com/mr/people-counter-8.html", "date_download": "2019-10-23T12:24:17Z", "digest": "sha1:V7KV4HJNW2VAFNBGULIQY7EFTBD6M6OO", "length": 3869, "nlines": 98, "source_domain": "www.highlight86.com", "title": "लोक काउंटर - हायलाइट", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nघर » उपाय » लोक काउंटर\nHPC002 इलेक्ट्रॉनिक पर्यटक काउंटर\nHPC005 इन्फ्रारेड लोक गणना\nLT001 लोक काउंटर लहान संगणक\nHPC015C इआन बीम काउंटर\nHPC015S त्यासाठी WiFi इआन बीम लोक विरूद्ध\nHPC099 कॅमेरा बस प्रवासी काउंटर\nHPC088 कॅमेरा बस प्रवासी मतमोजणी\nHPC004 दिशा ग्राहक काउंटर\nHPC086 बस प्रवासी काउंटर\nHPC004 दिशा ग्राहक काउंटर\nHPC008 कॅमेरा लोक काउंटर\nपिन / लॉक / गुंडाळी / Ferrite\nपत्ता: कक्ष 803, इमारत 1, Prona व्यवसाय प्लाझा, नाही. 2145 Jinshajiang रोड, Putuo जिल्हा, शांघाय\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nSitemap|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे|खाजगी धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/category/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%95/", "date_download": "2019-10-23T12:55:47Z", "digest": "sha1:PVM5YZUA7OQMEMPLJ4EDWW65ES7VD2G6", "length": 18024, "nlines": 518, "source_domain": "irablogging.com", "title": "रोमांचक Archives - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nहसरी चांदणी करते शुभरात्री …\n🔴प्रामाणिकपणा…. असावा हा प्रामाणिकपणा रोमारोमांत त्याच���यासारखा ..\nदोघांचही प्रेम विवाह झाला होता. एकमेकांना अगदि समजून घेणारे ..\nपाऊस प्रत्येकच पहिली गोष्ट आपल्या समरणात नेहमी राहते.जस पहिलं ..\n सध्याच महापुरान मानवी जीवन विस्कळीत केल मानवी ..\n इतिहासकाळापासून विश्वासघात शब्द गाजतोय हल्लीतरी ..\nशापित सौंदर्य 7 ( अंतिम )\nशापित सौंदर्य ७ पहाटे सर्वजण ब्रेकफास्ट करून महालाच्या दिशेने ..\nशापित सौंदर्य 6 © आरती पाटील\nशापित सौंदर्य ६ रात्रीच्या फ्लाईटने मिनलचे आई बाबा राजस्थानला ..\nशापित सौंदर्य 6 © आरती पाटील\nशापित सौंदर्य ६ रात्रीच्या फ्लाईटने मिनलचे आई बाबा राजस्थानला ..\nमोहर ४ ( मागील भागात आपण पाहिलं, कि लेखी कामकाजाच्या खोलीत ..\nशापित सौंदर्य 5 © आरती पाटील\nशापित सौंदर्य ५ गाडी महालाजवळ पोहचते आणि सर्वजण उतरून महालाच्या ..\nस्वप्नगंध…. स्वप्नातच लेखणीला अंकुर फुटावे रात्रंदिवस ..\nशापित सौंदर्य 4 © आरती पाटील\nशापित सौंदर्य ४ © आरती पाटील महाल खूपच भव्य होता. सुरुवातीला ..\nशापित सौंदर्य 3 गाडी स्टेशनला थांबली आणि सर्वजण जेवणासाठी ..\nशापित सौंदर्य २ मीनल या विचारांमध्ये असतानाच सरांनी तिच्या ..\nमोहर 2 सकाळी जाग आली तेव्हा शिवाचं अंग खूपच दुखत होतं , खूप अशक्तपणाही जाणवत होता. असं वाटत होतं जसं त्याच्या अंगातून थोडं रक्त कोणीतरी शोषून घेतलंय. पण पाऊस सुरु होण्याआधी शेत मोकळ करायचं होतं. म्हणून इच्छा नसताना सुद्धा तो शेतावर निघाला. आज कालपेक्षा जास्त वेळ लागत होता काम करायला. दुपारी त्याची बहीण जेवण घेऊन आली. शिवाकडे बघून तिला वाटलं त्याची तबियत बरी नाही. ..\nशापीत सौंदर्य १ मीनल एक सरळ, हसतमुख,पण सुंदर या शब्दालाही लाजवेल ..\nमोहर ( 1940 च्या आसपास चा काळ ) सकाळची वेळ गार वारा सुटला होता. ..\n झाली विजयादशमी साजरी संकल्प भिनला हा ऊरी आपट्याचे ..\n हिरण्यकेशीच्या काठावर वसलेल सरोळी ..\nएक फुल काय फुललं……\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमम्मी, तुझ्या गुलबक्षीला फुल आलंय ग ये लवकर…… मी हातातलं ..\nलग्नानंतरची अधीरता… भाग 1\nलग्नानंतरची अधीरता…. भाग 1 ✍️©®जयश्री कन्हेरे -सातपुते शिवानी ..\n” माफीचा साक्षिदार “\nजुन्या गोष्टींमध्ये गुंतण्याचा प्रकार हल्ली कमी-कमी होऊ ..\nराणू मंडळ : रेल्वेस्टेशनवरील सुमधुर आवाज….\nराणू मंडळ : रेल्वे स्टेशनवरील समधूर आवाज….\n पुरामुळे सारच अस्ताव्यस्त झाल होत….संसाराला ..\n” शर्टाची दुसरी गुंडी ( बट��� ) बदलून देना गं आई… ” ‘ मी गावात ..\n” होबार्ट चा हिरो ” डायरीचं एक पान \nमागे वळून बघतो तेव्हा आठवणींच्या पोतडीत अनेक गोष्टी सापडतात ..\nWritten by दिप्ती अजमीरे\nरात्री जेवण झाल्यावर सगळे गप्पा करत बसले आणि नीतूच्या लग्नाचा ..\nमैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलींकडे पिंटी टक लावून बघत होती…तिला ..\n“या ताई या, तुमचीच आठवण काढली होती मी काल.., साई च्या लग्नात ..\nआज सोसायटी मध्ये मानसी चा सत्कार होणार होता..राष्ट्र स्तरावर ..\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nप्रथमेशचा रागोबा #बालकथा #लहान_मुलांच्या_गोष्टी #बोधकथा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\nखरंच मुलगा हवा का….\nतुही मेरा… भाग 11\nतुही मेरा… भाग 12\nआ ओ हुजूर तुम को\nहसरी चांदणी करते शुभरात्री …\nसासूबाईंच्या सूचना आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न\nओळख चांगल्या वाईटाची…#गोष्टी#बालकथा#लहानमुलांच्या गोष्टी\nआपण स्वतः आपले लकी चार्म\nWritten by झँटबरशा पाज्ञात\n…सच केह रहा है दिवाना…\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nतुही मेरा… भाग 13\n“तुझ्या माझ्या मिलनाचा वसंत मोहरला” #प्रेमकथ ...\nविश्वासातील प्रेम भाग 3 ...\nदिल पे मत ले यार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-producer-boney-kapoor-has-confirmed-the-sequel-of-the-no-entry-1817351.html", "date_download": "2019-10-23T13:23:01Z", "digest": "sha1:KPHTQL4NVWAVN4Y7C4LA7K7VJX67XGRP", "length": 22071, "nlines": 289, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "producer Boney Kapoor has confirmed the sequel of the No Entry, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस��था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोब��� २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nतब्बल १४ वर्षांनंतर येणार 'नो एण्ट्री २'\nHT मराठी टीम , मुंबई\nसध्या बॉलिवूडमध्ये रिमेक आणि सीक्वलचा ट्रेंड धुमाकूळ घालतोय. येत्या काळात अनेक रिमेक आणि सीक्वल प्रदर्शित होत आहेत. अशातच आता निर्माते बोनी कपूर यांनी 'नो एण्ट्री २' ची घोषणा केली आहे.\nरातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना हिमेशनं दिलं इतकं मानधन\n'नो एण्ट्री' हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता १४ वर्षे उलटली आहेत. चौदा वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल येईन अशी घोषणा बोनी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. या चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागते हे पाहण्यासारखं ठरणार आहे.\nकाश्मीरवर राज्य करणाऱ्या शेवटच्या हिंदू राणीवर चित्रपट\n'नो एण्ट्री'मध्ये सलमान खान, अनिल कपूर, फरदिन खान, बिपाशा बासू, लारा दत्ता, ईशा देओल, सेलिना जेटली हे कलाकार होते. हा मल्ट्री स्टारर चित्रपट तेव्हा सुपरहिट ठरला होता. आता नव्या चित्रपटात कोणाची वर्णी लागतेय हे पाहण्यासारखं ठरेन. 'नो एण्ट्री' हा २००२ साली प्रदर्शित झालेला तामिळ चित्रपट चार्ली चॅपलिनचा रिमेक आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\n'श्रीदेवी नाही तर मिस्टर इंडियाचा सीक्वलही नाही'\n'मिस्टर इंडिया'चा रिमेक येणारच- बोनी कपूर\nश्रीदेवींची हत्या झाल्याचा संशय, डीजीपींना बोनी कपूर यांनी फटकारले\nVideo : चालकाकडून पैसे उधार घेऊन जान्हवीची गरीब मुलीला मदत\nफोन हिसकावणाऱ्या सलमानविरोधात चाहत्याची तक्रार\nतब्बल १४ वर्षांनंतर येणार 'नो एण्ट्री २'\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा\nदबंग ३ : सई मांजरेकरची धमाकेदार एण्ट्री\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/amravati/maharashtra-election-2019-minor-mistake-should-not-be-made/", "date_download": "2019-10-23T14:13:17Z", "digest": "sha1:JZK3WA4X5AJTXPU2AHZIEU7KAXLURGQV", "length": 33220, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019 ; A Minor Mistake Should Not Be Made | Maharashtra Election 2019 ; किरकोळ चूकही घडता कामा नये | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेश��े केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n��दयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 ; किरकोळ चूकही घडता कामा नये\nMaharashtra Election 2019 ; किरकोळ चूकही घडता कामा नये\nआयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे.\nMaharashtra Election 2019 ; किरकोळ चूकही घडता कामा नये\nठळक मुद्देचंद्रकुमार यांचे सर्व यंत्रणांना निर्देश : निवडणूक प्रक्रियेत जबाबदारी अचूकपणे पार पाडा\nअमरावती : लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ही स्थानिक संदर्भांमुळे अधिक संवेदनशील असते. त्यामुळे मतदान केंद्राध्यक्षांसह प्रक्रियेतील सर्व अधिकऱ्यांंनी नियमांचे काटेकोर पालन करावे. किरकोळ चूकही घडता कामा नये, अन्यथा निवडणूक याचिका दाखल होण्याचे प्रसंग उद्भवतात. प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारीे दिले.\nनिवडणूक आयोगाच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला. त्यावेळी चंद्रभूषण कुमार यांच्यासह अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, कायदा व सुव्यवस्था राज्य नोडल ऑफिसर मिलिंद भारंबे, विशेष खर्च निरीक्षक बी. मुरली कुमार तसेच विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरूपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत चूक आढळल्यास चौकशी प्रक्रिया, दंडाची तरतूद आहे, याची जाणीव सर्व कर्मचाऱ्यांना हवी. त्यामुळे अधिक सुस्पष्ट, अचूक व पारदर्शक काम करावे. मतदान, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, केलेल्या व करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडून कुमार यांनी आढावा घेतला.\nअतिरिक्त कुमक तयार असावी\nआयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे. मतदारांना मतदान पावती घरपोच मिळेल या दृष्टीने अगोदरच नियोजन करून त्या पोहोचत्या कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.\nमतदारांना सुविधा उपलब्ध करा\nसेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्रांवरील इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक स्तरावर भरावयाची विवरणपत्रे, मॉक पोल, मतदानाची वेळ संपल्यावर करावयाची कार्यवाही आदीसंदर्भात पू���्णपणे माहिती द्यावी. सर्व शासकीय यंत्रणांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व सुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात. अधिकाधिक मतदानासाठी प्रत्येक यंत्रणेने जनजागृतीवर भर द्यावा. मतदानाच्या काळात अधिक सजग असावे, असेही कुमार यांनी सांगितले.\nचेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवा\nमतदान केंद्रावर कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज राहावे. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलीस प्रशासनाने स्थापन केलेल्या पथकांकडून तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. मतदारांना प्रलोभन किंवा रोख रकमेचे वितरण आदी प्रकारांना आळा घालावा. प्रत्येक चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवून तपासणी करावी. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची दक्षता घेऊन कठोर कारवाई करावी, असे कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी भारंबे म्हणाले.\nMaharashtra Election 2019 : ६ वाजता मतदान केंद्रांची प्रवेशद्वारे बंद\nMaharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला\nMaharashtra Election 2019 ; निवडणूक साहित्य वाटप केंद्रावर चिखलाचे साम्राज्य\nMaharashtra Election 2019 ; अचलपूरमध्ये ३०० मतदान केंद्रांवर ‘पोलिंग पार्टीज’ रवाना\nMaharashtra Election 2019 ; नवनीत राणा यांची पदयात्रा\nMaharashtra Election 2019 ; प्रचार थांबला, ‘पोलिंग पार्टी’ रवाना\nसेवानिवृत्त जेलरच्या हत्या प्रकरणातील आरोपी निर्दोष\nभारतीय रेल्वेची मोहोर उमटली अन् चाके थांबली\nMaharashtra Election 2019 : ६ वाजता मतदान केंद्रांची प्रवेशद्वारे बंद\nपरतीच्या पावसाने सोयाबीन गारद\nसोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारात\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/extension-3000-temporary-posts-police-force/", "date_download": "2019-10-23T14:13:32Z", "digest": "sha1:NZ5262C7U7J4ZESIAFGPMELIL4VZOCZY", "length": 28720, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Extension Of 3,000 Temporary Posts In The Police Force | पोलीस दलातील ७७ हजार अस्थायी पदांना मुदतवाढ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाई���दरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nपोलीस दलातील ७७ हजार अस्थायी पदांना मुदतवाढ\nपोलीस दलातील ७७ हजार अस्थायी पदांना मुदतवाढ\nपोलीस महासंचालक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या विविध पोलीस घटकांमध्ये शाखा व विभाग आवश्यकतेनुसार स्थापन करण्यात आले आहेत.\nपोलीस दलातील ७७ हजार अस्थायी पदांना मुदतवाढ\nमुंबई : राज्य पोलीस दलातील विविध घटकांमध्ये कार्यरत असलेल्या एकूण ७६ हजार ८१२ अस्थायी पदांना मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार पुढील दोन वर्षांसाठी सद्य:स्थितीच्या ठिकाणी पुढील दोन वर्षे कार्यरत राहता येईल. आवश्यकतेनुसार या पदांना मुदतवाढीचा प्रस्ताव देण्यात आल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.\nपोलीस महासंचालक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या विविध पोलीस घटकांमध्ये शाखा व विभाग आवश्यकतेनुसार स्थापन करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पोलीस व कार्यालयीन पदे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण केली आहेत. गुन्ह्याचा तपास, प्रशिक्षण तसेच कायदा व सुव्यवस्था आदी कारणांसाठी ही पदे बनविलेली आहेत. नवीन पदाच्या निर्मितीला मंजुरी मिळत नसल्याने अस्थायी स्वरूपात ती कार्यरत ठेवली जातात. अशा प्रकारे राज्यभरात एकूण ७६ हजार ८१२ पदे आहेत. त्यांची मुदत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत होती. त्यांची अद्यापही आवश्यकता असल्याने या पदांना आणखी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाने गृह विभागाकडे पाठविला होता. त्याला हिरवा कंदील मिळाल्याने या पदांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित घटक कार्यालयाच्या प्रशासकीय वर्गाकडून या पदाच्या पूर्ततेबाबतची कार्यवाही पूर्ण करायची आहे. अन्यथा संबंधित पदासाठीच्या वेतन व अन्य सवलतींपासून वंचित राहावे लागेल.\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nसिंहगड रस्त्यावर वाहनांची तोडफोड, गुन्हा दाखल\nपोलीस स्मृतिदिनानिमित्त शहिदांना आदरांजली\nहल्ले, खंडणीप्रकरणी डॉक्टरांनी तक्रारी द्याव्यात : प्रेरणा कट्टे\nMaharashtra Election 2019: स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही, सीआयएसएफ जवानांची नजर\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\n'तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत', मनचिसेचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: 'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'\nMaharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभ��नव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/07/gahunje-rape-case.html", "date_download": "2019-10-23T13:36:41Z", "digest": "sha1:7PB2VTP3P363MW754IP524NFKUZTO5TK", "length": 6851, "nlines": 63, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "गहुंजे बलात्कारप्रकरणी महिला आयोग स्वत:हून न्यायालयात जाणार - JPN NEWS", "raw_content": "\nHome MAHARASHTRA गहुंजे बलात्कारप्रकरणी महिला आयोग स्वत:हून न्यायालयात जाणार\nगहुंजे बलात्कारप्रकरणी महिला आयोग स्वत:हून न्यायालयात जाणार\nमुंबई :- फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशी रद्द करून जन्मठेप देण्याप्रकरणी स्वत:हून न्यायालयीन लढाई लढण्याचा (ज्युडीशियल इंटरव्हेंशन) निर्णय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात फेरविचार याचिका अथवा गरजेनुसार सर्वोच्च न्यायालयात या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली.\n“उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवली आणि मा.राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला होता. तरीही दोषी पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे यांना फाशी ठोठविण्यात दिरंगाई झाली. मात्र या कारणावरून त्यांची फाशी रद्द करून जन्मठेप देण्याच्या मा.उच्च न्यायालयाच्या निकालाशी आम्ही असहमत आहोत. दिरंगाई या एकाच कारणाने दोषींच्या क्रौयाला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, हे अनाकलनीय आहे. सामूहिक बलात्कार व खूनाला बळी पडलेल्या ज्योतीकुमारी चौधरी हिला न्याय नाकारण्य���सारखेच आहे. म्हणून याप्रकरणी आयोगाने न्यायालयीन लढाईत स्वतःहून भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे अध्यक्षा रहाटकर यांनी सांगितले.\nदिरंगाई का झाली, कोणी केली, याची सखोल चौकशी करण्याची सूचनाही त्यांनी राज्य सरकारला केली. त्याचबरोबर राज्य सरकारने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.\nमहिलांविषयक प्रश्नांवर आयोग नेहमीच सक्रीय आणि सकारात्मक भूमिका घेत आलेला आहे. अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आयोगाने न्यायालयाचे दरवाजे वेळोवेळी ठोठावले आहेत. ज्योतीकुमारी चौधरी हिच्या मारेकरयांना केवळ शिक्षेच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे फाशी होत नाही, हे मान्य नसल्यानेच आयोगाने स्वत:हून न्यायालयीन लढ्याचे पाउल उचलले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/mhada-gives-560-houses-to-police-in-ratnagiri/", "date_download": "2019-10-23T14:23:38Z", "digest": "sha1:HKQQMGJDCEDHUX336M3OKQXKUAJE6Q2I", "length": 15909, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "'म्हाडा'कडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची 'मदत', रत्नागिरीत 'पोलिसांना' बांधून देणार 560 'घरे' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘म्हाडा’कडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची ‘मदत’, रत्नागिरीत ‘पोलिसांना’ बांधून देणार 560 ‘घरे’\n‘म्हाडा’कडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची ‘मदत’, रत्नागिरीत ‘पोलिसांना’ बांधून देणार 560 ‘घरे’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरीमध्ये पोलिस वसाहत उभारण्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सांगली मधील पूरग्रस्तांना नुकसान भरून काढण्यासाठी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.\nम्हाडाकडून पोलिसांना बांधून देण्यात येणाऱ्या घरांबद्दल सांगताना म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत म्हणाले, म्हाडाकडून रत्नागिरी पोलीसांना 560 घरे बांधून देण्यात येणार असून त्यात आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील. राज्य सरकाराकडून परवानगी मिळाल्यास राज्यातील इतर ठिकाणी देखील पोलिसांसाठी अशाच वसाहती बांधण्याची म्हाडाची तयारी आहे. ते पुढे म्हणाले की, विरार अल्प उत्पन्न गटासाठी 520 घरांची योजना असून, मुंबईतील पवई भागात पुढील 2 ते 3 वर्षात 450 घरांची सोडत निघेल.\nकोल्हापूर, सांगलीला 10 कोटीची मदत\nपश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना महापूराचा फटका बसल्याने त्यांना 10 कोटीची मदत देण्याचा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे. हा निधी पुणे विभागाकडे देण्यात आला आहे. म्हाडाकडून सांगण्यात आले की, कोल्हापूर, सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसान किती झाले याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर रक्कम देण्यात येईल.\nपद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्‍या असेच ५ फायदे\nकिडनी डॅमेज आहे का फक्‍त ५ मिनिटात घरच्याघरी ‘ही’ टेस्‍ट करून समजू शकते\nकोरफड आहे अनेक रोगांवर रामबाण उपाय, जाणुन घ्‍या याचे ८ फायदे\nसकाळी लिंबूपाणी पिल्‍याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती\nकँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया\n‘हे’ आहेत लिव्‍हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार\nशुद्ध तुपाचा ‘हा’ उपाय नाभीवर केल्यास होतील ‘हे’ खास फायदे, राहाल निरोगी\nशरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक\nअशी करा गणेशाच्या प्रतिष्ठापनेची तयारी, ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या\nशाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार, क्रिडा शिक्षकाला आजन्म ‘कारावास’\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना दिले…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799 रूपयांमध्ये…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे.…\nदिवाळी��ुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे स्थानिक सराफ बाजारात देखील…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना…\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने दिवाळी आधीच कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत बीएसएनएल…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना…\nINX Media Case : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम…\nपरतीच्या पावसामुळे नीरा नदीला पूर ; नीरेतील डोंबारी वस्तीत व…\nकमलेश तिवारी मर्डरकेस : आरोपींचा ‘कबूल’नामा, सांगितलं…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n दिवाळीची शॉपिंग करताना ‘या’ 4 सोप्या पध्दतीचा वापर करा अन् पैसे वाचवा, जाणून घ्या\nराज्यातील ‘या’ 35 मतदारसंघात बिग ‘फाईट’, ‘इथं’ भाजप व राष्ट्रवादीला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/demonstrations-hit-hong-kong/", "date_download": "2019-10-23T12:56:16Z", "digest": "sha1:JTTHFRFHK3FMALU3ZFQJ4FDGHJOIXALP", "length": 12479, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हॉंगकॉंगमध्ये ��िदर्शकांवर पाणीमारा | Dainik Prabhat", "raw_content": "\nहॉंगकॉंग: हॉंगकॉंगमध्ये लोकशाही आंदोलनकर्त्यांनी आज पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा मारा केला. त्यामुळे पोलिसांनीही आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचाही मारा केला.\nकाही दिवसांपूर्वी या आंदोलानाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर काही दिवसातच आंदोलन पुन्हा पेटले आहे. गेल्या 99 दिवसांपासून हॉंगकॉंगमधील लोकशाही आंदोलन धगधगते आहे. एकेकाळीस्थिर असलेल्या आंतरराष्ट्रीय केंद्राला मोठ्या लोकशाही स्वातंत्र्य आणि पोलिसांच्या उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या कित्येक आठवड्‌यांच्या प्रचंड, कधीकधी हिंसक मोर्च्यांने धक्का दिला.\nआज आंदोलकांनी कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय रस्त्यावर रॅली काढली. त्याला अर्थातच प्रशासनाकडून कोणतीही परवानगी दिली गेली नव्हती. यामुळे पोलिसांनी या रॅलीला रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी पोलिसांवर दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या वारंवार फोडल्या. तसेच पाण्याच्या माऱ्यानेही आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी भुयारी मार्गाची तोडफोड केली. तेथील मालमत्तेला आग लावली आणि रस्त्यांवर अडथळे उभे केले. 1997 मध्ये ब्रिटनकडून हे शहर पुन्हा ताब्यात चीनने घेतल्यामुळे हे आंदोलन भडकले आहे आणि चीनच्या राजवटीला सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. हे आव्हान संपण्याचे कोणतेही चिन्ह सध्या तरी दिसत नाही.\nहस्तांतरण होण्यापूर्वी ब्रिटनबरोबर झालेल्या कराराखाली, हॉंगकॉंगला 50 वर्षे स्वातंत्र्य ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या अर्ध-स्वायत्त प्रदेशावर राजकीय नियंत्रण अधिक कडक करून आणि सार्वभौम मताधिकार चीनने नाकारला. यामुळे या आश्वासनांची फेरआखणी केल्याचा आरोप लोकशाही कार्यकर्ते करत आहेत.\nजाणून घ्या आज (22 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nथायलंडच्या राणीची सर्व राजपदावरुन हकालपट्टी\nभारताने दिलेल्या प्रत्युत्तराने पाकच्या पायाखालची जमीन घसरली\nविधानसभा निवडणुक: हरियाणात आतापर्यंत 13.37 टक्‍के मतदान\nव्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टॅक्स; ठिकठिकाणी निदर्शने\nमेक्‍सिकोत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची मायदेशी रवानगी\nसौदी अरेबियात भीषण अपघात : 35 विद���शी भाविकांचा मृत्यू\nब्रिटनच्या शाही दाम्पत्याने पाकिस्तानमध्ये केला रिक्षातून प्रवास\nचीनमधील रसायनांच्या कारखान्यात स्फोट; 4 ठार\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nगणेश विसर्जन सोहळ्यात सलमानने असं काही केलं कि झाला ट्रोल..\nसंडे स्पेशल : मेघमल्हाराची धून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-super-30-is-faring-best-in-mumbai-and-delhiup-circuits-1814021.html", "date_download": "2019-10-23T13:20:43Z", "digest": "sha1:ABEGBRKQLH2QN35NZC2IWKK3IIGQ3HEM", "length": 22533, "nlines": 291, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Super 30 is faring best in Mumbai and DelhiUP circuits , Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल���टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्य��्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nभारतातल्या या ठिकाणी 'सुपर ३०' ची सुपरहिट कमाई\nहिंदुस्थान टाइम्स , मुंबई\nअभिनेता हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' चित्रपटाची १०० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरू झाली आहे. हा चित्रपट बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. गरीब मुलांना आयआयटीसाठी मोफत प्रशिक्षण देणाऱ्या आनंद कुमार या गणिततज्ज्ञाची गोष्ट या चित्रपटात आहे.\nअभिनेत्री गायत्री जोशी ऑबेरॉयच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून लुटले ४० हजार\n'सुपर ३०' ची बॉक्स ऑफिसवरील कमाई ही जोरदार सुरू आहे. या कमाईत मुंबई, दिल्ली, म्हैसूर या शहरांचा आणि पंजाब राज्याचा मोठा वाटा आहे. या ठिकाणी चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या कमाईत या शहरातील प्रेक्षकांनी दिलेल्या योगदानाची आकडेवारी मांडली आहे.\nमुंबई - २७. ७१ कोटींची कमाई\nदिल्ली - १८. २५ कोटींची कमाई\nपंजाब- ७.८४ कोटींची कमाई\nम्हैसूर - ५.६१ कोटींची कमाई\nबिग बॉस मराठी २ : वैशाली म्हाडे घराबाहेर\nही आकडेवारी २० जुलैपर्यंतची आहे. आतापर्यंत या चित्रपटानं ८८. ९० कोटींची कमाई केली आहे. तर आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटा��ं २२. ४७ कोटींची कमाई केली आहे. हृतिकसह मृणाल ठाकूरची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटांचं दिग्दर्शन विकास बहलनं केलं आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nजाणून घ्या 'सुपर ३०' ची भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरील कमाई\nBox Office Collection : 'सुपर ३०' ने कमावले इतके कोटी\nजाणून घ्या 'कबीर सिंह' आणि 'सुपर ३०'ची आतापर्यंतची कमाई\nBox Office Collection : 'सुपर ३०' ची बॉक्स ऑफिसवर हाफ सेंच्युरी\n'कबीर सिंह', 'आर्टिकल १५', 'सुपर ३०' तिन्ही चित्रपटांची कमाई\nभारतातल्या या ठिकाणी 'सुपर ३०' ची सुपरहिट कमाई\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा\nदबंग ३ : सई मांजरेकरची धमाकेदार एण्ट्री\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/due-to-code-of-conduct-of-vidhan-sabha-election-2019-bmc-giving-approval-to-proposals-39855", "date_download": "2019-10-23T14:30:12Z", "digest": "sha1:XJHTLYL76QHHIE26YF77VJFBJGS6BUKV", "length": 9256, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आचारसंहितेच्या भितीनं पालिकेची तब्बल ३००० कोटींच्या प्रस्तावाला मंजूर", "raw_content": "\nआचारसंहितेच्या भितीनं पालिकेची तब्बल ३००० कोटींच्या प्रस्तावाला मंजूर\nआचारसंहितेच्या भितीनं पालिकेची तब्बल ३००० कोटींच्या प्रस्तावाला मंजूर\nअनेक प्रलंबित प्रस्तावांना मंजूरी देण्यासाठी स्थायी समितीच्या बैठका होत आहेत. मागील ५ बैठकांमध्ये तब्बल ३ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्यानं सर्व राजकीय पक्ष प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातचं अनेक प्रलंबित प्रस्तावांना मंजूरी देण्यासाठी स्थायी समितीच्या बैठका होत आहेत. मागील ५ बैठकांमध्ये तब्बल ३ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये बेस्टला अनुदान, सायन रुग्णालय पुनर्बांधणी, शाळा दुरुस्ती, रस्ते, पूल यांसारखे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. गुरुवारी पुन्हा स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीतही कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत.\nआचारसंहितेच्या काळात राजकीय नेत्यांना कोणतंही पक्षकार्य करता येत नाही. या काळात मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी अडथळे येतात. त्यामुळं आचारसंहितेत मोठी कामं रखडणार असल्यानं याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्याची घाई प्रशासनानं करत आहे. याचा सर्व फायदा संबंधित विभागातील राजकीय नेत्यांना होतो.\nमागील आठवड्यात स्थायी समितीच्या २ बैठका झाल्या असून, यामध्ये दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या आठवड्यात सोमवार ते बुधवारपर्यंत ३ बैठका घेऊन आणखी दीड हजार कोटीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या बैठकांमध्ये तब्बल ३ हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.\nशाळा पुनर्बांधणी व दुरुस्ती\nमालमत्ता करवसुली नवीन प्रणाली\nविधानसभा निवडणूक २०१९: २० तारखेला जाहीर होणार कॉंग्रेसची पहिली यादी\nमुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्काचं घर\nविधानसभा निवडणूक २०१९महापालिकास्थायी समितीआचारसंहितराजकीय पक्षप्रलंबित कामप्रस्तावमंजूरीmaharashtra Assembly Elections 2019vidhan sabha election 2019\nExit polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊत\nExit polls: राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणार- जयंत पाटील\nMaharashtra Assembly Elections: काँग्रेसकडून ईव्हीएम बिघाडाच्या ३२१ तक्रारी\nMaharashtra Assembly Elections: १६०० माहुलवासी यंदाही मतदानापासून वंचित\nयापुढं निवडणूकच लढवणार नाही, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा\nExit polls: निकाल मनसे, वंचितची निराशा करणारे\n राष्ट्रवादीने लावले रोहित पवारांच्या विजयाचे फलक\nमतमोजणीची तयारी पूर्ण; २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nहर हर महादेव, मुख्यमंत्री निकालाआधी केदारनाथ चरणी\n‘या’ एक्झिट पोलचा 'मनसे' निकाल, जिंकणार ‘इतक्या’ जागा\n‘असा’ भाऊ नको, दिपाली सय्यदची जितेंद्र आव्हाडांवर टीका\nआचारसंहितेच्या भितीनं पालिकेची तब्बल ३००० कोटींच्या प्रस्तावाला मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/itr-e-filing-online-you-can-still-file-income-tax-return-with-fine/", "date_download": "2019-10-23T14:26:11Z", "digest": "sha1:US2YQ6MMVMLJM24N4VVYRUTL7TMNNN6U", "length": 17957, "nlines": 202, "source_domain": "policenama.com", "title": "'ITR' भरणं राहून गेलं असेल तर अजूनही 'हा' पर्याय शिल्लक, जाणून घ्या 'प्रक्रिया' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुषउमेदवारांपेक्षा महिलांचं ‘पारडं’…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\n‘ITR’ भरणं राहून गेलं असेल तर अजूनही ‘हा’ पर्याय शिल्लक, जाणून घ्या ‘प्रक्रिया’\n‘ITR’ भरणं राहून गेलं असेल तर अजूनही ‘हा’ पर्याय शिल्लक, जाणून घ्या ‘प्रक्रिया’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आता निघून गेली आहे आणि तुम्ही अजूनही तुमचा आयकर रिटर्न भरलेला नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण तुम्ही अजूनही रिटर्न फाइल करु शकतात. रिटर्न फायलिंगमध्ये यंदा 41% वाढ झाली आहे.\nदंड देऊन दाखल करु शकतात ITR –\nशेवटची तारीख झाल्यानंतर आता तुम्ही दंड भरुन ITR फाइल करु शकतात. सीबीडीटी नुसार, व्यक्तिगत आयकरदाता, नोकरदार, हिंदू अविभाजित कुटूंब आणि ज्या लोकांना ऑडिटिंगची गरज नाही त्यांना 31 ऑगस्टपर्यंत रिटर्न दाखल करणे अनिवार्य आहे.\nकिती दंड भरावा लागेल –\n31 ऑगस्टपासून 31 डिसेंबर 2019 – 5,000 रुपये दंड\n1 जानेवारी 2020 ते 30 मार्च 2020 – 10,000 रुपये दंड\nज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना लेट फी म्हणून 1,000 रुपये द्यावे लागतील.\nयांच्यासाठी 30 सप्टेंबर शेवटची तारीख –\nज्या कंपन्यांना अकाऊंट ऑडिटिंग आवश्यक आहे त्यांना ITR भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. तर ज्यांना 92 ई अंतर्गत रिपोर्ट द्यायचा आहे त्यांना 30 नोव्हेंबर शेवटची तारीख असेल.\n7 मिनिटात भरा ITR –\nकरदाता आता ई फायलिंगच्या माध्यमातून रिटर्न फाइल करु शकतात. ही सेवा https://www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. याला e-filing lite सुविधा नाव देण्यात आले आहे.\nही आहे व्हेरिफाय करण्याची लिंक –\nआयकर विभागने आयटीआर व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्या ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन https://www.incometaxindiaefiling.gov.in/home लिंक सुरु केली आहे. ही लिंक ई व्हेरिफाय रिटर्न नावाने क्विक सेक्शन मध्ये देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ई व्हेरिफिकेशन पेज ओपन होईल. येथे पॅन कार्ड, असेस���ेंट ईयर आणि आयटीआर फॉर्म – ५ वर देण्यात आलेल्या पावती नंबरवरील माहिती देऊन आयटीआर व्हेरिफाय करु शकतात.\n१२० दिवसात व्हेरिफाय करावे लागेल आयटीआर –\nआयकर विभागानुसार, आयटीआर दाखल केल्यानंतर १२० दिवसात व्हेरिफाय करावे लागेल. आयटीआर दाखल केल्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असल्याने त्यानंतर देखील तुम्ही याला व्हेरिफाय करु शकतात. जर तुम्ही आयटीआर व्हेरिफाय केले नाही तर ही प्रकिया पूर्ण होणार नाही आणि तुमचा आयटीआर फाइल केली जाणार नाही तसेच तुम्हाला दंड देखील भरावा लागेल. आयटीआर व्हेरिफिकेशन ही आयटीआर फायलिंगचा टप्पा आहे. जर तुम्ही आयटीआर फाइल केला आणि व्हेरिफिकेशन झाले नसेल तर तुमच्या आयटीआर फायलिंगचा विचार केला जाणार नाही.\n …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ\nझोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम\nगव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय\nवयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण\nरोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण\nदिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका \n‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी\nसौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या\nदौंडमध्ये पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना\nSBI मध्ये ‘या’ पदासाठी भरती, 45000 रूपये पगार, जाणून घ्या\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना दिले…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799 रूपयांमध्ये…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुषउमेदवारांपेक्षा महिलांचं…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात विधानस��ा निवडणुकीसाठी नुकतंच मतदान पार पडलं. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे.…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे स्थानिक सराफ बाजारात देखील…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुषउमेदवारांपेक्षा महिलांचं…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदौंडचे जवान संतोष पळसकरांना लेह लदाखमध्ये ‘वीरमरण’ \nबालपणीच्या मित्रांवर काळाचा घाला, अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू\n50% ‘कमिटेड’ महिला ठेवतात ‘बॅकअप’ पार्टनर,…\nपुरंदर – हवेली मतदार संघात सरासरी 60.29 % मतदान\n त्यानं धारदार सुऱ्यानं प्रेयसीचा खून करून स्वत:च्या गळ्यावर केले वार, पुढं झालं ‘असं’\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nआता रेल्वेमध्ये देखील मिळणार WiFi ची सुविधा, मादी सरकारचा ‘हा’ नवा प्लॅन, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AF/", "date_download": "2019-10-23T12:42:01Z", "digest": "sha1:4ENB4K67MP45SWLJQDNBDRLNRIKYCDVH", "length": 10660, "nlines": 155, "source_domain": "www.batmidar.in", "title": "सांगलीत काय चाललंय ? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्स सांगलीत काय चाललंय \n18 तासानंतरही सांगलीच्या पोलिसांना आरोपीचा फोन नंबर शोधता येईना\nपत्रकारांना संरक्षण कायदा कश्याला हवाय,विद्यमान कायदे पुरेसे आहेत वातानुकुलीत खोलीत बसून असे तारे तोडणार्‍या आमच्या काही ज्येष्ठ मित्रांनी जर मिरज-सांगलीतील घटना समजून घ्यावी.मिरज येथील पुढारीचे प्रतिनिधी जालंदर हुलवान यांनी सातत्यानं गुटख्याच्या विरोधात बातम्या दिल्या आहेत.त्यामुळं हितसंबंध दुखावलेल्या गुटख्यावाल्यांनी काल हुलवान यांना बघून घेऊची धमकी दिली.लॅन्डलाईन फोनवरून धमकी आली आणि तो कॉलही हुलवान यांच्याकडं रेकॉर्ड झालेला आहे.त्यानुसार काल त्यांनी मिरज येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.या तक्रारीत त्यानी 0233-2211429 या क्रमांकावरून आपणास धमकीचा फोन आल्याचा स्पष्ट उल्लेख केला.मात्र गंमत अशी की,तक्रार देऊन 18 तास उलटून गेले तरी पोलिसांना अजून हा नंबर कुणाचा आहे हे शोधता आलेलं नाही.पोलीस सांगतात,आम्ही बीएसएनएलला माहिती देण्याचं कळविलं आहे.बीएसएनएलकडून माहिती मिळत नाही.त्यामुळं हा नंबरच कुणाचा आहे हे कळत नाही.नंबरच कळत नसल्यानं कारवाई कुणावर करायची हा म्हणे पोलिसांना पडलेला गहन प्रश्‍न आहे.याचा अर्थ असा की,प्रचलित कायदा फोन नंबरही शोधू शकत नाही तिथं पत्रकारांना काय डोंबल्याचं संरक्षण देणार काय.मुद्दा स्पष्ट आहे की,मिरजमध्ये खुलेआम गुटखा विकला जातो.हे पोलिसांचे आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही.त्यामुळं पोलिस एका पत्रकाराच्या प्रकऱणात जी दिरंगाई करीत आहेत त्यामागे गुटखावाले आणि पोलिसांची काही मिलीभगत नसेलच असा दावा कोणी करू शकत नाहीत.पोल���स काही कारवाई करीत नाहीत हे दिसल्यावर आज सांगलीच्या पत्रकारांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर वस्तुस्थिती घातला असून आरोपींना तातडीनं अटक करावी आणि जालंदर हुलवान यांना संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर घातला गेला आहे.पत्रकार संरक्षण कायदा झाला तर किमान पोलिसांना प्रकरण दाबता येणार नाही.\nPrevious articleमतदानोत्तर चाचण्यांवर निर्बंध\nराम खटके यांची मृत्युशी झुंज संपली\nरोहिणी सिंह ‘हाजीर हो’ \nपरिषदेचं अधिवेशन आणि पोटदुख्यांचे कारनामे\nसामनाला अनेक शहरांत वार्ताहर हवेत\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090317/vidhvrt06.htm", "date_download": "2019-10-23T12:58:00Z", "digest": "sha1:5V3ROJYOPBXPAX5LSPYTR4XNNMMY2PPN", "length": 5112, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १७ मार्च २००९\nइच्छुक काँग्रेस नेत्यांची दिल्लीत मोर्चेबांधणी\nअकोला, १६ मार्च / प्रतिनिधी\nअकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळवण्यासाठी अकोल्यातील इच्छुक काँग्रेस\nनेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यासाठी दिल्लीत तळ ठोकला आहे.\nकाँग्रेसने भारिप-बमसंशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा आग्रह उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या समर्थकांनी पक्षाकडे चालवला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाचा घोळ अद्याप संपला नाही. अकोला लोकसभा मतदारसंघ दोनपैकी कोणत्या काँग्रेसच्या वाटय़ाला जाणार, या चर्चेला ऊत आला आहे. भारिप-बमसंशी युती करून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर कब्जा करण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत परंतु, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना विरोध असणाऱ्या अकोल्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी अशी मागणी पक्षाकडे रेटून धरली आहे. अकोल्यात स्वराज्य भवन येथे जानरावआप्पा मोळके यांनी यासाठी उपोषणही केले होते. पक्षाकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी ते मागे घेतले. काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरूकेली आहे. माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, माजी खासदार अनंतराव देशमुख, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष दे.ना. तिरुख, उदय देशमुख, कृष्णा अंधारे, जानरावआप्पा मोळके, सुरेश अतकरे यांचा यामध्ये समावेश आहे. काँग्रेसचे निरीक्षक मोहनलाल शर्मा यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षश्रेष्ठींकडे यादीही सादर केली. येत्या एक -दोन दिवसात जागावाटपाचा निर्णय होणार असून, त्यानंतर हा गोंधळ कमी होणार आहे. प्रकाश आंबेडकरांशी युती न होता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय होऊन अकोल्याची जागा काँग्रेसच्या वाटय़ाला गेल्यास, बाबासाहेब धाबेकर किंवा अनंतराव देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64942", "date_download": "2019-10-23T13:20:20Z", "digest": "sha1:YMNVZC3GXFPNGTYKMAT4SDIBEZGTXC2I", "length": 55148, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळ: भाग १\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळ: भाग ३\nह्या ट्रेकचं एक वैशिष्ट्य म्हणजे, जिथे चाललोय ते ठिकाण जिथून सुरुवात करतोय त्या ठिकाणापासून मुळीच दिसत नाही. उदाहरणार्थ, ढवळे गावातून चंद्रगड दिसत नाही. चंद्रगडावरून ढवळे घाटवाट दिसत नाही. ढवळे घाटातून घुमटी दिसत नाही. घुमटीपासून जोरचे पाणी दिसत नाही. जोरच्या पाण्यापासून आर्थरसीट पॉईंट दिसत नाही. (आणि ह्या जंगलात हरवलं, तर कुणीच कुणाला दिसत नाही). जिथे चाललोय तिथे ते आहे, ह्या एकमेव भरोशावर करायचा हा ट्रेक आहे.\nढवळ्यात पोचलो, तेव्हा चिकार वारं सुटलं होतं. 'ओखी' वादळामुळे सह्याद्री माथ्यावर आणि कोकणात 'येत्या ४८ तासात पावसाची शक्यता' नेमकी आदल्याच दिवशी प्रसारित झाली होती. 'येवढं वारं पावसाळ्यातही नव्हतं इथं' - इति गाईड रवी मोरे. मग काय उद्या संध्याकाळी महाड-पुणे एसटीत बसेपर्यंत पाऊस पडू नये किंवा अगदी दाभिळ गावात पोचेपर्यंत पाऊस नको अशी प्रार्थना करण्यापलिकडे हाती काहीच नव्हतं. सह्याद्रीत, त्यातही जावळीत असताना पाऊस लागला तर काय हाल होतात, हे इतिहासालासुद्धा माहित आहे. त��थे आमची काय कथा\nस्थानिक गावकरी कम ढवळे घाटाचा एकमेव गाईड रवीदादा मोरेंकडे चहा नाष्टा झाला. ढवळ्यातून चंद्रगडावर पोचायला दीड एक तासांची चढाई होती. गडावर पाणी आहे. पण, त्यानंतर मात्र थेट बहिरीच्या घुमटीजवळच पाणी आहे. म्हणजे एकदा चंद्रगड सोडला, की पुढचे कमीत कमी पाच तास कुठेही पाणी नाही. त्यामुळे प्रत्येकाकडे कमीत कमी तीन लिटर पाणी घेऊनच मग निघायचं ठरलं. (मी सवयीप्रमाणे चार लिटर घेतलं. मग सॅक व्हायची ती जड झालीच, त्याला इलाज नाही.)\nढवळे गावातून निघायला साडेसात वाजले. आमच्यासोबत रवीदादांचे वडील कोंडिरामबाबा (वय सत्तर) बहिरीच्या घुमटीपर्यंत वाट दाखवायला येणार होते. मला तर ह्या ट्रेकसाठी जी माहिती मिळाली होती, त्यावरून गाईड अजिबात घेऊ नये असंच वाटत होतं. वापरात असलेला, एकाच पायवाटेने घनदाट जंगलातून एकाच पायवाटेने वळणं घेत घेत जाणारा घाट म्हणजे ढवळे घाट फक्त एक दोन वळणं लक्षात ठेवली आणि आजूबाजूचे डोंगर लक्षात ठेवले की झालं, असं जवळजवळ प्रत्येकाने सांगितलं होतं. त्यामुळे गिरीशी बोलताना एक-दोनवेळा \"जाउ रे आपलं आपण, सगळे चालणारे, वाटा शोधण्यात तरबेज आहेत\" असे प्रस्ताव मांडले होते. त्याने सुदैवाने ते मनावर घेतले नाहीत. 'बघू, तिकडे गेल्यावर ठरवू' असं म्हणून त्याने प्रत्येक वेळी वेळ मारून नेली.\nआम्ही प्लॅनपेक्षा अर्धा ते एक तास उशीरा निघालो होतो. पाठीवर दहा-एक किलोचं ओझं घेऊन चालताना सपाट वाटेवरही दम लागत होता. ढवळे गावापासून दहा मिनिटांवर धनगरवस्ती आहे. त्या गावात चक्क संडास बांधलेले पाहून माझा दम लागल्यामुळे आधीच फुलून आलेला उर अभिमानानेही भरून आला उशीरापर्यंत टिकलेल्या पावसामुळे झाडोरा चिकार होता. वाटा लपलेल्या होत्या. धनगरवाडीपासून सहज दिसणारी पायाखालची वाट सोडून म्हातारबाबांनी झाडीतली न दिसणारी वाट पकडली आणि 'गाईड का घेतला' ह्याचं पहिलं उत्तर मिळालं. उशीरा संपलेल्या पावसामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला गवत छातीच्या उंचीपर्यंत होतं, आणि वाट त्यात लपलेली होती. ती वाट पकडली आणि लगेचच अंगावर येणारी चढाई सुरू झाली. चंद्रगडाचा चढ खरोखरीचा छातीवर येतो. अक्षरशः कमी वेळात आपण जवळजवळ पन्नास-एक फूट चढून जातो.\nवाट चालताना म्हातारबाबांशी ओळख होत गेली. गडावर उघड्या चौकोनी खड्ड्यात दगडात कोरलेलं शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे. म्हातारबाबा गेली ३६ वर्ष दरवर्षी महाशिवरात्रीला नेमाने पूजेसाठी जातात. त्यादिवशी गडावर मोठी यात्रा भरते. ढवळे आणि आसपासच्या गावातलेच नव्हे, तर गावातून कामानिमित्त मुंबईला वगैरे गेलेलेही त्या दिवशी आवर्जून गावाकडे येतात. म्हातारबाबांचं उभं आयुष्य ढवळे खोरं आणि त्या भागातल्या जंगलात गेलं आहे. आमचा प्लॅन ऐकल्यापासून ते सांगू लागले, \"ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं. सामान देवळात ठेवायचं आणि फक्त एक छोटी बॅग घेऊन चंद्रगड करायचा. दिवेलागणीपर्यंत खाली उतरायचं, आणि झोपून जायचं. दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता ढवळे घाटाला लागायचं. ११ वाजेपर्यंत घुमटी, आणि उशीरात उशीरा २ पर्यंत आर्थरसीट पॉईंट\" ही वाक्यं पुढे दिवसभरात त्यांनी कमीत कमी दहा वेळा ऐकवली.\nचंद्रगडावर पोचायला सव्वानऊ वाजले. गडावर त्या दिवशी भन्नाट वारं सुटलं होतं. गडावरून आसमंत सुरेख दिसतो. कोळेश्वर, रायरेश्वरचे विस्तीर्ण डोंगर, मंगळगड, प्रतापगड हे विविध दिशांना दिसतात. पश्चिमेला ढवळे खोरं, त्यापलिकडे महादेव मुर्‍हा (मुर्‍हा म्हणजे विस्तीर्ण पठार) दिसतात. आर्थरसीट पॉईंटकडे जाताना लागणारी सापळखिंड, घुमटीचा डोंगर हे गडावरून खुणेने दाखवता येतात. चंद्रगड हा भोवतालच्या डोंगरांच्या तुलनेत अगदीच खुजा आहे. (हे घुमटीपाशी किंवा ढवळे घाटाच्या शेवटच्या टप्प्यात गेल्यावर प्रकर्षाने जाणवतं) गडाच्या उत्तर टोकाच्या कड्याच्या पोटात थंड पाण्याचं टाकं आहे. गडफेरी झाली.चंद्रगड चढताना रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा भरून घेतल्या. कारण आता वाटेत पाणी कुठेही मिळणार नव्हतं.\nचंद्रगडाची उंची साधारण २३०० फूट. ढवळे घाटाची वाट ढवळे गावापासून सुरू होते आणि चंद्रगडाला उत्तरेकडून पायथ्यातून वळसा घालून उजवीकडे वळते. चंद्रगडावरून ढवळे घाटाच्या वाटेला लागायचं असेल तर पुन्हा ढवळे गावापर्यंत यायची गरज नाही. चंद्रगडाच्या अंतिम टप्प्यातली कातळांतून चढणारी वाट जिथे सुरू होते, तिथेच उजवीकडे गडाला थोडा वळसा घालून खिंडीच्या दिशेने एक वाट जाते. त्या खिंडीतून एक वाट जवळजवळ पन्नास-साठ अंशात सलग खाली उतरत ढवळे घाटाच्या वाटेला जाऊन मिळते. आम्ही ह्या वाटेने उतरलो. ह्या वाटेबद्दल नेटवर वाचलं होतं. पण त्यात जे वर्णन होतं, तेवढी खतरनाक वगैरे नाही वाटली. गायदरा घाट, गुहेरीचं दार वगैरे केलेल्यांसाठी ही वाट सोपी आहे. पण ह्या वाटेला कुठेही सपाटी नाही. सतत खालीच उतरत जाणारी ही वाट संपवायला आम्हाला दीड तास लागला. डावीकडून उजवीकडे जाणार्‍या ढवळे घाटाच्या वाटेला एका बेलाच्या झाडापाशी ही वाट छेदून सरळ जाते. (म्हणजे तिठा नाहीये) जर ढवळे घाटाची वाट क्रॉस करून पुढे गेलो, तर वाट नेईल तिकडे जावं लागतं. (गाईड का घेतला ह्याचं दुसरं उत्तर) जर ढवळे घाटाची वाट क्रॉस करून पुढे गेलो, तर वाट नेईल तिकडे जावं लागतं. (गाईड का घेतला ह्याचं दुसरं उत्तर) आम्ही त्या बेलापाशी पोचलो, तेव्हा (घड्याळात) बारा वाजले होते. ही जागा बहुधा ढवळे गावाच्याच उंचीवर किंवा त्याहून किंचित अधिक उंचीवर असावी. म्हणजे आर्थरसीट पॉईंटपर्यंत आता पुन्हा चार हजार फुटांची चढाई करावी लागणार होती. ढोबळमानाने, दोन टप्प्यात हा ट्रेक समजता येतो. ढवळे ते सह्याद्रीच्या सरासरी उंचीवरची बहिरीची घुमटी हा पहिला टप्पा आणि घुमटी ते आर्थरसीट पॉईंट हा दुसरा टप्पा. बेलाच्या झाडाजवळची वेळ - दुपारी बारा) आम्ही त्या बेलापाशी पोचलो, तेव्हा (घड्याळात) बारा वाजले होते. ही जागा बहुधा ढवळे गावाच्याच उंचीवर किंवा त्याहून किंचित अधिक उंचीवर असावी. म्हणजे आर्थरसीट पॉईंटपर्यंत आता पुन्हा चार हजार फुटांची चढाई करावी लागणार होती. ढोबळमानाने, दोन टप्प्यात हा ट्रेक समजता येतो. ढवळे ते सह्याद्रीच्या सरासरी उंचीवरची बहिरीची घुमटी हा पहिला टप्पा आणि घुमटी ते आर्थरसीट पॉईंट हा दुसरा टप्पा. बेलाच्या झाडाजवळची वेळ - दुपारी बारा इथून बहिरीच्या घुमटीपर्यंत पोचायला चार तास लागतील - इति म्हातारबा इथून बहिरीच्या घुमटीपर्यंत पोचायला चार तास लागतील - इति म्हातारबा \"म्हणून मी काय सांगत होतो, ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं.... आणि उशीरात उशीरा २ पर्यंत आर्थरसीट पॉईंट \"म्हणून मी काय सांगत होतो, ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं.... आणि उशीरात उशीरा २ पर्यंत आर्थरसीट पॉईंट (इच्छुकांनी गाळलेल्या जागा ह्याच लेखातून इतरत्र शोधून भरून घ्याव्यात)\"\nइथून पुढच्या घुमटीपर्यंतच्या वाटेने व्यक्तिशः माझा पार दम काढला. गच्च झाडीत��न, काट्या-फांद्यातून कमालीच्या संथ चढाची ही वाट अक्षरशः जीव काढते (माझा काढला). कमालीचा संथ चढ, माती, अनियमित उंचीचे दगड हे सगळं एकत्र म्हणजे कसोटीच हा भाग म्हणजे जावळीचा ऐन गाभा म्हटलं तरी चालेल. दोन्ही बाजूंना जंगल. आणि जंगल कसलं हा भाग म्हणजे जावळीचा ऐन गाभा म्हटलं तरी चालेल. दोन्ही बाजूंना जंगल. आणि जंगल कसलं तर रानडुकरं, बिबट्यांचा वावर असलेलं. म्हातारबाबांनी परतीला सोबत म्हणून आपल्या एका चुलत्यालाही सोबत घेतलं होतं. ह्या वाटेच्या उजवीकडे सलग सापळखिंडीची डोंगर-रांग आहे, पण ती जाणवतही नाही, इतकी झाडी आहे. ह्याच वाटेवर एक सुखद आश्चर्य आमची वाट पाहत होतं. (नाही नाही, बिबट्या वगैरे नव्हता वाटेत).\nबेलाच्या झाडापासून ढवळे घाटाच्या वाटेवर अंदाजे पंधरा मिनिटांवर एके ठिकाणी पाणी मिळालं. डिसेंबरचा पहिला आठवडा असल्यामुळे आणि पाऊस उशीरापर्यंत लांबल्यामुळे नदीला पाणी होतं. तिथे जवळजवळ पाऊण तास काढला. हे पाणी जर मिळालं नसतं, तर घुमटीशिवाय अधेमधे कुठेही पाणी नव्हतं. आमच्याकडे शिल्लक असलेल्या पाण्यावर घुमटीपर्यंत पोचणं फारच अवघड झालं असतं असं मागाहून वाटलं. जंगलात, ट्रेकमध्ये सर्वात जास्त आनंद ज्या ज्या गोष्टींमुळे मिळतो, त्यातली एक वरच्या क्रमांकाची गोष्ट म्हणजे पाणी सापडणे. पाणी पिऊन, भरून घेतलं. घुमटीला पोचल्यावरच जेवायचं असं ठरल्यामुळे खजूर-चिक्की-भेळ-वड्यांचा नाष्टा करून घेतला. आणि निघायला एक वाजला.\nबेलाच्या झाडापासूनच आमच्या गृपमध्ये 'फाटाफूट' व्हायला सुरूवात झाली होती. अनि, कुशल, पवन सातत्याने आघाडीवर होते. मी, संजय कटाक्षाने मधल्या फळीत होतो. विराग कधी आमच्यासोबत तर कधी आघाडीवर असायचा. गिरी सातत्याने मागे राहायला लागला होता. त्याच्यासोबत अशा बिकट परिस्थितीत 'आपली जबाबदारी' ओळखून सतीश, इंद्रा, यो, रोमा (हे मुलाचं नाव आहे. 'रोहित मावळा'चा शॉर्टफॉर्म) गिरीसोबत राहत होते. गिरीने म्हणे कधीतरी 'माझ्याच्याने होत नाही, मी माघारी चाललो' असे उद्गार काढले असं ऐकलं. पण त्या पाण्यापासून पुढे निघणारं प्रत्येक पाऊल माघारीची शक्यता संपवत होतं. डोंगररांगांमधल्या भटक्यांमध्येही किल्ले आवडणारे, घाटवाटा आवडणारे, सुळके आवडणारे असे प्रकार असतात हे मला हल्लीच कळू लागलं आहे. सतीश हा कातळ-कपार्‍यांत रमणारा. सरळसोट सुळक्यावर चढणे हा त्याचा ��वडता छंद. ह्याच्यामुळेच आणि कुशल, सुनिल सारख्या मातबर लोकांमुळे आमची लिंगाणा मोहिम सुखरूप होऊ शकली होती. ढवळे घाटातून सरळ घुमटीवर नेणारा एखादा सुळका असता तर आम्ही पायवाटेने वर पोचायच्या आत सतीश तिथे सुळक्यावरून पोचला असता, असं मला वाटत राहिलं.\nइथून पुढे घुमटीपर्यंत पोचणार्‍या वाटेबद्दल लिहिण्यासारखं फारसं काहीच नाही. घनदाट जंगल, घसरवणारी माती, पायात येणारी झाडांची मुळं-खोडं, त्यातून सतत संथपणे वर चढत जाणारी वाट. पाठीवर ओझं नसतं तर कदाचित हा चढ सुसह्य झालाही असता. ह्या वाटेवरच्या एका स्वानुभवावरून गझलेचा एक मतला सुचला, तेवढा लिहून ठेवतो फक्त -\nह्यावर अजूनतरी पुढे काही सुचलेलं नाही.\nसापळखिंडीच्या शंभर-एक फूट अलिकडे वाट झपकन डावीकडे वळते. ढवळे घाटाची वाट वाटते तितकी सोप्या सरळ भूभागातून जात नाही. आता सरळ जायचं असं वाटत असतानाच वळण येतं. डावीकडची सोंड चढायची हे माहित असतं, पण त्या सोडेंच्या सुरूवातीपाशी पोचेपर्यंतही आणखी एक सोंड असते. ह्या संपूर्ण वाटेवरून घुमटी किंवा जोरचं पाणी अजिबात दिसत नाही. उंच डोंगराच्या धारेवर कुठेतरी अंदाजाने समजतं, की तिकडे घुमटी आहे. आर्थरसीट पॉईंट तर कुठूनच दिसत नाही. त्याचं दर्शन जोरच्या पाण्याच्याहीवर वीस-एक मिनिटं चढून गेल्यावर होतं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, चंद्रगड सोडल्यापासून उरलेला अख्खा दिवस आम्हाला सूर्यदर्शनही झालं नाही. उजेड भरपूर होता, पण पूर्ण वाट एकतर घनदाट सावलीतून तरी आहे किंवा मग नुसत्या नैसर्गिक उजेडात तरी. वाचायला गंमत वाटेल, पण चंद्रगडानंतर थेट दुसर्‍या दिवशी दाभिळ टोकावरून उतरतानाच आम्ही सूर्य पाहिला. (अपवाद एकचः जेवणं झाल्यावर घुमटीपासून अस्ताला जाणारा आणि आमच्या उर्वरित ट्रेकसाठी आशीर्वाद देणारा सूर्य दिसला.)\nढवळे घाटातल्या किर्र जंगलात सोबत्यांकडून गझल ऐकवण्याची फर्माईश झाली. काही क्षण त्यानिमित्ताने पाठीला विसावा मिळाला.\n'दूरवर कोठेतरी असणार नक्की\nएवढा पुरतो मला आधार नक्की\nचंद्र एखादा तरी टांगून ठेवा\nआवडू लागेल मग अंधार नक्की'\nत्यानंतर आणखी एक गझल सादर केली. दोस्तांनी रेकॉर्ड करून घेतली.\nएव्हाना आमच्यातले काही जण खूप मागे पडले होते. ट्रेकमध्ये आपल्या मागून येणारं कुणीतरी आहे, ही भावना कधीकधी खूपच हुरूप आणते. ती अशाअर्थी, की त्यांच्या निमित्ताने आपल्यालाही हवा असेल तेव्हा दम खाता येतो. ह्या ट्रेकला मी ती संधी अनेकदा साधून घेतली (पेशल थॅंक्स टू गिरी). सगळेच जण झपाझपा चालणारे असते, तर माझ्यामुळे त्यांना उशीरच झाला असता.\nघुमटीच्या अलिकडच्या सोंडेवर म्हातारबाबांनी आमचा निरोप घेतला. \"बाबांनु नीट जावा. मला गुरं पाजायला जायचं हाये. आता न्हाय निघालो तर घरी पोचायला लै उशीर होईल. पण लक्षात ठेवा. ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं....\". म्हातारबा खरंच छान होते. उभं आयुष्य ज्या जंगलात गेलं, तिथली प्रत्येक वाट त्यांच्या माहितीची होती. खरंतर ते घुमटीपर्यंत येणार होते. पण एव्हाना चार वाजून गेले होते. त्यांना माघारी ढवळ्यात पोचायला तीन तास तरी लागले असते. वाट किर्र जंगलातून होतीच, पण वन्य श्वापदांचीही चाहूल त्या रानात होती. (रात्री फोन केल्यावर कळलं, की त्यांना घरी पोचायला पावणे आठ वाजले.)\nत्या सोंडेपासून त्यांनी वाट दाखवून दिली. पुढची वाट थोडी सोपी होती. एका बाजूला कडा, दुसर्‍या बाजूला दरी. मुख्य म्हणजे चढ नव्हता. तो ट्रॅव्हर्स थेट घुमटीलाच वर चढला. आम्ही जे पाच-सहा जण पुढे होतो, त्यांना घुमटीला पोचायला साडेचार वाजले. इथे पोचेपर्यंत वैयक्तिकरित्या मी प्रचंड दमून गेलो होतो. घुमटीच्या अलिकडे डोंगराची एक सोंड अख्खीच्या अख्खी चढून यावं लागतं. ह्या सोंडेमध्ये एके ठिकाणी कातळात कोरलेला एक हनुमान आहे. ह्या सोंडेने माझा सगळा दम काढला. ही सोंड संपतच नव्हती मागून येणारे पाच-सव्वापाच पर्यंत आले.\nघुमटीपासून दहा एक मिनिटं चालल्यावर पाण्याचं एक टाकं आहे. इथून जोर गावाकडे जाण्यासाठी एक वाट जाते, म्हणून हे जोरचं पाणी. संपूर्ण ढवळे घाटातला हा एकमेव पाण्यचा स्रोत हे आधी सांगितलंच आहे. त्यामुळे सगळे वन्यप्राणीही इथेच पाण्याला येतात. आमची जेवणं झाली आणि सूर्यास्त होण्याची वेळ जवळ येत चालली. सगळेच दमले होते. इथून आर्थरसीट पॉईंट दिसत नव्हता, तरी आणखी दोन तासांची चाल बाकी होती. कुणाच्या तरी डोक्यात घुमटीपाशीच मुक्काम करण्याची कल्पना आली आणि मी जागीच गोठलो. प्राण्यांच्या भीतीमुळे नव्हे तर थंडीच्या भीतीमुळे. साडेपाच वाजताही घुमटीपाशी मला गारठा जाणवत होता. डिसेंबर महिन्यात उघड्यावर (स्लिपिंग बॅग असली तरी काय झालं) झोपण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. त्यापेक्षा कितीही वाजले तरी आर्थरसीट गाठणं मी पत्करलं असतं. नेटवर जी माहिती वाचली होती, त्यानुसार जोरच्या पाण्यापासून आर्थरसीट पॉईंट पर्यंत दोन माणसं एकावेळी बाजूबाजूने जाऊ शकतील एवढी प्रशस्त वाट आहे. आणि बरीचशी वाट उघड्यावरून आहे. दत्तजयंतीचा आदला दिवस असल्यामुळे रात्री अंधार पडला तरी त्यावाटेवर भरपूर चंद्रप्रकाश मिळाला असता असं वाटत होतं. म्हणूनच इथून निघूया असं हळूहळू सगळ्यांचंच मत बनत गेलं आणि मी मनातल्या मनात सुटकेचा नि:श्वास टाकला.\nपाणी भरून घेतलं आणि निघालो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. आता आकाशातच काळसर निळा प्रकाश शिल्लक होता. बाकी सगळीकडे कातरवेळेची छाया दाटायला सुरूवात झाली होती. जोरच्या पाण्यापासून वाट जंगलात शिरते आणि पुन्हा एक जीव खाणारा चढ चढून सपाटीवर जाते. ह्या चढावर माझ्यातली होती नव्हती ती सगळी ताकद संपली. 'i cannot do it anymore' मी मागून येणार्‍या कुशल आणि विरागला म्हणालो. 'हा बरोबर चालतोयस... चल. छोटी पावलं टाक' - हे त्यांचं उत्तर. ही वाट अगदीच अरुंद होती. त्यात चढ आणि घसरवणारी माती. जंगलभागात असल्यामुळे जवळजवळ शून्य उजेड. पुढे चढणार्‍यातला कोणी घसरला तर ट्राफिक जॅम. अशावेळी असमान पातळीवर थांबून राहायचं. त्यामुळे पायात क्रँप सुरू झाले. जोरचे पाणी ते सपाटीच्या ह्या चढाने माझातरी उत्साह पारच घालवून टाकला. कसातरी तो चढ संपवून सपाटीवर पोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते. सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता आणि उजेडही जवळजवळ नाहीसा झाला होता. सर्व गोष्टींना काळा रंग आला होता. अशात लांबवर कुठेतरी आर्थरसीट पॉईंटची काळी किनार दिसली. तिथे जायचं होतं ट्रेकमधला सर्वात रमणीय टप्पा अखेर अंधारात पार करावा लागणार होता.\nह्या सपाटीपासून मी 'दोन माणसं एकाच वेळी चालू शकतील' अशा ऐसपैस वाटेच्या शोधात होतो. सकाळपासूनच्या नुसत्या चढाने पायही दुखत होते आणि पाठही. आता बराच वेळ सपाटी लागेल ह्या आशेने त्या अंधारातच बघायला लागलो तर असं काहीही दिसलं नाही. दुर्दैवाने एकावेळी एकच माणूस चालू शकेल अशी पायवाट लागली. पायवाटेशेजारी छातीपर्यंत वाढलेलं गवत आणि थोड्याच वेळात ती वाट रानात शिरलीसुद्धा. इतकंच नव्हे, तर पुन्हा चढ-उतार सुरू झाले. माझा तर फारच मूड ऑफ झाला आणि थोड्याच वेळात ती वाट रानात शिरलीसुद्धा. इतकंच नव्हे, तर पुन्��ा चढ-उतार सुरू झाले. माझा तर फारच मूड ऑफ झाला मूड बदलायला एक कारण मिळालं ते म्हणजे मध्येच एका ठिकाणी पुन्हा गझल म्हणण्याची फर्माईश झाली. वातावरण तर अफलातूनच होतं. जिथे उभे होतो तिथून जेमतेम पाच-एक पावलांवर थेट चार-एक हजार फूट खोल दरी, आकाशात उजळलेला 'चौदहवीका चाँद', मंद सुटलेलं वारं, लांबवर आर्थरसीट पॉईंटची किनार आणि सोबत सह्याद्रीतले आनंदयात्री\n'तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर\nतसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर\nजरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया\nकधी होणार अपुली भेट ह्या गर्दीत शिरल्यावर'\nकाही क्षण ती शांतताही अनुभवली. मग निघालो. ह्या संपूर्ण वाटेवर दोन्ही बाजूला अक्षरशः खोल दर्‍या आहेत. उघड्या डोळ्यांनी ते बघायची आमची संधी मात्र पूर्ण हुकली. सह्याद्रीचं एक अतिविलक्षण सौंदर्य ह्या वाटेवरून पाहायला मिळत असणार, ह्याबद्दल माझी खात्री आहे. दोनएक तास ती वाट तुडवत अखेर आर्थरसीट पॉईंटच्या खालच्या शेवटच्या कातळपॅचशी आलो तेव्हा जे काही वाटलं, ते 'सुटलो एकदाचे' ह्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. कातळटप्पा चढून सुप्रसिद्ध अशा 'खिडकी'पाशी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते. सकाळी साडेसातला ढवळ्यातून निघाल्यापासून तेरा तासांनी आम्ही डेस्टिनेशनला पोचलो होतो. एकाच दिवसात वेळेच्या हिशेबाने सर्वाधिक लांबीचा हा माझा दुसर्‍या क्रमांकाचा ट्रेक. (पहिला नंबर - रतनवाडी ते डेहेणे व्हाया गुहेरीचे दार - चौदा तास. वर्णन 'anandyatra' ब्लॉगवर वाचू शकाल.).\nनेटवर वाचलेलं वर्णन आणि आम्ही घेतलेला अनुभव ह्यात एवढा फरक कसा पडला ह्याचा विचार करण्यात ती वाट संपली. स्पेशली घुमटी ते आर्थरसीट वाटेचं नेटवर वाचलेलं वर्णन आणि आम्ही गवतातून, टेकाडावरून तुडवलेली वाट ह्यातला फरक तेव्हा अनाकलनीयच वाटत होता. मी विचारांती ह्या निष्कर्षावर आलो आहे, की सह्याद्रीमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये वाटांना नवं रूप मिळतं. ज्या भटक्यांनी हा ट्रेक केला आणि त्यावर ब्लॉग लिहिले, त्यांच्या लिखाणात त्यांना त्या त्या ऋतूमध्ये दिसलेली वाट उतरली. आम्ही डिसेंबरमध्ये केल्यामुळे गवत टिकून असेल. पार ढवळे गावापासून संपूर्ण ढवळे घाट, घुमटी ते जोरचं पाणी, जोरचं पाणी ते सपाटी, सपाटी ते आर्थरसीट - सगळीकडे गवत, झाडी आणि एकावेळी एकच माणूस चालेल एवढीच पायवाट. (किंवा मग आम्ही हा ट्��ेक करावा म्हणून 'पुरी कायनात' एक झाली असेल आणि असं वर्णन वाचायला मिळालं असेल) पण काहीही असो. आम्ही हा शेवटचा टप्पा अंधारात केल्यामुळे वाटेची स्पष्टता अजिबातच आली नाही आणि आसमंत डोळे भरून बघायचा राहून गेला. माझीतरी घुमटी ते आर्थर हा टप्पा दिवसाउजेडी करायची फार इच्छा आहे. (नेटवर ब्लॉग्जमध्ये ह्या वाटेचं सुखद आणि मोहक वर्णन केलेल्यांनी मला न्यावं अशी जाहीर विनंती आहे) त्या वाटेत कुछ खास जरूर है\n'खिडकी'पासून पलिकडच्या बाजूला कोसळलेल्या कड्यांची तीव्रता चांदोबाच्या कृपेने रात्रीच्या वेळीही समजत होती. दिवसा बघायला केवढी मजा आली असती तर ते असो. आर्थरसीट ते महाबळेश्वर प्रवासासाठी आम्ही एक टेम्पो ठरवला होता. तो टेंपोवाला बिचारा साडेपाचपासूनच येऊन बसला होता. घुमटीनंतरच्या सपाटीवरून त्याला फोन लावून थांबण्याची विनंती केली होती. आर्थरसीटवर पोचलो तेव्हा तिथे चिटपाखरूही नव्हतं. पूर्ण अंधार, आणि कमालीची शांतता. 'दिवसभरच्या गलक्यातून मोकळा झालेला आर्थरसीट पॉईंट विसावा घेत आहे' अशी कविकल्पना मी तेवढ्यात करून पाहिली. आर्थरसीट पॉइंट ते आर्थरसीट गाडीतळ हे अंतर चालणे म्हणजे शुद्ध वैताग होता. कारण - पायर्‍या तर ते असो. आर्थरसीट ते महाबळेश्वर प्रवासासाठी आम्ही एक टेम्पो ठरवला होता. तो टेंपोवाला बिचारा साडेपाचपासूनच येऊन बसला होता. घुमटीनंतरच्या सपाटीवरून त्याला फोन लावून थांबण्याची विनंती केली होती. आर्थरसीटवर पोचलो तेव्हा तिथे चिटपाखरूही नव्हतं. पूर्ण अंधार, आणि कमालीची शांतता. 'दिवसभरच्या गलक्यातून मोकळा झालेला आर्थरसीट पॉईंट विसावा घेत आहे' अशी कविकल्पना मी तेवढ्यात करून पाहिली. आर्थरसीट पॉइंट ते आर्थरसीट गाडीतळ हे अंतर चालणे म्हणजे शुद्ध वैताग होता. कारण - पायर्‍या अशातच गाडीतळाकडे जाण्याऐवजी टायगरपॉइंटकडे वळलो. वीसएक पायर्‍या उतरून गेल्यावर टायगरपॉईंटचा बोर्ड दिसला. वाट चुकलोच की अशातच गाडीतळाकडे जाण्याऐवजी टायगरपॉइंटकडे वळलो. वीसएक पायर्‍या उतरून गेल्यावर टायगरपॉईंटचा बोर्ड दिसला. वाट चुकलोच की ह्याचं मुख्य कारण सह्याद्रीतल्या डोंगरांमध्ये मनमुराद भटकणारे आम्ही महाबळेश्वरातून आर्थरसीटला कधीच आलो नव्हतो. मग स्वतःला शिव्या घालत त्या उतरलेल्या पायर्‍या पुन्हा चढून इप्सितस्थळी कसेतरी पोचलो. घड्याळात वाजले होते रात्रीचे नऊ\nटेंपोवाला गाडीमध्ये खाली डोकं करून लपल्यागत झोपला होता. आर्थरसीट पॉईंटला संध्याकाळी पाचनंतर जायला बंदी आहे. जे आधी गेले असतील त्यांनाही संध्याकाळी सातच्याआत तिथून निघावे लागते. ह्याचे कारण म्हणजे, आजही आर्थरसीटच्या भागात असलेलं वन्य प्राण्यांचं अस्तित्त्व आम्ही सगळे टेंपोत बसलो. टेंपोला स्टार्टर मारला आणि टेंपोच्या हेडलाईटच्या प्रकाशात अवघ्या पन्नास मीटरवर दिसला - एक गवा आम्ही सगळे टेंपोत बसलो. टेंपोला स्टार्टर मारला आणि टेंपोच्या हेडलाईटच्या प्रकाशात अवघ्या पन्नास मीटरवर दिसला - एक गवा त्याच्या जवळून थोडे पुढे जातोय, तर आणखी दोन गवे दिसले. हेच गवे जर आर्थरसीट पॉईंट उतरून थोडं खाली खिडकीपाशी आले असते, तर आम्ही काय केलं असतं, ह्या विचाराने नाही म्हटलं तरी धडकी भरलीच.\nविलक्षण दमलेल्या, पण तरी एका जबरदस्त काहीतरी केल्याच्या भावनेने ताजेतवाने झालेल्या चौदा भटक्यांना घेऊन टेंपो त्या आर्थरसीट पासून दूर दूर चालला होता. आज जेवढं चढून आलो होतो तेवढंच उद्या उतरून जायचं होतं. सगळ्यात आधी आज रात्रीचा मुक्काम-जेवण ह्या गोष्टी बघायचा होता. आमच्या प्लॅननुसार आम्ही उशीरात उशीरा रात्री ८ पर्यंत मेटतळ्यात पोहोचणं अपेक्षित होतं. खरं सांगायचं, तर उशीर झाल्याचं दु:ख आता अजिबात वाटत नव्हतं. माझ्या मनात सकाळपासून केलेली पायपीट फ्लॅशबॅकसारखी पुन्हा चालली होती. चंद्रगड, ढवळे घाटात अवचित मिळालेलं पाणी, त्या पाण्यापासूनच हळूहळू येत गेलेला थकवा, म्हातारबाबांचा ह्या वयातही टिकून असलेला स्टॅमिना, घुमटी ते सपाटी ह्या वाटेवर शब्दशः लागलेली वाट, सपाटी ते आर्थरसीट हा अंधारात चालल्यामुळे काहीसा हिरमोड केलेला टप्पा, आणि ह्या वाटेवर दिवसाउजेडी पुन्हा येण्याची उत्तरोत्तर बळावत गेलेली इच्छा - ढवळे ते आर्थरसीट व्हाया चंद्रगड ट्रेकचा सारांश एवढ्याच शब्दांत येत असला, तरी त्या तेरा तासात जे अनुभवायला मिळालं, ते शब्दांत येणं शक्य नाही त्यासाठी सॅक पाठीवर टाकून हा ट्रेक करायला हवा. फक्त लक्षात ठेवा - 'ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं....' पुढचं आठवत असेलच.\nमहत्त्वाचे: अगदी शेवटची वीस-एकफूट (तीही सोपी) कातळचढाई सोडली, तर ढवळे ते आर्थरसीट ट्रेकमध्ये कुठेही कातळचढाई ��ाही. तरीही, हा ट्रेक शारीरिक क्षमतेचा कस पाहतो. ह्या ट्रेकला घुमटीपर्यंत तरी गाईड घ्यावाच. प्रश्न वाट शोधण्यातील कौशल्याचा नसून वाट शोधायला जो वेळ जाईल व त्यामुळे आर्थरसीटला पोचायला उशीर होत जाईल त्याचा आहे. जवळजवळ ९०% वाट वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या घनदाट जंगलातून आहे. त्यामुळे अंतर फार पडू न देणे हितकर. ढवळे गाव सोडल्यावर थेट बहिरीच्या घुमटीपर्यंत (जोरचे पाणी) पाणी नाही. त्यामुळे पुरेसा पाणीसाठा हवाच. नेटवरून, जाऊन आलेल्यांकडून कितीही माहिती काढली असली, तरी आपली स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमताच आपल्याला सुखरूप मुक्कामी नेत असते, हे ध्यानी ठेवावे. सह्याद्रीतल्या आनंदयात्रांसाठी भरपूर शुभेच्छा\nह्या ट्रेकची बातच न्यारी.\nह्या ट्रेकची बातच न्यारी. नेहमी प्रमाणे छान लिहिले आहेस.\nनच्या एक नंबर लिहिले आहेस..\nनच्या एक नंबर लिहिले आहेस..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodar-asatna-ya%20gharguti-swachat-talavya-xyz", "date_download": "2019-10-23T14:19:41Z", "digest": "sha1:6LYGV63QMNPL5DU5VHS5HXDKK7IAZRWR", "length": 12992, "nlines": 252, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर असताना या घरगुती स्वच्छता करणे टाळावे - Tinystep", "raw_content": "\nगरोदर असताना या घरगुती स्वच्छता करणे टाळावे\nगरोदरपणतील काळ हा स्त्रीच्या आयुष्यतील सगळ्यात आनंदाचा काळ असतो. तुमच्या वेगवेगळे बदल होत असतात. ही अवस्था एक खूप नाजूक अवस्था असते. याकाळात रोजची कामे करण्यात काहीच हरकत नसते पण रोजच्या कामांमधील काही प्रकारच्या स्वच्छता शक्यतो टाळाव्या.या स्वच्छता कोणत्या ते आपण पाहणार आहोत.\nबाथ्रूमची स्वच्छता ही आवश्यक असतेच पण ही स्वच्छता करताना विविध केमिकल्सचा वापर करण्यात येतो. आणि गरोदर असताना अशी केमिकल्स तुम्हांला व तुमच्या बाळाच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतात त्यामुळे बाथरूमची स्वच्छता करणे टाळावे किंवा केमिकल्सचा वापर करणे टाळावे नुसत्या पाण्याचा वापर करून ही स्वच्छता करावी. आणि ही स्वच्छता करताना ओल्या फारशीवरून चालताना योग्य ती काळजी घ्यावी\n२. हाताने कपडे धुणे\nगरोदर असताना खूप जोर लावून धुवावे लागणारे कपडे हाताने ���ुऊ नये. यामुळे रक्तदाब वाढणे. वेळेपूर्वी प्रसूती होण्याची शक्यता असते. असते तसेच रक्तस्त्राव होण्याची देखील शक्यता असते .\n३. यंत्रांनी करावयाची स्वच्छता\nगरोदरपण हा असा काळ असतो ज्या काळांत तुम्हांला शांत आणि स्वच्छ अश्या वातावरणाची गरज असते. व्हॅक्युम क्लिनर किंवा इतर यंत्रांनी केलेली स्वच्छता मध्ये होणारे आवाज त्याची कंपने ही बाळाच्या आरोग्यासाठी घातक असतात. तसेच या धूळ आणि कचऱ्यामुळे ऍलर्जी होण्याची शक्यता देखील जास्त असते..\n४. पंख्यांची स्वच्छता किंवा वर चढून स्वच्छता करणे\nतुमच्या आतमध्ये एक नवीन जीव जन्म घेत असतो.म्हणजेच तुम्ही आता एक व्यक्ती नसून दोन जणं असतात त्यामुळे वर चढून पंख्याची स्वच्छता करणे किंवा कुठे उंचावर चढून स्वच्छता करणे हे तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या दोघांच्या जीवाला धोका ठरू शकते. गरोदर असताना हे करू नका ते करू नका अशी बरीच बंधन येतात पण काही ना काही कारणांमुळे ती बंधने पाळणे गरजेचे असते. या काळात तुमच्या पाळीव प्राण्यापासून थोडं लांब राहणे आवश्यक असते कारण त्याचमुळे काही ऍलर्जी किंवा काही आजार होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर प्राण्याची विष्ठा आणि त्याची स्वच्छता देखील शक्यतो दुसऱ्यांवर सोपवावी\n५. प्राण्याची विष्ठा आणि इतर स्वच्छता\nगरोदर असताना हे करू नका ते करू नका अशी बरीच बंधन येतात पण काही ना काही कारणांमुळे ती बंधने पाळणे गरजेचे असते. या काळात तुमच्या पाळीव प्राण्यापासून थोडं लांब राहणे आवश्यक असते कारण त्याचमुळे काही ऍलर्जी किंवा काही आजार होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर प्राण्याची विष्ठा आणि त्याची स्वच्छता देखील शक्यतो दुसऱ्यांवर सोपवावी\nहॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.\nTinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)ब���ळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://dhyasg.blogspot.com/2015/01/", "date_download": "2019-10-23T14:06:20Z", "digest": "sha1:G2EHRAGF4HPRYPAASOTLIR555QMRMM4R", "length": 16640, "nlines": 209, "source_domain": "dhyasg.blogspot.com", "title": "Dhyas G .in: January 2015", "raw_content": "WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.\n२६ जानेवारी भारतीय प्रजास्त्ताक दिनाच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा \nआपल्या सर्वासाठी ध्यास गुणवत्तेचा या वेबसाईट तर्फे देशभक्तीपर गीते व ध्व्ज संहिता\nविजयी विश्व तिरंगा प्यारा\nराष्ट्रध्वजाचा उचित वापर Download\nSMS ने संच मान्यता केलेल्या शाळा Finalized झालेल्या आहेत.\nसर्व जि.प. शाळांनी आज आपली शाळा Login करुन Status चेक करून पहावे.\nStatus मध्ये Pending ऐवजी Finalized असा msg असेल तर शाळा Finalized झाली असे समजावे.\nइतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...\nदिघी कन्या शाळेचे यश\nइतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...\nपिंपरी चिंचवड क्रीडा स्पर्धा\n💐खो खो स्पर्धेत कुदळवाडीचे वर्चस्व. ...💐 मनपा स्तरावरील स्पर्धेत खो खो मध्ये कुदळवाडी मुले आणि मुली या दोन्ही संघांनी दणदणीत प्रथम क्रमांक पटकाविला. ..\nसर्व विजयी संघ व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन. ...\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान 2015 कार्यक्रम\nदि 3/1/2015- शिक्षिका दिन कार्यक्रम\nदि 5/1/2015- शालेय वस्तूंचे वाटप\nदि 6/1/2015- कर्तृत्ववान माजी विद्यार्थीनीचा सत्कार\nदि 7/1/2015- शाळाबाह्य मुलींच्या घरभेटी\nदि 8/1/2015- स्थलांतरित मुलींना शाळेत दाखल करणे\nदि 9/1/2015- महिला कार्यकर्त्यांचा सत्कार\nदि 10/1/2015- वि.भ.ज.मुलींचे सर्वेक्षण\nदि 12/1/2015- घोषवाक्य स्पर्धा\nदि 13/1/2015- मुलींच्या वक्तृत्व स्पर्धा\nदि 14/1/2015- कृती अध्यापन दिन\nदि 15/1/2015- चित्रकला स्पर्धा\nदि 16/1/2015- बुद्धिबळ स्पर्धा\nदि 17/1/2015- आदर्श माता पुरस्कार\nदि 19/1/2015- चावडी वाचन\nदि 20/1/2015- ज्युडो कराटे प्रात्य���्षिक\nदि 21/1/2015- मैदानी आणि मर्दानी स्पर्धा\nदि 22/1/2015- मुलींची आरोग्य तपासणी\nदि 23/1/2015-माता-शिक्षक-पालक संवाद सभा\nदि 24/1/2015- मुलींच्या कथाकथनाचा कार्यक्रम\nइतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.com...\nसंकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल\nआजचा वार व दिनांक\n'ध्यास गुणवत्तेचा आता आपल्या मोबाईलवर\nमी बनवलेला या वेबसाईट चा App आपण फ्री डाऊनलोड करून घेऊ शकता.\nवेबसाईट निर्माता:- संदिप बलभीम वाघमोरे\nइतरांनाही 'ध्यास गुणवत्तेचा या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.in\nतुमचे आजचे वय सॉफ्टवेअर\nशाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी प्रकिया\nमुख्याध्यापकांचा नांवे साध्या कागदावर अर्ज करावा. त्यावर ज्याचा दाखला हवा आहे. त्या विद्यार्थांचे नांव, इयत्ता, शाळा सोडल्यांचे वर्ष इत्यादी...\n२ ते ६० पर्यंतचे पाढे\n२ ते ६० पर्यंतचे पाढे\nशालेय परिपाठ १)राष्ट्रगीत २) प्रतिज्ञा ३)संविधान ४) स्तोत्र ५) प्रर्थना ६) श्लोक ७) भजन ८) दिनांक, व...\nप्रश्नपत्रिका निर्मिती शिक्षक मित्रांनो चांगले प्रश्ननिर्मिती हि एक कला आहे. प्रश्नपत्रिका निर्मिती करण्यासाठी आपल्या कडे विषय न...\nयही है परवरिश का सही तरीका बच्चों को लेकर माता-पिता का फिक्र करना स्वाभाविक है, पर इस बात को लेकर बहुत अधिक परेशान होना भी ठीक नहीं है\nअडगुलं मडगुलं सोन्याचं कड्गुल रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा टीट लावू :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) एवढा मोठ्ठा भोपळा आक...\nऑनलाईन टेस्ट १ ऑनलाईन टेस्ट २ ऑनलाईन टेस्ट ३ ऑनलाईन टेस्ट ४ इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.c...\nबोनाफाईड सर्टिफिकेट कसे मिळते\nसंबधीत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे साध्या कागदावर अर्ज करून सदरचे सर्टिफिकेट मिळविता येते.\nमित्रांनो , आपण विद्यार्थ्यांना निवडणुकी विषयी माहिती व्हावी म्हणून शाळेमध्ये शालेय मंत्री मंडळाची निवडणूक घेत असतो हे अधिक सोपे व...\nशालेय परिपाठ १) सफाई २)राष्ट्रग ीत ३) प्रतिज्ञा ४)संविधान ५) स्तोत्र ६) प्रर्थना ७) श्लोक ८) भजन ९) दिनांक, वार ,सुविचार इ...\nनमस्ते सर मी एक वेबसाईट डिझायनर आहे. आज मी तुमची वेबसाईट पाहिली पाहून आश्चर्यचकित झालो की कोणत्याही प्रकारची सॉफ्टवेअरची डीग्री/कोर्स नसतानाही इतके सुंदर html effect चा वापर एखाद्या वेबडीझायनरलाही थक्क करून सोडणारी आहे यातून तुमचे अथक परिश्रम दिसत आह��त.\n वेबसाइट बघून आवाक झालो......\nएक प्राथ. शिक्षक म्हणून तुमचे काम अतिशय प्रेरणादायी आहे सर. अशा तरुण शिक्षकाची सध्या शिक्षण विभागाला आवश्यकता आहे. आपले नवीन नवीन उपक्रम अतिशय सुंदर वाटले Online Test चा उपक्रम तर अतिशय सुंदर वाटला आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा आम्हालाही मार्गदर्शन करा\n-बालाजी जाधव शिक्षक म्हसवड ता. माण जि. सातारा\nविद्यार्थि , शिक्षक तसेच पालकांसाठी सुध्दा अतिशय मह्त्त्वाची माहिती उपलब्ध . एवढी सगळी माहिती पुरवल्या बद्द्ल आपले खुप खुप आभार सर\nपरिपत्रके व शासन निर्णय\nवेब साईट सुरू दिनांक\n1.शालेय परिपाठ असा असावा\n5. आपल्या शाळेचा U-DISE कोड\n6. इ.1 ली साठी नवीन प्रवेश घेण्याकरीता कागदपत्रे\n7. शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी प्रकिया\n8. बोनाफाईड सर्टिफिकेट कसे मिळते\n9. शाळाबाह्य बालकांना प्रवेश\n11. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यां प्रोत्साहनपर योजना\n12.आर टी ई कायद्यातील शाळेतील सुविधा\n13.वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश\nӜ माझ्या प्रयत्नाला मान्यवरांची दाद ....Ӝ\nӜभारतातील सर्वात पहिली महिला Ӝ\nही वेबसाईट आपणास कशी वाटली \nधन्यवाद पुन्हा भेट देत रहा\nसदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.\nवेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/user/register?destination=node/41898%23comment-form", "date_download": "2019-10-23T12:38:48Z", "digest": "sha1:B6LOBCCRLNRYCWD664ELU6MFVYBHJM7I", "length": 6762, "nlines": 125, "source_domain": "misalpav.com", "title": "सदस्य खाते | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nहे कोडं तुम्ही माणुसच आहात हे जाणण्यासाठी आहे. अनेकदा अश्या नोंदणी अर्जांवर संगणकाच्या सहाय्याने हल्ले होत असतात. ते टाळण्यासाठी हा खटाटोप आहे. खाली चित्रात दिसणारी अक्षरे व अंक त्याखालील चौकटीत भरा.\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/still-running-for-the-eleventh-admission/", "date_download": "2019-10-23T13:18:03Z", "digest": "sha1:XGJJ6VZKTKJWFVTXBPAUSTY25XFVXE4T", "length": 13646, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अकरावी प्रवेशासाठी अजूनही धावपळ | Dainik Prabhat", "raw_content": "\nअकरावी प्रवेशासाठी अजूनही धावपळ\nपुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत एटीकेटी सवलतधारक विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी धावपळ करावी लागत आहे. ऑनलाइन प्रवेशाची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशीही बहुसंख्य विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदवता आलेला नाही. या विद्यार्थ्यांची पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातच गर्दी केल्याचे चित्र मिळाले.\nपुणे विभागात अकरावीसाठी 296 कनिष्ठ महाविद्यालयात\n1 लाख 4 हजार 139 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. प्रवेशासाठी तीन फेऱ्या व त्यानंतर विशेष फेरीही राबविण्यात आलेली आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरील प्रवेश फेरी राबविण्यात आली आहे. या फेऱ्यानंतरही प्रवेशाच्या बऱ्याचशा जागा रिक्तच होत्या. नामांकित महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत.\nमार्च व जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत दोन विषय अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत देऊन इयत्ता अकरावीला प्रवेश देण्यात येतो. यासाठी 14 सप्टेंबरपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष जावून आपला प्रवेश ऑनलाइन निश्‍चित करण्यासाठी मंगळवारी (दि.17) दुपारी 1 वा.पर्यंतच मुदत देण्यात आली होती. यातील रिक्त जागांचा तपशीलही एक-दोन दिवसात जाहीर होणार आहे.\nकाही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांकडे पाठविण्यात आले. प्रवेशासंबंधी अडचणी निर्माण झाल्यास ठिकठिकाणी मार्गदर्शन केंद्रे सुरू होती. यातील बहुसंख्य केंद्रे बंदच, तसेच काही केंद्रामधून विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहितीच न दिल्यामुळे या विद्यार्थ्यांनी थेट विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेत गर्दी केली. दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सर्व माहितीचा डेटा संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. मात्र, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये शेवटच्या निकालानुसार बदल करावा लागतो. या बदला नंतरच विद्यार्थ्यांना ऑनलाइन महाविद्यालयाची एन्ट्री करता येणार आहे.\nसुधारित वेळापत्रक जाहीर होणार\nअकरावीसाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. यात कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही. रिक्त जागांचा आढावा घेऊन दोन दिवसांत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवेशाची पुढील कार्यवाही होणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी दिली आहे. –\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\nडिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड\nदिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू\n#प्लॅस्टिक बंदी : अडीच हजार दुकानदार, नागरिकांवर कारवाई\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी ���रताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nपुणे – विंगा अंगावर सहायकाचा मृत्यू\nपुणे – आवर्तनाचा कालावधी प्रशासनाने वाढविला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sharad-pawar-should-rethink-his-decision-not-contesting-election-says-grandson-rohit", "date_download": "2019-10-23T13:34:04Z", "digest": "sha1:EHTGN42OSV6KPFGWPG4UXNSBLAPAEVRS", "length": 16173, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loksabha Election 2019 : आजोबा, तुम्ही पुन्हा विचार करा; शरद पवारांना दुसऱ्या नातवाची गळ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nLoksabha Election 2019 : आजोबा, तुम्ही पुन्हा विचार करा; शरद पवारांना दुसऱ्या नातवाची गळ\nमंगळवार, 12 मार्च 2019\nरोहीत यांनी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच हवेवर सत्तेवर आलेल्या पवार विरोधकांनी बेडकासाखे फुगून वक्तव्ये करू नका, असेही आव्हान दिले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी म्हटले आहे.\nशरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचे काल जाहीर केले होते. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच रोहीत यांनी फेसबुक पोस्टद्वारे काल शरद पवार यांची निवडणूकीतून माघारी याविषयी लिहीले आहे. तसेच अजित पवार यांचे पुत्र व शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांना मावळ मधून लढता यावे यासाठी आजोबा शरद पवार यांनी निवडणूकीतून माघारी घेतली असल्याची चर्��ा आहे. पण त्यांचे दुसरे नातू रोहीत यांनी मात्र आजोबांनी निवडणूक लढवावी अशी ईच्छा व्यक्त केली आहे.\nरोहीत यांनी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच हवेवर सत्तेवर आलेल्या पवार विरोधकांनी बेडकासाखे फुगून वक्तव्ये करू नका, असेही आव्हान दिले आहे.\nआपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, 'राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे. पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्षे फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.\nमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाचं, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं,' असं रोहीत यांनी म्हटलं आहे.\n'एक कार्यकर्ता म्हणून, साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा,' असे आवाहन त्यांनी केले.\nतसेच 'बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्यं करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल,' असाही इशारा त्यांनी दिला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवाड्यातील फटाके बाजारात मंदी\nवाडा : वाडा कोलम या भाताच्या वाणामुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या वाडा तालुक्‍याला काही वर्षांपासून \"फटाक्‍यांचे शहर' अशी नवी ओळख मिळाली असून येथे...\nनगर जिल्हा परिषदेच्या फायली सह्यांसाठी हिमाचल प्रदेशात\nनगर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी ऍडव्हान्ससह अन्य विषयांच्या फायली सह्यांसाठी चक्क हि���ाचल...\nVidhan Sabha 2019 : वडगाव शेरी मतदारसंघात मतांचे गणित जुळवणारा विजयी\nVidhan Sabha 2019 : पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच 'फाइट' होणार आहे. येथे निम्मे मतदान...\nगावागावांत \"अपनी तरफ तो भाऊच चला'ची चर्चा\nवर्धा : चार विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. चारही मतदारसंघात एकूण 47 उमेवार रिंगणात होते. अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडून \"भाई अपनी तरफ तो अपना...\nमहाराष्ट्रातील मतमोजणीसाठी 25 हजार कर्मचारी सज्ज; जाणून घ्या कशी होते मतमोजणी\nमुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या दि. 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी...\nकेदारनाथबाबा नरेंद्रप्रमाणे देवेंद्रलाही पावणार\nडेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या निवडणुक निकालापूर्वी केदारनाथबाबाच्या दर्शनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC%2520%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC%20%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-10-23T14:12:01Z", "digest": "sha1:PO6CFHRV45F2T5E7ZX7VD72AQCJEQEVK", "length": 19175, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (10) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove नवाब मलिक filter नवाब मलिक\nराष्ट्रवाद (6) Apply राष्ट्रवाद filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nराजकीय पक्ष (4) Apply राजकीय पक्ष filter\nकाँग्रेस (3) Apply का���ग्रेस filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nगिरीश महाजन (3) Apply गिरीश महाजन filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (3) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nशरद पवार (3) Apply शरद पवार filter\nअण्णा हजारे (2) Apply अण्णा हजारे filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nगुंतवणूक (2) Apply गुंतवणूक filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nचित्रा वाघ (2) Apply चित्रा वाघ filter\nछगन भुजबळ (2) Apply छगन भुजबळ filter\nजितेंद्र आव्हाड (2) Apply जितेंद्र आव्हाड filter\nदेवेंद्र फडणवीस (2) Apply देवेंद्र फडणवीस filter\nधनंजय मुंडे (2) Apply धनंजय मुंडे filter\nपंकज भुजबळ (2) Apply पंकज भुजबळ filter\nपतंगराव कदम (2) Apply पतंगराव कदम filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nप्रफुल्ल पटेल (2) Apply प्रफुल्ल पटेल filter\nबेरोजगार (2) Apply बेरोजगार filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nसर्वोच्च न्यायालय (2) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nसुनील तटकरे (2) Apply सुनील तटकरे filter\nसुप्रिया सुळे (2) Apply सुप्रिया सुळे filter\nकॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे\nमुंबई : उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, “ही माझी राजे स्टाईल आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी साताऱ्यातून शरद पवार उभे...\nआणखी एक लिंबू सरबत\nअण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...\nकॉंग्रेस अहवाल सांगतोय, मुंबई आपलीच\nमुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे....\nभाजपची आमदार गोटेंशी फारकत : महाजन\nधुळे : \"मी भाजपमध्ये आहे, माझ्यावर पक्षांतर्गत कुठलीही कारवाई झालेली नाही', असे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी एका कार्यक्रमात मंगळवारी (त��. 4) जाहीरपणे सांगितले. मात्र, महापालिका निवडणुकीत रोज मुक्ताफळे उधळणारे आमदार गोटे यांच्याशी आमचा, भाजपचा काहीही संबंध उरलेला नाही, अशी स्पष्ट भूमिका...\n'राष्ट्रवादी'चे संविधान बचावासाठी आंदोलन\nमुंबई - भाजप हटाव..देश बचाव..संविधान की शानमें राष्ट्रवादी कॉंग्रेस मैदानमे..मुर्दाबाद...मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद...मनुवाद्यांना अटक करा... अशा घोषणा देत चेंबूर येथे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज जोरदार...\nनवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर येथे संविधान बचाव आंदोलन\nमुंबई : भाजप हटाव..देश बचाव...संविधान बचाव... देश बचाव...संविधान की शानमें राष्ट्रवादी काँग्रेस मैदानमें...मुर्दाबाद...मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद...मनुवाद्यांना अटक करा...अटक करा अटक करा...मनुवाद्यांना अटक करा अशा गगनभेदी घोषणा देत चेंबूर येथे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब...\nसंघाशी संबंध जोडणाऱ्यांवर खटला दाखल करणार: अण्णा हजारे\nनगर : मला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा मुद्दा घेऊन कल्पना इनामदार या गोडसे यांची नात असल्याच्या आणि त्यांच्याहाती या आंदोलनाची सर्व सुत्रे अण्णांनी सोपवल्याच्या बातम्या गेल्या दोन तीन दिवसांत चर्चेत आहेत. वास्तविक पाहता कल्पना इनामदार आणि माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलन सुरु होणार म्हणून...\nशरद पवारांचा सरकारवर \"हल्लाबोल'; संघर्षयात्रेची समारोप सभा\nनाशिक - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने...\n संधी मिळताच सरकारला खड्यासारखं बाजूला करा:शरद पवार\nनाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...\nमहाजन यांच्यावर गुन्हा दाखल करा - मलिक\nमुंबई - स्वसंरक्षणासाठी दि��ेल्या बंदुकीचा गैरवापर करून वन्यजीव कायद्याचा भंग करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/91?page=7", "date_download": "2019-10-23T13:01:08Z", "digest": "sha1:FJ6YY75M2BUS75SDRLHKJBQHSYOKFILM", "length": 14009, "nlines": 211, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नोकरी-व्यवसाय : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तंत्रज्ञान /नोकरी-व्यवसाय\nपरदेशात जाताना उपयोगी बेसिक टिप्स\nप्रथमच परदेशात जाताना (भटकंती वगळता कामासाठी )बरेच काही प्रश्न, शंका, कुशंका मनात असतात. त्यासाठी अर्थातच खुप तयारी करावी लागते. जिथे जायचे आहे तिथल्या हवामानानुसार थोडा फार फरक पडत असतो. ही तयारी करत असताना नवशिक्याना उपयोगी पडतील अश्या टिप्स, आणि अनुभव या धाग्यावर माबोकरांनी कृपया शेअर कराव्यात. काही दिवसांपुर्वी हा धागा काढण्याविषयी चर्चा झाली होती त्याची लिंक\nपरदेश प्रवास तयारी सोपे स्वयंपाकअकुशल गृहकृत्य-अदक्ष रेडी टु इट\nRead more about परदेशात जाताना उपयोगी बेसिक टिप्स\nहिंजवडी फेज१-प्रवास आणि प्रेक्षणीय स्थळे\nआपण जाणार आहोत एका छोट्या सहलीला. सहल छोटी, माहिती मोठी\nसहल टप्पा: 'कुठूनही' ते हिंजवडी फेज १\nलागणारा वेळः हा एका शब्दात उत्तर देण्याचा प्रश्न नाहीय. या प्रश्नाचं उत्तर मिळण्या साठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: कोणत्या वारी निघणारकोणत्या ठिकाणाहून निघणार त्याप्रमाणे उत्तर २० मिनीटे/४५ मिनीटे/१ तास/१.५ तास असे बदलू शकते.\nतुम्ही कार ने किंवा दुचाकी ने येत असाल तर हे कॅलेंडर लक्षात ठेवा:\nतारीख १ ते २५:\nRead more about हिंजवडी फेज१-प्रवास आणि प्रेक्षणीय स्थळे\nघरगुती मसाले व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे आहे\nमी सध्या एका प्रायवेट कंपनी मध्ये नोकरी करतेय. २-३ महिन्यापासुन मी घरगुती मसाले व चटण्या तयार करु लागले. घराजवळ्च्या, ओळखीच्या लो़कांच्या ऑर्डर येतात. पण मला आता हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालु करायचा आहे.\nतरी कृपया मार्केटिंग आणि सेल कसा करावा या संबधित मार्गदर्शन करावे.\nRead more about घरगुती मसाले व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे आहे\nतडका - आमचे संविधान\nइथे मिळतो हो बहूमान\nजगात भारी आमचे संविधान\nRead more about तडका - आमचे संविधान\nनोकरीसाठी गेल्यावर सायकोमेट्रिक परीक्षा घेतात त्यात असे प्रश्न असतात – लाल रंगाची वस्तू सांगा म्हटल्यावर तुमच्या मनात खालील चारपैकी कुठली वस्तु आधी येते\nलाल गुलाब, ट्रॅफिक सिग्नल, रक्त, आगीचा बंब.\nयात बरोबर/चूक असं उत्तर नसतंच. पण तुमच्या उत्तरावरून तुमच्या विचारधारेची कल्पना येते (असं म्हणतात तरी).\nत्याहून जास्त देण्यात असतो\nवाटला गेलेला आनंद हा तर\nदिला गेलेला बोनस जरी\nत्याने भेटलेला आनंद मात्र\nकिंमत बाह्य थाटला जातो\nजर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्‍याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दि\nRead more about बोटीवरील जीवन\nनको ती हिंमत आली आहे\nपैशाला किंमत आली आहे,.\nमाझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. मग परत कॉलेजला प्रवेश घेतला, सिंबायोसिसमधून D.C.A. केलं आणि डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला.\nRead more about असाही एक क्लायंट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गण���श चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-04-october-2019/", "date_download": "2019-10-23T12:34:04Z", "digest": "sha1:FOAIFPIZPKOMGLVMRHQGSSEPSJT2XTGF", "length": 19576, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 04 October 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nदरवर्षी 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिन साजरा केला जातो. दिवसाचा हेतू जगभरातील जनावरांच्या संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे.\nजागतिक अंतराळ सप्ताहाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने कर्नाटकमधील सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविले.\nइंडियन ऑईल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरने फरीदाबाद येथे प्लास्टिक कचर्‍याच्या वेगवेगळ्या सांद्रतांनी 0.85 किमी लांबीचा रस्ता तयार केला आहे. इंडियन ऑईलच्या या निर्णयाचे उद्दीष्ट एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक कचर्‍याचा उपयोग करणे आहे.\nभारतीय सैन्य व मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलातील संयुक्त सैन्य व्यायामाच्या ‘एकुव्हेरिन’ ची दहावी आवृत्ती महाराष्ट्रातील पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन येथे 07 ते 20 ऑक्टोबर 2019 दरम्यान आयोजित केली जाईल.\nओयो, जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि हॉटेल, घरे आणि रिक्त स्थानांची सर्वाधिक वेगाने वाढणारी साखळी, बिझ 2 क्रेडिटसह भागीदारी केली आहे.\nपर्यटन मंत्रालयाने देशव्यापी पर्यटन पर्व 2019च्या दुसर्‍या दिवशी भारताच्या 12 साइटसाठी ऑडिओ मार्गदर्शक सुविधा अ‍ॅप ऑडिओ ओडिगोस लॉंच केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशियन प्रिमियर प्रविंद जुगनाथ यांनी संयुक्तपणे मॉरिशसमधील मेट्रो एक्सप्रेस सेवा आणि एक ईएनटी रुग्णालयाचे 3 ऑक्टोबर रोजी व्हिडिओद्वारे उद्घाटन केले. हे दोन प्रकल्प बेट देशाच्या विकासासाठी नवी दिल्लीच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहेत\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार कपिल देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.\nभारताचा माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी आणि त्यांच्या टीमने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) ची निवडणूक जिंकली. केएससीएचे सुप्रीमो ब्रिजेश पटेल यांनी मतदान केले आणि त्यामुळे त्यांनी संघटनेचा ताबा कायम राखला.\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विकास काकतकर यांची निवड झाली. रियाझ बागबान सचिवपदी पुन्हा निवडून आले. 2019- 2022 च्या कालावधीतील निवडणुका निवडणूक अधिकारी जे एस सहारिया, माजी राज्य निवडणूक आयुक्त यांनी आयोजित केल्या आहेत, असं असोसिएशनने म्हटलं आहे.\nPrevious (CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 132 जागांसाठी भरती\nNext (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य��िक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक-टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-14-september-2019/", "date_download": "2019-10-23T14:03:41Z", "digest": "sha1:DZ65FGQ3UWDBURTI2XVAK3WV76RHUAN5", "length": 22136, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 14 September 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा भागातील औरंगाबादसाठी 1680.50 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता दिली आहे. जायकवाडी धरणातून थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेतून औरंगाबादच्या सुमारे 16 लाख लोकांना फायदा होणार आहे.\nईशान्य विभागाच्या विकास मंत्रालयाने सांगितले की, बांगलादेशातील अगरतला-अखौरा दरम्यान रेल्वे जोडणी सेवा पूर्वोत्तर प्रदेश (DoNER) च्या विकासासाठी 2020 पर्यंत पूर्ण होईल. 12 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या मंत्रालयाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही घोषणा केली.\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 35 शिक्षक व मुख्याध्यापकांना शिक्षक पुरस्कार 2018 प्रदान केला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) भारताच्या सर्वात मोठ्या विद्युत उपकरण उत्पादकाने घोषणा केली की त्यांनी ओडिशामध्ये 1,320 मेगावॅट (मेगावॅट) उर्जा प्रकल्प सुरू केला ���हे. 660 मेगावॅट क्षमतेच्या दोन युनिट असणारे आयबी थर्मल पॉवर स्टेशन ओडिशा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (OPGC) च्या मालकीचे असून राज्य सरकार आणि यूएस-आधारित एईएस यांच्यात संयुक्त प्रकल्प आहे.\nजगातील अव्वल तेलाची निर्यात करणारा म्हणून अमेरिका अव्वल स्थानावर आहे. सौदी अरेबिया आणि रशियाला या देशाने पराभूत केले. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) च्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये अमेरिकेच्या क्रूडच्या निर्यातीत दररोज दशलक्ष बॅरेलची निर्यात झाली. यामुळे दररोज सुमारे 9 दशलक्ष बॅरल्सच्या तेलाची निर्यात झाली.\nभारत सरकारने येत्या तीन वर्षांत स्वदेशीपणे 60 सुपर कॉम्प्यूटर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग सचिव आशुतोष शर्मा यांनी ही घोषणा केली.\nभारतीय जीवन विमा महामंडळ, आयडीबीआय बँक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड बाजारात आणण्याची योजना आखत आहे, जे ग्राहक, एजंट आणि महामंडळाचे कर्मचारी आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांकडे विकले जाईल.\nयेमेनच्या होडीदाह बंदरात संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची जागतिक संघटनेच्या निरीक्षक अभियानाचे प्रमुख म्हणून नेमणूक केली. लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) अभिजित गुहा यांची पुनर्वसन समन्वय समितीचे अध्यक्ष आणि UNMHAचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.\nभारताच्या संरक्षण मंत्रालयाने भारत आणि थायलंड यांच्यात ‘मैत्री 2019’ संयुक्त सैन्य सराव करण्याची घोषणा केली. दहशतवादाविरूद्धच्या कारवाईला मिळालेला अनुभव सामायिक करण्याच्या उद्देशाने या अभ्यासाचे उद्दीष्ट आहे. मेघालयातील उमरोईच्या परदेशी कोचिंग नोड येथे 16 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत हा सैन्य सराव आयोजित केला जाईल.\nपद्मविभूषण पुरस्कारासाठी मेरी कोमची शिफारस करण्यात आली आहे. पीव्ही सिंधू यांचे नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचविले गेले आहे. क्रीडा मंत्रालयाने पद्म पुरस्कारासाठी इतर सात महिला ॲथलिटची नावेही दिली आहेत.\nNext (PDKV) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी सहाय्यक’ पदांची भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्र. 2 कर सहायक प्रवेशपत्र\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» EPFO मध्ये 2189 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) भरती पूर्व परीक्षा निकाल\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2013/02/", "date_download": "2019-10-23T12:48:16Z", "digest": "sha1:KJX5STWRKRYPF3WODX4U26R2FAQHOCP4", "length": 56549, "nlines": 162, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: February 2013", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nमंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१३\nवाचक मित्रहो, पुनश्च राज्यावर दुष्काळाचं संकट कोसळलं आहे. पाण्याच्या बचतीच्या सवयीअभावी, बचतीचं महत्त्व अद्यापही पचनी पडत नसल्यामुळं, योग्य जल व्यवस्थापनाअभावी आणि जमिनीचं योग्य पुनर्भरण न करता भूगर्भातून भरमसाठ जलउपसा, आपल्याच ‘कर्तृत्वामुळं’ निसर्गाचं अस्तव्यस्त झालेलं चक्र या आणि अशा अनेक कारणांमुळं ‘नेमेचि येतो दुष्काळ..’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येतच राहणार आहे... वेळीच योग्य आणि दूरगामी उपाययोजना केल्या नाहीत तर\nसन २००९मध्ये मी उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी असताना मुंबईत जुलैच्या मध्यापर्यंत पावसाचं काही चिन्ह नव्हतं. मुंबईत पाणीकपात करावी लागेल, अशी परिस्थिती ओढवली होती. तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी समुद्राच्या पाण्याचं निःक्षारीकरण (डि-सलाईनेशन) करण्याच्या प्रकल्पाचं सूतोवाच केलं होतं. लगेच ही योजना कार्यान्वित करा, असं त्यांचं म्हणणं नव्हतं; पण, पसरत्या मुंबईची तहान भागविण्याच्या दृष्टीनं भविष्यात अशा प्रकल्पाला पर्याय नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मुंबईला आजही नाशिक-इगतपुरी भागात पडणाऱ्या पावसावरच पाण्यासाठी अवलंबून राहावं लागतं आणि १४० किलोमीटर इतक्या दूरवरुन मुंबईला पाणी आणावं लागतं. मुंबई पाण्याच्या बाबतीत समुद्राच्या साह्यानं बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झाली, तर नाशिक वगैरे भागातल्या पाण्याचा वापर राज्याच्या अन्य भागांची गरज भागविण्यासाठी करता येऊ शकेल. त्याचप्रमाणं समुद्राच्या निःक्षारीकरणाचा खर्चही साधारण साडेचार ते पाच पैसे प्रतिलीटर इतकाच असल्याचंही भुजबळ या��नी सांगितलं होतं. सुरवातीच्या टप्प्यात शासकीय व खाजगी कार्यालयं, कॉर्पोरेट कंपन्या, विविध आस्थापना, बडी हॉटेल्स आदींना हे डि-सलाइन्ड पाणी विकत घेणं शक्य आहे. आणि भविष्यात हा प्रकल्प आपल्याला सुद्धा उपयोगी पडणारा आहे.\nपृथ्वीवर जमीन केवळ ३० टक्के तर पाणी ७० टक्के आहे. असं असलं तरी एकूण पाण्यापैकी सुमारे ९७ टक्के पाणी सागरांमध्ये आहे. नद्या, सरोवर, तलाव, हिमनद्या, ध्रुवीय प्रदेशातील तसंच भूगर्भातील असं सगळं मिळून पाणी ३ टक्के आहे. म्हणजे आपल्या उपयोगाचं पाणी केवळ तीन टक्के इतकंच आहे. या पार्श्वभूमीवर विचार केला तर, आज ना उद्या, भुजबळ म्हणताहेत, त्या मार्गाचा अवलंब करण्यावाचून आपल्यासमोर पर्याय असणार नाही. पाण्याच्या टंचाईचं महान संकटात रुपांतर होण्याची वाट न पाहाता आतापासूनच आपण ‘विहीर खोदायला घेतली’, तर पुढच्या पिढीची तहान भागविण्यासाठी काही तरी केलं, असं होईल. समुद्राचं डि-सलाईनेशन हा एकमेव पर्यायच आपल्यापुढं आहे, असं नव्हे; मात्र, अनेकांपैकी तो एक पर्याय आहे आणि त्याचा विचार केल्याखेरीज गत्यंतर असणार नाही.\nसुदैवानं आपल्या भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरनं (बीएआरसी) यासंदर्भात फार आधीपासून संशोधन केलंय. घरगुती वापराच्या उपकरणांपासून ते अगदी व्यावसायिक वापराच्या प्रकल्पांपर्यंत सर्व प्रकारचे पाण्याच्या शुद्धीकरणाचे प्रयोग बीएआरसीनं यशस्वी केलेत. मल्टी स्टेज फ्लॅश इव्हॅपोरेशन (एम.एस.एफ.) आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस मेम्ब्रेन सेपरेशन टेक्नॉलॉजिस् (आर.ओ.) या दोन अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून पिण्यास उपयुक्त असं पाणी अल्प खर्चात उपलब्ध करण्याचं तंत्रज्ञान ‘बीएआरसी’नं विकसित केलंय. नुकताच कल्पकम् इथं जगातला सर्वात मोठा हायब्रीड डिसलाइनेशन प्लँट ‘बीएआरसी’नं कार्यान्वित केलाय. मद्रास अणूऊर्जा केंद्राच्या नजीक असलेल्या या प्रकल्पाला ‘न्यूक्लिअर डिसलाईनेशन डेमॉन्स्ट्रेशन प्लँट’ (एन.डी.डी.पी.) असं नाव देण्यात आलंय. इथं एम.एस.एफ. आणि आर.ओ. या दोन्ही तंत्रज्ञानाच्या साह्यानं पाण्याचं डिसलाईनेशन करण्यात येतं. दिवसाला एकूण ६.३ दशलक्ष लीटर इतकं पाणी निःक्षारीकरणाची क्षमता असलेल्या या प्रकल्पात एम.एस.एफ. तंत्रज्ञानाच्या साह्यानं ४.५ दशलक्ष लीटर आणि आर.ओ. तंत्रज्ञानाच्या साह्यानं १.८ दशलक्ष लीटर इतकं पाणी निःक्षारीकृत करण्��ात येतं. एम.एस.एफ. पद्धतीसाठीचा खर्च दहा पैसे प्रतिलीटर इतका आणि आरओ पद्धतीसाठीचा खर्च ६ पैसे प्रतिलीटर इतका आहे. (संदर्भ लेख: हायब्रीड डिसलाइनेशन प्लँट ॲट कल्पकम्, आर. प्रसाद, द हिंदू, दि. ६ डिसेंबर २०१२)\n‘बीएआरसी’नं यशस्वीरित्या सिद्ध केलेल्या या तंत्रज्ञानाची यशोगाथा आता चेन्नईच्या किनाऱ्यावर गाजतेय. जगाच्या पाठीवरही कॅलिफोर्निया, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, दुबई, रियाध आदी ठिकाणी आर.ओ. प्लँट उभारले गेले आहेत. वाळवंटातल्या अरब देशांची तहान भागविण्याबरोबरच त्या ठिकाणांच्या विकासामध्ये या प्रकल्पांचं असलेलं योगदान नाकारता येणार नाही.\nमहाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा आणि भारताला सुमारे ७५०० किलोमीटरची किनारपट्टी लाभलीय. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतली कित्येक महत्त्वाची शहरं या किनारपट्टीवर आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह कोकण किनारा, पणजी (गोवा), सूरत, बडोदा, पोरबंदर (गुजरात), मंगलोर, उडुपी (कर्नाटक), कोचीन, थिरुवनंतपुरम्, त्रिसूर, कालिकत, कोट्टायम्, एर्नाकुलम् (केरळ), पुरी, बालेवाड (ओरिसा), चेन्नई, तुतीकोरीन, पाँडिचेरी, नागरकोईल, कराईकल (तमिळनाडू), विशाखापट्टणम्, येनम्, मछिलीपट्टणम् (आंध्र प्रदेश), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि दीव-दमण अशी काही नावं सांगता येतील. यातल्या मोक्याच्या ठिकाणी डिसलाईनेशनचे प्रकल्प टप्प्याटप्प्याने उभारून पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनं विचार करता येण्यासारखा आहे. किनारपट्टीवरच्या प्रमुख शहरांसाठी समुद्र हा प्रमुख जलस्रोत नक्कीच बनू शकतो.\nमाझं हे मत प्रत्यक्षात येऊ शकतं का, याची शहानिशा करण्यासाठी ‘बीएआरसी’च्या डि-सलाईनेशन डिव्हीजनचे प्रमुख डॉ. पी.के. तिवारी यांच्याशी संपर्क साधला. ‘भारताच्या किनारपट्टीवर कुठंही असा प्रकल्प उभारता येऊ शकतो. चेन्नईला पाण्याची गरज होती, तिथं उभारला. सुदैवानं मुंबईवर वरुणराजाची कृपा आहे. त्यामुळं इथं अशा प्रकल्पाची तीव्रतेनं गरज भासत नाही. तथापि, बीएआरसीनं आपलं तंत्रज्ञान सिद्ध केलंय. जिथं ‘बीएआरसी’चे प्लँट आहेत, त्या-त्या ठिकाणी असे हायब्रीड प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे. सध्या ओरिसाच्या किनाऱ्यावर त्या दृष्टीनं चाचपणी सुरू आहे.’ असं डॉ. तिवारी यांनी सांगितलं. ‘लोकांना पाइपलाइनमधून थेट ���णि स्वस्तात मिळणारं पाणी वापरण्याची सवय लागलीय. आमच्या प्लँटमध्ये आम्ही पूर्णतः पिण्यायोग्य पाणी निर्माण करतो. या निर्मिती खर्चामुळं सध्याच्या पाण्यापेक्षा हे पाणी लोकांना महाग वाटतं. पुढं हेच तंत्रज्ञान आपली तहान भागविण्यासाठी वरदान ठरणार आहे,’ असं मतही डॉ. तिवारी यांनी व्यक्त केलं. विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या मदतीसाठी तत्पर आहे. फक्त आपण त्याच्या हातात आपला हात कधी देणार आहोत, एवढाच काय तो प्रश्न आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ८:५८ म.उ. २ टिप्पण्या:\nगुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३\n(‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्तानं सर्व जग प्रेमाच्या गुलाबी रंगात न्हाऊन निघत असताना मी सुद्धा माझ्या बायकोला- दीपालीला आज एक सरप्राइझ द्यायचं ठरवलंय- हे पत्र लिहून पत्र पर्सनल असलं तरी भावना युनिव्हर्सल आहेत. आणि लग्नाच्या आठ वर्षांनंतरही बायकोवरच्या प्रेमाची जाहीररित्या कबुली देण्यात गैर काय पत्र पर्सनल असलं तरी भावना युनिव्हर्सल आहेत. आणि लग्नाच्या आठ वर्षांनंतरही बायकोवरच्या प्रेमाची जाहीररित्या कबुली देण्यात गैर काय त्यामुळं हे पत्र आपणा सर्व मित्र-मैत्रिणींशी शेअर करतोय. होप, यू ऑल ॲग्री विथ मी त्यामुळं हे पत्र आपणा सर्व मित्र-मैत्रिणींशी शेअर करतोय. होप, यू ऑल ॲग्री विथ मी\nआज ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं तुला काही लिहावं असं मुळीच मनात नव्हतं. पण प्रेमाचा ‘इजहार’ काय असा थोडाच ठरवून करायचा असतो. अचानक मनात आलं आणि म्हटलं, या निमित्तानं ‘आज पुरी दुनिया के सामने’ बता दूँ- ‘हाँ, हमको मोहब्बत है- मोहब्बत है- मोहब्बत है\nबघ ना, तू माझ्या आयुष्यात आलीस, त्या गोष्टीला बघता बघता यंदा आठ वर्षं पूर्ण होताहेत. या काळात स्विनी-सम्यक सारखी दोन माणकं ही आपल्या आयुष्यात आली आणि आपल्या संसाराचा चौरस परिपूर्ण झाला. खरंच, काळ किती झरझर जातोय. आणि या संपूर्ण काळात तू माझ्याबरोबर आणि माझ्यासाठी सातत्यानं झटत आली आहेस. माझ्या संसाराची एक बाजू तू मोठ्या परिश्रमानं लावून धरल्यामुळं आयुष्यात आजवर मी जे काही करत आलोय, ते करू शकलो, हे दोनशे टक्के सत्य आहे.\nतुला माहितीये, लग्नासाठी मुली पाहणं हा मला आजही कसातरीच वाटणारा विषय आहे. (रस्त्यात दिसणाऱ्या सुंदर मुली पाहणं, हा अपवाद) मुली म्हणजे काय मंडईतला भाजीपाला आहे. मंडईभर पाहात फिरायचं आणि पसंत पडेल ती भाजी घ्यायची) मुली म्हणजे काय मंडईतला भाजीपाला आहे. मंडईभर पाहात फिरायचं आणि पसंत पडेल ती भाजी घ्यायची ज्या मुलीच्या प्रचंड प्रेमात होतो, तिचं लग्न झालं होतं, तिला एक मुलगी झाल्याचंही ऐकून होतो. जे वय प्रेमाचं होतं, ते लग्नाचं नव्हतं आणि लग्नाच्या वयात जिच्यावर प्रेम केलं, तिचं लग्न झालं होतं. त्यामुळं प्रेमविवाहाचा मुद्दा बाजूला पडून ‘नोकरी’वरच प्रेम करणं सुरू होतं. त्यामुळं अरेंज्ड मॅरेजला पर्याय नव्हता. बाबांनी जेव्हा मुली पाहण्यासाठी मला चलण्याचा आग्रह केला, तेव्हा मी ‘नाहीच’ म्हणून बसलो होतो. पण अखेर त्यांच्या समाधानासाठी दोन मुली पाहिल्या. त्यातली तू दुसरी. मी त्यानंतर बाबांना म्हटलं, दोन्ही मुली चांगल्या आहेत. नाही तरी, त्यांच्या आईबाबांनी फुलाप्रमाणं जपलेल्या आणि वाढवलेल्या या मुलींना केवळ नाकारण्यासाठी नावं ठेवण्याचा मला काय अधिकार होता ज्या मुलीच्या प्रचंड प्रेमात होतो, तिचं लग्न झालं होतं, तिला एक मुलगी झाल्याचंही ऐकून होतो. जे वय प्रेमाचं होतं, ते लग्नाचं नव्हतं आणि लग्नाच्या वयात जिच्यावर प्रेम केलं, तिचं लग्न झालं होतं. त्यामुळं प्रेमविवाहाचा मुद्दा बाजूला पडून ‘नोकरी’वरच प्रेम करणं सुरू होतं. त्यामुळं अरेंज्ड मॅरेजला पर्याय नव्हता. बाबांनी जेव्हा मुली पाहण्यासाठी मला चलण्याचा आग्रह केला, तेव्हा मी ‘नाहीच’ म्हणून बसलो होतो. पण अखेर त्यांच्या समाधानासाठी दोन मुली पाहिल्या. त्यातली तू दुसरी. मी त्यानंतर बाबांना म्हटलं, दोन्ही मुली चांगल्या आहेत. नाही तरी, त्यांच्या आईबाबांनी फुलाप्रमाणं जपलेल्या आणि वाढवलेल्या या मुलींना केवळ नाकारण्यासाठी नावं ठेवण्याचा मला काय अधिकार होता मुलगी निवडण्याचे सर्वाधिकार मी बाबांच्या स्वाधीन केले आणि आपलं लग्न ठरलं.\nतुला पाह्यला आलो, तेव्हा बाबांनी तुझी किती फिरकी घेतली. पुरणपोळ्या येतात का चुलीवरची भाकरी कधी केलीयस का चुलीवरची भाकरी कधी केलीयस का आमचा मुलगा, खाण्याचा शौकिन आहे, त्याला सगळा स्वयंपाक व्यवस्थित लागतो, वगैरे वगैरे आमचा मुलगा, खाण्याचा शौकिन आहे, त्याला सगळा स्वयंपाक व्यवस्थित लागतो, वगैरे वगैरे मला वाटतं, त्यावेळी तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन मम्मींना (सासूबाई) आलं होतं. त्यांनी त्याचवेळी सांगितलं होतं की, कामावरुन यायला तुला खूप उशीर होतो, त्यामुळं संपूर्ण स्वयंपाक असा तिनं कधी केलेला नाहीय. पण दीपा, तू लग्न होऊन माझ्या घरी आलीस आणि त्या पहिल्या दिवसापासून तू स्वयंपाकघराची सूत्रं एखाद्या सराईताप्रमाणं ताब्यात घेतलीस आणि आय कॅन प्राऊडली टेल एव्हरीबडी दॅट- त्या दिवसापासून आजतागायत तुझ्या हातचा एकही पदार्थ बेचव झाला नाही. पुरणपोळी, भाकरीच काय अगदी बिर्याणी, चायनीज सुद्धा एकदम चवदार मला वाटतं, त्यावेळी तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन मम्मींना (सासूबाई) आलं होतं. त्यांनी त्याचवेळी सांगितलं होतं की, कामावरुन यायला तुला खूप उशीर होतो, त्यामुळं संपूर्ण स्वयंपाक असा तिनं कधी केलेला नाहीय. पण दीपा, तू लग्न होऊन माझ्या घरी आलीस आणि त्या पहिल्या दिवसापासून तू स्वयंपाकघराची सूत्रं एखाद्या सराईताप्रमाणं ताब्यात घेतलीस आणि आय कॅन प्राऊडली टेल एव्हरीबडी दॅट- त्या दिवसापासून आजतागायत तुझ्या हातचा एकही पदार्थ बेचव झाला नाही. पुरणपोळी, भाकरीच काय अगदी बिर्याणी, चायनीज सुद्धा एकदम चवदार हे सगळं तू माझ्यावरच्या प्रेमापोटीच केलंयस, याची जाणीव मला आहे. मुलांच्या तोंडात घास घातल्याखेरीज आजही तू अन्नाला शिवत नाहीस, या तुझ्या डेडिकेशनची आणि वात्सल्याची तर कमालच वाटते मला\nमी ‘सकाळ’मध्ये असताना रात्री एक-दोन वाजता एमआयडीसी ऑफिसमधून निघताना तुला फोन करायचो आणि त्यावेळी मी येईपर्यंत अर्ध्या तासात गरमगरम स्वयंपाक करायचीस, तोपर्यंत केवळ माझ्यासाठी जेवायची थांबायचीस. तेव्हा आपल्या घरी टीव्हीही नव्हता. तू खिडकीत बसून वाट पाहायचीस- फक्त माझी आणि जेव्हा मी तुला विचारलं की, आपण टीव्ही घेऊ या की कम्प्युटर तेव्हाही तू कम्प्युटरलाच प्राधान्य दिलंस. कारण मला असलेली कम्प्युटरची गरज तुला माहीत होती.\nलग्नाआधी पगारच्या पगार मैत्रिणींवर खर्च करणारी तू, माझ्यासाठी काटकसरीचा आदर्श बनलीस. मुंबईत शासकीय नोकरीत असूनही डेप्युटेशनची ऑर्डर न निघाल्यामुळं माझा सहा-सात महिने पगार नव्हता. घरात छोटी मुलगी होती. पण या सहा महिन्याच्या कालावधीत तू ज्या काटकसरीनं घर चालवलंस, त्याला तोड नाही. घरचे खर्च होते तेवढेच होते, पण आरडी, एफडी मोडाव्या लागल्या तरी तुझ्यामुळं मित्रांकडची माझी उधारी मात्र कमी झाली. याचं श्रेय निव्वळ तुलाच आहे.\nस्वतःची हौसमोज बाजूला ठेवून मुलांसाठी आणि माझ्यासाठी खरेदी करण्या�� तुला आनंद वाटतो. माझ्या मनाला मात्र त्याची बोचणी लागते. कित्येकदा मनात येतं, तुला कुठं तरी बाहेर घेऊन जावं- म्हणजे डिनरला वगैरे पण त्यावेळीही कान पिरगाळून घरी सकाळचं शिल्लक आहे, असं सांगून मला तू घरी नेतेस आणि ताजं जेवण तयार करून वाढतेस पण त्यावेळीही कान पिरगाळून घरी सकाळचं शिल्लक आहे, असं सांगून मला तू घरी नेतेस आणि ताजं जेवण तयार करून वाढतेस गेल्या आठ वर्षांत साधं कुठं फिरायलाही घेऊन नाही गेलो तुला- मुंबई-कोल्हापूर-निपाणी या पलिकडं. मुंबईत राहूनही ‘मुंबई-दर्शन’ नाही घडवू शकलो. पण तू मात्र कधी त्याबद्दल तक्रार करत नाहीस की चिडत नाहीस. याच गोष्टीचा मला त्रास होतो. आपलं लग्न झालं आणि सोनंही पाच हजारांवरुन तीस हजारांवर गेलं. त्यामुळं दागिन्यांच्या हौसमौजेलाही मर्यादा पडल्या. पण त्याबद्दलही तुझी काही तक्रार नाही. तुला काही करावंसं वाटतं, तेही आपल्या भविष्याच्या दृष्टीनं. तुझ्या त्यागाला तोड नाही. तुझ्या निर्मळ भावनांचा त्यामुळं अनादर नाही करवत.\nतुझी सर्वात जमेची बाजू म्हणजे, तू माझ्यासारख्या ‘इम्पॉसिबल’ माणसाला झेलतेयस आणि आयुष्यभर तुला झेलावं लागणार आहे. त्याचीही तुझी तयारी आहे. तुझ्या डेअरिंगला सलाम आहे.\nमला असं वाटलं होतं की, एकदा आपला प्रेमभंग झाला म्हणजे, पुन्हा आयुष्यात आपण कुणावर प्रेम करू शकणार नाही. तसंही ‘तिचं’ लग्न झालं म्हणजे प्रेम संपलं, असं थोडंच असतं; आणि तसं संपणारं ते प्रेम नसतंच मुळी मात्र, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि पुन्हा माझ्या आयुष्यात प्रेमाचा गारवा परतला. आयुष्य बहरलं आणि त्याला दोन चिमुकली फुलंही आली. हे सर्व केवळ तुझ्यामुळं शक्य झालं. थँक्स फॉर बिईंग विथ मी, ॲक्सेप्टिंग मी विथ माय स्ट्रेन्थ्स ॲन्ड विकनेसेस. थँक्स फॉर बिईंग माय व्हॅलंटाइन\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १२:२९ म.पू. १७ टिप्पण्या:\nबुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३\nसन २०१०मध्ये शिक्षणाच्या हक्काचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर दोन वर्षांतच 'प्रथम' या संस्थेच्या ‘असर’ या सर्वेक्षण अहवालातून धक्कादायक तरीही अपेक्षित असं निरीक्षण सामोरं आलं. ते म्हणजे आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अधोगतीमध्ये होत आहे. त्यामुळं या निर्णयाचा फेरविचार करण्याची शिफारसही सरकारला करण्यात आलीय. सहा ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षणाचा, अभ्यासाचा अतिरिक्त ताण असू नये, परीक्षेची भीती असू नये, त्या भीतीपोटी त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असा काहीसा हेतू या निर्णयामागं त्यावेळी होता. तेव्हाही या परीक्षा न घेण्याच्या निर्णयाला विरोध झाला होता आणि आताच्या अहवालामुळं तो विरोध बरोबर होता, असं वाटू लागलंय.\nखरं तर, आठवीपर्यंत परीक्षा घेऊ नये, याचा अर्थ विद्यार्थ्यांचं मूल्यमापन अजिबातच करू नये, असा मुळीच होत नाही. या उलट केवळ परीक्षा घेण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचं सर्वंकष मूल्यमापन करणं, त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवणं, या ठिकाणी अभिप्रेत होतं. पण परीक्षेव्यतिरिक्त अन्य कोणतंही मूल्यमापन तंत्र अवगत नसलेल्या शिक्षकांमुळं किंवा त्यासाठीच्या साधनसामग्रीची उपलब्धता नसलेल्या शाळांमुळं विद्यार्थ्यांच्या या सर्वंकष मूल्यमापन पद्धतीला मर्यादा पडल्या. त्याचप्रमाणं आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अद्यापही आपल्या राज्यातल्या, देशातल्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गातील मुलांची पहिली किंवा अल्पशिक्षितांची दुसरी पिढीच अद्याप शाळेमध्ये जाऊ लागली आहे. शिक्षणाच्या परीघाबाहेर असणाऱ्या आदिवासी, अनुसूचित जाती-जमातींतील मुलांची संख्याही मोठी आहे. खरं तर शिक्षणाच्या हक्काचा कायदा या वर्गातील मुलांच्या शैक्षणिक आणि पर्यायानं सामाजिक, आर्थिक उत्थानासाठी अंमलात आणण्यात आला. सन १८८२ साली हंटर आयोगासमोर शिक्षण मोफत, सक्तीचं आणि सार्वत्रिक करण्याची मागणी महात्मा फुले यांनी देशातच नव्हे; तर, संपूर्ण आशिया खंडात सर्वप्रथम केली होती. घटनाकार डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये त्याचा पुनरुच्चार केला. पण शिक्षण सक्तीचं आणि सार्वत्रिक करण्यासाठीचा कायदा अंमलात येण्यास मात्र २०१० साल उजाडावं लागलं. पण तरीही उशीर झालेला नाहीय. कायदा अप्रतिमच आहे. ‘देर’ झाली असली तरी ‘दुरुस्त’ आहे. पण आपल्याकडं सरकार जनतेच्या सोयीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी कितीही चांगले कायदे बनवित असलं तरी खरी गडबड होतेय, ती अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या पातळीवर. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या साठ वर्षांत या देशातल्या कोणत्याही केंद्र अथवा राज्य सरकारनं केलेला कायदा जनतेचं, देशाचं नुकसान करणारा ठरला आहे, असं अजिबात नाही. हां, काही त्रुटी जरूर असतील, त्यांचंही निराकरण दुरुस्त्यांद्वारा करण्यात आलं. आंबेडकरांनी ती लवचिकता थेट आपल्या घटनेमध्येही ठेवली आहे. त्यामुळं काळानुरुप, गरजेनुसार आजपर्यंत शंभरावर दुरुस्त्या करून आपली राज्यघटना अद्ययावत आणि कालसुसंगत ठेवण्यात आपल्याला यश आलं आहे. असो\nतर, विषय होता शिक्षणाच्या हक्काचा आणि त्याच्या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचा हा कायदा राबवित असताना बऱ्याच स्वयंस्पष्ट बाबी या कायद्यामध्ये आहेत. पण त्याचवेळी सहा ते चौदा या वयोगटातील विद्यार्थ्यांची म्हणजे साधारण आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याचा निर्णय मात्र वादग्रस्त ठरला. गेल्या पन्नास-साठ वर्षांत केवळ या परीक्षांच्या बळावर आपल्या शैक्षणिक यंत्रणेमध्ये आपण विद्यार्थी नव्हे, तर परीक्षार्थी घडवत आलो आहोत. असं असताना अचानक ती परीक्षाच या महत्त्वाच्या टप्प्यात काढून टाकणं म्हणजे मग विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नक्की कोणत्या मुद्यांवर करायचं, याविषयी शिक्षकांच्या मनातच मूलतः संभ्रम निर्माण होणंही साहजिक होतं. त्यातही मग अभ्यास नेमका कशासाठी करायचा, हा प्रश्नही उद्भवणं त्यापाठोपाठ आलंच. ज्या घरामध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती ही केवळ त्याच्या चाचणी, सहामाही आणि वार्षिक परीक्षांमधल्या मार्कांवरुन आणि त्याच्या पास-नापास या शेऱ्यांवरुन समजत होती, तेही यामुळं बंद झालं. आपलं मूल वर्षभर आपल्यासमोर खरंच अभ्यास करत होतं की अभ्यासाचं नाटक करत होतं, याची त्या अडाणी माऊलीला कल्पना देणारा तो मार्कलिस्टचा कागद आठवीपर्यंत तिला पाह्यलाच मिळायचं बंद झालं. ग्रेडेशनच्या नावाखाली ‘शेरे’बाजीवर भागवणं सुरू झालं.\nदरम्यानच्या काळात शाळांमधील हिंसाचार हाही मोठा चर्चेचा विषय झाल्यानं ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ हा मुद्दाही इतिहासजमा झाला. शिक्षकांच्याच मनात विद्यार्थ्यांची दहशत निर्माण झाली. छडी वापरायची नाही, नापास करायचं नाही, अशा गोष्टींमुळं शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत ‘काय करायचं ते करा (आणि मरा माझ्या बापाचं काय जातंय, माझा पगार मिळतोय मला माझ्या बापाचं काय जातंय, माझा पगार मिळतोय मला)’ असा पवित्रा घेतला असल्याची बाब नाकारता येणार नाही. त्याशिवाय इतर म्हणजे जसं की, वा��न, लेखन, संवादकौशल्य, गणिताची चाचणी आदी विषयांच्या आधारावर मूल्यमापन करण्यालाही मर्यादा पडल्याचं ‘असर’ अहवालावरुन स्पष्ट दिसतं. शाळेची इमारत, पुस्तकं, माध्यान्ह आहार आणि शिक्षक दिला की शाळा सुरू, असा एक प्रचलित समज सर्वच स्तरांवर आपल्याकडं असल्यामुळं अन्य शैक्षणिक साधनांची आवश्यकता आपल्याला भासत नाही आणि त्यांची वानवाही जाणवत नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या सर्वंकष मूल्यमापनालाही आपसूकच मर्यादा येतात, ही बाबही या अहवालावरुन स्पष्ट झाली आहे. आठवीपर्यंत नापास करू नका असं म्हटलंय. याचा अर्थ विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ नका, असा मुळीच होत नाही. याउलट विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनवण्याऐवजी त्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास करण्याला प्राधान्य देणं, अपेक्षित होतं. पण, ते काही झाल्याचं दिसत नाही. काही तथाकथित शिक्षणतज्ज्ञांच्या मते, शिक्षणाच्या हक्काचा कायदा येऊन दोनच वर्षं झालीत. एवढ्या कमी कालावधीत या निर्णयाचा फेरविचार करणं चुकीचं आहे. मग फेरविचार करण्यासाठी विद्यार्थ्यांची पिढीच्या पिढी बरबाद होण्याची वाट पाहणार आहोत का आपण)’ असा पवित्रा घेतला असल्याची बाब नाकारता येणार नाही. त्याशिवाय इतर म्हणजे जसं की, वाचन, लेखन, संवादकौशल्य, गणिताची चाचणी आदी विषयांच्या आधारावर मूल्यमापन करण्यालाही मर्यादा पडल्याचं ‘असर’ अहवालावरुन स्पष्ट दिसतं. शाळेची इमारत, पुस्तकं, माध्यान्ह आहार आणि शिक्षक दिला की शाळा सुरू, असा एक प्रचलित समज सर्वच स्तरांवर आपल्याकडं असल्यामुळं अन्य शैक्षणिक साधनांची आवश्यकता आपल्याला भासत नाही आणि त्यांची वानवाही जाणवत नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या सर्वंकष मूल्यमापनालाही आपसूकच मर्यादा येतात, ही बाबही या अहवालावरुन स्पष्ट झाली आहे. आठवीपर्यंत नापास करू नका असं म्हटलंय. याचा अर्थ विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ नका, असा मुळीच होत नाही. याउलट विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनवण्याऐवजी त्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास करण्याला प्राधान्य देणं, अपेक्षित होतं. पण, ते काही झाल्याचं दिसत नाही. काही तथाकथित शिक्षणतज्ज्ञांच्या मते, शिक्षणाच्या हक्काचा कायदा येऊन दोनच वर्षं झालीत. एवढ्या कमी कालावधीत या निर्णयाचा फेरविचार करणं चुकीचं आहे. मग फेरविचार करण्यासाठी विद्यार्थ्य���ंची पिढीच्या पिढी बरबाद होण्याची वाट पाहणार आहोत का आपण जर नापास न करण्याच्या निर्णयामुळं विद्यार्थी काहीच शिकणार नसतील, तर ती केवळ परीक्षार्थी झालीत, तरी चालतील, पण बहुसंख्य मुलांची वाताहात होणं, आपल्याला मुळीच परवडणारं नाहीय, ही गोष्ट हे तज्ज्ञ लक्षात घेत नाहीयेत.\nत्याशिवाय, आठवीपर्यंत कोणतीही परीक्षा न घेता नववीपासून पुन्हा आपण त्याला त्याच परीक्षांना सामोरं जाण्यास भाग पाडणार आहोतच की. आयुष्यात कधीही, कोणतीही परीक्षा न देता एकदम परीक्षेला सामोरं जाताना येणारा मानसिक ताण, हा दरवर्षी परीक्षा देताना येणाऱ्या ताणापेक्षा निश्चितच प्रचंड असेल. त्याशिवाय आठवीपर्यंत काही शिकला असेल तर ठीक, नाही तर दहावी, नव्हे नववी पास होण्याचीही मारामारच. की तिथंही पुन्हा आपण दहावीपर्यंत- बारावीपर्यंत त्या विद्यार्थ्यांना ‘ढकलतच’ पुढं नेणार आहोत. यामुळं त्या विद्यार्थ्यांचा एके दिवशी आपणच आपल्या हातांनी कडेलोट करणार आहोत, याचं आपलं भानही सुटत चाललंय. एकीकडं सन २०२५ पर्यंत भारत या जगातला सर्वाधिक युवाशक्ती असणारा देश असणार असल्याचं आपण गर्वानं सांगतो, पण दुसरीकडं त्या युवापिढीचा शैक्षणिक, पर्यायानं सामाजिक-आर्थिक पायाच जर आपण कच्चा ठेवला, तर ‘सर्वाधिक वाया गेलेल्या युवा शक्तीचा देश’ म्हणून हिणवून घेण्याकडं आपली वाटचाल झालेली असेल. तसं व्हायचं नसेल तर आजच्या सहा ते चौदा आणि त्यापुढच्या पौगंडावस्थेतल्या तरुण वर्गाला आपण योग्य शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, आणि त्यांचं योग्य मूल्यमापनही केलं पाहिजे. सर्वंकष मूल्यमापनाचा मुद्दा ‘नापास’ होणार असेल तर पुन्हा परीक्षा सुरू करण्याच्या मुद्याला आपण ‘पास’ केलं पाहिजे. नाही तर शिक्षणाच्या हक्काचा कायदा एकीकडं सहा ते चौदा वर्षे वयोगटातला प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं उद्दिष्ट बाळगून असतानाच आपल्या या धरसोड धोरणामुळं पुढच्या आयुष्यात मात्र ते विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहापासून अतिदूर फेकले जाण्याचीच शक्यता अधिक वाटतेय मला. शिक्षणोपरांत जीवनात आपला विद्यार्थी सदोदित नापासच होत राहील आणि त्यावेळीही त्याच्यासमोर आत्महत्येखेरीज अन्य पर्याय असणार नाही, ही भीती या क्षणी मला वाटतेय. आपण त्याला संधी देणार आहोत की आत्महत्या, चॉईस आपलाच आहे\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १:३० म.पू. ६ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nनिखळ-२ : ‘सत्यनारायणा’ची ‘क्रांती’कथा\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2018/07/", "date_download": "2019-10-23T13:01:26Z", "digest": "sha1:GKGMXIUHHD2NVLHCNWHASKGJFCGIUNHM", "length": 25349, "nlines": 149, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: July 2018", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nगुरुवार, २६ जुलै, २०१८\n(दर गुरूपौर्णिमेला एका गुरूची आठवण हमखास येते आणि त्या गुरूच्या निर्व्याज प्रेमाच्या आठवणींनी आजही हृदय उचंबळून येते. त्या गुरूला यंदाच्या गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वाहिलेली शब्दसुमनांजली\nगुरुपौर्णिमा आली की, अनेक गुरूंच्या आठवणी मनात येतात; मात्र, ‘गुरूपौर्णिमा’ शब्दाचा कधीही उच्चार किंवा आठव झाला तरी एका गुरूची आठवण मनात सदैव दाटून येते, हे गुरू म्हणजे माझे गायनाचे गुरू मधुकर लकडे गुरूजी.\nगाण्याचा कीडा लहानपणापासूनच मला चावलेला. बाथरुमपासून ते शाळेचे वर्ग आणि त्या वर्गापासून गॅदरिंगपर्यंत असा हा गायन प्रवास झालेला. किशोरदा, कुमार सानु, रफी वगळले, तर रितसर गुरू असा कधी नव्हताच. नाही म्हणायला कागलमध्ये शौकतमामांच्या (शौकत शेख) गायनाचा प्रभाव होताच. गॅदरिंगमधल्या गाण्याची तयारीही शौकतमामाच्या देखरेखीखालीच व्हायची माझी. त्या अर्थानं शौकतमामा माझा पहिला गायनगुरू. ‘मेघा रे मेघा रे..’ म्हणावं तर त्यांनीच. हे गाणं कधीही ऐकताना सुरेश वाडकरांच्याही आधी माझ्या डोळ्यांसमोर शौकतमामाच उभा राहतो, आजही एरव्ही बोलताना अडखळणारा शौकतमामा गायला लागला की, नुस्तं ऐकत राहावंसं वाटायचं.\nपुढं आम्ही निपाणीला शिफ्ट झालो. गाण्याचा प्रवास कॉलेजच्या स्टेजपर्यंत झालेला होता. परिसरातल्या एक-दोन अंताक्षरीच्या स्पर्धाही आम्ही मारलेल्या. त्यामुळं गावातल्या स्थानिक ऑर्केस्ट्रामध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. गायन स्पर्धांतून भाग घेतला. कोल्हापूरच्या ‘झंकार’च्या साथीनं आम्ही आधी दांडियाच्या आयोजनापासून एकदम रंगारंग सुरवात केली. मग पुढं चॅरिटी शो वगैरे सुरू झालेलं. तिथं खऱ्या अर्थानं गायनाचं नेमकं व रितसर प्रशिक्षण घेण्याची जाणीव निर्माण होऊ लागली. उल्हासकाका आणि सुजातादीदी (जोशी) यांनीही तसा सल्ला दिलेला. तिथून गुरूचा शोध सुरू झाला. सोबतीला मित्रवर्य नामादा पण होते. दोघांनाही गुरूची निकड होती. हा आमचा शोध राममंदिरातल्या एका खोलीत शिकविणाऱ्या मधुकर लकडे (मूळ यरनाळचे) गुरूजींपर्यंत येऊन थांबला. आम्ही गुरूजींकडं गेलो, त्यांना आम्हा शिष्य करून घेण्याची विनंती केली. दोघांनाही सुगम संगीतात रस होता, पण बैठक तयार करावयाची होती, शास्त्रीय पद्धतीची. सुरांची, स्वरांची जाणीव निर्माण होण्यासाठी गुरूजींनी पेटीबरोबर व्होकल शिकायचा सल्ला दिला. आम्ही होकार दिला आणि आमची संगीत साधना सुरू झाली अगदी ‘सारेगमपधनीसा’पासून. गुरूजींनी महिनाभर तेच घोटून घेतले. म्हणता म्हणता एकेक सूर समजू लागला. गळ्याला जरा वळण लागू लागले. पुढे महिनाभरानंतर मग पहिल्या भूप रागात आम्ही प्रविष्ट झालो. ‘मंगलमय जय वाणी गजानन...’ म्हणताना ‘सारेगम’च्या पुढे सरकल्याचा आनंद व्हायचा, पण अजून मोठा पल्ला गाठायचाय, याची जाणीवही होती. पुढे मग मालकंस, बागेश्री, जयजयवंती असा टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू झाला. गुरूजी घोटून घोटून तयारी करून घेत होते. कधीही रागावणं नाही की ओरडणं. चुकलं तरी स्वतः गाऊन दाखवायचं, स्वर कसा लावायचा, लावून धरायचा ते सांगायचं, मात्र कधीही रागावल्याचं स्मरत नाही.\nगुरुपौर्णिमा जवळ आलेली. नामादानं गुरूजींना यंदा गुरूपौर्णिमा साजरी करू या का, म्हणून थोडं घाबरतच विचारलं. आम्ही चार पाच विद्यार्थीही होतोच. गुरूजींनी नकार दिला नाही, पण थोड्या साशंकतेनंच आम्हाला नाराज करायचं नाही, म्हणून त्यांनी होकार दिला की काय, असं आम्हाला वाटून गेलं. तोपर्यंत गुरूजींनी आणि आम��हीही तशा पद्धतीचा कार्यक्रम कधी केलेला नव्हता. पण, आम्हाला तेवढाही होकार पुरेसा होता. आम्ही रियाज आणि कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू केली. गुरूंप्रती आपल्या गायनातून कृतज्ञता अर्पण करायची, असं आम्ही ठरवलं. भाड्यानं स्टेज आणण्यापासून ते गुरूजींना विचारून निवडक दर्दी रसिक श्रोत्यांना प्रत्यक्ष भेटून आमंत्रित करणं, अशी कामं केली.\nराम मंदिराच्या आवारातली ती सायंकाळ गुरूंना वंदन म्हणून जशी अविस्मरणीय ठरली, तशीच आम्हा विद्यार्थ्यांनाही जबाबदारीची जाणीव करून देणारी ठरली. जमलेल्या निवडक जाणकार श्रोत्यांसमोर आपल्या गुरूंना अजिबात उणेपणा येऊ द्यायचा नाही, उलट परिसरात त्यांचा लौकिक पसरला पाहिजे, हा हेतू समोर ठेवून आम्ही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं. कार्यक्रमाच्या अखेरीस गुरूजींनीही अतिशय बहारदार सादरीकरण केलं, आम्हा विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या.\nसाधारण वर्षभराच्या या गायन शिक्षणानंतर माझी बीएस्सी फर्स्टची परीक्षा जवळ आली, तेव्हा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पुढं पुन्हा सुरू करण्याचं ठरवलं. पण, फर्स्ट इयरला मार्कांची गाडी अपेक्षेपेक्षा खाली घसरल्यानं पुढं केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवून गायन बॅकसीटलाच नव्हे, तर डिक्कीतच बंद झालं. त्यामुळं गुरूजींच्या समोरुनही जायला कसं तरीच वाटायचं. तरीही कुठं बाजारात किंवा रस्त्यात भेट झाली तर ‘तू गाणं कधी सोडू नकोस,’ हे एवढंच वाक्य अगदी मनापासून सांगायचे. पण, माझ्या प्रायोरिटीज तोपर्यंत वेगळ्या झाल्या होत्या. पत्रकारितेचा रस्ता मी धरलेला होता. पण, कधी खुशियों में, खामोशियों में, तनहाईयों में गाणं गुणगुणताना गुरूजींचं वाक्य सदैव आठवायचं. आजही आठवतंय. आज गुरूजी हयात नाहीत, पण, त्यांचा संदेश मन पोखरत राहतो. गाणं म्हणताना पेटीवर लयदार बोटं फिरवीत शिकविणारी गुरूजींची विठूसावळी बैठी मूर्ती नजरेसमोर तरळत राहते. जणू काही आजही माझ्यासोबत असल्याचा भास निर्माण करीत राहते. त्या एका गुरुपौर्णिमेनंतर पुन्हा कधी तशा पद्धतीने गुरूपौर्णिमा साजरी केली नाही, मात्र तिच्या आठवणी दर गुरूपौर्णिमेला मनात रुंजी घालतात आणि बरोबरीने गुरूजींच्या आठवणीही मनात दाटून येतात.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ४:३९ म.पू. ४ टिप्पण्या:\nरविवार, १ जुलै, २०१८\nकोल्हापूर, दि. १ जुलै: महाराष्���्र शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेला प्रतिसादादाखल पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीआरसीआय) कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने आज सकाळी शिवाजी विद्यापीठ परिसरात पिंपळ रोपे लावण्यात आली.\nपब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाने राष्ट्रीय पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी हरित संदेश देण्याचे व्रत जोपासले आहे. पुनर्वापरातून बनविलेले कागद, प्रमाणपत्रे आदींचा वापर करण्याबरोबरच ग्रीन सर्टिफिकेट देण्याचा प्रघातही जोपासला आहे. पीआरसीआयच्या या पर्यावरण रक्षण मोहिमेचा एक भाग म्हणून आज महाराष्ट्र शासनाच्या आवाहनानुसार पीआरसीआयच्या कोल्हापूर चॅप्टरच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठ परिसरात बोधिवृक्षांची लागवड केली. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह पीआरसीआयच्या कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष आलोक जत्राटकर, उपाध्यक्ष सतीश ठोंबरे, खजिनदार राजेश शिंदे, सहसचिव रविराज गायकवाड आदी उपस्थित होते.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १:१५ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित ह��णारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/author/sud1234deshmukh/", "date_download": "2019-10-23T13:41:27Z", "digest": "sha1:UDD2EFLGM7NY56KYFG4XKXWQRB4PMUOY", "length": 6440, "nlines": 164, "source_domain": "www.batmidar.in", "title": "Admin, Author at Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप क��यॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\n‘द क्विंट’ च्या कायाॅलयावर धाडी\nएमपी सरकार पत्रकारांवर मेहरबान\nदोन पत्रकारांना ७ वषा॓ची शिक्षा\nबांगला देशात महिला पत्रकाराची हत्त्या\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\n‘लाइव्ह शो’ मध्ये मौलवीची महिला वकिलास मारहाण\nआणखी एका तरूण पत्रकाराचं अकाली निधन\nसुहाना सफर …25 वर्षांचा\nस्लोगन आज तक वरून उचलले\nमहाड नजिक एस.टी.ची समोरासमोर टक्कर\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/addicted-to-social-media-addiction/", "date_download": "2019-10-23T13:28:24Z", "digest": "sha1:FGPBW2O4NXJPJJWKDCV4GU5OSKO3YZFH", "length": 14791, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तरुण पिढी सोशल मिडीयाच्या व्यसनाच्या आहारी | Dainik Prabhat", "raw_content": "\nतरुण पिढी सोशल मिडीयाच्या व्यसनाच्या आहारी\nनाते टिकवण्यासाठी अडकतात लाईक-शेअरच्या मायाजालात\nवॉशिंग्टन – भारतासह जगभरच स्मार्टफोन्सचा सुळसुळाट झाल्याने आणि इंटरनेटची अव्याहत उपलब्धता असल्याने सर्व देशांमधील राजेकाय नेत्यांसमोर प्रश्‍न उभा राहिला आहे, तो म्हणजे या सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला त्यातून बाहेर कसे काढायचे बहुतांश युवक-युवती सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌वीटर, लिंक्‍ड-इनसह युट्युब आणि अन्य पब्जीसारख्या मोबाईल गेम्समध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.\nयासंदर्भात, अमेरिकेतील सॅलफोर्ड युनिव्हर्सिटीने जगभरातील विविध देश-प्रांतामधील पाच हजार युवक-युवतींचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार बाहेर आलेली माहिती धक्कादायक आहे. सोशल मीडियामुळे जीवन उद्‌वस्त झाल्याचे 50 टक्के युवकांनी म्हटले आहे. मित्रांशी ऑनलाइन तुलना केल्याने प्रतिष्ठेला ठेच पोहोचते असे मतही 33 टक्के युजर्सनी व्यक्त केले. तुम्हाला जर सोशल मीडियाचे हे व्यसन सोडवायचे असेल तर स्वत:वर नियंत्रण ठेवले पाहिजे.\nकाहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न आणि ज्या ग��ष्टींमुळे आपल्याला टेन्शन येते त्याला अनफॉलो करा. तसेच सोशल मीडियापासून काही वेळ दूर राहणेसुद्धा चांगले असते, असे या क्षेत्रात काम करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी वारंवार सांगत आहेत. पण कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे.\nआपल्यापैकी अनेकजण दिवसातून आपल्या महत्वाच्या कामाव्यतिरिक्त सर्वाधिक वेळ हा बहुतांश सोशल मीडियासाठी देत असतो. या जगात फिलिपाइन्स या देशातील लोक सर्वात जास्त वेळ सोशल मीडियावर व्यतित करत असतात. पण यामागे वैज्ञानिक कारण असून एखादी पोस्ट आवडली म्हणून तुम्ही लाइक, कमेंट करता पण हे सर्व कशामुळे घडते, ती प्रक्रियाही तितकीच रंजक आहे.\nआपण दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करत असतो. नोटिफिकेशन आले की तुम्ही ते लगेच काय आहे या उत्सुकतेपोटी उघडून पाहतो. मेंदुतील रिवॉर्डिंग सेंटर फेसबूक-ट्‌विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे ऍक्‍टिवेट होते. जगभरात प्रत्येक युझर सरासरी 135 मिनिटे म्हणजेच जवळपास सव्वा दोन तास सोशल मीडियावर घालवतो.\nयाचाच अर्थ लोकांचा दिवसातील 10 टक्के वेळ सोशल मीडियावर खर्ची पडतो. आनंदाची भावना मेंदुमध्ये असलेल्या डोपामाइनमुळे निर्माण होते. त्याचा यावर जबरदस्त प्रभाव पडतो. दारू आणि सिगारेटच्या व्यसनापेक्षा ट्‌वीट करण्याचे व्यसनसुद्धा यातून निर्माण होते. महिलांमध्ये हे व्यसन 60 टक्के तर पुरुषांमध्ये 56 टक्के एवढे आहे.\nएखादी पोस्ट शेअर करण्यामागे, ती माहिती इतरांना पोहचवणे असा 68 लोकांचा उद्देश असतो तर 78 टक्के लोक यासाठी शेअर करतात की इतरांसोबत कनेक्‍ट राहता यावे. तर काहीजण सोशल मीडियावर असलेले नाते टिकवण्यासाठी लाइक आणि शेअरच्या मायाजालात गुरफटत राहतात.\nपंडितांचे काश्‍मीरात पुनर्वसन करा\nट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये गुरूवारी साजरी करणार दिवाळी\nकॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू\nचिथावणीखोर भाषणाबद्दल शरीफांच्या जावयाला अटक\nकरतारपूर कोरिडॉरचे उद्‌घाटन 9 नोव्हेंबरला- इम्रान खान\nभारताचाच नव्हे; चीनचा जीडीपी 27 वर्षांतील नीचांकावर\nजाणून घ्या आज (20 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nमहात्मा गांधींच्या पुतळ्याला इंग्लंडमध्ये विरोध\nकॅनडातील निवडणुकीत जस्टीन ट्रुडो पद राखणार का\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक ���रा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nआजच्याच दिवशी ‘या’ दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंनी रचली होती विश्वविक्रमी भागीदारी\nआपसोबत आघाडी नाहीच; काँग्रेसकडून दिल्लीतील ६ उमेदवारांची यादी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/a-cigarette-was-thrown-into-the-mouth-of-a-couple-of-flammable-substances/", "date_download": "2019-10-23T12:26:12Z", "digest": "sha1:EHCCI5VWKLOLZ3553OMXLJSPSAOXKOZ2", "length": 10352, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिगारेट ओढण्यावरून दोघांच्या तोंडावर ज्वलनशील पदार्थ फेकला | Dainik Prabhat", "raw_content": "\nसिगारेट ओढण्यावरून दोघांच्या तोंडावर ज्वलनशील पदार्थ फेकला\nपुणे -सिगारेट ओढण्याच्या कारणातून झालेल्या भांडणात एका व्यक्‍तीने दोघांच्या तोंडावर ऍसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकल्याची घटना बाणेर परिसरात घडली. यामध्ये या दोन्ही व्यक्‍तीचा चेहरा, डोके, छाती आणि ओठांना गंभीर दुखापत झाली आहे.\nया प्रकरणी विकास पडळपरे (वय 29, रा. बाणेर फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज दुबे (रा. मूळ उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली होती. दरम्यान, फिर्यादी हे आरोपीच्या गॅरेज कंपाऊंडच्या आतील मोकळ्या जागेत सिगारेट ओढण्यासाठी गेले होते. त्यावरून दोघांमध्ये झटापट झाली. यावेळी फिर्यादींचा मित्र भांडण सोडवण्यासाठी आला असताना आरोपीने त्या ठिकाणी असलेल्या ऍसिडसारखा ज्वलनशील पदार्थ दोघांच्याही अंगावर फेकला. त्यामध्ये दोघांना जखम झाली.\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकोल्हापूरात भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\nडिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड\nदिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nहात गमावलेल्यांना हसन चाचा देतात जगण्याचे बळ\nपुणे – सरकारच्या दुर्लक्षाने बीएसएनएल मरणासन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/school-leave.html", "date_download": "2019-10-23T13:03:43Z", "digest": "sha1:EF2DLOXR5G2HJELRQ6IHSSDFWUQQ7CJL", "length": 9623, "nlines": 65, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना\nआपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना\nमुंबई दि. 2 : राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच शाळेला सुट्टी देता यावी म्हणून सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री ॲड. अशिष शेलार यांनी घेतला आहे. त्याचा शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे.\n26 व 27 जुलैदरम्यान बदलापूर, कर्जत या भागात संततधार पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे काही विद्यार्थी वेळेत परीक्षेला पोहोचू शकले नाहीत त्यामध्ये दहावी, विज्ञान भाग 2, इतिहास, समाजशास्त्र 12 वी समाजशास्त्र, बालविकास सहकार, टंकलेखक, लघुलेखक यापैकी ज्या परीक्षांना बसता आले नाही अशा विद्यार्थ्यांच्या दोन दिवसातील परीक्षेचे पेपरही पुन्हा घेण्याचे निर्देश शेलार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.\nदरम्यान ही बाब लक्षात घेऊन यापुढे अशा आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली असल्यास शाळाअंतर्गत फेरपरीक्षा घेण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना व बोर्डाच्या परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना राहतील असा निर्णयही घेण्यात आला आहे.\nशासन निर्णयात म्हटले आहे की, राज्यात माहे जून, जुलै, ऑगस्ट तसेच सप्टेंबर या कालावधीमध्ये बऱ्याचदा संततधार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचणे,पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत होणे असे प्रकार घडत असतात. अनेक ठिकाणी धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदीच्या प्रवाहातील पाण्याची पातळी वाढते, अतिवृष्टी, पूर परिस��थिती, यामुळे शाळेत नदी/ओढ्यामागे जाणाऱ्या येणाऱ्या शाळकरी मुलांना/ विद्यार्थी/विद्यार्थिनींना/ शाळेच्या शिक्षकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी काही शाळकरी मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याच्या घटनाही घडतात.\nआपत्तीच्या पूर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत.\nजिल्हाधिकाऱ्यांमार्फत ज्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाईल, त्या दिवशी शाळेमध्ये परीक्षा सुरु/आयोजित असल्यास, शाळा स्तरावरील परीक्षांचे पुनर्नियोजन करून पुन्हा परीक्षा घेण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या परीक्षा सुरु/आयोजित असल्यास, जिल्हाधिकारी यांचे सुट्टीचे आदेश विचारात घेऊन, परीक्षांसंदर्भात पुन्हा परीक्षा घेण्याचे अधिकार अनुक्रमे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना राहतील, असेही शासनाच्या आदेशात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/whatsapp/", "date_download": "2019-10-23T12:28:16Z", "digest": "sha1:4KANYAX5UMS7CV7OBMKKDX7CICO4X5AA", "length": 14073, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हॉट्‌सऍपचे हे आहेत नविन 5 फीचर्स | Dainik Prabhat", "raw_content": "\nव्हॉट्‌सऍपचे हे आहेत नविन 5 फीचर्स\nमुंबई – व्हॉट्‌सऍप हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मॅसेजिंग ऍप आहे. याचा वापर पर्सनल चॅटिंग पासून व्यवसाय आणि कार्यालयीन कामकाजासाठी देखील केला गेला जातो. तसेच, व्हॉट्‌सऍप देखील आपल्या यूजर्संपर्यंत योग्य सुविधा पोहचवण्याचा प्रयत्न नेहमीच करताना दिसून येत असतो. त्यामुळे व्हॉट्‌सऍप सतत अपडेट देखील पाठवत असते.\nव्हॉट्‌सऍपने नुकतंच फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि कंटिन्यूअस व्हॉईस मेसेज हे अपडेट पाठवले आहेत. त्याचबरोबर इतर तीन नविन अपडेट देखील येऊन गेले आहेत. जाणून घ्या व्हॉट्‌सऍपने आणखी कोणते नवे फीचर आणले आहेत.\nव्हॉट्‌सऍपचं हे फीचर आत�� सध्या बीटा फेजमध्ये आहे. या फीचरच्या मदतीने आपल्याला सगळ्यात आधी ते कॉन्टॅक्‍ट दिसणार आहेत. ज्यांच्याशी आपण जास्त चॅट करतात. म्हणजेच आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला आपलं व्हॉट्‌सऍप कॉन्टॅक्‍ट रॅंकिंग सेट करु शकतात. हे फीचर आपल्याला आपल्या त्या लोकांशी चॅट करण्यात मदत करेल, ज्यांच्याशी आपण सतत चॅटिंग करतात.\nव्हॉट्‌सऍपने नुकतंच फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन हे फीचर आणलं आहे. ज्याच्या मदतीने आपण आपलं व्हॉट्‌सऍप अधिक सुरक्षित केलं आहे. हे फीचर आयफोन यूजर्स आणि अँड्रॉईड यूजर्स अशा दोघांसाठी उपलब्ध आहे. आयफोन यूजर्संना व्हॉट्‌सऍप व्हर्जन 2.19.20 हे फीचर मिळेल, तर अँड्रॉईड स्मार्टफोनवर व्हॉट्‌सऍप व्हर्जन 2.19.221 हे फीचर मिळेल.\nव्हॉट्‌सऍप पेमेंट फीचरची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. यासाठी व्हॉट्‌सऍपला आरबीआय आणि एनपीसीआयची परवानगी मिळणं गरजेचं आहे. व्हॉट्‌सऍपचं हे फीचर जवळजवळ 10 लोकांकडे आहे. ज्याच्या मदतीने आर्थिक व्यवहार करता येणार आहे. त्यामुळेच व्हॉट्‌सऍपला हे फीचर लवकरात लवकर लॉंच करायचं आहे.\nकंटिन्यूअस व्हॉइस मेसेज फीचर:\nव्हॉट्‌सऍप हे फीचर 2019 मध्येच लॉंच केलं आहे. या फीचरच्या मदतीने आपण सतत येणारे व्हॉईस कॉल मेसेज थेट ऐकू शकता. या फीचरच्या मदतीने आपल्याला एकापाठोपाठ एक व्हॉईस मेसेज प्ले करावे लागणार नाहीत. जर आपण एकदा मेसेज प्ले केल्यानंतर पुढील सगळे मेसेज हे आपोआप प्ले होत राहतील.\nव्हॉट्‌सऍप पिक्‍चर इन पिक्‍चर:\nव्हॉट्‌सऍपने नुकतंच पिक्‍चर इन पिक्‍चर किंवा पीआयपी मोड हे फीचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने आपल्याला एखादी व्हिडिओ लिंक पाहण्यासाठी त्या लिंकच्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज भासणार नाही. तर व्हॉट्‌सऍपच्या या फीचरच्या मदतीने व्हिडिओ हा व्हॉट्‌सऍप चॅटमध्येच पाहता येणार आहे.\nमहायुती 200 जागांच्या पार जाणार नाही – मनोहर जोशी\nसोलापुरात मतदानकेंद्रांना पावसाच्या पाण्याचा वेढा\nबीडमध्ये बोगस मतदानावरून दोन गटात राडा\nईव्हीएमवर शाई फेकून आरपीआय कार्यकर्त्याचा ईव्हीएमला विरोध\nमतदानाच्या रांगेतच नागरिकाचा मृत्यू\n#video: सरकारनं मतदानाची सक्ती करायला हवी- नाना पाटेकर\n#video: मतदान करण्यासाठी बनविला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा रॅम्प\nपंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्‍तव्य धनंजय मुंडेंविरोधात “एफआयआर’ दाखल\nस्ट्रॉन्ग रुम्सच्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवा- राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\n750 सोसायट्यांना महापालिकेची नोटीस\nओडिशामध्ये दोन बड्या भाजप नेत्यांचा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090207/lv02.htm", "date_download": "2019-10-23T12:58:13Z", "digest": "sha1:RB75A2FXLE3TIBIDCZLPRY3XRS2TOAVH", "length": 11879, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nराजारामबापू वस्त्रोद्योग उतरणार खुल्या गारमेंट बाजारात\nजॉन अब्राहमच्या हस्ते १६ रोजी उद्घाटन\nसांगली, ६ फेब्रुवारी / गणेश जोशी\nसंरक्षित क्षेत्रातच सहकारी उद्योग भरारी घेतो, असा सार्वत्रिक समज असतानाच राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाने गारमेंटसारख्या स्पर्धात्मक बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक दर्जाची पुरूषांची अंतर्वस्त्रे ‘जयंत’ या ब्रँडखाली अभिनेता जॉन अब्राहम याच्या हस्ते दि. १६ फेब्रुवारी ���ोजी बाजारात आणण्याचा सहकार क्षेत्रातील देशातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे.\nसध्या सहकारी चळवळ केवळ साखर, दूध, सूत व अर्थ या क्षेत्रापुरतेच मर्यादित ठरली आहे. सरकारी मदतीची कवचकुंडले ज्या उद्योगांना आहेत, तेथेच सहकारी उद्योग बहरला जातो. स्पर्धात्मक बाजारात सहकार टिकत नाही, असे बोलले जात असतानाच गृहमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष व राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मात्र धाडसी निर्णय घेत सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळावी व ग्राहकांना उच्च दर्जाची अंतर्वस्त्रे पुरवून या उद्योगाला नफ्याचे नवे गणितच उमजवून दाखविण्यासाठी बाजारात उतरण्याची हिंमत दाखवली आहे.\nलोकनेते राजारामबापू पाटील यांच्या सहवासात सहकार उद्योगाचा श्री गणेशा करणाऱ्या दिलीप पाटील यांनी इस्लामपूर येथील जवळपास बंद पडलेली सूतगिरणी मोठय़ा हिमतीने व्यवसायाची जोड देत सुरू करून दाखवली. मूल्यवर्धित प्रकल्पाची जोड सहकारी उद्योगाला दिल्यास त्याचा लाभ हा निश्चित मिळतो, हे लक्षात घेऊन या सूतगिरणीची २० हजार चात्यांपर्यंत क्षमता वाढवून घेतली. सूत व्यवसाय हा कमी नफ्याचा म्हणून ओळखला जातो. केवळ सूत निर्माण करूनच तुटपुंज्या नफ्यावर हा उद्योग वाढविता येणार नाही, हे ब्रीदवाक्य सामोरे ठेवून या उद्योगातूनच विविध उत्पादने निर्माण केली जावीत, असा ध्यास घेतला. उत्पादनाचा दर्जा अच्युत्तम ठेवणे व मिळालेल्या कामाची वेळेत पूर्तता करणे, या बळावरच त्यांनी इटली व हाँगकाँगसह युरोपमधील अनेक नामवंत कंपन्यांना पुरूषांची अंतर्वस्त्रे पुरविण्याची जबाबदारी पार पाडली.\nआपण तयार केलेल्या उत्पादनाची मागणी परदेशात वाढती आहे. लुईफिलीप, कॉटन कौंटी, रिलायन्स, हाँगकाँगची फोर्डस, इटलीची सोमेट, रोपीअर लूम्स, जर्मनीच्या मायर अँड सी व टेरॉट यांसारख्या जागतिक दर्जाच्या अनेक नामवंत कंपन्या सातत्याने आपल्याकडून उत्पादनाची आयात करतात. अगदी सुतापासून ते उत्पादित वस्तूच्या पॅकिंगपर्यंतची जबाबदारी राजारामबापू वस्त्रोद्योग पार पाडतो, यामुळे मागासवर्गीय समाजातील ४०० महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. आता हीच जागतिक दर्जाची उत्पादने स्वतच्या ‘जयंत’ ब्रँडने भारतीय बाजारपेठेत आणल्यास वस्त्रोद्योग समूहाला त्याचा अधिक फायदा निश्चितच मिळणार आहे. त्यासाठी स्पर्धात्मक बाजारात उतरण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे, या ध्येयानेच दिलीप पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे व येत्या दि. १६ फेब्रुवारी रोजी म्हणजेच गृहमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवशी ‘जॉयस’ या नावाने चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम याच्या हस्ते सहकाराला स्पर्धात्मक बाजारात उतरण्याची तयारीही केली आहे.\nसूत निर्माण करण्यापासून ते थेट कापड निर्मितीपर्यंतचे सर्व मूल्यवर्धित प्रकल्प एकाच छताखाली उभारल्याने या प्रकल्पाला अतिरिक्त नफा मिळू शकतो. निव्वळ सूत उत्पादनावर न थांबता त्यावर प्रक्रिया करून नवनवीन उत्पादने निर्माण करून ती थेट बाजारात आणल्यास नफा, तर निश्चितच मिळतो. पण स्वतचा ब्रँडनेमही तयार होतो. आपल्या उत्पादनाची सध्या वार्षिक ३० ते ३५ कोटी रूपयांची बाजारपेठ असल्याचे विषद करून दिलीप पाटील यांनी पुरूषांची अंडरवेअर व बनियन ही कूलफिलींगची अंतर्वस्त्रे बाजारात निश्चितच लोकप्रिय होतील, असा दावाही केला आहे. रिलायन्स कंपनीला एक लाख टी- शर्ट पुरविण्याची तसेच मुंबई महापालिकेच्या विविध शाळांतील ११ लाख विद्यार्थ्यांना युनिफॉर्म पुरविण्याची जबाबदारी राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाने यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यामुळे भविष्यात बाजारातील मागणीही पूर्ण करण्यात आपणाला कोणतीही अडचण येणार नाही.\nभारतीय गारमेंट बाजारात सुमारे २५० ते २६० टक्के नफा मिळू शकतो. आपली उत्पादने थेट बाजारपेठेत उतरविल्यानंतर ग्राहकांचाही अधिक फायदा व्हावा व जागतिक दर्जाची उत्पादने त्यांच्यापर्यंत पोहोचावीत, यासाठी आपण व्यावसायिकदृष्टय़ा बाजारात उतरणार आहे. या उत्पादनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी जाहिरातीचे नवे तंत्रही आत्मसात केले जाणार आहे. प्रथम पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठेत ही उत्पादने लोकप्रिय ठरल्यानंतर ती मुंबई, दिल्ली व इतर महानगरातील बाजारपेठेत उतरवली जाणार आहेत. सहकार क्षेत्राने आता केवळ उत्पादन करून चालणार नाही, तर मार्केटिंग क्षेत्रातही उडी घ्यावी, तरच या क्षेत्राला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे, असा विश्वासही दिलीप पाटील यांनी व्यक्त केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090515/pvrt15.htm", "date_download": "2019-10-23T13:05:05Z", "digest": "sha1:7BYLJHI5UY3CIIKCPODVSKRYTJRL5UNA", "length": 5508, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\nलिट्ल चॅम्प्स सारेगमप कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद\nमंचर, १४ मे / वार्ताहर\nनिरगुडसर (ता. आंबेगाव) येथे माजी आमदार स्वर्गवासी दत्तात्रय गोिवदराव वळसे पाटील यांचा अकराव्या स्मृतिदिनानिमित्त लिटिल चॅम्पस् सारेगमप या कार्यक्रमाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.\nदत्तात्रेय वळसे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार वल्लभ बेनके, वित्त व नियोजनमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राम कांडगे, सूर्यकांत पलांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरदराव लेंडे, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी लिटील चॅम्पस् मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, काíतकी गायकवाड यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.\nया वेळी आर्याने सादर केलेले ‘मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना’, काíतकीने ‘अरे कृष्णा, अरे कान्हा, मन रंजन मोहना’, तर मुग्धाने ‘छडी लागे छम छम’, रोहितने ‘आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी’, तर प्रथमेशने ‘परि म्हणू की सुंदरा, तिची अदा करी फिदा’ या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.\nया वेळी अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपले वडील दत्तात्रेय वळसे पाटील यांना आपल्यामधून जाऊन ११ वर्षे झालीत. त्यांचा स्मृतिदिनानिमित्त आपण विविध कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लिटिल चॅम्पस् हा कार्यक्रम आयोजित केला. ज्यांनी महाराष्ट्रभर तसेच देशात नाव गाजवले असे लिटिल चॅम्पस् बालकलाकार प्रथमच दुबई येथे कार्यक्रमास रवाना होणार असल्याने उपस्थितांच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा देऊन वळसे पाटील म्हणाले, खेडय़ापाडय़ात वेगवेगळय़ा गोष्टींची आवड निर्माण व्हावी, विविध कलादालनात सहभागी होता यावे म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतापराव वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, समस्त ग्रामस्थ निरगुडसर यांनी प्रयत्न केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-10-23T12:26:28Z", "digest": "sha1:7ZOB3WKEBY5APHMQOLWR6GSFHSM4R7JF", "length": 9535, "nlines": 150, "source_domain": "policenama.com", "title": "मोटरसायकल चोरी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nपोलीस मुख्यालयातून चक्क चोरट्यांकडून मोटरसायकल लंपास\nधुळे : पोलीसनामा ऑनलाईन - धुळे जिल्ह्यात व शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली.काल शनिवारी मध्यराञी पोलीसांचा गड जिथे कोणाची वाकडीनजर गेली तर त्याला चटकन बंदिस्त केली जाते. परंतू चोरट्यांने चक्क पोलीस मुख्यालयातील प्रवेश द्वाराजवळ…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिड�� क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nअभिनेत्री ‘किम शर्मा’नं मध्यरात्री शेअर केला…\nडोळ्यांची ‘दृष्टी’ गेल्यानंतर देखील नाही हरलं…\nकेंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार, शिवसेनेसह ‘या’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा ‘खुल्लमखुल्ला’ डान्स (व्हिडिओ)\nमाजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती ‘चिंताजनक’\n4G डाउनलोडिंग स्पीडमध्ये ‘एयरटेल’ने मारली बाजी, Jio ‘या’ क्रमांकावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bussiness/page/2/", "date_download": "2019-10-23T13:55:47Z", "digest": "sha1:LBD7BVTNQBHUZFUVRT6FDCXNMRQBD3TH", "length": 12093, "nlines": 164, "source_domain": "policenama.com", "title": "Bussiness Archives - Page 2 of 2 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n१ लाखात ‘हा’ व्यवसाय सुरू करून कमवा प्रत्येक महिन्याला १५ हजार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही व्यवसाय सुरु करु इच्छित असाल तर असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्ही कमी गुंतवणूकीत व्यवसाय सुरु करु शकता. यातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. जर तुमची १ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु इच्छितात आणि…\nभारतात ८० हजार कोटींचा ब्युटी आणि फिटनेसचा व्यवसाय ; ७० लाखांहून अधिक जणांना मिळणार नोकरी, जाणून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौशल्यविकास मंत्री नाथ पांडेय यांनी वीएलसीसी इंस्टीट्युट ऑफ ब्युटी अॅन्ड न्युट्रिशनच्या १८ व्या दिक्षांत समारंभात संबोधित करताना सांगितले की भारतात ब्युटी आणि फिटनेस या व्यवसाय ८०,००० कोटी रुपयांचा आहे आणि त्यातून…\nती करते मिठ्या मारण्याचा व्यवसाय ; आकारते एवढे शुल्क\nकान्सास (अमेरिका) : वृत्तसंस्था - हाताची आणि तोंडाची रोजच्या रोज गाठ पडावी आणि आपली पोटे भरावी म्हणून माणसे अनेक खटपटी करत असतात. मात्र तुम्ही ऐकून आणि वाचून थक्क व्हाल असा व्यवसाय एक महिला करते आहे. अमेरिकेतील कान्सास शहरात राहणारी रॉबिन…\nनिरव मोदीपेक्षा बिटकॉइन एक्सचेंजचा मोठा घोटाळा उघडकीस\nनवी दिल्ली : वृत्तसंस्थाआता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बिटकॉइन एक्सेंजच्या माध्यमातून देशात सुमारे १८ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे . अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी फर्म…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना…\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने दिवाळी आधीच कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत बीएसएनएल…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार…\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\n टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला…\n‘एक्झिट पोल’मधील आकडेवारीमुळं वाढू शकते शिवसेनेची…\n मुंबई पोलिसांना ‘जबर’ मारहाण, संतप्त…\n पोस्ट ऑफिसमध्ये फक्त 10 रुपयांमध्ये उघडा ‘हे’ खाते, SBI पेक्षा मिळेल ‘दुप्पट’ व्याज\nलहानपणी म्हशी राखायची, अथक प्रयत्नांनी झाली IAS अधिकारी\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं ‘टेक्नॉलॉजी’ विकली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/mumbai-police-property-cell-arrested-fraud-bank-employee-39701", "date_download": "2019-10-23T14:29:09Z", "digest": "sha1:AXIPJ5SL2AB5ONPR5SP2CVTMBUXZ572U", "length": 9634, "nlines": 97, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "खोटे सोनं तारण ठेवून बँकेची फसवणूक, कर्मचाऱ्याला अटक", "raw_content": "\nखोटे सोनं तारण ठेवून बँकेची फसवणूक, कर्मचाऱ्याला अटक\nखोटे सोनं तारण ठेवून बँकेची फसवणूक, कर्मचाऱ्याला अटक\nधारावीच्या इंडियन बँकेच्यातर्फे कर्ज न भरणाऱ्या खातेदारांच्या सोन्याचा लिलाव करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार बँकेतील लाॅकरमध्ये ठेवलेल्या सोन्यांची तपासणी सुरू होती. तपासणी करताना लाॅकर नंबर ७७ मध्ये ठेवण्यात आलेले सोनं हे नकली असल्याचं लक्षात आलं.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nखोटं सोनं १९ बँकांमध्ये गहाण ठेवून बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या प्राॅपर्टी सेल पोलिसांनी पर्दाफाश केला होता. नेमकं त्याच पद्धतीने धारावीत एका बँक कर्मचाऱ्याने ग्राहकाने गहाण ठेवण्यासाठी दिलेल्या सोनाचा दूरूपयोग करून त्याऐवजी नकली सोनं बँकेत गहाण ठेवून कोट्यावधी रुपये कर्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी धारावी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.\nधारावीच्या इंडियन बँकेच्यातर्फे काही दिवसांपूर्वी कर्ज न भरणाऱ्या खातेदारांच्या सोन्याचा लिलाव करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार बँकेतील लाॅकरमध्ये ठेवलेल्या सोन्यांची तपासणी सुरू होती. तपासणी करताना लाॅकर नंबर ७७ मध्ये ठेवण्यात आलेले सोनं हे नकली असल्याचं ल��्षात आलं. हे सोनं कुणाच्या निदर्शनाखाली ठेवण्यात आॆॆल्याची विचारपूस सुरू असताना कुणीही त्या नकली सोन्याची जबाबदारी घेण्यास तयार नव्हतं. त्यावेळी बँकेने या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिस तपासात ग्राहकांकडून आलेले सोने प्रमाणित करण्याची जबाबदारी बँकेतील कर्मचारी रामास्वामी नाडर याच्याकडे होती. दोन वर्षांपासून या ठिकाणी काम करणाऱ्या रामास्वामीचे अॅण्टॉप हिल परिसरात दागिन्यांचं दुकानही होतं. पोलिसांच्या तपासामध्ये रामास्वामी याची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या रामास्वामी याने हे कृत्य आपण केल्याचं मान्य केलं.\nअॅण्टॉप हील येथील रहिवासी असलेल्या रामास्वामी याने आपल्या परिचयातील १२ जणांचे पॅनकार्ड, आधारकार्ड तसंच इतर कागदपत्रे जमा केली. त्यांच्या नावे बँकेमध्ये कर्जासाठी अर्ज केले. दादर येथून नकली दागिने खरेदी करून ते या ग्राहकांना द्यायचा. ग्राहक बँकेत घेऊन आल्यावर रामास्वामी स्वतःच ते खरे असल्याचे प्रमाणित करून द्यायचा. कर्ज मंजूर झाल्यावर काही रक्कम या ग्राहकांना दिली जाई आणि उर्वरित रक्कम रामास्वामी स्वतः वापरत असल्याचं चौकशीत पुढे आल्याची माहिती पोलिसांनी दिली.\n'हे' आहेत मुंबईतले टाॅप एन्काऊंटर स्पेशलिस्ट\nगडोली एन्काऊंटर प्रकरणात हरियाणातून एकाला अटक\nनिकालापूर्वीच काँग्रेसने पराभव स्विकारला\nसीजे हाऊसप्रकरणात हवाला ऑपरेटर महिलेला अटक\nमेकर कंपनी गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांना न्यायालयानं फटकारलं\nबेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने चेंबूरमध्ये दंगल परिस्थिती\nइक्बाल मिर्ची प्रकरणात हुमायू मर्चंटला अटक\nमुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या\nचेंबूर दंगलीप्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हा\nPMC बँक घोटाळा : रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार\nकमलेश तिवारीच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात \nPMC बँक घोटाळा : माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ\nआर्थिक घोटाळ्यांसाठी हवा स्पेशल पीपी\nखोटे सोनं तारण ठेवून बँकेची फसवणूक, कर्मचाऱ्याला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/40452", "date_download": "2019-10-23T13:22:17Z", "digest": "sha1:ZD6WKG36SAIHAQHPRAIRHXKZJM4RFWXQ", "length": 55835, "nlines": 291, "source_domain": "misalpav.com", "title": "जनरेशन गॅप आणि निळाई | मिसळप��व", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजनरेशन गॅप आणि निळाई\nझपाटलेला फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं\nCD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही.\nवरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.\nतर सांगायचा मुद्दा हा की आजच्या पिढीला सिड्याच काय बर्‍याच गोष्टींमध्ये अडकण्याची जाणीव कधीच होणार नाही. सिड्या किंवा व्हिडो कॅसेट फार नंतरच्या गोष्टी झाल्या. आम्ही जेव्हा शाळेत होतो त्या काळात (त्याला आता फार काळ लोटला पण तरीही आजोबांच्या काळातल्या कल्पना अशी उपमा लागेल इतकाही काळ नाही लोटलेला. फारतर २० -२२ वर्षे फ्लॅशबॅक मध्ये गेलात तर तो काळ डोळ्यासमोर उभा राहु शकेल). तर मी काय म्हणत होतो की आम्ही जेव्हा शाळेत होतो त्या काळात भावनांचा निचरा होण्यासाठी फार साधनेच अस्तित्वात नव्हती. किंबहुना निचरा होण्यासारख्या भावना निर्माण होण्यासाठी शाळेतुन बाहेर पडण्याचे वय होइल अश्या जनरेशन मध्ये आम्ही होतो. त्या आधीच्या भावना तर आजकालची मुले नर्सरीतच मागे सोडून येतात. सांगायचा मुद्दा असा की आमच्या काळात हुरहुर लावणार्‍या भावना निर्माण करणार्‍या साधनांमध्ये व्हिडीयो कॅसेट फार नंतर आल्या. आधी आली काही पिवळट पुस्तके. ती पुस्तके पण अशी सहजी मिळायची नाहित. पण एकुणच परोपकाराची भावना समाजामध्ये खुप प्रबळ असल्याकारणाने वर्गातल्या एकाकडे साहित्य आले की वाचनाची गोडी वर्गातल्या सगळ्यांना आपोआप लागायची आणि साहित्याची मनोभावे आराधना करण्याची चढाओढच लागायची. व्हायचे काय की साहित्य मिळाले तरी ते दफ्तरात ठेवणे म्हणजे अव्वल कोटीचा मुर्खपणा होता आणि त्या काळात आजच्या पिढीसारखी स्वतंत्र खोलीची सोय नव्हती. असली तरी आई वडिलांना घर आवरण्याची इतकी हौस असायची की अगदी माळ्यावर जरी लपवले तरी एक दिवस ते साहित्य हाती लागण्याची पुर्ण शक्यता होती. आमच्या एका मित्राने या समस्येवर रामबाण उपाय शोधला होता. तो सहित्य आजोबांच्या गादीखाली लपवायचा. त्यातही दोन गाद्यांच्या मध्ये. बापजन्मात कुणाला सापडणार नाही अशी जागा. आजच्या जनरेशला ला अश्या समस्येवर उपाय काढायला जमेल का मुळात त्यांना अश्या समस्या येतीलच का\nआमच्या जनरेशन मध्ये तर हा प्रश्न इतका गहन होता की अश्या साहित्याच्या दुर्मिळते मुळे वयात आलेली (म्हणजे लग्नाच्या) मुले देखील अगदी बेसिक ज्ञानापासुन वंचित असायची. त्यामुळे विवाहितांचे कामजीवन वगैरे असल्या पुस्तकांची चलती होती. आजकालची मुले विचारतील \"But Uncle why did you need the books at the time of marriage Were you virgin at the time of your marriage. Ohh. God. You are simply impossible\" ज्या वयात आमची थियरीची मारामारी होती त्याच्या अर्ध्या वयात आजकालच्या मुलांची प्रॅक्टिकल्स पक्की असतात. त्यांना निम्मे प्रश्न पडतच नाहित. जे पडतात त्यांची उत्तरे शोधताना आमची पिढीसुद्धा अजुन चाचपडत असते. पुढची पिढी आम्हालाच शिकवेल अशी भिती वाटते. चलता है. It happens dude. Chilllll.\nतर आपण बोलत होतो अडकलेल्या सिड्यांबद्दल. हा किस्सा एकदा आमच्या बाबतीत घडला होता. तसा आमच्यापैकी २-३ जणांकडे व्हीसीआर होता. पण सगळ्यांच्याच घरात कोणी ना कोणी तरी असायचे असे असतान भक्त प्रल्हाद बघावेत कसे त्या काळी आजच्यासारखे नेट नव्हते . म्हणजे होते तसे पण परवडायचे नाही आणि बर्याचदा गोगलगायीच्या गतीने पुढे सरकायचे. त्यामुळे ज्ञानाजर्नाचा राजमार्ग बाबा व्हिडो पार्लर मधुन जायचा. तिथे जाउन भक्त प्रल्हादच्या कॅसेटी मिळवण्याचा आमच्यापैकी कोणाच्याच पार्श्वभागात दम नव्हता. १८ - १९ वर्षांच्या घोड्यांना सुद्धा व्हिडियो पार्लर मध्ये जाउन बिप्या मागायला भिती वाटायची. आमच्यातला एकच होता ज्याच्या पार्श्वभागात दम होता. तो मात्र मंडईत जाउन ताजे सफरचंद निवडावेत त्या सहजपणे चांगली प्रिंट निवडुन आणायचा. मंडईत भाजीवाल्याला लाडिक दम देतात तसा दमही द्यायचा 'बघा चांगाली नसेल तर पैसे नाही देणार' म्हणुन. समोर व्हिडो पार्लर मध्ये बाबा नसुन बाबी असेल तरी तो त्याच निर्विकारपणे काम तडीस न्यायचा.\nएकदा एका मित्राने जाहीर केली की त्याची आई नाटकाला जाणार आहे आणि बहिण ऑफिसला. त्यामुळे मधले ४-५ तास फ्री होते. आम्ही लगेच काँट्री जमवली. त्यावेळेस खिषात फार पैसेही नसायचे आणि पिक्चर बघायचा म्हणुन आईकडे पैसे मागितलेच तर तिला कुठला पिक्चर काय कुणाबरोबर वगैरे रिपोर्ट द्यायला लागायचा. शिवाय आल्यावर पिक्चरची स्टोरी सांगणे आलेच (हे खात्री करुन घेण्यासाठी की पैसे इतरत्र कुठे उडवले नाहि ना म्हणुन). त्यामुळे त्या मार्गाने पैसे मिळवणे अवघड होते. त्यामुळे फार मुश्किलीने साठवलेले ८ - १० रुपये सापडायचे फारतर. असे आम्ही ७-८ जण जमलो ( त्यावेळेस काय लगेच जमायचे सगळे आणि उपास सोडायचा म्हटले की तर फारच लवकर). सीडी आणणार्या मित्राने नेहमीप्रमाणे घोळ घातला आणि ४- ५ तासात बघण्यासाठी तो ४ सिड्या घेउन आला. आधी त्याच्यावर पडी घेतली. खिशातले ५- १० रुपये आणी हातात असलेला २-३ तासाचा वेळ याचा मेळ ४ क्यासेटशी कसा जोडायचा हे तुच सांग म्हणुन त्याच्यावर भडकुन झाले. त्यात ४ -५ मिनिटे गेली. मग राग आवरता घेतला कारण वेळ कमी होता.\nक्यासेट सुरु झाल्यावर सुरुवातीची टायटल्स आणि त्याबरोबर दिसणारी फक्त चित्रे बघावीत की बघु नयेत यावर चर्चा झाली (तेवढ्या वेळात ती टायटल्स संपलीच). मग भक्तगण एकाग्रतेने भक्तीसाधनेत रमले. २-३ मिनिटे झाली असतील आणी लाइट गेले. लाइट जाण्याचा वार नसल्याने ज्याच्या घरी भक्तगण जमले होते त्याने सगळ्यांना निवांत राह्यला सांगितले. अपेक्षेप्रमाणे १५ -२० मिन्टात लाइट आले. आणी त्यानंतर मोजुन २ मिनिटाच्या आत त्या मित्राची बहिण घरी येउन धडकली. तिचा एक्सिडेंट झाल्याने पायाला भलेमोठे बँडेज गुंडाळुन आली होती. आम्ही सग्ळे जण भयाण शांततेत तिच्याकडे बघत होतो . तिला इतके लागले होते याच्या बद्दल हळहळ व्यक्त करण्याऐवजी डोळ्यासमोर त्या ४ सिड्या नाचत होत्या. त्या पार वाया जाणार. पण देवाने तिला सदबुद्धी दिली आणि तिने जाहीर केले की ती झोपायला जाणार आहे. ती तिच्या खोलीत निघुन गेली.\nती गेल्यानंतर परत २-५ मिनिटे चर्चाविनिमय झाला की ती घरात असताना रिस्क घ्यावी की नाही. शेवटी आवाज कमी करुन (कारण आवाज बंद करुन \"फील \"येत नाही असे काही जणांचे मत होते) परत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोक सरसावुन बसले. एक मित्र हातात र��मोट घेउन बसला. थोड्याच काळात भक्तगण भक्तीत लीन झाले. इतके तल्लीन झाले की मित्राच्या बहिणीने दार उघडल्याचे फक्त मलाच लक्षात आले. सुदैवाने लक्षात येणारा दुसरा रिमोटवाला होता. त्याने अगदी ऐन मोक्याच्या क्षणी टीव्ही आणि व्हीसीआर ऑफ केले. खुप ऑकवर्ड सिन होता तो. त्या मित्राची बहिण हॉलच्या दारात उभी होती. मी आणी रिमोटवाला मित्र दाराकडे बघत होतो. बाकी सगळेजण आ वासुन टीव्हीकडे बघत होते. त्यातल्या एकाने मधुनच टीव्ही बंद केल्याबद्दल रिमोटवाल्या मित्राला झापायला पण सुरुवात केली होती आणी मित्राची बहिण पार गोंधळुन आमच्याकडे बघत होती की हे सगळे एवढ्या शांततेत का बसले आहेत बर सगळेजण टीव्हीकडे नजर लावुन का बसले आहेत (टीव्ही बंद असताना) बर सगळेजण टीव्हीकडे नजर लावुन का बसले आहेत (टीव्ही बंद असताना) आणि आम्ही दोघे (मी आणि रिमोट वाला) तिच्याकडे भूत बघितल्यासारखे का बघतो आहोत आणि आम्ही दोघे (मी आणि रिमोट वाला) तिच्याकडे भूत बघितल्यासारखे का बघतो आहोत तिने पुर्ण गोंधळुन विचारले \"काही आवाज येत होता का रे कुणाच्या तरी रडण्याचा तिने पुर्ण गोंधळुन विचारले \"काही आवाज येत होता का रे कुणाच्या तरी रडण्याचा \" (आम्हीच रडण्याच्या बेतात होतो. बाकी रडण्याचा आवाज म्हणजे काय हे सूज्ञ वाचक समजुन घेतीलच). कुणाच्याही तोंडुन शब्द फुटेनात.\nत्यानंतर तिला चहा प्यायची हुक्की आली. किचन मधुन टी व्ही दिसत असल्याने आम्ही असंबंद्ध ग्प्पा मारत होतो कारण टीव्हा चालु करायचा प्रश्नच नव्हता. आमचा तब्बल एक तास खाल्ल्यानंतर तिच्या मैत्रिणीने आमची सुटका केली. ही धड पडलेली असल्याने तिची मैत्रीण तिला भेटायला आली होती. मग दोघी परत मित्राच्या बहिणीच्या खोलीत जाउन गप्पा मारायला लागल्या (सुदैवाने दार बंद करुन) . ५ मिनिटे शांत बसल्यानंतर आमाच्या **भागात किडे परत वळवळायला लागले. आम्ही परत व्हीसीआर सुरु केला. पण यावेळेस सगळेच सजग होते. त्यामुळे १० मिनिटात मित्राची बहिण आणि तिची मैत्रिण परत खोली बाहेर पडल्या तेव्हा ४-५ जणांनी रिमोट वाल्या मित्राला सावध केले. परत तोच पुर्वीचा सीन. यावेळेस मित्राच्या बहिणीची मैत्रिण मित्राच्या बहिणीला घेउन तिच्या घरी निघाली होती. ती बाहेर जाणार याचा अर्थात सगळ्यांनाच परमानंद झाला. ती गेल्याच्या दुसर्या मिनिटाला व्हीसीआर परत सुरु झाला आणि मोजुन ��ाच मिनिटाच्या आत परत लाईट गेले.\nपरत एकदा अर्धा तास वाट बघितली. लाइट येत नाहिसे बघुन मित्रांनी क्रिकेट खेळायची टूम काढली. मित्राचे घर पहिल्या मजल्यावर होते त्याच्या घराच्या बरोब्बर खाली आम्ही बॉक्स क्रिकेट खेळत होतो. साधारण तास भर खेळलो. पण लाईट काही आले नाहित (गॅलरीचा लाइट चालु ठेवला होता मुद्दाम आणि दर ओव्हर नंतर जवळ जवळ सगळेच जण तिकडेच बघत होते). पब्लिक लय वैतागले होते. मित्राला भिती की च्यायला लाईट आलेच नाहित तर भक्त प्रल्हाद राह्यला बाजुला, क्यासेट काढायची कशी आणि घरी सगळे आल्यावर तर अशक्यच होते. त्यात कुणीतरी व्हीसीआर लावला की झालाच गोंधळ. सगळ्यांचीच वरात निघायची. आम्हा सगळ्यांच्या घरचे एकमेकांना ओळखायचे आणि आम्ही सभ्य सज्जन मुले म्हणून प्रसिद्ध होतो. त्याकाळी आम्ही हे असले काही बघताना पकडले गेलो असता तर सांस्कृतिक भुकंप झाला असता पुण्यात.\nTo make the matters worse, आम्ही खेळत होतो तिथुन मित्राच्या सोसायटीचे गेट दिसायचे आणि आम्हाला गेटवर मित्राची आई कुणाशीतरी बोलत असतान दिसत होती. मित्र रडण्याच्या बेतात होता. घेतली ती परीक्षा पुरे असे वाटुन देवानेच बहुधा बल्बात जीव फुंकला. एव्हाना मित्राची आई बिल्डींगच्या पायर्‍या चढायला लागली होती. एक मित्र पाईपवरुन उडी मारुन बाल्कनीत पोचला आणि तिथुन व्हीसीआर मधुन क्यासेट काढुन परत तसाच माघारी फिरला आणि आमच्या सोज्ज्वळतेचे मुखवटे फाटता फाटता वाचले.\nअश्या छोट्यामोठ्या अडचणींमुळे डगमगुन जाणार्‍यातले आम्ही नव्हतो. कारण ज्ञानार्जनाची उपजत उर्मी आम्हाला कुठलीही आव्हाने स्वीकारण्यावाचुन परावृत्त करु शकतच नव्हती. त्यामुळे अश्याच अजुन एका दिवशी जेव्हा संधीने दार ठोठावले तेव्हा दुसर्या एका मित्राने अशीच भाकरी फिरवली. परत भक्तगण जमले. परत मित्राने तोच घोळ घातला. ४ तासात चार क्यासेट बघायच्या म्हणजे गाणी फॉरवर्ड करुन सिनेमा बघायचा. पण या सिनेमात तर गाणीच नव्हती. मग घुमाव रिवाइंड फॉरवर्ड. त्या व्हीसीआरच्या पट्ट्याला इतका घुमवला की बिचार्याने अखेर क्यासेटच्या रिळाला लटकुन जीव दिला. त्याच्या आत्महत्येने आमच्या जीवाला घोर लागला कारण मित्राची आई परत एकदा सोसायटीच्या दारात उभी दिसली (हा दुसरा मित्र होता. हा सुदैवाने तिसर्या मजल्यावर रहायचा आणी याच्या घरातुनच सोसायटीचे गेट दिसायचे. नाहितर ���ाही खरे नव्हते). आया अश्या नको त्या वेळेस कश्या बरोब्बर हजर व्हायचा हे एक कोडेच आहे. आमच्याकडे घरचे परत कधी येणार हे जाणून घ्यायची काही यंत्रणाच नव्हती. आता पोरे किमान आयांना कुठ्पर्यंत पोचलीस हे मोबाइल घुमवुन विचारु शकतात. तर त्या जीव दिलेल्या व्हीसीआरची विल्हेवाट लावणे गरजेचे होतेच. पण जिच्या पदराला गुंडाळुन त्याने जीव दिला होत्या त्या क्यासेटला आधी मोकळे करणे गरजेचे होते. त्यासाठी परत त्या रिवाइंंड - फॉरवर्ड च्या बटणांवर अक्षम्य असे अत्याचार केले गेले. तरी त्याने हु का चु केले नाही. To make the matter worse...... you guessed it right, लाइट गेले. घोर अंधःकार. डोळ्यासमोर परत काजवे चमकले. वीज चमकण्याची शक्यता दिसेना. गनीम गडाच्या पायथ्याशी येउन ठेपला होता. वीज मंडळाच्या अधिकार्यांच्या आया बहिणींची प्रेमळ विचारपूस करुन झाली होती. अखेर एका मित्राने आपले (नसलेले) कसब पणाला लावुन तो व्हीसीआर खोलला. टीव्ही कपाटात बंद करुन ठेवण्याचा आचरटपणा बंद झाल्याचा काळ नुकताच संपला होता. त्या काळात घरातल्या दिवट्याने (खरे सांगायचे तर त्याच्या मित्राने) आख्खा व्हीसीआर खोलणे ही अतिशय क्रांतिकारी घटना होती. मित्राने त्याच धैर्याने तो व्हीसीआर खोलला. जीर्ण शीर्ण झालेली ती क्यासेटची रीळ सोडवली. व्हीसीआर परत कसाबसा ( म्हणजे कसाही) बंद केला. चिकटपट्टीने ती क्यासेट परत चिकटवली. मग त्या क्यासेट ला असलेल्या त्या पांढर्‍या चाकाला गरगर फिरवुन ती गायब केली. बाबा व्हिडियो पार्लर मध्ये गपगुमान क्यासेट परत नेउन दिली आणि नंतर बराच काळ त्याच्याकडे फिरकलोच नाही. तिकडे मित्राचे वडील व्हीसीआर मधुनच खराब कसा झाला याचे आश्चर्य वाटुन मधुन मधुन मित्राकडे शंकेखोर नजरेने बघायचे. सिड्यांमध्ये रीळच नसते हो आता. ते अडकणार कसे. आणि मुळात सिड्या बघतो कोण आजकाल इंटरनेट वर ३ शब्द टाइप केले की आख्खे ब्रह्मांड समोर उभे होते तर क्यासेटच काय पण सिड्यांचीही गरज उरलेली नाही आता.\nलपुन छपुन प्रेम करणे आता हळु हळु कालबाह्य होत आहे. इतक्या यातना सोसुन बिप्या बघणे तर कधीच हद्दपार झाले आहे. छ्या आजच्या generation ला बर्याच गोष्टींची जाणीव कधी होणारच नाही.\nआम्ही 'शहाणे' होईपर्यंत थोडे का होईना संगणक होते आणि त्यांचा सगळ्यात चांगला गुण म्हणजे ते लाइट परत आल्यावर पुन्हा पहिल्या पासून सुरू व्हायचे :p\nपिवळी पुस्तके ल��वली नाहीत का \nती शाळेतच मित्राकडे ठेऊन द्यायचो ;)\nचान चान गोष्टीची पुस्तके\nचान चान गोष्टीची पुस्तके\nनिळा विषय असा फिलाॅसोफीकली मांडणं शक्य होईलंसं वाटलं नव्हतं. प्रात्यक्षिकासह छान लिहिलंय. लगे रहो...\nमिपा वयात आलं(च) आहे म्हणा....\nलेख भन्नाट जमलाय....बर्याच बाप्या लोकांच्या मनाला गुदगुल्या करुन जाईल...बायांचे माहित नाही\nबाकी \"मिपा वयात आलं(च) आहे म्हणा....\" यासाठी\nमिपा खरोखर वयात आले असते तर असे लेखसुद्धा खर्या आयडीने लिहिले गेले असते ;)\nहा आयडी खरा नसल्याचं ज्ञान\nहा आयडी खरा नसल्याचं ज्ञान तुम्हाला बरं झालं.\nभारतीय न्यायसंस्थेच्या मते कल्प्रीट नाॅट गिल्टी टील् प्रूवन अदरवाईज...\nएका पुणेकराचे जाहीर सत्यप्रतिज्ञापत्र कम कबुलीजबाब \n2 Aug 2017 - 3:56 pm | माम्लेदारचा पन्खा\nआपल्या क्षणिक आनंदासाठी आजोबा, बहीण वगैरे घरातल्या लोकांना गुंडाळून ठेवून कंपू करुन मिटक्या मारत निळाई बघणारे पुणेकर याची देही पाहून धन्य झालो \nआणि वर दिग्विजय करून आल्यासारखं लिहिलं आहे . . . आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली \nहा आयडी ठाण्याचा आहे , पुण्याचा आहे हा निळा शोध कुठून लावलात \nतुम्ही पण त्यातलेच दिसताय . . . .\n2 Aug 2017 - 4:56 pm | माम्लेदारचा पन्खा\nत्याकाळी आम्ही हे असले काही बघताना पकडले गेलो असता तर सांस्कृतिक भुकंप झाला असता पुण्यात . . . .\nहे वाक्य पुरेसे नाही का . . . . . असो . . . . हल्ली पुणेकरांशी बोलायची भीती वाटते . . . .\nइथून तिथून सगळे\"कर\" सारखेच हो\nइथून तिथून सगळे\"कर\" सारखेच हो भाऊ.\nअसे लेखसुद्धा खर्या आयडीने लिहिले गेले असते ;)\nआणि प्रतिसाद सुद्धा खऱ्या आयडीने दिले असते :-)\nजनरेशन गॅप आणि निळाई\nपुर्वीचे जनरेशन आणी हिरवाईमधे एक गॅप होती म्हणून पिवळाई आणि निळाई चे एवढे कौतुक असावे. आताशा जनरेशन आणि हिरवाईत फारसा गॅप नसतो त्यामुळे बहुधा निळाई चे एवढे कौतुक राहिले नसावे. पिवळाई अजुनही आहे मात्र ती एवढी सॉफ्ट आहे त्यामुळे तिला कोणी हळद लाऊनही विचारत नाही.\nअसलं वाचून तरुण बिघडतील.\nअसलं वाचून तरुण बिघडतील. संपादकांनी इकडे लक्ष द्यावे.\nअसलं वाचून संपादकही बिघडतील.\nअसलं वाचून संपादकही बिघडतील. तरुणांनी इकडे लक्ष द्यावे.\nमस्त जून्या आठवणी जागवल्या\nमस्त जून्या आठवणी जागवल्या\nयात काही \"बफर\" चित्रपट असत. मित्र लोक व्हिडीओ बघायला जमले आहेत म्हटल्यावर कोणता पिक्चर असा प्रश्न आला, तर सांगायला व प्रूफ दाखवायला एक \"नॉर्मल\" पिक्चरची सीडी/कॅसेट असे. एकदा आम्ही काही मित्र पिक्चर ला जाणार होतो, तेव्हा एकाच्या भावाने घरी मित्र जमवले होते. त्याला विचारल्यावर त्याने \"एस व्हेण्चुरा\" ची सीडी दाखवली व तो बघणार आहोत असे सांगितले. हा पिक्चर बघायला त्याचे मित्र लांबलांबहून रात्री आले होते यावर आम्ही विश्वास ठेवला असे त्याला जेन्युइनली वाटले असावे, किंवा डोण्ट आस्क डोण्ट टेल असे काहीतरी असेल :)\nकित्येक वेळा पोलिसांना जर एखाद्या घरात 'भक्त प्रह्लाद' वगैरे पाहणे चालले असेल तर बघणाऱ्याना मुद्देमालासह पकडण्यासाठी मुद्दाम त्या घराचे इलेक्ट्रिक कनेक्शन बाहेरून बंद करायचे. अशी इलेक्ट्रिसिटी मध्येच गेली तर व्हीसीआरमध्ये ती टेप अडकून पडायची व मग पोलीस येऊन तो व्हीसीआर जप्त करून, बघणाऱ्याना पकडून कोर्टात उभे करायचे आणि न्यायाधीशां समोर \"हा सूर्य आणि हा जयद्रथ\" करायचे असे ऐकून होतो.\nह्यावरून दोन प्रसंग आठवले.\nह्यावरून दोन प्रसंग आठवले.\nआमच्या एक मित्राला ११वीत असताना अशी पुस्तके वाचण्याचा इतका नाद लागला होता की वर्गात देखील तो शिक्षक शिकवत असताना बेंच मध्ये लपवून वाचायचा. एकदा तो वाचनात इतका गुंग झाला की सर जवळ आलेले त्याला समजलेच नाही. सरानी रेड हॅन्ड पकडले. त्याला बेंच वरून खेचून बाहेर काढला. पुस्तक हातात घेऊन राहुल गांधींनी जसा सरकारचा अध्यादेश फाडून टाकला होता तसे फाडून फेकले आणि २ वाक्य बोलले त्या मित्राला. (इथे लिहू शकत नाही ती वाक्ये).\nदुसरा प्रसंग - एकदा एका मित्राकडे मी पुस्तक (शालेय अभ्यासाचे) आणायला गेलो होतो. मित्र घरी न्हवता. त्याची आई मला त्याच्या खोलीत घेऊन गेली. तिथे शेल्फ मध्ये सगळी अभ्यासाची पुस्तके होती त्यातले तुला हवे होते ते शोधून घे म्हणाली. मी मला हवे होते ते पुस्तक काढले तर त्याबरोबर त्याच्या मागे लपवलेली दोन पिवळी पुस्तके उघडी पडली. मित्राची आई तिथेच. कशी बशी लपवली ती पुस्तके आणि धूम ठोकली.\nलपवून वाचायला भूगोलाच्या पुस्तकाची साईज एक लंबर.\nटेक्निकल वाल्यांसाठी त्यांची पुस्तके पण उपयोगी.\nआमच्या शाळेतले काही महाभाग\nआमच्या शाळेतले काही महाभाग भुगोलाच्या पुस्तकाच्या आड अगदी दुसर्‍या तिसर्‍या बाकावरपण निवांत वाचत असत.\nह्या ह्या ह्या. अश्या विषयावर\nह्या ह्या ह्या. अश्या विषयावर धागा असुन अजुन टिकुने म���पा अ‍ॅडल्ट झालं एकदाचं म्हणायचं. बाकी एका मित्राला शाळेत असताना हा नाद होता. सायबर मधे जाउन हे किडे चालायचे. एकदा त्याचं एकाशी भांडण झालेलं तर ज्याच्याशी भांडला तो ह्याच्या वडीलांना घेउन थेट सायबर कॅफेवर हजर झालेला. ढिंच्याक धुतलेला त्याच्या फादरनी त्याला. =)).\nबरं एवढं होउन सुधारला का नाही. परत एकदा सापडलेला. तेव्हा धोपटला का नाही माहिती नाही. =))\nबाकी शाळेत असं साहित्यं लिहिणारे महाभागही होते. त्यांच्याविषयी पुन्हा कधीतरी.\nबाकी ऑन सिरियस नोट.\nसेक्ससारख्या नैसर्गिक घटनेला टॅबु केल्याने असे प्रकार होतात. ज्या सहजपणे आपण एकमेकांशी क्रिकेटवर बोलु शकतो त्याचं सहजपणे सेक्सविषयी बोलता आलं तर खरं. नाहीतर अश्या माध्यमातुन माहिती घेण्याच्या नावाखाली चुकीची माहिती मिळतेचं आहे.\nज्या सहजपणे आपण एकमेकांशी\nज्या सहजपणे आपण एकमेकांशी क्रिकेटवर बोलु शकतो त्याचं सहजपणे सेक्सविषयी बोलता आलं तर खरं.\nआमच्या होस्टेलमधे फक्त गणपतीच्या वेळी व्हीसीआर आणायला परवानगी असे. बरं , एकाच इमारतीत एक विंग मुलांचे होस्टेल दुसरी विंग मुलींचे होस्टेल . पण टी व्ही रूम सामाईक होती. मग रात्री सुरवातीला मैने प्यार किया वगैरे लागत. आणि मग सगळ्या मुली गेल्या की गुपचूप टीव्ही उचलून आमच्या होस्टेलवर आणला जाई. सकाळी सहा वाजता परत नेहमीच्या जागी.\nएक रात्री वोर्डन बाहेरून उशीरा परत आले. बघतात तर टीव्ही गायब. वाचमनला विचारले तर तो काय बोलणार. \"अकरा वाजेपर्यंत तर होता.\" खाली गोंधळ चालू आणि वरती कोरीडोरमध्ये अख्खं होस्टेल पिच्चर बघतंय.\nसर होस्टेलमधे टिव्ही शोधायला निघाले.जिन्याकडचा इस्त्रीवाला जिन्याने धावत आला सावध करायला.\nजी पळापळ झाली. सर दुस-या मजल्यावर लिफ्टने पोचेपर्यंत जिन्याने टीव्ही जाग्यावर पोचला सुद्धा.\nत्या इस्त्रीवाल्याचे भले होवो\nत्या इस्त्रीवाल्याचे भले होवो.\nलपूनछपून म्हणजे काय रे भाऊ\nतुमचे अमृतानुभव ऐकून मनोरंजन जाहले. व यांस आम्ही मुकल्याचा अंमळ खेदही झाला. आमचे मातापिता कार्यबाहुल्यानिमित्त दिवसभर घराबाहेर दूर असल्याने कुठलीही गोष्ट लपूनछपून करायची वेळ आलीच नाही. आजूबाजूचा एकंदरीत मामला इतका उडाणटप्पू होता की विवस्त्र स्त्रीदेहाची तितकीशी ओढ नव्हतीच. सायकलीवरून भटकणे, पेरूजांभळं आदि पाडणे, बेडूक पकडणे वगैरे कार्यक्रमात दिवस जायचा. कॉलेजच्या वयात सगळं मुक्तपणे उपलब्ध होतं. त्यामुळे अप्रूप नसे. शिवाय भक्तप्रल्हाद सगळे एकसारखेच असतात असंही निरीक्षण होतं. त्यामुळे अर्धवस्त्रांकित लौल्य वाढीस लागलं होतं. ते गुळगुळीत मासिकांत खुलेआम सर्वत्र उपलब्ध असे.\nजबरा अनुभव कथन...यावरून शुक्रवारी रात्री दुरदर्शनवर लागणारे चित्रपट आठवले आणि ते पाहण्यासाठी मारलेल्या थापा आठवल्या.\nबाकी प्रत्येक प्रतिक्रियेच्या सुरूवातीला मुठ का दिसतेय याचा आज उलगडा झाला.\nठ्ठो ऽ ऽ ऽ\nबाकी प्रत्येक प्रतिक्रियेच्या सुरूवातीला मुठ का दिसतेय याचा आज उलगडा झाला.\nठ्ठो ऽ ऽ ऽ काय हाणलाय.. हा प्रतिसाद कळससाध्य आहे ह्या लेखाचा..\nभारी लिहीलाय लेख.. दणक्या.\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/mahashivratri/mr/shiva-adiyogi/adiyogi-source-of-yoga/", "date_download": "2019-10-23T13:50:42Z", "digest": "sha1:ZUGBIBTCUXVZKBY3B5GTYYM2MILKWNZT", "length": 9745, "nlines": 95, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "योग: सर्व धर्मांच्या आधी, आदियोगीची मानवतेला भेट!", "raw_content": "\nआदियोगी – योगाचे उगमस्थान\nआदियोगी – योगाचा स्राेत 15,000 वर्षांपूर्वी, आजच्या सर्व धर्मांच्या आरंभा आधी, आदियोगी, म्हणजे पहिला योगी, हिमालयात अवतरला. तो अत्यानंदाने नृत्य करणे नाहीतर अत्यंत गहन निश्चलतेत स्थिर बसणे ह्य�� दोनच अवस्थांमधे असायचा, आणि त्याच्या गालांवरून ओघळणारे आनंदाश्रूच तो जिवंत असल्याचा संकेत असे. हे नक्की होतं की तो जे काही अनुभवत होता त्याचा कुणालाच थांगपत्ता लागू शकत ...\nआदियोगी – योगाचा स्राेत\n15,000 वर्षांपूर्वी, आजच्या सर्व धर्मांच्या आरंभा आधी, आदियोगी, म्हणजे पहिला योगी, हिमालयात अवतरला.\nतो अत्यानंदाने नृत्य करणे नाहीतर अत्यंत गहन निश्चलतेत स्थिर बसणे ह्या दोनच अवस्थांमधे असायचा, आणि त्याच्या गालांवरून ओघळणारे आनंदाश्रूच तो जिवंत असल्याचा संकेत असे. हे नक्की होतं की तो जे काही अनुभवत होता त्याचा कुणालाच थांगपत्ता लागू शकत नव्हता. लोक त्याच्या भोवती उत्सुकतेने जमले पण तो त्यांच्या उपस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता आणि म्हणून अखेरीस ते निघून गेले. याला अपवाद फक्त सात तीव्र साधकांचा होता. त्यांनी याचना केली, ”कृपया आम्हालाही ते जाणून घ्यायचे आहे जे तुम्हाला समजले आहे”. त्यांची चिकाटी पाहून आदियोगींनी त्यांना काही प्राथमिक तयारीची साधना सांगितली. त्यांनी संपूर्ण एकाग्रतेने 84 वर्षे ती साधना केली, आणि ह्या काळात आदियोगीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आणि, उन्हाळ्यातील त्या सर्वात मोठा दिवस असणाऱ्या दिवशी, दक्षिणायनाच्या सुरुवातीस, आदियोगीना ते ज्ञान ग्रहणासाठी सुयोग्य अशा चमकणाऱ्या पात्राप्रमाणे दिसले. नंतर पुढील २८ दिवस त्या सात जणांचे जवळून निरीक्षण केल्यावर, पुढच्या पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच आज ज्याला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखतात, त्याने स्वतःला ‘पहिल्या गुरू’ च्या रुपात परिवर्तीत केले, ज्याला आपण आदिगुरु म्हणतो. कांती सरोवराच्या काठावर आदियोगीने सविस्तर आणि पद्धतशीरपणे योगशास्त्राचे तंत्रज्ञान आपल्या पहिल्या सात शिष्यांना देण्यास सुरुवात केली, जे आज सप्तर्षी म्हणून गौरवले जातात.\nमानव आपल्या मर्यादा लंघून त्याच्या परम संभावनेपर्यंत पोहोचू शकेल यासाठी आदियोगीने ११२ मार्ग घालून दिले आहेत. आदियोगीचे वरदान म्हणजे व्यक्तिगत स्व-परिवर्तनाची साधने आहेत, आणि वैयक्तिक स्व-परिवर्तन हाच विश्व-परिवर्तनाचा एकमेव मार्ग आहे. त्यांचा मुलभूत संदेश आहे “आपल्या आतच आहे दुःख मुक्ती आणि आनंद प्राप्तीचा मार्ग” ज्यायोगे मानव स्वस्थ, सुखी आणि मुक्त होईल. आता वेळ आली आहे आपण मानव कल्याण व्यक्तीनिष्ठ तंत्रज���ञानाच्या पद्धतीने घडवण्याची.\nनंदी ध्यानमग्न कशामुळे झाला\nनंदी ध्यानमग्न कशामुळे झाला सद्गुरू आणि शेखर कपूर हे नंदी, म्हणजे शिवाचे वाहन, त्याच्या महत्वाबद्दल आणि प्रतीकाबद्दल चर्चा करतात. शेखर कपूर : मला माहिती आहे…\tGoto page\nजेव्हा शिवानी आपले घर गमावले – बद्रीनाथची कथा\nजेव्हा शिवानी आपले घर गमावले – बद्रीनाथची कथा सद्गुरु बद्रीनाथ मंदिर आणि शिव व पार्वती यांना विष्णुने युक्तीने त्यांना त्यांच्या घरातून कसे बाहेर काढले यावर…\tGoto page\nह्या ऐतिहासिक कार्यक्रम घडवून आणण्यात हातभार लावा\nएफएकयू – नेहेमी विचारले जाणारे प्रश्न\nथेन कैलाया भक्ती पेरवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-swami-chinmayanand-sent-to-14-day-judicial-custody-by-a-local-court-1819334.html", "date_download": "2019-10-23T13:01:58Z", "digest": "sha1:FSJSOJJ24HUTKVJIDEBR3QZJLQKZHL7F", "length": 23021, "nlines": 290, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "swami chinmayanand sent to 14 day judicial custody by a local court, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभा��णाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nस्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nलाईव्ह हिंदुस्थान , उत्तर प्रदेश\nमाजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथील स्थानिक न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या स्वामी चिन्मयानंद यांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांनी अटक केली.\nदेशातील कंपन्यांसाठीच्या कॉर्पोरेट करात कपात, सीतारामन यांची घोषणा\nस्वामी चिन्मयानंद यांच्यावर त्यांच्याच लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने बलात्काराचा आरोप केला होता. पीडित तरुणीने आणि तिच्या वडिलांनी चिन्मयानंद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी एटीएस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी चिन्मयानंद यांना अटक केली. शहाजहांपूरन येथील आश्रमातून चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना शहाजहांपूर येथील राजकीय मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले होते.\nअर्थमंत्र्यांच्या घोषणांनंतर मुंबई शेअर बाजारात उसळी\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nबलात्काराचा आरोप असलेले स्वामी चिन्मयानंद यांना अटक\nस्वामी चिन्मयानंद यांना आरोप मान्य, स्वतःचीच लाज वाटत असल्याचे वक्तव्य\nस्वामी चिन्मयानंद प्रकरण: पीडित तरुणीने दिला आत्महत्येचा इशारा\nस्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तरुणी सापडली\nलैंगिक शोषणाचा आरोप : 'सर्व पुरावे देऊनही मला न्याय मिळालाच नाही'\nस्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम���मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nVIDEO: कर्नाटकात पावसामुळे घर पत्त्यांसारखे कोसळले\nतिहार तुरुंगात सोनिया गांधींनी घेतली शिवकुमार यांची भेट\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2273", "date_download": "2019-10-23T13:53:47Z", "digest": "sha1:MIX5LDDXOLD3PE73KATGKI5BDXUIXC5A", "length": 13225, "nlines": 241, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आयुष्य : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आयुष्य\nकधी दाटे मनात गहिवर कधी हास्याची लाट आहे\nसोडून गेले सगेसोयरे अंधाराची साथ आहे\nदूर टेकडीवर होता महाल त्यात होती सुवर्णशय्या\nइंद्रालाही लाजवेल असा माझा थाट होता\nनियतीची फिरताच चक्रे होते नव्हते सगळे गेले\nसर्वस्व व्यापले अंधाराने राज्य संपले खचली हिम्मत\nअंधाराच्या मगरमिठीतच प्रकाशाची कळली किंमत\nएकदा की नै, स्वप्नांच आयुष्याशी लग्न होत. लग्नाच्या वऱ्हाडात आशा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा हे सगळे नातेवाईक आलेले असतात. जोडपं खूप आनंदात असत, कारण आहेरात खूप सार सुख आणि समाधान आलेलं असत. पण त्यांना माहीत नसत स्वप्नांच्या कुंडलीत एक वर्तमान नावाचा मंगळ घर करून बसलेला असतो.\nजेव्हा मी मागे वळून बघितलं\nआक्राळ विक्राळ रूप घेऊन\nपण मी ही असहाय होतो\nकाळाने बलात्कार केला तेव्हा\nकेले मी त्यांना आता\nनव्या आकांक्षा नवीन छंद\nप्रिय मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार,\nक्षण होते कितीतरी सुखाचें\nअजुनी आठवणीत ताजे तवाने\nमी आरशात तुलाच पाहते\nरुबाबदार डोळ्यांतील तुझे हसणे\nमनामनात सतत तरळत राहते\nऐटीत फिरणे आणि ना कुणासमोर वाकणे\nवैशिष्ट तुझ्या जीवनाचे मज भावले\nतुझीच होऊन राहणे खूप खूप आवडले\nशक्य नव्हते तरीही दैवीकृपेने साध्य झाले\nएक एकदा मन विचारते स्वतःलाच\nदुसऱ्या कुणी सुख दिले असता का ग एवढे\nबंद झाली सारी कवाडे माझ्याच अशियाण्यातली ,\nउधार जगणेही आता सावकारी दाम पुकाराया लागली ..\nमी निद्रेत तरीही तरंगू लागलो स्वप्नांच्या झुल्यावर ,\nदोर तेव्हा हळू हळ\nआज तुटाया लागली ..\nरेशमाच्या अस्तराने अभ्रावरी शालू पांघरला तोही विजार फाटका गळू लागला ,\nअस्ता संगे टिपू लागल्या चांदण्या तेव्��ा सूर्यही आसवे ढाळू लागला...\nघुबडाच्या रात्री कितीसा जागल्या जगणे हि वटवाघळाची कैफियत होती ,\nपुन्हा भावनेच्या डाली वडाच्या पारंब्यांना झुलू लागल्या ....\nपारंब्यांना झुलू लागल्या .....\nजणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)\n[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]\nआणि लचके तोडण्यास सरसावलेले हात\nआणि अंग चोरून चालणारी ती…\nदुनियेच्या खोचक कमेंट सहन करत\nकानाडोळा करून, रस्ता कापणारी\nमनात असंख्य विचारांचं काहूर घेवून\nएकटी घराबाहेर पडलेली ती….\nRead more about जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)\nइथे व्यक्त होण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.\nएक नविन विचार मांडत आहे. कसं वाटतंय लेखन जरूर सांगा...\nअगदी लहानपणी शाळेत असताना बाईंनी चित्रकलेतील हा नवीन प्रकार शिकवलेला आम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे कागदी छोटे-छोटे तुकडे एकत्र करून त्यापासून एक नवीन अर्थपूर्ण चित्र तयार करणे. मला हे असं कोलाज बनविण फार आवडायचं आणि लहानपणी शाळेत असताना बनवलेली कोलाज अजूनही जपून ठेवली आहेत मी.\nरांगणं, वेग आणि आयुष्य\nचालता मलाही आलं असतं....\nपण धरायला बोट नव्हतं...\nसायकलने जा लवकर पोहोचशिल..\nमला मुळी कुठे पोहोचायचच नाहीये \nतर लबाड म्हणतो कसा...\nवेगळ्या विषयावर बोलू काही \nRead more about रांगणं, वेग आणि आयुष्य\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/09/Drugs-Femails-involve.html", "date_download": "2019-10-23T13:40:12Z", "digest": "sha1:DTAWQ7KDIMI3LNBA5IJ46OIUXV2DNQLT", "length": 7431, "nlines": 61, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "अमली पदार्थ - महिला तस्करांचा बोलबोला - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI अमली पदार्थ - महिला तस्करांचा बोलबोला\nअमली पदार्थ - महिला तस्करांचा बोलबोला\nमुंबई - अमली पदार्थाची निमिर्ती आणि पुरवठा करणाऱ्या बड्या पॅडलर्सवर कारवायांचा दणका चालू ठेवल्यानंतर अमली पदार्थविरोधी कक्षाने शहरातील अमली पदार्थांच्या किरकोळ विक्रेत्यांना रडावर घेतले आहे. त्यातही महिला विक्रेत्यांवर प��काची विशेष नजर आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात विविध ठिकाणी कारवाया करून पथकाने ११ छोटया-मोठया महिला विक्रेत्यांना बेडया ठोकल्याने या तस्करीत महिला तस्करांचा मोठ्या प्रमाणांत बोलबोला असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nगेल्या वर्षी अमली पदार्थविरोधी पथकाने एमडीचे उत्पादक, वितरक, बडे पुरवठादारांना शिताफीने अटक केली. त्यापाठोपाठ चरस, गांजा आणि कोकेनच्या वितरण साखळीविरोधात धडक मोहीम उघडून ६५ गुन्हे नोंद केले आहेत. आरोपींना अटक केली गेली आणि त्यांच्याकडून मोठया प्रमाणात अमली पदार्थाचा साठा हस्तगत केला गेला. या कारवाईमुळे सध्या अमली पदार्थाचा मोठा साठा पोहोचता करण्यास निर्माते, वितरक आणि त्यांचे वाहक (कॅरिअर) नकार देतात. त्यामुळे आता पथकाने शहरातील छोटया-मोठया विक्रेत्यांविरोधात आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या वर्षी विशेषत: जुलै, ऑगस्ट महिन्यांपासून पथकाच्या विविध कक्षांनी हद्दीतल्या किरकोळ प्रमाणातील अमली पदार्थ थेट ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या विक्रेत्यांची धरपकड सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्यात पथकाने भांडुप, वरळी, गोरेगाव, सांताक्रूझ, वांद्रे या परिसरात छापे टाकून २१ विक्रेत्यांना अटक केली. त्यात ११ महिलांचा समावेश आहे. वरळी पथकाने नाशिकहून गांजाचा साठा मुंबईत आणणाऱ्या लता चौरे या महिलेला बेडया ठोकल्या. तिच्याकडून १० किलो गांजा हस्तगत केला. लताने गेल्या दोनेक महिन्यांमध्ये मुंबईच्या १५ ते २० वाऱ्या केल्या. आरोग्यसेविकेच्या वेशात तिने गांजाचा किरकोळ साठा दडवून मुंबईत आणल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तिने हा साठा वरळीतल्या किरकोळ विक्रेत्यांच्या मागणीनुसार आणला होता. त्यापैकी राणी बरसैया या विक्रेतीला अटक केली. राणी पूर्वी गावठी दारूचा गुत्ता चालवत असे. मात्र कालांतराने ती गांजा विक्रीत उतरली. तसेच गावठी दारूचा गुत्ता चालवणाऱ्या बहुतांश महिला सध्या अमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-10-23T12:57:15Z", "digest": "sha1:2AAIAPBYRG7WFWTVBBK7YRDC4CL3MM3E", "length": 8283, "nlines": 265, "source_domain": "irablogging.com", "title": "तांत्रिक Archives - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nकाही दिवसांपूर्वी आपण Black holes अर्थात कृष्णविवरांबद्दल सर्वत्र ..\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nआपल्या���ैकी बरेच जण असे विचार करतात की घरी बसून अथवा कमीत कमी ..\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nप्रथमेशचा रागोबा #बालकथा #लहान_मुलांच्या_गोष्टी #बोधकथा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\nखरंच मुलगा हवा का….\nतुही मेरा… भाग 11\nतुही मेरा… भाग 12\nआ ओ हुजूर तुम को\nहसरी चांदणी करते शुभरात्री …\nसासूबाईंच्या सूचना आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न\nओळख चांगल्या वाईटाची…#गोष्टी#बालकथा#लहानमुलांच्या गोष्टी\nआपण स्वतः आपले लकी चार्म\nWritten by झँटबरशा पाज्ञात\n…सच केह रहा है दिवाना…\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\n…तर मग का केलंस लग्न\nप्रेमा तुझा रंग कसा \nचिंब मन ( तिचं आणि त्याचं ) ...\nअसे हे प्रेम वेडे\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/urmila/", "date_download": "2019-10-23T12:46:37Z", "digest": "sha1:P2PA3SE6UCY24PI2MSL7KPTLL6ZFOCXJ", "length": 11155, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उर्मिलाकडून पूर्णविराम | Dainik Prabhat", "raw_content": "\nशिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उर्मिलाकडून पूर्णविराम\nकुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे केले स्पष्ट\nमुंबई : बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने मंगळवारी कुठल्याच राजकीय पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ती शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्‍यता असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.\nउर्मिलाने काही महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवली. मात्र, तिला उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी पराभूत केले. त्यानंतर कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय तिने 10 सप्टेंबरला जाहीर केला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून ते पाऊल उचलत असल्याचे तिने त्य��वेळी नमूद केले.\nअवघ्या सहा महिन्यांत कॉंग्रेसला रामराम ठोकणाऱ्या उर्मिलाच्या भावी राजकीय वाटचालीबाबत तर्क-वितर्क सुरू होते. अशातच ती शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वृत्त पुढे आले. त्यामुळे ती शिवसेनेत प्रवेश करेल, अशा चर्चांना उधाण आले. मात्र, एक निवेदन जारी करत उर्मिलाने कुठल्याच राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे नमूद केले. प्रसारमाध्यमांनी ऐकीव गोष्टींकडे लक्ष देऊ नये. मी माझ्या मतांवर आणि विचारसरणीवर ठाम आहे. यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार आहे, असेही तिने म्हटले.\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nदुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’\nपाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर\nपावसाचा दुष्काळी भागाला दिलासा\nलाडू-चिवडा महोत्सवाचे साताऱ्यात उद्‌घाटन\nईव्हीएममधील घोटाळ्याच्या तक्रारी तथ्यहीन : किर्ती नलावडे\nनिवडणुकीनंतर हास्य विनोदात रमले राजकीय प्रतिस्पर्धी\nमाणगंगा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्���माणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nजामखेड तालुक्यातील भीमसैनिकांचा रोहित पवारांना पाठींबा\nकेवळ हिंदुत्ववादाचा विचार देशासाठी घातक : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/52923.html", "date_download": "2019-10-23T12:51:15Z", "digest": "sha1:I4XRFJWMCQXSP3YAI7R5LTRF76T7BRBF", "length": 18094, "nlines": 221, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "गडचिरोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर व्याख्यान ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > गडचिरोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर व्याख्यान \nगडचिरोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर व्याख्यान \nस्त्रियांचे व्यक्तिमत्त्व जर आदर्श असेल, तर पुढील पिढीही आदर्श घडेल – सौ. प्रगती मामीडवार, हिंदु जनजागृती समिती\nगडचिरोली : स्त्री ही ईश्‍वराने समाजाला दिलेली अनमोल देणगी आहे. तिचे अंगभूत सद्गुण आणि कौशल्य यांमुळे ती विविध भूमिका योग्य प्रकारे पार पाडत असते. ‘आई’ या भूमिकेमुळे तिला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे. हे दायित्व पार पाडत असतांना एक चांगली आणि सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याची सुसंधी लाभत असते. स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व जर आदर्श असेल, तर पुढील पिढीही आदर्श घडेल. त्यासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांसारख्या भारतीय ऐतिहासिक स्त्रियांविषयी, तसेच सध्याच्या आधुनिक कर्तृत्ववान स्त्रियांचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समि��ीच्या सौ. प्रगती मामीडवार यांनी येथे केले.\nयेथील सावित्रीबाई फुले नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत महिला दिनाच्या निमित्ताने पालक आणि महिला यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर त्या बोलत होत्या. या मार्गदर्शनाचा २५ महिलांनी लाभ घेतला. मार्गदर्शनानंतर सर्व महिलांनी मार्गदर्शन आवडल्याचे आवर्जून सांगितले.\nहिंदु जनजागृती समितीहिंदु राष्ट्र-जागृती सभा\nकमलेश तिवारी यांच्या हत्येचा जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने विंग (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे युवती शौर्य जागरण शिबिर\nहिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा \nशौर्यजागरण करणे, ही काळाची आवश्यकता – डॉ. मनोज सोलंकी, हिंदु जनजागृती समिती\nहिंदुत्वनिष्ठांच्या नाहक अटकेच्या निषेधार्थ चेन्नई येथे शिवसेनेकडून आंदोलन\nथिरुवन्नमलाई (तमिळनाडू) येथील शिबिरामध्ये धर्मप्रेमी युवकांचा उत्स्फूर्त सहभाग\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nमहिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव \nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/swadhar.html", "date_download": "2019-10-23T13:37:23Z", "digest": "sha1:EWQWT2SE3EM2XY666DVOKQJ52XZTLIQU", "length": 6706, "nlines": 63, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "स्वाधार योजनेचा 35 हजार विद्यार्थ्यांना लाभ - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA स्वाधार योजनेचा 35 हजार विद्यार्थ्यांना लाभ\nस्वाधार योजनेचा 35 हजार विद्यार्थ्यांना लाभ\nमुंबई, दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली. या योजनेत मागील चार वर्षांत 35हजार 336 विद्यार्थ्यांना लाभ घेतला असल्याची महिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.\nडॉ.खाडे म्हणाले, शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी ठरविण्यात आलेली रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते. इयत्ता 11 वी, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे व नागपूर सारख्या शहरात वार्षिक खर्चासाठी 48 हजार ते 60 हजार रुपये अनुदान देण्यात येते.या योजनेमध्ये आतापर्यंत 35 हजार 336 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून 117.42 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.\nपरिपोषण अनुदानात वाढ -\nसामाजिक न्याय विभागासह महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग व विजाभज, ओबीसी व विमाप्र विभागामार्फत संचलीत अनुदानित वसतीगृह/निवासी शाळा/ आश्रमशाळा तसेच दिव्यांग मुला-मुलींकरिता स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या कार्यशाळा/निवासी शाळा तसेच मतीमंदांच्या कार्यशाळा मधील विद्यार्थ्यांना परिपोषण अनुदान देण्यात येते. सध्याची महागाई विचारात घेता अनुदानित संस्थांमधील विद्यार्थी/प्रवेशीतांच्या परिपोषण अनुदानात वाढ करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना रु. 900/- ऐवजी रु. 1500/- अनुदान देण्यात येईल. मतीमंद व दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या अनुदानात रु. 990/- ऐवजी रु. 1650/-अशी वाढ करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-2/", "date_download": "2019-10-23T12:56:00Z", "digest": "sha1:BQPJETSTCI2ESFF27TN5L32RNJQ4ULHB", "length": 18986, "nlines": 254, "source_domain": "irablogging.com", "title": "रवी बापटले:अनाथांचा नाथ - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nजे का रंजले गांजले\nत्यासि म्हणे जो आपुलें\nतो चि साधु ओळखावा\nदेव तेथें चि जाणावा\nसंत तुकारामांच्या या ओळी किती अर्थपूर्ण आहेत. जो रंजल्या,गांजल्याना, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना आपलंसं करतो तोच साधू आणि तोच देव. सध्याच्या जगात आपल्या माणसांना कोणी आपलं करत नाही, पैश्याच्या मागे धावणाऱ्या दुनियेत “आपलेपणाच” हरवून गेलाय अस आतापर्यंत मला वाटायचं. पण माझं हे मत साफ खोटं ठरवलंय एका “अवलिया” ने. हा अवलिया आपण कधी विचारही करू शकत नाही अशा अनाथांचा नाथ झाला. जीवनाचा लांब पल्ला पुढे दिसत असताना जगायला कोणीही शिकवतं पण समोर मरण उभं असताना खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे काय ते हा अवलिया शिकवतो.\nया अवलियाच नाव आहे “रवी बापटले”. रवी बापटले हे पत्रकारितेची पदवी घेऊन लातूर मध्ये एका महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत होते. समाजसेवेचा त्यांचा पिंडच असल्यामुळे मित्रांना हाताशी घेऊन “आम्ही सेवक” या संस्थेमधून स्वछता मोहीम त्यांनी सुरू केली. त्यांच्याच गावात एका एचआयव्ही ग्रस्त जोडप्याच निधन झाल्यानंतर त्यांच्या एचआयव्ही ग्रस्त बालकाकडे नातेवाईकांकडून, समाजाकडून दुर्लक्ष केल जातं आणि त्या बालकाचा मृत्यू होतो. एचआयव्ही ग्रस्त म्हणून त्याला कचऱ्यात फेकून दिलं जातं. ही गोष्ट रवी सरांच्या निदर्शनास आल्यावर ते तिथे जाऊन मित्राला सोबत घेऊन त्या बालकाचा अंत्यविधी करतात. त्या एका घटनेने रवी सरांच्या मनावर खूप विपरीत परिणाम केला. त्यांना कळल की अशा एड्सग्रस्त अनाथ मुलांचं जगणं किती खडतर आहे. चूक नसताना त्यांना मृत्यूशी सामना तर करावाच लागतो पण समाजाच्या या अशा क्रूर वागणुकीमुळे जिवंतपणी रोज मरणयातना भोगाव्या लागतात. त्या क्षणी रवी सरांनी या अनाथ मुलांसाठी जगायचा,त्यांना जगवायचा निर्धार केला आणि अंगा��र असलेल्या कपड्यानिशी घर सोडलं. आईवडील, नातेवाईक सगळ्या नात्यातून स्वतःला मुक्त केलं आणि तेव्हाच लग्न न करण्याचा पणही केला. त्यांना स्वतःला कोणत्याच प्रकारच्या नात्यात,मोहात अडकून ठेवायचं नव्हतं. या समाजकार्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून एकट्याने मार्ग चालू केला आणि आज या मार्गावर बरेच सहकारी त्यांच्यासोबत काम करतायत.\nरवी सरांनी एड्सग्रस्त अनाथ मुलांसाठी काम करायचं ठरवल्यावर कडाडून विरोध झाला. ग्रामस्थांनी जागा द्यायला नकार दिली, नानाप्रकारे त्रास दिला,प्रसंगी मारही खाल्ला तरी ते मागे हटले नाहीत. ग्रामस्थांना समजावत राहिले की एड्स हा स्पर्शातून पसरत नाही. या मुलांना आपली गरज आहे, मायेची गरज आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आज बऱ्यापैकी यश आलंय. विरोधात असणारेच आज मदतीचा हात पुढे करत आहेत हेच रवी सरांचं यश आहे.\nसुरुवातीला दोन एड्सग्रस्त अनाथ मुलांना घेऊन एका छोट्या खोलीत सरांनी काम सुरू केले. काही दिवसांनी रवी सरांच्या मित्राने साडे सहा एकर जमीन या कामासाठी दिली. त्यातूनच लातूरमध्ये औसा,हासेगाव येथे “सेवालय”चा जन्म झाला. सेवालयात आज ८० च्या वर मुलं, मुली आहेत. सेवालयात यायच्या आधी यापैकी बऱ्याच जणांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्नही केलेला आहे पण सेवालय मध्ये येऊन त्यांच्यात अमूलाग्र बदल झालेत. स्वतःसाठी जगायला शिकलेत,लढायला शिकलेत. आयुष्याकडे सकारात्मकतेने बघायचा दृष्टिकोन रवी सरांनी त्यांना बहाल केलाय. ६ पासून २६ वयापर्यंतची मुले तिथे आहेत. १०वी पर्यंत मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळवून दिलेला आहे. पुढील शिक्षण घ्यायला ते महाविद्यालयात जातात. मुलांचं निवास,भोजन, पुस्तके, औषधोपचार हे सगळं देणगी दारांच्या देणगीतून होत.\n१८ वर्षांपर्यंतच्या मुलांना सेवालयात ठेवलं जातं. सरकारी नियमामुळे १८ वर्षावरील मुलांना तिथे ठेऊ शकत नाहीत. यातूनच “HIV- हॅपी इंडियन व्हीलेज” उदयास आले.\nइथे १८ वर्षावरील मूल राहतात. त्यांना रवी सरांनी स्वावलंबी\nबनवले आहे. अजून काही एकर जमीन मिळाली त्यात सरांनी मुलांना शेती करायला शिकवले. आंब्याची झाड लावली जेणेकरून आंबे विकून मुलं उदरनिर्वाह करू शकतील. राख्या बनवून त्याही विकल्या जातात. आपल्यालाही जमत नसतील अशा बऱ्याच कलागुणांचा विकास रवी सरांनी या मुलांमध्ये घडवून आण���ाय. “हॅपी म्युझिक शो” या कार्यक्रमातून सेवालयाची मुलं एड्स बदल जनजागृती करतात. आज सेवालयातील काही मुलांची, मुलींची लग्न झाली आहेत तेही एड्सग्रस्त जोडीदारासोबतच. काहींना मुलं झाली आहेत ज्यांना एड्स नाही. रवी सरांच्या औषधोपचारामुळे आणि प्रेमामुळे येथील मुलांच आयुष्य वाढतंय आणि सावरतयही. स्वतःच मूल आपल्यासारखा आजार घेऊन जन्माला आलं नाही हे बघून त्या आई वडिलांना खूप आनंद होतो. जेवढं आयुष्य मिळालंय तेवढं आनंदाने भरभरून जगायचा अधिकार प्रत्येकालाच असतो आणि तो अधिकार रवी सरांनी या एड्सग्रस्त अनाथ मुलांचं आयुष्य बहरवणारे रवी सर कोणाला भाऊ म्हणून आवडणार नाहीत. अनोखी देशसेवा करून , रक्षा करून समाजासमोर वेगळा आदर्श ठेवतायत रवी सर.\nरवी सरांचं आणि येथील मुलांचं एकच सांगणं आहे समाजाला की, एड्स हा स्पर्शातून, हवेतून पसरत नाही. आम्हाला दुर्लक्षित किंवा वाळीत टाकल्यासारखं जगवू नका.\nहाडामांसाची माणसच आहोत माणूस म्हणूनच जगवा.\n“हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे\nमाणसाने माणसाशी माणसासम वागणे”.\nएड्सग्रस्त · प्रेम · रवी बापटले · समाज\nतो ती आणि पाऊस #प्रेमकथा ...\nअसामान्य जगातली बंदिनी अंतिम भाग ...\nअसामान्य जगातली बंदिनी ...\nअसामान्य जगातली बंदिनी #भाग 2 ...\nअसामान्य जगातली बंदिनी ...\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\n“दोष फक्त तिचा च असतो” ©दिप्ती अजमीरे ...\n“माझी परी” @दिप्ती अजमीरे. ...\nमाहेर कधीच तुटणार नाही..(अंतिम) ...\nशोधीसी मानवा राऊळी मंदिरी ….. ...\n“नेक दिल” बनण्याची धडपड…. ...\nर��क्षावाल्याची बायको…. एक वेगळी प्रेम कथा… भ ...\nजुळून येती रेशीमगाठी #प्रेमकथा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lyricstranslate.com/hi/questa-nostra-casa-nuova-t%C3%A4ss%C3%A4-uudessa-talossamme.html", "date_download": "2019-10-23T12:45:42Z", "digest": "sha1:2CYAHE4HUPOBOMMN4PSD5AWMFONZL6FU", "length": 7268, "nlines": 221, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Laura Pausini & Biagio Antonacci - In questa nostra casa nuova के लिरिक्स + समाप्त में अनुवाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nअनुवाद: अंग्रेज़ी, पुर्तगाली, समाप्त, स्पैनिश\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\nकृपया \"In questa nostra ...\" का अनुवाद करने में सहायता करें\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:127 अनुवाद, 82 बार धन्यवाद मिला, 30 अनुरोध सुलझाए, 20 सदस्यों की सहायता की\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Tournament_bracket_templates", "date_download": "2019-10-23T13:25:19Z", "digest": "sha1:3X3KJHUVVHSUJGE3PHW24WKFJDNPAQB5", "length": 5675, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Tournament bracket templates - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१८ रोजी १९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-10-23T14:40:36Z", "digest": "sha1:STGVJ3N6N2G2OI54VC6V2P5WBNA35UXX", "length": 6510, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलाबामाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अलाबामा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफेब्रुवारी ७ ‎ (← दुवे | संपादन)\nजानेवारी ११ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्च ७ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्च २१ ‎ (← दुवे | संपादन)\nमे २५ ‎ (← दुवे | संपादन)\nजून ११ ‎ (← दुवे | संपादन)\nमिशिगन ‎ (← दुवे | संपादन)\nकॉलोराडो ‎ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर १४ ‎ (← दुवे | संपादन)\nअमेरिकन यादवी युद्ध ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८६५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९६५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९६७ ‎ (← दुवे | संपादन)\nबॉस्टन ‎ (← दुवे | संपादन)\nमिनेसोटा ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १८१९ ‎ (← दुवे | संपादन)\nयुटा ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू यॉर्क ‎ (← दुवे | संपादन)\nकॅलिफोर्निया ‎ (← दुवे | संपादन)\nटेक्सास ‎ (← दुवे | संपादन)\nलुईझियाना ‎ (← दुवे | संपादन)\nनेव्हाडा ‎ (← दुवे | संपादन)\nवायोमिंग ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्जिया (अमेरिका) ‎ (← दुवे | संपादन)\nअलास्का ‎ (← दुवे | संपादन)\nफ्लोरिडा ‎ (← दुवे | संपादन)\nआयडाहो ‎ (← दुवे | संपादन)\nनेब्रास्का ‎ (← दुवे | संपादन)\nपोर्तो रिको ‎ (← दुवे | संपादन)\nलिंकन, नेब्रास्का ‎ (← दुवे | संपादन)\nओहायो ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू मेक्सिको ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू जर्सी ‎ (← दुवे | संपादन)\nपेनसिल्व्हेनिया ‎ (← दुवे | संपादन)\nमिसिसिपी ‎ (← दुवे | संपादन)\nटेनेसी ‎ (← दुवे | संपादन)\nवॉशिंग्टन (राज्य) ‎ (← दुवे | संपादन)\nॲरिझोना ‎ (← दुवे | संपादन)\nर्‍होड आयलंड ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:अमेरिकेचे राजकीय विभाग ‎ (← द���वे | संपादन)\nआर्कान्सा ‎ (← दुवे | संपादन)\nकनेक्टिकट ‎ (← दुवे | संपादन)\nडेलावेर ‎ (← दुवे | संपादन)\nहवाई ‎ (← दुवे | संपादन)\nइलिनॉय ‎ (← दुवे | संपादन)\nइंडियाना ‎ (← दुवे | संपादन)\nआयोवा ‎ (← दुवे | संपादन)\nकॅन्सस ‎ (← दुवे | संपादन)\nकेंटकी ‎ (← दुवे | संपादन)\nमेन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-election-2019-he-became-chief-minister-hitting-back-vasant-dada-uddhav-thackeray-tops/", "date_download": "2019-10-23T14:10:26Z", "digest": "sha1:M5OOWAK3UQGCNPFAH7W4KHFIAZDJPQQB", "length": 32277, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019: He Became Chief Minister By Hitting The Back Of Vasant Dada; Uddhav Thackeray Tops Sharad Pawar | Maharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि ���ोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला\nMaharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला\nवैजापूर विधानसभा निवडणूक २०१९ - मी बोलण्यासाठी नाही आलेलो मी सरकार आणून काम करण्यासाठी आलेलो आहेत.\nMaharashtra Election 2019: वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला\nवैजापूर - शरद पवारांबाबत आमची इच्छा आहे तुम्ही कधीच स्वस्थ बसू नका. कारण सरकार कधी जाणारच नाही. शरद पवारांना सरकार घालवण्याचा अनुभव आहे. स्वतःच्या पक्षाचे वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाले अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.\nयावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बोलण्यासाठी नाही आलेलो मी सरकार आणून काम करण्यासाठी आलेलो आहेत. काही बोलघेवडे लोक आघाडी सोबत फिरत आहे त्यांना करू द्या. आम्हाला काहीतरी घ्यायचे म्हणून नाही तर काहीतरी द्यायचं म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. मतदार संघात भरपूर इच्छुक कार्यकर्ते असणं हे पक्षाचे वैभव आहे. सर्व इच्छुकांना मी धन्यवाद देतो उमेदवारी दिल्यानंतर सर्वांनी आपल्या इच्छा बाजूला ठेवून एकत्र आलेले आहेत. दोन पक्ष असले तरी विचार एक आहे. भगवा एक आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तान आम्हा���ा भगवा करायचा आहे असं त्यांनी सांगितले.\nतसेच राम मंदिर हा मुद्दा आहे मात्र आम्हाला माणुसकीने कारभार करण्यासाठी आहे. महायुतीचा यज्ञ आपण राष्ट्रभर पेटवलेला आहे. माणसे शरीराने नाही तर मनाने वृद्ध होतात. इथला प्रकल्प अजून मार्गी लागलेला नाही. बेरोजगारांना काम का नाही बेकराना आम्ही भत्ता देऊ. तरुणांना भत्ता नको त्यांना काम हवे आहे. मेहनत करणारा हा महाराष्ट्र आहे आम्ही त्या तरुणाला काम देऊ, तरुणांना उद्योगधंदे उपलब्ध करून देऊ. भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या मिळवून देऊ. आपला स्वतःचा हक्काचा माणूस किंवा परका माणूस यामध्ये बराच फरक आहे. असं सांगत उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.\nदरम्यान, आम्ही नेहमी काम करत राहणार आम्ही कधीच स्वस्थ बसू शकणार नाही याला म्हणतात शिवसेना आणि मित्रपक्ष. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील सर्व कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे. काँग्रेसच्या कोणत्या नेत्यावर टीका करायची हेच कळत नाही कारण समोर कोणीच दिसत नाही. सुशीलकुमार म्हणतात राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेपण थकले. इतकी वर्षं सत्तेत होते खाऊन खाऊन थकले. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणतात की आम्हाला आमचे भविष्य आम्हाला माहीत नाही. त्यांना स्वतःचे भविष्य माहीत नाही ते आपले भविष्य काय घडवणार असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. ही निवडणूक आता जनतेने हातामध्ये घेतली आहे जनता ठरणार आहे की महाराष्ट्रमध्ये कोणाचे सरकार येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे हा माझा महाराष्ट्र आहे तुमचा महाराष्ट्र आहे असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.\n १० वर्षांच्या संघर्षानंतर आले मतदार यादीत नाव; मात्र ओळख पटवताना आले नाकीनऊ\nशिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू\nजयहिंद सर, मी बरोबर केले की चूक महिला कॉन्स्टेबलने विचारला थेट प्रश्न\nMaharashtra Assembly Election 2019 : अकोला पश्चिम मतदारसंघात मतांचे विभाजन\nParli Exit Poll: परळीत मुंडे बहीण-भावांमध्ये कोण मारणार बाजी\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा\n���हाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (337 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n���हाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/ipl2019-mumbai-indians-defeated-kolkata-knight-riders-by-9-wickets-at-the-wankhede-stadium-35513", "date_download": "2019-10-23T14:46:19Z", "digest": "sha1:DUZ6Q3IHMH6DV7Z4TT2RUUVGZPMMCXBJ", "length": 7619, "nlines": 101, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अखेरच्या सामन्यात मुंबईचा कोलकात्यावर ९ गडी राखून विजय", "raw_content": "\nअखेरच्या सामन्यात मुंबईचा कोलकात्यावर ९ गडी राखून विजय\nअखेरच्या सामन्यात मुंबईचा कोलकात्यावर ९ गडी राखून विजय\nमुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात मुंबईनं तब्बल ९ गडी राखून कोलकातावर विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईनं गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. कोलकातानं दिलेलं १३४ धावांचं आव्हान कर्णधार रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर मुंबईनं सहज पूर्ण केलं. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ४८ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. तर, सुर्यकुमार यादवने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ चेंडूत ४६ धावांची नाबाद खेळी साकारली.\nमुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना हार्दिक पंड्यानं ख्रिस लिन आणि शुभमन गिल या दोन्ही कोलकाताच्या सलामीवीरांना बाद केलं. त्यानंतर कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकला ३ धावांवर बाद झाला तर, आंद्रे रसेललाे एकही धाव काढता आली नाही. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि लसिथ मलिंगा यांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर मुंबईनं १३३ धावांवर कोलकात्याला रोखण्यात यश मिळवलं. या सामन्यात मलिंगान ३ विकेट्स घेतल्या. तसंच, बुमराह आणि पंड्यानं प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.\nया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या सलामीवीर फलंदाज लिन आणि गिल चांगली सुरूवात केली. लिननं २९ चेंडूत ४१ धावा केल्या. तर गिलनं १६ चेंडूक ९ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या उतप्पा यानं ४७ चेंडूत ४० धावा मारत मुंबईसमोर १३४ धावांचे आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईनं ९ गडी राखून कोलकाताचा पराभव केला आहे.\nT20 मुंबई लीग: अर्जुन तेंडुलकरवर ५ लाखांची बोली\nमुंबई इंडियन्समुंबईकोलकाताविजयरोहित शर्माहार्दिक पंड्यासुर्यकुमार यादव\nसौरव गांगुली BCCIचा नवा अध्यक्ष\n३ महिन्यांनंतर 'हा' खेळाडू भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसला\nकसोटी अजिंक्यपद स्पर्धा: भारतीय संघाच्या खात्यात २४० गुण\nInd vs SA: अखेरच्या कसोटी सामन्यात धोनी लावणार हजेरी\nकसोटी क्रमवारीत रोहीत शर्मा-मयांक अग्रवाल यांची सुधारणा\n'हा' विक्रम रचणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला\nटी-२० सामन्यात रोहित शर्माच्या नावावर विक्रमांची नोंद\nअखेरच्या सामन्यात मुंबईचा कोलकात्यावर ९ गडी राखून विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/ciprosyn-wockhardt-p37080797", "date_download": "2019-10-23T13:19:42Z", "digest": "sha1:76WYCINYFYBK2TNDXWMTRWHZ66EPXADC", "length": 22168, "nlines": 363, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Ciprosyn (Wockhardt) in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Ciprosyn (Wockhardt) upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Ciprofloxacin\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nCiprosyn (Wockhardt) खालील उपचारासाठी वापरले जाते -\nवरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें साइनस टाइफाइड बुखार कान में संक्रमण (ओटाइटिस मीडिया) फूड पाइजनिंग (विषाक्त भोजन) यूरिन इन्फेक्शन (मूत्र मार्ग संक्रमण) बैक्टीरियल संक्रमण ऊपरी श्वसन तंत्र संक्रमण (यूआरटीआई) एसटीडी (यौन संचारित रोग) स्यूडोमोनस संक्रमण आंख का संक्रमण पेचिश आंखों की सू��न\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Ciprosyn (Wockhardt) घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Ciprosyn (Wockhardt)चा वापर सुरक्षित आहे काय\nCiprosyn (Wockhardt) चे गर्भावस्थेदरम्यान काही दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भावस्थेदरम्यान Ciprosyn (Wockhardt)चे कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास, त्याला ताबडतोब बंद करा. त्याला पुन्हा वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Ciprosyn (Wockhardt)चा वापर सुरक्षित आहे काय\nतुम्ही स्तनपान देणारी महिला असाल तर तुम्हाला Ciprosyn (Wockhardt) चे हानिकारक परिणाम जाणवू शकतील. तुम्हाला असे कोणतेही परिणाम जाणवले, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेईपर्यंत त्याला थांबवा. तुमच्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार करा.\nCiprosyn (Wockhardt)चा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Ciprosyn (Wockhardt) च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nCiprosyn (Wockhardt)चा यकृतावरील परिणाम काय आहे\nCiprosyn (Wockhardt) च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nCiprosyn (Wockhardt)चा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वर Ciprosyn (Wockhardt) चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nCiprosyn (Wockhardt) खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Ciprosyn (Wockhardt) घेऊ नये -\nअनियमित दिल की धड़कन\nCiprosyn (Wockhardt) हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Ciprosyn (Wockhardt) ची सवय लागण्याची शक्यता आहे. हे घेण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Ciprosyn (Wockhardt) घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Ciprosyn (Wockhardt) सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nCiprosyn (Wockhardt) मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Ciprosyn (Wockhardt) दरम्यान अभिक्रिया\nकाही खाद्यपदार्थांबरोबर Ciprosyn (Wockhardt) घेतल्याने हानिकारक परिणाम होऊ शकतात. या बाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nअल्कोहोल आणि Ciprosyn (Wockhardt) दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Ciprosyn (Wockhardt) घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nCiprosyn (Wockhardt) के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Ciprosyn (Wockhardt) घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Ciprosyn (Wockhardt) याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Ciprosyn (Wockhardt) च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Ciprosyn (Wockhardt) चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Ciprosyn (Wockhardt) चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/wrd-maharashtra-recruitment/", "date_download": "2019-10-23T13:47:53Z", "digest": "sha1:TURPZ3RUWB5APWUWCUSGQGXP4N7SIWQ7", "length": 15132, "nlines": 134, "source_domain": "majhinaukri.in", "title": "WRD Maharashtra Recruitment 2019 - Jalsampada Vibhag Bharti 2019", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\nपदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)\nशैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.\nवयाची अट: 15 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र\nFee: खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹300/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2019 (11:59 PM)\nPrevious (NHM Pune) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 248 जागांसाठी भरती\nNext (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 587 जागांसाठी भरती\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019\n(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागांसाठी भरती\n(LPSC) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘सायंटिस्ट/इंजिनिअर’ पदांची भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 170 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती\n(CMTI) सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट मध्ये विविध पदांची भरती\n(VSSC) विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये JRF & RA पदांची भरती\n(CDAC) प्रगत संगणन विकास कें���्रात 82 जागांसाठी भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्र. 2 कर सहायक प्रवेशपत्र\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» EPFO मध्ये 2189 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) भरती पूर्व परीक्षा निकाल\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्याय��लयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090207/lv09.htm", "date_download": "2019-10-23T13:14:18Z", "digest": "sha1:RSVGXH2ZDYJJX3RPVEOLGGOWR5AA623K", "length": 6914, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\n‘उच्च व तंत्रशिक्षणाचे सोलापूर मध्यवर्ती केंद्र बनले पाहिजे’\nसोलापूर जिल्हय़ात तीर्थक्षेत्र व कृषी पर्यटनाबरोबर उच्च व तंत्रशिक्षणाच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. येथील भौगोलिक परिस्थती व दळणवळणाची अनुकूलता पाहता सोलापूर हे उच्चशिक्षणाचे विशेषत: तंत्रशिक्षणाचे मध्यवर्ती केंद्र बनले पाहिजे, असा आग्रही मतप्रवाह सोलापूर महोत्सवांतर्गत परिसंवादात मांडण्यात आला.\nजिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर महोत्सवांतर्गत आयोजित ‘सोलापूरच्या पर्यटन व शैक्षणिक विकासाच्या पाऊलवाटा’ या विषयावरील परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी मान्यवर वक्त्यांनी भाग घेऊन चर्चा केली. ‘तंत्रशिक्षणाचा विस्तार : गरज आणि अपेक्षा’ या विषयावर येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य एफ. ए. खान यांनी मते मांडताना तंत्रशिक्षण विभागाची रचना स्पष्ट केली. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात चांगल्या शिक्षकांची कमतरता असून, शासनापेक्षा खासगी तंत्रशिक्षण संस्थांकडे पगारी जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तंत्रशिक्षक आकर्षिले जात आहेत. सोलापुरात तंत्रशिक्षण संस्था विकसित करायच्या असतील तर चांगले शिक्षक आणले गेले पाहिजेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम व्हावेत. सोलापुरात मध्यमवर्गीय व गरीब विद्यार्थी आणि पालकांसाठी माफक दरात विश्रामगृहाची सोय करायला हवी, अशा विविध सूचना मांडताना त्यांनी तंत्रशिक्षणाच्या सर्व अंगांना स्पर्श केला.\nवालचंद इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांनी ‘तंत्रशिक्षणाच्या भावी दिशा’ या विषयावर संवाद साधताना सोलापुरात तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी संस्थांची स्थिती उत्तम असली तरी त्यावर समाधान मानून चालणार नाही. तर नजीकच्या काळात सोलापूर हे तंत्रशिक्षण क्षेत्रात मध्यवर्ती केंद्र बनण्यासाठी येथे तंत्रशिक्षण विद्यापीठाचा आग्रह धरला पाहिजे, अशी उपयुक्त सूचना मांडली. सोलापूरची भौगोलिक परिस्थती व दळणवळणाची अनुकूलता तसेच स्वस्त जागा, बांधकामे, महानगरांच्या तुलनेने स्वस्ताई, मुले बिघडणार नाहीत अशी संस्कृती या सर्व बाबी विचारात घेता येथे उच्च व तंत्रशिक्षणाला भरपूर वाव आहे. उत्तर प्रदेश व आसपासच्या भागातून मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी आले तर येथील शैक्षणिक पर्यटनाला चालना मिळू शकेल, असेही मत डॉ. हलकुडे यांनी नोंदविले. तत्पूर्वी, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. शेजूळ, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आर. सी. बाळापुरे आदींनीही चर्चेत सहभाग नोंदविला.\nया परिसंवादाचा समारोप जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/nationalist-congress-party-leader-bhaskar-jadhav-joins-shiv-sena-39649", "date_download": "2019-10-23T14:32:13Z", "digest": "sha1:SJOMTCULDDHMKSEFEJCKL7DP4VTXXVWE", "length": 7869, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला!", "raw_content": "\nराष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला\nराष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला\nगणेश नाईक यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे कोकणातील प्रमुख नेते भास्कर जाधव यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे. भास्कर जाधव यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याची काही चिन्हे नाहीत. गणेश नाईक यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे कोकणातील प्रमुख नेते भास्कर जाधव यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे. भास्कर जाधव यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. जाधव हे मूळचे शिवसैनिक आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली होती.\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर भास्कर जाधव यांनी शेकड�� कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना जाधव म्हणाले की, माझा राष्ट्रवादीत कोणाशीही वाद नाही. मी मूळचा शिवसैनिक आहे. मी गेली काही वर्ष राष्ट्रवादीत असलो तरी माझा आंतरात्मा शिवसेनेतच होता. भास्कर जाधव यांनी शुक्रवारी सकाळीच आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. जाधव यांच्या प्रवेशाने शिवसेना कोकणात आणखी भक्कम होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मोठा फटका बसणार आहे.\n१५ वर्षांपूर्वी शिवसेना सोडून भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने त्यांना अनेक महत्त्वाची पदे दिली होती. आघाडी सरकारच्या काळात ते मंत्रीही होते. मात्र, मागील काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीपासून दूरच होते. ते शिवसेनेता प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती.\nसुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...\n शरद पवारांशी केली २ तास चर्चा\nराष्ट्रवादी काँग्रेसगणेश नाईकभास्कर जाधवशिवबंधनशिवसेनाकोकणप्रवेशvidhan sabha election 2019Maharashtra Assembly Elections 2019\nExit polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊत\nExit polls: राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणार- जयंत पाटील\nMaharashtra Assembly Elections: काँग्रेसकडून ईव्हीएम बिघाडाच्या ३२१ तक्रारी\nMaharashtra Assembly Elections: १६०० माहुलवासी यंदाही मतदानापासून वंचित\nयापुढं निवडणूकच लढवणार नाही, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा\nExit polls: निकाल मनसे, वंचितची निराशा करणारे\n राष्ट्रवादीने लावले रोहित पवारांच्या विजयाचे फलक\nमतमोजणीची तयारी पूर्ण; २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nहर हर महादेव, मुख्यमंत्री निकालाआधी केदारनाथ चरणी\n‘या’ एक्झिट पोलचा 'मनसे' निकाल, जिंकणार ‘इतक्या’ जागा\n‘असा’ भाऊ नको, दिपाली सय्यदची जितेंद्र आव्हाडांवर टीका\nराष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/09/best-speed-decries.html", "date_download": "2019-10-23T13:33:36Z", "digest": "sha1:K7MBH5M3M7INCJVBDPAWPMEKXYNFA4TJ", "length": 7286, "nlines": 61, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "बेस्ट बसचा सरासरी वेग मंदावला - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI बेस्ट बसचा सरासरी वेग मंदावला\nबेस्ट बसचा सरासरी वेग मंदावला\nमुंबई - मुंबईकरांची सेकंड लाइफ लाइन असलेल्या बेस्टची आर्थिक स्थिती चांगली नाही. बेस्टची एकीकडे प्रवासी संख्��ा घटत असताना वाढत्या वाहतूक कोंडीमुळे गर्दीच्या वेळी बेस्ट बसचा सरासरी वेग मंदावला असल्याचे निदर्शनास आले आहे. २०११ मध्ये बेस्ट बसचा गर्दीतील वेग १६ किमीवरून १४ किमी प्रतितास, २०१६ मध्ये १२ किमी प्रतितास आणि २०१८ मध्ये ९ किमी प्रतितासावर आला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या बेस्टचा तोटा वाढत आहे.\nबेस्ट उपक्रमाच्या महसुलात घट होत असून, परिचलन तोट्यात वाढ होत चालली आहे. या तोट्यात वाया जाणाऱ्या इंधनाचाही समावेश आहे. बेस्टचा तोटा २००८ मध्ये ४५० कोटी रुपये होता, तो २०१८ मध्ये १ हजार कोटी रुपये इतका झाला. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३,३३० बस असून दैनंदिन प्रवासी संख्या २५ लाख इतकी आहे. २००८ मध्ये बेस्टच्या बसचे दैनंदिन प्रवासाचे सरासरी अंतर २०० किमीपर्यंत होते. दशकभरात हे अंतरही घटले असून त्याचे प्रमाण १६९ किमीपर्यंत पोहोचले आहे. ताफ्यातील बसची एकूण संख्या पाहिल्यास त्यामुळे होणारा तोटा हा प्रत्येक दिवशी लाखांपर्यंत पोहोचत आहे. त्यामागे गर्दीच्या वेळेस वाहतूक कोंडी आणि बसच्या वेगातील घट कारणीभूत असल्याचे समजते. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार २००८ मध्ये खासगी वाहनांची संख्या ५ लाख होती, ती संख्या आता १० लाखांवर गेली आहे. २००८ मधील एकूण वाहनांची संख्या १६ लाखांवरून ३५ लाख इतकी झाली आहे. मात्र, बेस्ट ताफ्यातील बसची संख्या ४,२०० वरून ३,३३० इतकी घटली आहे. बेस्टच्या गाड्यांचा सरासरी वेग कमी होण्यामागे मेट्रोची कामे, खासगी वाहनांमधील वाढ, खराब रस्ते/खड्डे, अवैध पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे ही प्रमुख कारणे ठरली आहेत. विशेषता जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी-कुर्ला रोड, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (कपाडिया सिग्नलजवळ), पश्चिम द्रुतगती महामार्ग (दहिसर ते वांद्रे), मालाड-गोरेगाव कार्यालय हब, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड (चकाला-घाटकोपर), धारावी-सायन लिंक रोड (वांद्रे ते सायन), सायन-पनवेल रोड (सायन-वाशी), डी. एन. रोड (सीएसएमटी-कुलाबा/कफ परेड) या दहा मार्गावर बेस्टला जास्त फटका बसला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-10-23T13:28:20Z", "digest": "sha1:IQ2AFIOZPMQA7BCSNL72QYDWVISJBNPH", "length": 17556, "nlines": 518, "source_domain": "irablogging.com", "title": "सामाजिक Archives - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nजागते रहो “आई, नको न��� शाळेत.झोप येत ग मला” ऋषी परत पांघरुण ..\nसासूबाईंच्या सूचना आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा\nसासूबाईंच्या सूचना….. आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा. ..\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न\nरेणूच्या आईला वैताग आला होता लोकांच्या प्रश्नांचा. लग्न ..\n सुरेशने वडिलांच्या छातीत दुखतयं म्हणून ..\n🔴मतदार राजा… मतदारात असावी जागृती विचारात नसावी विकृती ..\nभूमिपुजन … भूमीबद्दल असावी जाण कणाककणांचा तुझ्या ठेवावा ..\nजातीचा उंबरठा भाग अंतिम…\nआता भाग तिसरा व अंतिम पुढील प्रमाणे पोलिसांचा फोन आला… आणि ..\nत्यांच्याही जीवनाला उद्देश आहेच\nएकदा बसमधून प्रवास करत होते..अचानक बससमोर काही तृतीयपंथी ..\n नेहमीच येतो दसरा चेहरा ठेवा हसरा क्षण हा मनांमनांत रुजावा ..\nअसामान्य जगातली बंदिनी अंतिम भाग\n©सरिता सावंत भोसले सांग सुयश आता करशील माझ्याशी लग्न\n#असामान्य_जगातली_बंदिनी #भाग_3: ©सरिता सावंत भोसले दुसऱ्या ..\nदुर्गा पूजा म्हणजे आदिशक्तीची पूजा, मातेची पूजा, अंबिका, जगदंबा ..\nदेवीचा नेवैद्य आणि म्हातारी भिकारीण ……\n काय ही गर्दी ….. “काय ग् हे प्रिया, एवढ्या गर्दीत मंदिरात ..\n” दोन कप चहा ” ©दिप्ती अजमीरे.\nWritten by दिप्ती अजमीरे\nदारात आलेल्या कोणालाही उपाशीपोटी, रिकाम्याहाती पाठवू नये ..\nडोक्यावर छप्पर, धोतर, लुगडं वर्षाकाठी फिरतोय वना-वना दोन घास ..\nवीज : जीवनातील जीवनदायनी… एक काळ असा होता अंधाराला प्रकाशासाठी ..\nअसामान्य जगातली बंदिनी #भाग 2\n©सरिता सावंत भोसले बंदिनी कॉलेजमध्ये एकटीच बसलेली आणि डोळ्यात ..\n“नेक दिल” बनण्याची धडपड….\nकधीकधी आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, त्यामुळे आपल्याला ..\n©सरिता सावंत भोसले सुयश कॉलेजच्या कट्यावर गप्पा मारत ..\nदेवकी माहीत नाही पण यशोदा माझी आहे उदरी जन्म नाही घेतला तिच्या ..\n15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आहे म्हणजे गल्लीबोळात ..\n15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आहे म्हणजे गल्लीबोळात ..\nवाटा या वेगळ्या ( अंतिम भाग)\n#वाटा_या_वेगळ्या #अंतिम_भाग ©सरिता सावंत भोसले डॉक्टरांनी ..\nवाटा या वेगळ्या भाग 1\nदारात सजलेला मंडप,सनई चौघडे,घोडा, पाहुण्यांची रेलचेल, ..\nविघ्नहर्ता आणि विटाळ अंधश्रद्धा\n©सरिता सावंत भोसले नलिनीच्या घरी दहा दिवसांचा गणपती. पेशाने ..\nविघ्नहर्ता आणि विटाळ अंधश्रद्धा\n©सरिता सावंत भोसले नलिनीच्या घरी दहा दिवसांचा गणपती. पेशाने ..\nविघ्नहर्ता आणि विटाळ अंधश्रद्धा\n©सरिता सावंत भोसले नलिनीच्या घरी दहा दिवसांचा गणपती. पेशाने ..\nअरे रवी, आज जरा उशिरा जाशील का ऑफिसला का.. काही काम होत का आई.. का.. काही काम होत का आई..\nअंतिम भाग ( बलात्कार : शिक्षा नक्की कोणाला) बाबाने काय केलं, ..\nमी कमवत नाही, पण वाचवते तर ना\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nपार्थ आणि गार्गी हे सुखवस्तू घरातलं जोडपं. पार्थ नोकरदार ..\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nप्रथमेशचा रागोबा #बालकथा #लहान_मुलांच्या_गोष्टी #बोधकथा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\nखरंच मुलगा हवा का….\nतुही मेरा… भाग 11\nतुही मेरा… भाग 12\nआ ओ हुजूर तुम को\nहसरी चांदणी करते शुभरात्री …\nसासूबाईंच्या सूचना आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न\nओळख चांगल्या वाईटाची…#गोष्टी#बालकथा#लहानमुलांच्या गोष्टी\nआपण स्वतः आपले लकी चार्म\nWritten by झँटबरशा पाज्ञात\n…सच केह रहा है दिवाना…\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nहसरी चांदणी करते शुभरात्री …\nआ ओ हुजूर तुम को\nअसामान्य जगातली बंदिनी #भाग 2 ...\nप्रथमेशचा रागोबा #बालकथा #लहान_मुलांच्या_गोष्टी #बोधकथा ...\nतो ती आणि पाऊस #प्रेमकथा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cancel-the-tender-for-electric-lights-on-bridges/", "date_download": "2019-10-23T12:24:44Z", "digest": "sha1:JGZAMN4IZ2XTBNPESCVEYNI2BLVIW7N6", "length": 13756, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुलांवरील विद्युत दिव्यांची निविदा रद्द करा | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुलांवरील विद्युत दिव्यांची निविदा रद्द करा\nविशिष्ट ठेकेदार समोर ठेवून राबवली प्रक्रिया : कॉंग्रेसचा आरोप\nपुणे – शहरातील विविध पुलांवर नवीन विद्युत दिवे बसवण्यासाठी महापालिका प्रशासनाने काढलेली निविदा विशिष्ट ठेकेदार कंपनीला डोळ्यांपुढे ��ेवून काढण्यात आली आहे. या निविदेला स्थायी समितीनेही डोळे झाकून मान्यता दिली आहे. मात्र, या निविदेमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने ही निविदा रद्द करावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.\nशहरातील विविध पुलांवर नवीन प्रकाश व्यवस्था बसवण्यासाठी महापालिकेने नुकतीच निविदा प्रकिया राबविली आहे. या निविदामध्ये गुणांच्या आधारे “बजाज’ या ठेकेदार कंपनीस पात्र करण्यात आले. यामध्ये 60 टक्के गुण हे प्रकाश व्यवस्थेची गुणवत्ता, दर्जा आणि उर्वरित 40 टक्के गुण हे दरांसाठी असे निविदेमध्ये नमूद केले होते. या निविदेमध्ये “बिल ऑफ क्वांटिटी’ नुसार “फिटिंग’ किती आणि कशा पद्धतीने असावेत, हे देखील नमूद करण्यात आले होते. या निविदेमध्ये बजाज, सिस्का आणि अन्य एका कंपनीने सहभाग घेतला होता.या निविदेमध्ये प्रथम गुणवत्ता आणि दर्जाची तपासणी करून त्यामध्ये जे ठेकेदार पात्र होतील, त्यांचे दर उघडणे नियमानुसार अपेक्षित होते. मात्र त्या गुणवत्तेत आणि अटीत बसत नसतानाही बजाज कंपनीला संगनमताने सर्वात जास्त गुण देण्यात आल्याचा शिंदे यांचा आरोप आहे. प्रशासनाने हे काम बेकायदेशीर केले आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.\nनिविदा प्रक्रिया राबविताना 100 टक्के निधीची तरतूद उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. स्वत: आयुक्त कार्यालयाकडूनच तसे परिपत्रक जारी करण्यात आले. त्याला स्वत:च प्रशासनाने हरताळ फासला आणि निम्मीच तरतूद असताना ही निविदा प्रक्रिया राबवली. या कामासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद असताना साडेसहा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. याशिवाय या प्रस्तावाला एस्टिमेट कमिटीची मंजुरीही नाही.\n…मग नागरिकांचेही काम सुट्टीदिवशी करा\nअतिरिक्त आयुक्त आणि विद्युत विभागाच्या प्रमुखांनी खास रविवारी सुट्टीचा वेळ “सत्कारणी’ लावण्यासाठी महापालिकेत येऊन हा तातडीचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावासाठी खास सुट्टीचा दिवस या अधिकाऱ्यांनी काढला तर त्यांनी सुट्टीच्या दिवशी नागरिकांनाही भेटावे आणि त्यांचे कामही करावे, असा उपरोधिक सल्ला शिंदे यांनी दिला आहे.\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\nडिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड\nदिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू\n#प्लॅस्टिक बंदी : अडीच हजार दुकानदार, नागरिकांवर कारवाई\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\n‘पीएम मोदी’ चित्रपट भक्तांसाठी नव्हे तर देशभक्तांसाठी बनवला – विवेक ओबरॉय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-coming-year-is-chandrayan/", "date_download": "2019-10-23T12:49:47Z", "digest": "sha1:JGSMOTO6MTCXAN45EJGXCPS2TPIEXCVN", "length": 14477, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विज्ञानविश्‍व: येणारं वर्ष चांद्रयानाचं | Dainik Prabhat", "raw_content": "\nविज्ञानविश्‍व: येणारं वर्ष चांद्रयानाचं\nआपल्या चांद्रयान-2 मोहिमेत विक्रम लॅंडर सात सप्टेंबरला पहाटे चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार होता. ती संधी हुकली तरी विक्रम चंद्रावर सुखरूप उतरला या बातमीने आपण भारतीया��ना मोठा हुरूप आला. आणि आता आपण लक्ष केंद्रित करत आहोत चंद्राभोवती भ्रमण करणाऱ्या ऑर्बिटरवर. येतं एक वर्ष हा ऑर्बिटर चंद्राविषयी सतत नवनवी माहिती मिळवणार आहे, आणि तिच्यातून चांद्रमोहिमांना अधिक अचूक दिशा देणार आहे.\nचांद्रयान-2 मध्ये तीन मॉड्यूल्स होती. त्यातले विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर प्रत्यक्ष चांद्रभूमीवरचा डेटा गोळा करणार होते. मात्र इतर महत्त्वाची उपकरणं ऑर्बिटरमध्येच आहेत, आणि ती अगदी व्यवस्थित काम करत आहेत. आपलं मिशन 95 टक्‍के यशस्वी झालं हे म्हणण्यामागे हेच कारण आहे. या मोहिमेतून येतं वर्ष भरपूर डेटा मिळणार आहे, अनेक प्रश्‍नांना उत्तरं मिळणार आहेत, आणि चंद्रावर वसाहत उभारण्यासाठी आवश्‍यक तो आधार मिळणार आहे.\nऑर्बिटरमध्ये असलेल्या उपकरणांपैकी एक आहे टेरेन मॅपिंग कॅमेरा. आपल्या 2008 मधल्या चांद्रयान-1 मध्ये जो कॅमेरा होता त्याच्या कित्येक पट रेझोल्यूशन या कॅमेऱ्याचं आहे. त्याने टिपलेल्या छायाचित्रांवरून चंद्र कसा उत्क्रांत होत गेला याची माहिती मिळणार आहे आणि चंद्राचा त्रिमित नकाशा तयार करण्यासाठी मदत होणार आहे.\nऑर्बिटरमध्ये आणखी एक हाय रेझोल्यूशन कॅमेरा आहे. लॅंडर उतरला तिथली दृश्‍यं टिपण्यासाठी. लॅंडींग व्यवस्थित झालं का, आणि रोव्हर योग्य प्रकारे वेगळा झाला का हे या कॅमेऱ्याने नोंदणार होते. आता विक्रम लॅंडर सुखरूप आहे ही बातमीदेखील याच कॅमेऱ्याच्या मदतीने मिळालेली आहे.\nसोबत आहे लार्ज एरिया सॉफ्ट एक्‍सरे स्पेक्‍ट्रोमीटर. चंद्रावर कोणकोणती खनिजं मिळू शकतील याचा अंदाज हे उपकरण घेणार आहे. मॅग्नेशियम, ऍल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, टायटॅनियम, लोह, आणि सोडियम यांची खनिजं सूर्यप्रकाशात विशिष्ट प्रकारच्या क्ष-किरणांनी प्रतिसाद देतात. त्यावरून हे उपकरण या धातूंचं अस्तित्व निश्‍चित करणार आहे. पुढे चांद्रवसाहत उभारली तर ही स्थानिक खनिजं अत्यंत उपयुक्‍त ठरतील.\nड्युअल फ्रिक्‍वेन्सी सिन्थेटिक ऍपर्चर रडार हे आणखी एक अत्याधुनिक उपकरण. त्याच्या मदतीने आपण चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळच्या प्रदेशाची अधिक माहिती मिळवणार आहोत. याच प्रदेशात बर्फाच्या स्वरूपात पाणी उपलब्ध असल्याचा निष्कर्ष चांद्रयान -1 मोहिमेतून आपण काढला होता. आता या मोहिमेत आपण बर्फाचा एकूण किती साठा आहे याचा अदमास घेणार आह��त. तसंच हा बर्फाचा थर किती जाडीचा आहे आणि कशा प्रकारे पसरलेला आहे हेही निश्‍चित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सगळ्या माहितीवरून या बर्फसाठ्याचा वापर चांद्रवसाहतीत कशा प्रकारे करता येईल याची योजना आखता येईल. केवळ आपणच नव्हे तर इतर देशही या माहितीकडे डोळे लावून बसले आहेत, ते याचसाठी. म्हणून आता लक्ष आहे ते चांद्रयानाच्या येत्या वर्षाकडे\nजीवनगाणे: छंद लावून घ्या\nचर्चेत: मतदानात जीव रमत नाही\nअर्थकारण: सरकारी विश्वास की खासगी कार्यक्षमता \nएक्‍झिट पोलने उडवलेली धमाल\nकलंदर: बदल आत्मसात होतोय\nदिल्लीवार्ता: वरिष्ठ नेत्यांचे योगदान महत्त्वाचेच\nलक्षवेधी: मतदार राजाचा कौल कोणाला\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nतुमच्या खात्यात किती कंपन्यांचे शेअर असावेत\n“शेलार टीव्हीएस’ – गतिमान युगातील आधुनिक सुविधासंपन्न विश्‍वासार्ह सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56203", "date_download": "2019-10-23T13:18:49Z", "digest": "sha1:ZEDCUPIBI7V7GAUIZTXNNQB2NKYSBCTF", "length": 24330, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एका 'अध्यक्ष' निवडीची गोष्ट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एका 'अध्यक्ष' निवडीची गोष्ट\nएका 'अध्यक्ष' निवडीची गोष्ट\n\"उद्या देवळात ग्रामसभा हाये, तवा सगळ्यांनी उपस्थित राहायच\" सत्यनारायनाच्या पुजेचे आमंत्रण दिल्यासारखा बब्या शिपाई गावात घरोघरी फिरून सांगत होता. एरव्ही कोणत्याही कामा टाळाटाळ करणारा बब्या हे मात्र मन लावून करत होता. त्याला कारण ही तसंच होतं. उद्याच्या ग्रामसभेत 'तंटामुक्ती' च्या अध्यक्षांची निवड होणार होती. आणि ग्रामसभेत होणारा गोंधळ बघायला त्याला मजा यायची. तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. जो तो आपले नाव चर्चेत येण्यासाठी गावातील सरपंच, पाटील व इतर प्रतिष्ठीत लोकांच्या गाठीभेटी घेऊ लागला. संधीचा फायदा घेऊन काहीजण संध्याकाळची सोयपाणी या उमेदवारांकडून करून घेत होते. आणि तो दिवस उजाडला. लोक हळूहळू मंदिरात जमू लागले. कधीही मंदीराची पायरी न चढलेले लोकही मंदीरात आलेले पाहून देवालाही आश्चर्याचा धक्का बसला. 'येवढे लोक जर रोज माझ्या दर्शनाला येत असते तर किती बहार आली असती' असा एक विचार देवाच्याही मनाला चाटून गेला.\nबहुतेक जणांनी पांढरे कपडे\nघातल्यामुळे बगळे झाडावर बसल्यावर जस झाड पांढरे दिसते तसे संपुर्ण देऊळ पांढरे दिसत होते. लोक आपआपसात चर्चा करत होते. इच्छुक व त्यांचे समर्थक इथे तिथे कोंडाळे करून बसले होते. काहींनी पाठींब्यासाठी महिलाही मोठ्याप्रमाणात जमविल्या होत्या. एवढ्यात पाटील, सरपंच आणि ग्रामसेवक देवळात आले. चार लोकांनी बाजूला सरून त्यांना बसायला जागा दिली. आपपसातली चूळबुळ थांबवून लोक त्यांच्याकडे पाहू लागले. मग ग्रामसेवकांनी कामकाजाची वही हातात घेऊन बोलायला सुरूवात केली. \"ग्रामस्थ मंडळी शासकीय आदेशानुसार आपल्याला आज तंटामुक्त समिती नेमायची आहे. त्यासाठी आज आपण इथे ग्रामसभा बोलावली आहे.\" मग त्यांनी त्यातल्या तांत्रिक बाबी सांगितल्या. व \"सर्व सहमतीने ही समिती व अध्यक्ष निवडली जावी\" असे बोलून ते खाली बसले. त्यानंतर थोडा वेळ शांतता पसरली. कुणीही कुणाशी बोलेना. मग शेवटी रानबा तात्या उठून उभे राहीले. ते गावातले जेष���ठ जाणते पुढारी व माजी सरपंच होते, \"मी काय म्हण्तो आमच्या टायमाला म्हन्जी मी जवा सरपंच हुतो तवाच्या टायमाला ही असली लफडी काय नव्हती बघा\" असं म्हणत ते स्वतःच वर बघू लागले. वरती जुन्या काळातले दोनतीन फोटो टांगले होते. त्याकडे बघून की काय ते सभेचा विषय विसरून जुन्या आठवणीत रमले, \"आमच्या टायमाला म्हन्जी आमी लय इकास कामं कीली. च्यायला आख्ख गाव त्या वड्याला हागत हुतं, आमी संडासं बांधली. गावात रस्ता व्हता का धड पाटील\" हा प्रश्न पाटलांना होता. त्यांनी नकारार्थी मान हालवली. पण उत्तराची वाट न पहाता तात्या पुढे बोलू लागले.\n\"रस्ता केला. आमदारबी टरकुन व्हता आमाला काय पाटील\" प्रतिक्रियेसाठी त्यांनी पाटलांकडे पाहिले. पाटलांनी पुन्हा मान डोलावली. तात्यांनी पुढे सुरु केले. \"गावं नदीच गढूळ पाणी पेत व्हतं पाण्याची सकीम मी आण्ली\" तेवढ्यात \"माझ्या नळाला पाणी येत नाय, तेवढ वाईच बघा\" बायडाक्का मधेच उठत बोलल्या. \"हो \" प्रतिक्रियेसाठी त्यांनी पाटलांकडे पाहिले. पाटलांनी पुन्हा मान डोलावली. तात्यांनी पुढे सुरु केले. \"गावं नदीच गढूळ पाणी पेत व्हतं पाण्याची सकीम मी आण्ली\" तेवढ्यात \"माझ्या नळाला पाणी येत नाय, तेवढ वाईच बघा\" बायडाक्का मधेच उठत बोलल्या. \"हो हो आमच्या बी येत नाय\" इतर दोनचार जणींनी त्याला पाठींबा दिला. प्रकरण अंगाशी येतंय असं दिसताच सरपंच बोलू लागले, \"आर ही मीटींग कशासाठी बोलावलीया आणि इशय काय चाललाय हिथं, तात्या बसा वाईच जरा खाली आणि बायडाक्का तुमी नंतर हापिस मधी भेटा पाण्याच बघतो तुमच्या\" सरपंचानी तात्या आणि बायडाबायला खाली बसवले. \"मग कोण कोण इच्छुक आहे तंटामुक्तीसाठी\" ग्रामसेवकाने हातात वही पेन घेत विचारले. तेवढ्यात वरच्या आळीचे ग्रामपंचायत सदस्य बंडुनानांनी सुचना केली, \" मी काय म्हन्तो की पहिल्यांदा समिती नेमा आणि मग अध्यक्ष निवडा. काय मंडळी\" तेवढ्यात ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभे राहून पडलेले उमेदवार रघू तांदळे यांनी त्याला आक्षेप घेतला, \"नाय नाय\" तेवढ्यात ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभे राहून पडलेले उमेदवार रघू तांदळे यांनी त्याला आक्षेप घेतला, \"नाय नाय पयल्यांदा आध्यक्ष निवडा आणि मग समिती निवडा\" मग अध्यक्ष पहिला का समिती पहिली ह्यावरूनच दोघांची जुंपली. दोन्ही बाजूंचे चारपाच लोक एकमेकांशी भांडू लागले. गोंधळ सुरु झाला. पाटील आणि सरपंच त्यांना थांबवून शांत करू लागले. कसंबसं त्यांना शांत केलं. शेवटी समिती पहिली निवडून मग नंतर अध्यक्ष निवडावा असं ठरलं. मग पुन्हा ग्रामसेवक बोलू लागले, \"हे बघा आपल्याला जी जुनी कमिटी होती त्यापैकी एक तृतीअंश सदस्य तेच ठेवावे लागतील, व उरल्याल नवीन भरावं लागतील.\" मग त्यावर रमेश शिंगणे जो गावात सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध होता. तो उसळून म्हणाला, \"भावसाहेब मागची जी कमिटी व्हती त्यांनी गावात किती तंटे सोडवले पयल्यांदा आध्यक्ष निवडा आणि मग समिती निवडा\" मग अध्यक्ष पहिला का समिती पहिली ह्यावरूनच दोघांची जुंपली. दोन्ही बाजूंचे चारपाच लोक एकमेकांशी भांडू लागले. गोंधळ सुरु झाला. पाटील आणि सरपंच त्यांना थांबवून शांत करू लागले. कसंबसं त्यांना शांत केलं. शेवटी समिती पहिली निवडून मग नंतर अध्यक्ष निवडावा असं ठरलं. मग पुन्हा ग्रामसेवक बोलू लागले, \"हे बघा आपल्याला जी जुनी कमिटी होती त्यापैकी एक तृतीअंश सदस्य तेच ठेवावे लागतील, व उरल्याल नवीन भरावं लागतील.\" मग त्यावर रमेश शिंगणे जो गावात सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध होता. तो उसळून म्हणाला, \"भावसाहेब मागची जी कमिटी व्हती त्यांनी गावात किती तंटे सोडवले एकदा सांगा तरी लोकांना एकदा सांगा तरी लोकांना च्यायला सत्कार आणि नारळ घेण्यासाठी नुसते हापापले आसायचे सगळे.\" त्याच्या या बोलण्यावर विद्यमान अध्यक्ष दत्ता पगारे खूप चिडले. \"ये रम्या च्यायला सत्कार आणि नारळ घेण्यासाठी नुसते हापापले आसायचे सगळे.\" त्याच्या या बोलण्यावर विद्यमान अध्यक्ष दत्ता पगारे खूप चिडले. \"ये रम्या कुणाला बोलतो रे तु कुणाला बोलतो रे तु\" दात ओठ खात दत्ता पगारे बोलू लागले, \"भडव्या त्या मागच्या आळीच्या कोंड्यांच्या भावाभावांचा वाद कुणी सोडावला तुझ्या बापानी का रे\" दात ओठ खात दत्ता पगारे बोलू लागले, \"भडव्या त्या मागच्या आळीच्या कोंड्यांच्या भावाभावांचा वाद कुणी सोडावला तुझ्या बापानी का रे\n\"ओ बाप काढायचं काम नाय.\" आत्ता रमश सुद्धा गरम झाला होता. \"ज्या आयला भाडांण मिटावतो म्हणून दोघांकडून पाच पाच हाज्जार रूपये खाल्ले की तुमी आमाला काय मायती नाय का काय आमाला काय मायती नाय का काय\" त्यात आपला वाटा मिळाला नसल्याने तो दुखावला गेला होता.\n\"आर आस कस बोलतो तु रमेश काय पण\" भिंग फुटल्यामु���े अध्यक्ष थोडे नरमले. \"आमच्या कार्याकाळात बरीच भांडणं मिटली. गावात शांतता निर्माण झाली.ह्या रम्याच काय आयकता तुमी\n\"काय आयकता म्हंजी, आम्ही काय गोट्या खेळाय आलो का हिथ\" रमेश काय शांत\nव्हायला तयार नव्हता. तेवढ्यात उपाध्यक्ष असणारे चंदू कारळे अध्यक्षांच्या मदतीला धावले, \"ये रम्या लय बडबड करू नकोस. तुझी लफडी काय आमाला मायती नाय काय त्या बागड्याच्या संगीला नोकरी लावतो म्हणून कुठ घिवून गेल्ता सांगु का आख्ख्या गावाला त्या बागड्याच्या संगीला नोकरी लावतो म्हणून कुठ घिवून गेल्ता सांगु का आख्ख्या गावाला\" त्यांच्या या बोलण्यामुळे रमेश चांगलाच पिसाळला. दोघेही एकमेकांच्या आईबापाचा उद्धार करत एकमेकांची लफडी बाहेर काढू लागले. पुन्हा गोंधळ वाढला. गदारोळात कोण काय बोलतय काहीच कळेना. पाटील आणि सरपंच लोकांना शांत होण्याचे अवाहन करीत होते. शेवटी थोड्या वेळानंतर वातावरण कसेतरी शांत झाले. शेवटी पाटील बोलायला उभे राहिले, \"हे बघा मंडळी\" त्यांच्या या बोलण्यामुळे रमेश चांगलाच पिसाळला. दोघेही एकमेकांच्या आईबापाचा उद्धार करत एकमेकांची लफडी बाहेर काढू लागले. पुन्हा गोंधळ वाढला. गदारोळात कोण काय बोलतय काहीच कळेना. पाटील आणि सरपंच लोकांना शांत होण्याचे अवाहन करीत होते. शेवटी थोड्या वेळानंतर वातावरण कसेतरी शांत झाले. शेवटी पाटील बोलायला उभे राहिले, \"हे बघा मंडळी आपल्याला गावात शांती ठेवायची हाये.\" त्यांच्या ह्या वाक्यावर तरुण पोरात जरा खसखस पिकली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व पुढे बोलू लागले, \"तवा मी काय म्हन्तो की, ज्यांना 'आध्यस्क' व्हायच हाये त्यांनी हात वर करा बघू.\" पटपट चार पाच हात वरती झाले. मग ग्रामसेवकाने त्यांची नावे वहीवर लिहून घेतली. त्यातले बहुतेक जण तयारीत आले होते. अंगावर खादीचे पांढरे कपडे, गळ्यात सोन्याची चैन तर काहींच्या गळ्यात भलेमोठे सोन्याचे गोफ होते. काहींनी हाताच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या. काहीजणांनी आपल्या बरोबर आपले कार्यकर्ते आणले होते. त्यातल्या बहुतेकांनी कुठले कार्य केले होते हे त्यांच्या लाल झालेल्या डोळ्यांवरून व जाणार्या झोकांड्यावरून सगळ्यांच्या लक्षात येत होते. इच्छुक उमेदवारांपैकी साधूआण्णा यांचा एक कार्यकर्ता नानू हा कसा बसा उभा राहीला, व बोलू लागला, \"आमचे साधू आण्णा म्हणजे ���य भारी माणूस. गावातला एक नंबर माणूस, खर्च करायला मागं पुढं बघत नाय. गावात हाये हाये का कोण आसा दानशुर आपल्याला गावात शांती ठेवायची हाये.\" त्यांच्या ह्या वाक्यावर तरुण पोरात जरा खसखस पिकली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व पुढे बोलू लागले, \"तवा मी काय म्हन्तो की, ज्यांना 'आध्यस्क' व्हायच हाये त्यांनी हात वर करा बघू.\" पटपट चार पाच हात वरती झाले. मग ग्रामसेवकाने त्यांची नावे वहीवर लिहून घेतली. त्यातले बहुतेक जण तयारीत आले होते. अंगावर खादीचे पांढरे कपडे, गळ्यात सोन्याची चैन तर काहींच्या गळ्यात भलेमोठे सोन्याचे गोफ होते. काहींनी हाताच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या. काहीजणांनी आपल्या बरोबर आपले कार्यकर्ते आणले होते. त्यातल्या बहुतेकांनी कुठले कार्य केले होते हे त्यांच्या लाल झालेल्या डोळ्यांवरून व जाणार्या झोकांड्यावरून सगळ्यांच्या लक्षात येत होते. इच्छुक उमेदवारांपैकी साधूआण्णा यांचा एक कार्यकर्ता नानू हा कसा बसा उभा राहीला, व बोलू लागला, \"आमचे साधू आण्णा म्हणजे लय भारी माणूस. गावातला एक नंबर माणूस, खर्च करायला मागं पुढं बघत नाय. गावात हाये हाये का कोण आसा दानशुर आण्णाच आध्यक्ष व्हायला पायजे. खरच साधू माणूस हाये त्यो\" तेवढ्यात दुसरे उमेदवार राजू लांडगेंचा चेला बंट्या उभा राहिला पण उठता उठता त्याचा तोल गेला आणि तो पडला. कडेच्या लोकांनी त्याला धरून उभा केला. मग तो बोलू लागला, \" हा साधू नाय आण्णाच आध्यक्ष व्हायला पायजे. खरच साधू माणूस हाये त्यो\" तेवढ्यात दुसरे उमेदवार राजू लांडगेंचा चेला बंट्या उभा राहिला पण उठता उठता त्याचा तोल गेला आणि तो पडला. कडेच्या लोकांनी त्याला धरून उभा केला. मग तो बोलू लागला, \" हा साधू नाय संधीसाधू हाय संधी साधू\" त्याच्या तोडातून बाहेर पडणार्या भपकार्यामुळे अनेकांना मळमळल्या सारखे झाले. \"त्यांच्यापेक्षा आमचा राजू दादा बरा. गावातल्या कुठल्याही कामाला हजर आस्तो. त्योच आध्यक्ष झाला पायजे\"\n\"मग आमी काय माशा मारत बसायच का\" तिसरे उमेदवार लक्ष्मण सावरे गर्जत उठले. \"च्याआयला गावात फकस्त तुमीच चांगल आणि आमी काय येरवड्यात जावून आलो व्है रे\" तिसरे उमेदवार लक्ष्मण सावरे गर्जत उठले. \"च्याआयला गावात फकस्त तुमीच चांगल आणि आमी काय येरवड्यात जावून आलो व्है रे ते काय न्हाय ह्या येळस मला चान्स पायजे\" तेवढ्यात अजून एक उमेदवार बापू साने उठला, \"न्हाय, सगळी पद तुमच्याकडं घ्या नि आमी बसतो ढोल वाजवीत ते काय न्हाय ह्या येळस मला चान्स पायजे\" तेवढ्यात अजून एक उमेदवार बापू साने उठला, \"न्हाय, सगळी पद तुमच्याकडं घ्या नि आमी बसतो ढोल वाजवीत तुमच्या मायला तुमच्या\" ये बाप्या नीट बोल जरा तुमच्या मायला तुमच्या\" ये बाप्या नीट बोल जरा काय घरी बोलतुस काय काय घरी बोलतुस काय\" राजू दादा भडकला. \"मग काय खाणार हायेस का मला\" राजू दादा भडकला. \"मग काय खाणार हायेस का मला\" तेवढ्यात साधू आण्णा उभे राहून बोलू लागले, \" ये तुमच्या दोघांचबी राहूद्या, ह्या येळस मी व्हतो.\"\n\"ओ तुमाला काय कळतंय त्यातलं, कागदावर सय करायला दिवस जातोय तुमचा आणि आध्यक्ष व्हायला निघाले.\" राजू लांडगेनी आण्णांची टर उडवली. आण्णांचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी \"राज्या भडव्या\" म्हणत खाड्कन त्याच्या मुस्काडात मारली. राजू लांडगेही अण्णांच्या अंगावर धावून गेला. इकडे बाकीचे उमेदवारही \"आध्यक्ष मीच व्हणार\" असे म्हणत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. उमेदवार आणि त्यांचं कार्यकर्ते यांची जोरदार धुमचक्री चालू झाली. कुणीही कुणाचे एकेना. एकमेकांच्या आईबापाचा उध्दार होऊ लागला. चपला, दगड, लाथा बुक्क्यांचा प्रसाद वाटला जाऊ लागला. ग्रामसेवकाने आपले दप्तर उचलून हळूच पळ काढला. पाटील सरपंचसुध्दा निघून गेले. 'हाण, मार, तुडव, बडव ' इत्यादी शब्द जोशात उच्चारले जात होते. अनेक उमेदवारांचे पांढरे इस्त्रीचे कपडे चुरगाळले होते, फाटले होते. कुणाचे डोके फुटले होते. कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला तर कुणाच्या पाठीत मार बसला होता. थोड्या वेळाने वातावरण शांत झाले. \"बघून घेईन तुला\" म्हणत जो तो निघून गेला. गालातल्या गालात हसत बब्या शिपायान देवळाचा दरवाजा ओढून घेतला तेंव्हा देवळात काही फुटलेले मोबाईल, चपलांचा खच, एक विझलेली पणती आणि निशब्द देव एवढेच उरले होते.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2019-10-23T12:23:36Z", "digest": "sha1:WPC2JJ5D2R6V2J3ZZSW5B4GDPZS3OBGF", "length": 3882, "nlines": 44, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "अगस्ट २९ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 29 August\nLast edited on २७ ज्यानुवरी २०१४, at ०८:४२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/category/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE/politics/?filter_by=popular", "date_download": "2019-10-23T13:24:13Z", "digest": "sha1:S4O6PYHKPWXQE54LUZ4KBGEVP67REYX7", "length": 7114, "nlines": 180, "source_domain": "www.batmidar.in", "title": "राजकारण Archives | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nआ. जय़ंत पाटील यांची अगतिकता\nमुंबई-गोवा महामार्��� आंदोलन घटनाक्रम\n“जेनेटिक प्रॉब्लेम” चा प्रॉब्लेम\nपवार हात का झटकू लागले\nलेफ्ट टू राईट व्हाया कॉंग्रैेस\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nखरी परीक्षा नारायण राणे,रामदास कदम,अनंत गीते आणि विवेक पाटलांचीच .\nपत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा तयार,\nनागोठणेकरांनी रात्र जागून काढली\n‘अधिस्वीकृती’ वर परिषदेचा बहिष्कार\nजगभरात 60 पत्रकारांच्या हत्त्या,मृत्यू\n‘मी टोलमाफीचा लाभार्थी नाही’…\nतो पत्रकार मरते रहेंगे..\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/walls-hatred-name-religion-says-actor-naseeruddin-shah-164046", "date_download": "2019-10-23T13:12:12Z", "digest": "sha1:XWZI6VMPDMAJDEOI2U2ANMNMWTR3WUVT", "length": 15438, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "धर्माच्या नावाखाली द्वेषाच्या भिंतींची उभारणी: नसीरुद्दीन शाह | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nधर्माच्या नावाखाली द्वेषाच्या भिंतींची उभारणी: नसीरुद्दीन शाह\nशनिवार, 5 जानेवारी 2019\nआता अधिकारांची मागणी करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात असून कलाकार, अभिनेते, विद्वान आणि कवींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांनादेखील शांत राहायला भाग पाडले जात आहे. सध्या देशामध्ये द्वेषाचा आणि क्रौर्याचा महापूर आला आहे. अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांच्या कार्यालयांवर छापे घातले जात असून, त्यांचे परवाने रद्द केले जात आहेत, त्यांची बॅंक खातीदेखील गोठविली जात असून, त्यांना गप्प केले जात आहे. त्यामुळेच काही मंडळी सत्य बोलायला घाबरत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.\nनवी दिल्ली : ज्येष्ठ सिनेअभिनेते आणि विचारवंत नसीरुद्दीन शाह यांनी पुन्हा एकदा देशातील वाढत्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. कलाकार, अभिनेत्यांची मुस्कटदाबी केली जात असून, पत्रकारांनादेखील शांत राहण्यास भाग पाडले जात आहे. धर्माच्या नावावर द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या जात असून, निष्पाप लोकांना ठार मारले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\n\"ऍमनेस्टी इंडिया'ने शाह यांचा दोन मिनिटे चौदा सेकंदांचा व्हिडिओ आज प्रसिद्ध केला असून, यामध्ये शाह हे भारतीय राज्यघटनेचा स्वी��ार आणि गरिबांच्या शोषणावर चिंता व्यक्त केली आहे. शाह यांनी म्हटले आहे की, \"\"26 जानेवारी 1949 रोजी आपण राज्यघटनेचा स्वीकार केला. सुरवातीपासूनच राज्यघटनेच्या मुख्य मूल्यांनी सर्वांनाच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. सर्वांनाच विचाराचे, व्यक्त होण्याचे आणि आपापल्या धर्मश्रद्धांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. सर्वांना समान वागणूक दिली जावी, सर्वांच्या जीवन जगण्याच्या अधिकाराचा आदर ठेवला जावा. आपल्या देशामध्ये गरिबांची घरे, जमिनी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे, केवळ जबाबदाऱ्याच नाही तर अधिकारांवर भाष्य करणारे आणि भ्रष्टाचाराविरोधात आपला आवाज बुलंद करणारे राज्यघटनेचे संरक्षक आहेत.''\nआता अधिकारांची मागणी करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात असून कलाकार, अभिनेते, विद्वान आणि कवींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांनादेखील शांत राहायला भाग पाडले जात आहे. सध्या देशामध्ये द्वेषाचा आणि क्रौर्याचा महापूर आला आहे. अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांच्या कार्यालयांवर छापे घातले जात असून, त्यांचे परवाने रद्द केले जात आहेत, त्यांची बॅंक खातीदेखील गोठविली जात असून, त्यांना गप्प केले जात आहे. त्यामुळेच काही मंडळी सत्य बोलायला घाबरत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nश्रद्धांजली : द्रोणाचार्यांच्या भूमिकेत \n\"बॉलिवूड' या काहीशा सवंग नामाभिधानाने जगभर प्रसिद्ध असलेली हिंदी चित्रपटसृष्टी अनेकांच्या प्रयत्नांमुळे साकार झाली. शंभराहून अधिक वर्षांचा वैभवी...\nहिंदुस्थानियत सोडू नका - नयनतारा सहगल\nमुंबई - सध्याचा काळ खूप कठीण आहे. अशा वातावरणात गप्प बसणे त्याहून धोक्‍याचे आहे. विविधतेत एकता ही हिंदुस्थानची ओळख आहे. ही हिंदुस्थानियत कधीही...\nमाणसं वाचता येतात. त्यांच्यातलं गाणं ऐकता येतं. त्या प्रत्येकाच्या जगण्याची लय समजून घेता येते. तरीही त्यांच्यातलं सगेपण अक्षरांच्या चिमटीत पकडणं खूप...\nGandhi Jayanti : गांधीविचार आणि पडदा\nमी गांधीजींना पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं, ते १९८२ मध्ये रिचर्ड ॲटेनबरोबरो दिग्दर्शित ‘गांधी’ सिनेमा आपल्याकडे झळकला तेव्हा. ��हात्मा आणि...\n\"झेंडा\", \"पोश्‍टर बॉईज', \"बघतोस काय मुजरा कर' असे चित्रपट; तर \"का रे दुरावा' या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा जोशी \"फर्जंद' चित्रपटातून...\nपूर्वांचलातील आशा अन्‌ निराशा\nउत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील जनतेला त्यांच्या नरकयोग्य सहारा उपखंडीय सापळ्यातून बाहेर पडायचे आहे. मात्र, पंतप्रधानांसह अन्य राजकारण्यांना हे अद्याप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%20%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2019-10-23T13:49:46Z", "digest": "sha1:FNFQHFZJPDKDRP6CVKNTBFYMZ3AFX7WU", "length": 28731, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (31) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (25) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (24) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove गिरीश महाजन filter गिरीश महाजन\nनिवडणूक (18) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवाद (10) Apply राष्ट्रवाद filter\nखानदेश (9) Apply खानदेश filter\nमहापालिका (9) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (9) Apply राजकारण filter\nमुख्यमंत्री (7) Apply मुख्यमंत्री filter\nएकनाथ खडसे (6) Apply एकनाथ खडसे filter\nभुसावळ (6) Apply भुसावळ filter\nरक्षा खडसे (6) Apply रक्षा खडसे filter\nजिल्हा परिषद (5) Apply जिल्हा परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (5) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमुक्ता (5) Apply मुक्ता filter\nलोकसभा मतदारसंघ (5) Apply लोकसभा मतदारसंघ filter\nअनिल गोटे (4) Apply अनिल गोटे filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nगैरव्���वहार (4) Apply गैरव्यवहार filter\nविदर्भ (4) Apply विदर्भ filter\nस्मिता वाघ (4) Apply स्मिता वाघ filter\nगुलाबराव पाटील (3) Apply गुलाबराव पाटील filter\nचंद्रकांत पाटील (3) Apply चंद्रकांत पाटील filter\nvidhan sabha 2019 : यंदाची विधानसभा सर्वार्थाने वेगळी; वाचा सविस्तर ब्लॉग\nमहाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...\nयुती तुटल्याच्या घोषणेचा पुढाकार पुन्हा जळगावलाच\nजळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही याबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच वक्तव्य केले...\nभाजप, शिवसेनेपेक्षा \"राष्ट्रवादी' उमेदवारीत आघाडीवर\nजळगाव ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राज्यात पडझड होत असली; तरी जिल्ह्यात मात्र नेते व कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल सहा मतदारसंघांतील उमेदवार निश्‍चित मानले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा पक्ष आहे....\nउत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व गिरीश महाजनांकडे\nराज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...\nविधानसभेच्या सर्वच जागा जिंकण्यासाठी कामाला लागा\nजळगाव - विधानसभेच्या जिल्ह्यातील अकरा जागांपैकी एक जागा विरोधी पक्षाकडे आहे, आता तीही आपणच जिंकणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज बळीराम पेठेतील ब्राह्मणसभेत झ��लेल्या...\nअंदाजपंचे: रावेरला पुन्हा रक्षा खडसेच, तर जळगांव बुलढाण्याचा असा असेल निकाल\n29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रावेरला खडसेंचाच बोलबाला जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या...\nloksabha 2019 : लोकसभेच्या प्रयोगात विधानसभेची \"लिटमस टेस्ट'\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राज्य सरकारचे \"संकटमोचक' बनलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदारसंघात येतात. खडसेंना पक्षाने \"साइडट्रॅक' केल्यानंतरही या मतदारसंघात खडसेंचा प्रभाव कायम आहे. चोपडा वगळता सर्व पाच विधानसभा क्षेत्रात...\nloksabha 2019 : पुणे-बारामती मतदारसंघातील मतदानाचा आढावा (व्हिडिओ)\nभारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...\nloksabha 2019 : बोरीकाठच्या बाभळी (अग्रलेख)\nपैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...\n\"मेगारिचार्ज' योजनेचा \"डीपीआर' महिनाभरात\nजळगाव : सातपुडालगतच्या खालावलेल्या भूजल पातळीने \"डार्क झोन'मध्ये गेलेल्या परिसरासाठी संजीवनी ठरणाऱ्या \"मेगारिचार्ज' योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून महिनाभरात तो प्राप्त होण्याची शक्‍यता आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याच्या...\nसिंचन प्रकल्पांच्या कामावरून केवळ राजकारण\nनैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या खानदेशात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांत सिंचनाच्या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. नाही म्हणायला पूर्व जळगाव जिल���ह्यात सत्ताकेंद्र सातत्याने राहिल्यामुळे तुलनेने हा भाग सिंचनाबाबत थोडा अधिक विकसित...\nloksabha 2019 : राहुल, प्रियंका गांधींच्या सभेने \"रावेर'चे चित्र बदलणार\nजळगाव: जिल्ह्यातील रावेर मतदार संघात कॉंग्रेसने यशासाठी जोरदार कंबर कसली आहे. पक्षाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाद्रा यांची जाहीर सभा या मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात...\nमंत्री महाजनांचे वर्चस्व, विरोधक अस्तित्वाच्या शोधात\nसन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोदी लाटेचा फायदा झाला होता. यावेळच्या निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचा दावा केला जात असला तरी जामनेर विधानसभा मतदारसंघात मात्र मोदी लाटेबरोबरच गिरीश महाजन लाटही नव्याने अस्तित्वात आल्याचे गेल्या पाच वर्षांतील विविध निवडणूक निकालांवरून अधोरेखित होते. राज्याच्या...\nनाथाभाऊंवरील पक्षाच्या विश्‍वासाला बळकटी\nजळगाव : भाजपच्या पहिल्याच यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या नेतृत्वाची असलेली \"खप्पा मर्जी' दूर झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तर दुसरीकडे, त्यांच्यावर...\nमहाजनांची \"मात्रा' लोकसभेला लागू पडेल\nमे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही \"सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...\nloksabha 2019 : महाजनांची ‘मात्रा’ लोकसभेला लागू पडेल\nमे २०१४ ते एप्रिल २०१९ या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही ‘सुजय’सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...\nloksabha 2019 : मोदी लाट कायम, भाजपची तटबंदी भेदणे अशक्‍य : उदय वाघ\nजळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे ���ेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...\nरणांगणाचा शंखनाद; शोध लढणाऱ्यांचाच\nलोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्‍चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे. भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा...\nकृषी विद्यापीठावर धुळे जिल्ह्याचाच हक्क\nधुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा...\nखडसे \"स्टार प्रचारक', मग निर्दोषत्व का नाही\nराज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांना गैरव्यवहाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्यात आले. ते या सर्व आरोपातून निर्दोष सुटल्याचा दावाही करीत आहेत. मात्र भाजप सरकारने निष्पक्षपणा दाखवत त्यांना निर्दोष जाहीर करण्याची हिंमत दाखविली नाही. मात्र, दुसरीकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/files-crime-against-youths-who-were-protesting-outside-the-bungalow-of-amitabh-bachchan-39893", "date_download": "2019-10-23T14:34:25Z", "digest": "sha1:PUQDNUU3WEEGFEKLIAIZDLRFX2D2BVEL", "length": 9252, "nlines": 100, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांवर गुन्हा", "raw_content": "\nअमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांव��� गुन्हा\nअमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांवर गुन्हा\n३५ जणांनी अमिताभ यांच्या जलसा बंगल्याबाहेर अमिताभ यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत आंदोलन केले. त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमेट्रोला समर्थन दिल्याप्रकरणी बीग बी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर निदर्शने करणाऱ्या २३ तरूणांना जुहू पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेत त्यांना अटक केली. त्या ठिकाणी निदर्शनास उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींचा पोलिस आता शोध घेत आहेत.\nआरेमधील मेट्रो कारशेडसाठी सात जागांचा पर्याय दिलेला असतानादेखील, आरेतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्याचा पर्याय मंजूर झाल्याने मुंबईकरांमध्ये संतापाचं वातावरण होतं. मात्र नागरिकांचा विरोध असतानाही बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आरेतील मेट्रो प्रकल्पाला पाठिंबा म्हणून ‘वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत माझ्या एका मित्राने त्याच्या कारऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला. वेगवान, सोयीस्कर आणि कार्यक्षम मेट्रोने ते प्रभावित झाले. प्रदूषणासाठी उपाय.. अधिकाधिक झाडे लावा, मी माझ्या बागेत वृक्षारोपण केलं आहे, तुम्ही केलं का,’ असे ट्विट बिग बींनी केलं. अमिताभ यांच्या या ट्विटमुळे मुंबईकर चांगलेच संतापले. एकीकडे मुंबईकरांनी अमिताभ यांना ट्विटरवर ट्रोल केलं. तर दुसरीकडे गुरूवारी सकाळी ३० ते ३५ जणांनी अमिताभ यांच्या जलसा बंगल्याबाहेर अमिताभ यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत आंदोलन केलं. त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.\nआंदोलनकर्त्यांनी ‘जे काम जंगल करते, ते बगीचे करू शकत नाही,’ असा संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन बिग बींच्या ट्विटचा निषेध केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अर्ध्याहून अधिक आंदोलनकर्त्यांनी पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी २३ जणांना अमिताभ यांच्या बंगल्याबाहेरून ताब्यात घेतलं. या २३ जणांवर जुहू पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत कलम ३७,१३५ नुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.\nमुंबईतून ३३ लाखांचा गुटखा जप्त\nमहाराष्ट्र एटीएसला आंध्रप्रदेश सरकारक��ून ८ लाखांचं बक्षीस\nअमिताभ बच्चनबीगबीआरेमेट्रो कार शेडआंदोलनजूहू पोलिसट्विटर\nगडोली एन्काऊंटर प्रकरणात हरियाणातून एकाला अटक\nनिकालापूर्वीच काँग्रेसने पराभव स्विकारला\nसीजे हाऊसप्रकरणात हवाला ऑपरेटर महिलेला अटक\nमेकर कंपनी गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांना न्यायालयानं फटकारलं\nमुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या\nचेंबूर दंगलीप्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हा\nPMC बँक घोटाळा : रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार\nइन्स्टाग्राममुळे 'त्या' बेपत्ता मुलींचा लागला शोध\n८ महिन्यात मुंबई पोलिसांनी ६ हजार वादग्रस्त पोस्ट सोशल मिडियावरून हटवल्या\nदिग्दर्शक अनुराग कश्यपला जीवे मारण्याची धमकी\nबिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक\nज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक\nअमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.weld-automation.com/mr/products/welding-positioners/head-tail-stock-positioner/", "date_download": "2019-10-23T13:52:51Z", "digest": "sha1:ZNFGRYDLSV6RTCQXZBTJP4YZBEEFQQDY", "length": 4120, "nlines": 172, "source_domain": "www.weld-automation.com", "title": "डोक्याचा आणि शेपूट शेअर Positioner फॅक्टरी, पुरवठादार | चीन डोक्याचा आणि शेपूट शेअर Positioner उत्पादक", "raw_content": "\nRotator वेल्डिंग वर फिट\n3 अक्ष हायड्रॉलिक posiitoner\nडोक्याचा आणि शेपूट स्टॉक positioner\nडोक्याचा आणि शेपूट स्टॉक positioner\nRotator वेल्डिंग वर फिट\n3 अक्ष हायड्रॉलिक posiitoner\nडोक्याचा आणि शेपूट स्टॉक positioner\n3000kg 3 हायड्रॉलिक positioner अक्ष\n100T rotator वेल्डिंग वर फिट\n60T पारंपारिक जोडणी rotator\nडोक्याचा आणि शेपूट स्टॉक positioner\n1000kg डोक्याचा आणि शेपूट स्टॉक positioner\n2000kg डोक्याचा आणि शेपूट स्टॉक positioner\n3000kg डोक्याचा आणि शेपूट स्टॉक positioner\n5000kg डोक्याचा आणि शेपूट स्टॉक positioner\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/suicide-hanging/", "date_download": "2019-10-23T12:24:42Z", "digest": "sha1:CCN3ZSVHBDPK335663FSJQJSHYCBCHAW", "length": 10376, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "Suicide hanging Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nपत्नी, सास��, सासरे यांच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नी, सासू, सासरा यांच्या त्रासाला कंटाळून येरवडा प्रीझन प्रेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा येथे समोर आली आहे. याप्रकरणी पत्नी, सासू, सासरा यांच्यावर…\nधक्कादायक… दीड वर्षाच्या चिमुकलीसह पती, पत्नीची विष पिऊन नंतर झाडाला दोरीने फाशी…\nवर्धा : पोलीसनामा ऑनलाईनवर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावातील एकाच कुटुंबातील तिघांनी विष घेऊन नंतर झाडाला दोरीने फाशी लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीचाही सहभाग आहे. त्यामुळे आर्वी…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगुळुंचे येथील घरांच्या ���िंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nमाजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती ‘चिंताजनक’\n‘WhatsApp’ चं नवीन ‘फिचर’, परवानगी शिवाय…\nजीव वाचवणारी शेवटची ‘ही’ गोळी देखील होतीय…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nकोल्हापूर : 69 गावठी ‘बॉम्ब’ जप्त, ‘उजळाईवाडी’ स्फोटाशी ‘कनेकशन’ असण्याची शक्यता\nकमलेश तिवारी मर्डरकेस : चाकूनं 15 सपासप वार करून गोळी झाडली, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झाला खुलासा\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपीचंद मोहिते यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3205?page=1", "date_download": "2019-10-23T12:55:51Z", "digest": "sha1:IOZLNRSMKMH6D36N2MZI23GX2WMIFP5K", "length": 14604, "nlines": 316, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्द : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्द\nऊदासही असेल शब्द कधी\nधेणा-याला मात्र हलके हलके व्हावे\nइकडून तिकडे नेती वाहून\nनाही कधीही हमाल रे\nशब्द मोकळे खुशाल रे\nशब्द नेमके अर्था दाविती\nकधी ना लावी गुर्‍हाळ रे\nकुणीही करु दे अर्थ अनर्थी\nलाऊ न घेती किटाळ रे\nकितीही मोठा अर्थ बांधिती\nशब्द केवढे विशाल रे\nउलगडून तो दावित असता\nहोती आपण रुमाल रे\nकधीही ना बेताल रे\nआपण अपुल्या जागी र्‍हाती\nहे मुलखाचे खट्याळ रे\nरंगत आणिती जीवनात या\nशब्द नुसती धमाल रे\nरंग न अंगा लावून घेती\nऐकली माझी व्यथा, वरवर दिला आधार त्यांनी\nआणि नंतर त्या व्यथेचा मांडला बाजार त्यांनी\nसोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो\nछाटले आहेत सारे वृक्ष डेरेदार त्यांनी\nराहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला\nधाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी\nआज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला\nछेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी\nआतमध्ये साचलेले कागदावर मांडले मी\n जरी केली समीक्षा फार त्यांनी\nसाठले होते तरीही नितळ आणि निखळ होते\nडोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी\nशब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे\nबोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी\nRead more about साक्षात्कार\nशब्द ऐकतो शब्द बोलतो\nशब्द कधी गळ्यात पडती\nहार होवूनी खोटे सुखवती\nस्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती\nनफा नुकसान व्यवहार जेव्हा\nशब्द गिळतो शब्द फिरवीतो\nशब्द जोडतो शब्द पेरतो\nशब्दच साह्य करी भावनांना\nशब्द नसता बोलतो निशब्दांना\nकाही शब्द आपल्याला त्यांच्या अर्थामुळे तर काही त्यांच्या नादामुळे आवडतात. नादमाधुर्यामुळे मला आवडणारे हे दोन शब्द, उपोदघात व उपसंहार.उपोदघात कादंबरीच्या आधी व उपसंहार कादंबरीच्या नंतर येत असल्यामुळे मला मतितार्थ माहित होता, पण नेमका शब्दश: अर्थ माहित नव्हता. पण काही गोष्टी कशा अकस्मातपणे उलगडत जातात\nRead more about उपोद्‍घात व उपसंहार\nखुप वर्षांपुर्वी भारताबाहेर स्थायिक झालेल्या माझ्या एका बालमैत्रिणीचा गेल्या आठवड्यात फ़ोन\nआला होता, आम्ही प्राथमिक शाळेत एकत्र जात होतो.\nतिच्या बोलण्यात असे काहिसे शब्द आले, कि मला एकदम तिच्या आणि माझ्या आईचे बोलणे\nआठवले. त्या दोघी बोलताना हे शब्द सर्रास वापरत असत. तिला मी हे सांगितल्यावर म्हणाली,\nकि माझ्याशी बोलताना तिला पण तेच दिवस आठवले होते. आणि माझ्याशी मराठीत बोलताना\nअसे शब्द अगदी अजाणता तिच्या बोलण्यात आले.\nआता माझ्या आईच्या बोलण्यातही हे शब्द येत नाहीत. पण ते शब्द, आणि त्यांचे खास उच्चार\nमाझ्या लख्ख लक्षात आहेत.\nसहज आठवले म्हणून नोंदवतोय.\n१) अय्या आणि इश्श्य.\nनमस्कार मित्रहो. इथे काय लिहायच मराठी भाषेत जे शब्द तुम्हाला कायम बोजड वाटत आले आहेत ते शब्द.\nRead more about बोजड मराठी शब्द\nही सारीच पाने आता विलगायची आहेत \nशाखे-शाखेतून कोवळे कोंब बिलगायचे आहेत ...\nएक काठी होऊन जीवन\nते असे निष्पर्ण उरताना\nआणि आतून रसरशीत जगत असताना\nएक लक्षात येते ..\nझाड होणार्‍याला केवळ एका काठीचे जगणे यायला हवे \nबहरांच्या आधीची केवळ एक निष्पर्ण काठी \nचित्र होणार्‍याने व्हायला हवे केवळ एक रेघ\nअमर्याद शक्यतांची .. एक रेघ केवळ \nजेथ मी होतो निरुत्तर, शब्द माझे बोलले\nवाहत्या आठवांवर मी, शब्द माझे बांधले\nडाक बंगल्यातुन जेव्हा, ‘पुरोगामी’ भीड जागे\nएकटे थंडीत तेव्हा, शब्द माझे भुंकले\nछाटल्या लांडग्यांनी जेव्हा, भाडोत्री बैलांच्या जीव्हा\nआग पोटातील त्यांच्या, शब्द माझे ओकले\nदांडग्यांनी तोलले अन न्यायदेवतेला धना ने\nरुक्मिणीचे तुळशीपत्र मग, शब्द माझे ज���हले\nRead more about रुक्मिणीचे तुळशीपत्र\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nira-bhima-rate-of-rs-2601-per-ton/", "date_download": "2019-10-23T12:24:32Z", "digest": "sha1:TP4AOGVG55ANST5GB3WEANNVZO6TRSGP", "length": 10941, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“नीरा भीमा’चा दर प्रति टन 2601 रुपये | Dainik Prabhat", "raw_content": "\n“नीरा भीमा’चा दर प्रति टन 2601 रुपये\nरेडा – इंदापूर तालुक्‍यातील शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने 2018-19 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रति टन 2601 रुपये दर जाहीर केला आहे, अशी माहिती कारखान्याने अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.\nलालासाहेब पवार म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नीरा भीमा कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामात 520170 मे टन उसाचे गाळप केले. या हंगामासाठी कारखान्याची एफआरपी 2473 रुपये इतकी आहे. कारखान्याने यापूर्वीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची सर्व रक्‍कम 2473 रुपये दिली आहे. आता एफआरपीपेक्षा जाहीर केलेली जादा देय रक्‍कम लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये वर्ग केली जाईल.\nमागील गळीत हंगाम 2017-18 मधील शेतकऱ्यांची देय रक्‍कमही लवकर दिली जाणार आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, अशोक वणवे, शिवाजी शिंदे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने उपस्थित होते.\nमाणमध्ये पावसाने सर्वत्र पाणीच पाणी\nकिती बळींनंतर लोकप्रतिनिधींना जाग येणार\nमावळातील भातशेतीवर ढग दाटले\n#व्हिडिओ : नीरामाई दुसऱ्यांदा ‘ओव्हरफ्लो’\nसंपला हंगाम, तरीही पावसाचा मुक्‍काम\nकोथरूडकर घरच्या उमेदवाराला साथ देतील\nनागरिकांचे सुख, आनंद, सुरक्षा हेच आमचे प्राधान्य- चंद्रकांत पाटील\nबारामतीच्या 13 गावांत पोलीस ताफ्याचे संचलन\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फु��े पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\n#व्हिडीओ : बाबू गेनू मंडळाच्या मिरवणुकीमध्ये युवतींचे ध्वजपथक\nविविधा : सई परांजपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shock-of-those-who-secretly-dump-garbage-in-the-river/", "date_download": "2019-10-23T13:36:16Z", "digest": "sha1:5DVJ6ZWD4ICO7IG7JNESMIRD3D2CBXDL", "length": 12213, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नदीपात्रात गुपचूप कचरा टाकणाऱ्यांना दंडाचा शॉक | Dainik Prabhat", "raw_content": "\nनदीपात्रात गुपचूप कचरा टाकणाऱ्यांना दंडाचा शॉक\nपुणे – नदीपात्रात गुपचूप कचरा टाकण्यात येत असल्याने नदीकाठच्या परिसरात कचरा डेपो तयार होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून नदीकाठचा भाग येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांना पात्रात गस्त घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांतर्गत घोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी एका गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर कचरा टाकताना कारवाई केली. त्यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला.\nहा कचरा प्रायव्हेट टेम्पोद्वारे सावरकर स्मारक मागी��� मुठा नदी पात्र, पूना हॉस्पिटल पुलाखाली नदी काठचा रस्ता येथे कचरा टाकला जात होता. त्यावेळी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर त्यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले.\nयावेळी टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता हा कचरा लक्ष्मी रस्त्यावरील ज्योती गॅस एजन्सीचा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आरोग्य निरीक्षक मांडेकर यांनी एजन्सीला सक्‍त ताकीद देत हा दंड वसूल केला.\nमंडई परिसरातही केली कारवाई\nअतिक्रमण विभागाकडून गोविंद हलवाई चौक ते गोटीराम भैय्या चौकदरम्यान अनधिकृत पथारी व्यावसायिक यांच्यावरही अतिक्रमण विभागाकडून रविवारी कारवाई करण्यात आली. या चौकात पथारी व्यावसायिक रस्त्यावरच बसत असल्याने शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यातच मंडई परिसरात मेट्रोचे काम सुरू झाल्याने या भागातील वाहतूकही संथ झाली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. यावेळी व्यावसायिकांनी विरोध केला. त्यानंतर पोलिसांची मदत घेत पालिकेकडून ही कारवाई सुरूच ठेवण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.\nउघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय\nकचऱ्याचा प्रश्‍न गंभीर : “ई-कचऱ्या’वर तोडगा नाहीच\nकचऱ्यामुळे आरोग्य समस्या गंभीर\nविनातिकिट रेल्वे प्रवास पडणार महागात\nराम नदीपात्रामध्ये भराव आणि राडारोडा\nसर्वसामान्यांच्या गळ्याला अतिक्रमणाचा फास\nमहाळुंगेकरांचा कचरा डेपोस विरोध\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nपुणे – …तर “त्या’ सोसायट्यांचा कचरा उचलणे थांबविणार\nसीमाभिंत दुर्घटनाप्रकरणी बिल्डर, आर्किटेक्‍ट अखेर काळ्या यादीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090530/anv16.htm", "date_download": "2019-10-23T13:05:09Z", "digest": "sha1:XLDZI7PE63PN4QAS7HNFVW4MYUWUFK2M", "length": 3985, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ३० मे २००९\nमंत्रालयासमोर उपोषणाचा आदिवासी संघटनेचा इशारा\nखऱ्या आदिवासींच्या सवलती बोगस आदिवासींना देणाऱ्या व चौकशीचे नाटक करणाऱ्या\nसरकारच्या विरोधात मंत्रालयासमोर राज्यातील आदिवासी उपोषण करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा राज्य आदिवासी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.\nनिवेदनात म्हटले आहे की, सरकारने ९५ हजार बोगस आदिवासींची भरती केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आदिवासी जागा भरल्या नाहीत, तर अनुसूचित जाती-जमातीच्या जागा भराव्यात. या आदेशाचे पालन मुंबई महानगरपालिकेने लागू केले आहे. मात्र, ही बाब घटनाबाह्य़ असून तिचा निषेध आदिवासी संघटनांनी या निवेदनात केला आहे. आदिवासी पात्र उमेदवार न मिळाल्यास तो मिळेपर्यंत या जागा रिक्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. मंत्रालयातील विविध विभागातील जमातीच्या प्रवर्गातील एकूण २६१ कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीची मागणी मधुकरराव पिचड यांनी केली होती. ८३ पैकी ३२ कर्मचाऱ्यांची जातीची प्रमाणपत्रे अवैध ठरली. मात्र, त्यावरही पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली पाच मंत्र्यांची समिती रद्द करावी. ही समिती बेकायदेशीर असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. आदिवासींच्या प्रश्नात २३ आदिवासी व अन्य ६५ आमदारांनी लक्ष घालण्याचे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090731/mumbai11.htm", "date_download": "2019-10-23T13:22:01Z", "digest": "sha1:VBHKJWD6ZD4AXWY6HLJDFBAEYLB5U2AX", "length": 7270, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, ३१ जुलै २००९\nरणजितसिंह मोहिते-पाटील बिनविरोध विलासराव, गोविंदरावांच्या विरोधात शिवसेना रिंगणात\nमुंबई, ३० जुलै / खास प्रतिनिधी\nराज्यसभेच्या तीन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या\nविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारे शिवसेनेचे राहुल नार्वेकर यांनी विलासराव देशमुख आणि गोविंदराव आदिक या दोघांच्या विरोधात आज उमेदवारी अर्ज दाखल केले.\nराज्यसभेच्या तीन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता वेगवेगळ्या अधिसूचना काढण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेताना निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. या याचिकेवर येत्या सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनीच तीनपैकी दोन जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवापर्यंत आहे. नेमकी त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. राज्यसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये प्रत्येक जागेसाठी वेगळी अधिसूचना काढण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशावर यापूर्वी १९९४ मध्ये तसेच जानेवारी २००९ मध्ये न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळेच शिवसेनेची याचिका कायदेशीरवर मुद्दय़ावर कितपत टिकेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.\nसुशीलकुमार शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीकरिता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. या जागेसाठी नार्वेकर यांनी दुपारी १२ च्या सुमारास शिवसेना आमदारांच्या उपस्थितीत अर्ज भरला. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास नऊ मिनिटांचा कालावधी शिल्लक अस��ाना नार्वेकर यांनी गोविंदराव आदिक यांच्या विरोधात दुसरा अर्ज दाखल केला. त्या वेळी नार्वेकर हे एकटेच आले होते. नार्वेकर यांच्या अर्जावर फक्त शिवसेनेच्याच आमदारांच्या सूचक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत. भाजपने ही पोटनिवडणूक फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. सुप्रिया सुळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. अर्थात उद्या अर्जांची छाननी होईल.\nनार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास दोन जागांवर पोटनिवडणूक होईल. विजयासाठी १४० मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान असल्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विजयासाठी फारशी अडचण येणार नाही. फक्त आमदारांच्या स्वपक्षाच्या आमदारांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून विलासराव देशमुख यांनी प्रयत्न सुरू केल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/twitter-flooded-with-memes-after-government-bans-e-cigarette-finance-minister-nirmala-sitharman-39845", "date_download": "2019-10-23T14:33:08Z", "digest": "sha1:CFKY7QPOJEB6RMKSHP47Z7W57D4INY72", "length": 9282, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ई सिगारेटच्या बंदीवरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस, हसून हसून दुखेल पोट", "raw_content": "\nई सिगारेटच्या बंदीवरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस, हसून हसून दुखेल पोट\nई सिगारेटच्या बंदीवरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस, हसून हसून दुखेल पोट\nसध्या सोशल मीडियावर भारतामध्ये ई सिगारेटवर बंदी घातल्याच्या निर्णयावरूनही मिम्स बनवण्यास सुरूवात झाली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nकेंद्र सरकारनं नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात ई सिगारेटच्या उत्पन्नावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या निर्णयाची घोषणा केली. यानुसार ई सिगारेटच्या विक्री, इंपोर्ट, एक्सपोर्ट, जाहिरात आणि मॅन्युफॅक्चरिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. तसंच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल अशी माहिती निर्मला सितारमण यांनी दिली.\nई सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट. पेनसारखं हे उपकरण दिसतं. या उपकरणामध्ये सिगारेटमधील तंबाखूऐवजी द्रव्यरूपात��ल निकोटिनचा समावेश असतो. याला काडेपेटी किंवा लाइटरनं पेटवण्याची आवश्यकता नसते. ही सिगारेट बॅटरीवर चालते. यामधील बटन सुरू केले की द्रव्यरूपातील निकोटिनची वाफ बनते आणि ती सिगारेटप्रमाणे तोंडावाटे ओढली जाते. सिगारेटसारखी पेटवली जात नसल्यानं याची राख तयार होत नाही. यामध्ये द्रव्यरूपातील निकोटिन भरण्याची सोय असते. याचा सिगारेटप्रमाणे वासदेखील येत नाही. विविध प्रकारच्या फ्लेव्हर म्हणजे चवीमध्ये हे मिळतं.\nसोशल मीडियावर मिम्सचा पाऊस\nसध्या सोशल मीडियावर भारतामध्ये ई सिगारेटवर बंदी घातल्याच्या निर्णयावरूनही मिम्स बनवण्यास सुरूवात झाली आहे.\nई सिगारेटमिम्सनिर्मला सितारमणकेंद्र सरकारभारतसिगारेटe cigarettesgovernmentstateindiatwittermeme\nदेशातील पहिले ११ स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स मुंबईत\nक्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा\nआरोग्यासाठी आवळ्याच्या रसाचे ८ फायदे जाणून घ्या\nओव्याच्या पाण्याचे फायदे वाचून चहाला कराल टाटा-बाय-बाय\nउद्धव ठाकरेंचा मुलगा तेजसचा कारनामा, बघा काय शोधून काढलंय\n१५ ऑगस्ट, रक्षाबंधनसोबत येणारा विकेंड 'असा' घालवा कुटुंबियांसोबत...\nहातानं नाही तर पायानं चित्र साकारणारे चित्रकार\nशरीरसौष्ठव क्षेत्रात मराठमोळ्या सागरची 'गरुड झेप'\n'चल रंग दे' मोहिमेअंतर्गत वरळी नाका इथल्या घरांचा कायापालट\nप्रजासत्ताक दिनाबद्दल जाणून घ्या या १० गोष्टी\nमानसिक आरोग्यावर भाष्य करणारी 'बोलकी भिंत'\nई सिगारेटच्या बंदीवरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस, हसून हसून दुखेल पोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE%2520370&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE%20370", "date_download": "2019-10-23T13:56:20Z", "digest": "sha1:DEZSIC5EZUQPLYQ24FF6K5CDZZNWX3M3", "length": 13534, "nlines": 252, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove राजकारण filter राजकारण\nअमित शहा (2) Apply अमित शहा filter\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nमुस्लिम (2) Apply मुस्लिम filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nगु�� इव्हनिंग (1) Apply गुड इव्हनिंग filter\nजम्मू-काश्मीर (1) Apply जम्मू-काश्मीर filter\nजवाहरलाल नेहरू (1) Apply जवाहरलाल नेहरू filter\nजेएनयू (1) Apply जेएनयू filter\nतोंडी तलाक (1) Apply तोंडी तलाक filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदिवसभरातील घडामोडी (1) Apply दिवसभरातील घडामोडी filter\nभ्रष्टाचार (1) Apply भ्रष्टाचार filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nविधेयक (1) Apply विधेयक filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nशाह फैजल (1) Apply शाह फैजल filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nश्रीनगर (1) Apply श्रीनगर filter\nसंजय राऊत (1) Apply संजय राऊत filter\nसंयुक्त राष्ट्र (1) Apply संयुक्त राष्ट्र filter\nअमित शहा म्हणतात, 'काँग्रेसला लाज वाटली पाहिजे'\nनवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कलम 370 वर केलेल्या वक्तव्याची पाकिस्तानच्या संसदेत स्तुती होत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा वापर पाकिस्तानकडून केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसने आतातरी लाज बाळगायला हवी, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर...\nशाह फैजल नजरकैदेत; दिल्ली विमानतळावरून पाठविले परत\nश्रीनगर : माजी आयएएस अधिकारी व राजकीय नेते डॉ. शाह फैजल यांना दिल्ली विमातळावरून पुन्हा काश्मीरला पाठविण्यात आले आहे. तसेच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक...\nमोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर विविध निर्णय घेतले आहेत. त्यांच्या सरकारने कलम 370 नुकतेच हटविले. त्यानंतर आता मोदींनी सांगितले, की ''तुम्ही अशा लोकांची यादी तयार करा, ज्यांनी जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविण्याला विरोध...\n...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा : अमित शहा... सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल... पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज 'हे' 7 पूल बंद... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या...\n...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा: अमित शहा\nनवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Amumbai&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%20%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2019-10-23T13:29:08Z", "digest": "sha1:BU6X5J5H4CDLFTR6ZSXUYZ3YWTJRDETU", "length": 28586, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (26) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (22) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (13) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove निवडणूक filter निवडणूक\nकाँग्रेस (13) Apply काँग्रेस filter\nलोकसभा (9) Apply लोकसभा filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (8) Apply राजकारण filter\nएकनाथ शिंदे (7) Apply एकनाथ शिंदे filter\nखासदार (6) Apply खासदार filter\nनगरसेवक (5) Apply नगरसेवक filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (5) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nराजकीय पक्ष (4) Apply राजकीय पक्ष filter\nराष्ट्रवाद (4) Apply राष्ट्रवाद filter\nउद्धव ठाकरे (3) Apply उद्धव ठाकरे filter\nएकनाथ खडसे (3) Apply एकनाथ खडसे filter\nगणेश नाईक (3) Apply गणेश नाईक filter\nvidhan sabha 2019 : यंदाची विधानसभा सर्वार्थाने वेगळी; वाचा सविस्तर ब्लॉग\nमहाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...\nविजय माने यांची बंडखोरी म्यान\nनवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची बंडाची तलवार अखेर म्यान झाली. सोमवारी (ता.१४) पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापुढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा...\nvidhan sabha 2019 : सरकारच्या भ्रष्टाचाराची कोट्यवधींची उड्डाणे - पृथ्वीराज चव्हाण\nविधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या कारभारात ७३...\nvidhan sabha 2019 : राज्यात प्रचारतोफा धडाडल्या\nप्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...\nvidhan sabha 2019 : निवडणूक : एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे लोक(शाही)नाट्य\nभाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. \"कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...\nवडलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या कन्या\nमहाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. पंकजा...\nvidhan sabha 2019 : सुक्षिशीत ठाण्यातले बहुसंख्य उमेदवार अल्पशिक्षीत\nतब्बल ऐंशी टक्के इतकं घसघशीत साक्षरतेचं प्रमाण असलेल्या ठाण्याचे भावी आमदार मात्र अल्पशिक्षीत असणार आहेत. कारण ��ाण्यातल्या बहूतेक मतदारसंघातले उमेदवार जेमतेम दहावी पास आहेत. त्यामुळे तब्बल २४ आमदारांसह मुंबई खालोखाल राज्याच्या राजकीय पटलावर महत्व राखून असलेल्या ठाण्यातून दहावी पास आमदार विधानसभेत...\nvidhan sabha 2019 : राज्यभर बहुरंगी लढती\nविधानसभा 2019 : मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांना बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टाईमुळे आघाडीच्या बंडखोरांनी तलवार म्यान केली आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य मतदारसंघांत दुरंगी, तर काही मतदारसंघांत तिरंगी आणि चौरंगी लढती...\nvidhan sabha 2019 : राज्यात ४३ लाख बोगस मतदार - ॲड. आंबेडकर\nविधानसभा 2019 : मुंबई - सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी सर्व पर्याय शोधत असून, त्यांनी ईव्हीएमबरोबरच आता ४३ लाख बोगस मतदार तयार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. मुंबईत आंबेडकर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील प्रत्येक मतदाराला...\nमंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर\nमुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे. पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे...\n'मैं तो मंत्री नहीं था, फिर भी मेरा टिकट क्यों काटा'; भाजप नेत्याचा उद्विग्न सवाल\nमुंबई : 'तावडे, बावनकुळे, खडसे मंत्री थे. मै तो मंत्री नहीं था. कितने सालों से पार्टीका वफादार बनके काम कर रहा हूँ. फिर भी मेरा टिकट क्यों काटा' असा उद्विग्न सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. चारवेळेस कुलाबा या मतदारसंघातून भाजपची पताका फडकवणाऱ्या राज...\nअग्रलेख : बेदिली आणि बंडखोरी\nयंदाची विधानसभा निवडणूक विशिष्ट मुद्द्यांपेक्षा बेदिली आणि बंडखोरीमुळे गाजू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली तेव्हा भाजपसह सर्वच पक्षांत ‘नाराजमान्य नाराजश्रीं’नी खांद्यावर घेतलेले बंडाचे झेंडे राज्यभरात फडकू लागले आहेत. भाजपने विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या...\nvidhan sabha 2019 : मनसेला मोठा धक्का; नांदगावकर शिवसेनेत\nम��ंबई : मनसेच्या खळ्ळ् खट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगावकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस @NitinNandgaonk3 जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन...\nगणेश नाईकांना शिवसेना नगरसेवकांचा विरोध\nनवी मुंबई : सतत लांबणीवर पडत चाललेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखिन एक नवीन अडचण उभी राहीली आहे. नवी मुंबईतील शिवसनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांना तिव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणूकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तिव्र शब्दांत नकार दिला आहे....\nचिपळूणच्या आमदारांचे समाजोपयोगी काम दाखवा - शेखर निकम\nचिपळूण - चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांचे समाज उपयोगी एकही भरीव काम नाही. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांनी सावर्डे येथे केली. संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा आणि मचुरी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा...\nप्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी\nमुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....\nloksabha 2019 : विजयासाठी पदाधिकाऱ्यांना ‘बंधन’\nउमेदवारांच्या विजयासाठी युती आणि आघाडी यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. कार्यकर्त्यांचे बळ असले, तरी निवडक नेते आणि कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. नागरी प्रश्‍नही ऐरणीवर आल्याने त्यांचा प्रभाव जाणवत आहे. भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी,...\nloksabha 2019 : काँग्रेस आघाडीला मुंबईत मनसेचा बूस्टर\nमुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस आघाडीसाठी आशादायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मनसेच्या मतांचा बूस्टर काँग्रेस उमेदवारांना ���िळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असतानाच उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला...\nloksabha 2019 : मनसेचा पहिला लाभ काँग्रेस आघाडीला\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुणाला फायदा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनसेचा पहिला लाभ काँग्रेसला होईल असे आज दिसून आले. उत्तर मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार...\nloksabha 2019 : तूर्त तरी ॲडव्हान्टेज युती...\nशिवसेना-भाजप युतीने मुंबईत जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली आहे, तर आघाडीला अद्याप वायव्य, ईशान्य मतदारसंघांत उमेदवार मिळालेला नाही. मात्र, युतीचे अन्य सर्व उमेदवार तुलनेने बलवंत असल्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी पुन्हा एकदा परीक्षा पाहणारीच ठरेल. आघाडीचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090520/pun16.htm", "date_download": "2019-10-23T13:00:47Z", "digest": "sha1:UKSTGXFMQS3CK7BS47FHGJVE6QQYSMUM", "length": 4839, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २० मे २००९\nतीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४३४ कोटींचा निधी - वळसे\nराज्यातील देहू, आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखडय़ासाठी ४३४ कोटी रुपयांचा निधी राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला असल्याची घोषणा राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.\nपारगाव (ता. आंबेगाव) येथील श्री मुक्तादेवी सामुदायिक विवाह मंडळाच्या वतीने सत्तावीस जोडप्यांचे विवाह झाले. या वेळी वधू - वरांना शुभाशीर्वाद देताना अर्थमंत्री वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी भीमाशंकर कारखान्याचे संचालक शिवाजीराव ढोबळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे, पंचायत समिती सभापती आनंदराव शिंदे, ज्येष्ठ नेते बाबूराव बांगर, उद्योगपती रमेश लबडे, किरणताई वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, राजाराम बाणखेले आदी मान्यवर उपस्थित होते.\nवळसे पाटील म्हणाले, की तीर्थक्षेत्रांचा विकास करणे हाच मंत्रिमंडळासमोर महत्त्वाचा कार्यक्रम आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी देहू, आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४३४ कोटी रुपयांची तरतूद राज्यमंत्रिमंडळाने केली आहे असे सांगून वळसे पाटील म्हणाले, की गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला - मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी राज्यशासन दरवर्षी १२०० कोटी रुपयांची तरतूद करीत आहे. शेतकऱ्यांनी मुलींनाही उच्च दर्जाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. मुलीचे वय १८ वर्षांनंतरच करावे. लहान वयात मुलीला मातृत्व प्राप्त झाले तर मूल आणि माता कुपोषित होते, असे वळसे पाटील यांनी सांगितले.\nप्रास्ताविक शिवाजीराव ढोबळे यांनी केले. सूत्रसंचालन उपसरपंच बबनराव ढोबळे यांनी केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी कोंडिभाऊ पुंडे, मरतड शेवाळे, राजू ढोबळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/hec-trainee-instructor-nmk-recruitment-2019/", "date_download": "2019-10-23T13:52:53Z", "digest": "sha1:FVPJ5W6DEDFVIZ7LU5N3U5VMELIUMTSR", "length": 3391, "nlines": 31, "source_domain": "nmk.co.in", "title": "HEC Recruitment 2019 : Trainee Instructor Vacancies of 60 Posts", "raw_content": "\nहेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक पदांच्या ६० जागा\nहेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ आहे.\nप्रशिक्षणार्थी प्रशिक्षक पदांच्या ६० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता दहावीसह आयटीआय उत्तीर्ण आणि अप्रेंटिससाठी ऑल इंडिया ट्रेड टेस्टमध्ये पात्र (नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट) असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३३ वर्षे पेक्षा जास्त नसावे.\nपरीक्षा शुल्क – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदारांसाठी ८००/- रुपये आहे.\nअर्ज करण्याचा पत्ता – उपव्यवस्थापक (एचआर), भरती विभाग, मुख्यालय प्रशासन” आणि कार्मिक, मुख्या���य प्रशासन बिल्डिंग, एचईसी लिमिटेड, प्लांट प्लाझा रोड, धुर्वा, रांची- ८३४००४ झारखंड\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/awards/", "date_download": "2019-10-23T13:10:20Z", "digest": "sha1:BQUF6HTQQHZRKMVTTZLUH4W6SLHYTD4G", "length": 17105, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "Awards Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nअ‍ॅक्ट्रेस रानी चटर्जीच्या ‘हॉट’ व्हिडीओंची सोशलवर जोरदार चर्चा \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भोजपुरी इंडस्ट्रीतील अदाकारा रानी चटर्जी ही एक हायली पेड अ‍ॅक्ट्रेस आहे. फिल्म इंडस्ट्रीत मोनालिसा, अक्षरा सिंह, आणि आम्रपाली दुबे यांच्यानंतर रानी चटर्जी असं नाव आहे. जिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. भोजपुरी…\nजेजुरी येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान\nजेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - जेजुरी विद्यानगर येथील मानव विकास प्रतिष्ठान संचलित श्री दत्त मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शेती आणि…\nभोईटे गुरुजी यांना ‘डॉ.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदान\nजेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य शासनाच्या वतीने ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील ग्रंथालय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्ञानेश्वर गुलाबराव भोईटे गुरुजी यांना विभागीय स्तरांवरील डॉ.…\nपोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना ‘स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड’\nउस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना राष्ट्रीय पातळीवरील 'स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड' मिळाला असून, दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री (पीएमओ) डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पातळीवरील…\nदीपा मलिक हिच्यासह 32 खेळाडूंना क्रीडा पुरस्कार, राष्���्रपती कोविंद यांनी केलं ‘सन्मानित’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुरुवारी, राष्ट्रीय क्रीडादिनी (हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवशी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले.…\nशिक्षणमंत्र्यांच्या नावाने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दडपण \nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मनमानी व क्रीडा क्षेत्राच्या गळचेपी धोरणाविरोधात शालेय तालुका क्रीडा स्पर्धेत असहकार व पंच कामगिरीवर बहिष्कार आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा शिक्षक…\nसंरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत १० रोख पुरस्कारासह २५ हजार जिंकण्याची संधी, जाणून घ्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरंक्षण मंत्रालयाने कारगिल युद्धाला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त MyGov.in च्या साहाय्याने एका ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. या प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून तरुण आणि देशाच्या नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्ती…\nसुरेखा पवार यांना गुरू-शिष्य पुरस्कार बबन माने यांचाही होणार गौरव\nकोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाईन- रेखासम्राट टी. के. वडणगेकर, पत्रकार व्यंकटेश चपळगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे गुरू-शिष्य पुरस्कार आज जाहीर झाले. \"सकाळ'च्या \"स्मार्ट सोबती' पुरवणीच्या संपादक सुरेखा पवार, चित्रकार बबन माने यांना या…\n‘माझेच लोक माझे ऐकत नाही’ : नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - महानगरपालिका तर सोडाच माझ्या आयडीयांना अनेकदा माझे सरकारच मदत करत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. माझेच लोक माझे ऐकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 'मी…\nदीपिकाने शेअर केले ‘बेडरूम सिक्रेट’ ; ऐकून रणवीरही झाला अवाक\nमुंबई : वृत्तसंस्था - गेल्या वर्षी लग्न झालेलं बॉलिवूडचं लव्हेबल कपल रणवीर-दीपिका अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. अनेक वेळा रणवीर दीपिकाची काळजी घेतानाही दिसतो. अशाच या कपलने नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार समारंभात स्टायलिश लूकमध्ये…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nकधी सिनेमाचे ‘तिकीट’ विकले तर कधी हॉटेलमध्ये…\nकमलेश तिवारी मर्डरकेस : 4 वर्षापुर्वी प्रथम लिहीली खूनाची…\nजीव वाचवणारी शेवटची ‘ही’ गोळी देखील होतीय…\nपोलिसांनी केलं ‘असं’, ‘सिंघम’ला सलाम \nमोदींनी मला मिडीयापासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय, अभिजित यांचं ‘मिश्किल’ उत्तर (व्हिडिओ)\nपुण्यासह राज्यात आगामी 48 तास मुसळधार पाऊस \nपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी 2 तासांसाठी रोड ‘ब्लॉक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/raju-shetti-in-shirol-consistancy/", "date_download": "2019-10-23T14:03:19Z", "digest": "sha1:MIXAQOL3Y7Y5ITEJLUM6TU3NPFJX6FTT", "length": 10328, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजू शेट्टीही उतरणार निवडणूकीच्या रिंगणात | Dainik Prabhat", "raw_content": "\nराजू शेट्टीही उतरणार निवडणूकीच्या रिंगणात\nशिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा घटक पक्षांचा आग्रह\nमुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह आघाडीतील घटक पक्षांकडून त्यांना आग्रह होत आहे.\nराजू शेट्टी देखील निवडणूक लढवण्यास तयार आहेत. नुकतेच त्यांनी चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तरीही शिरोळमधून निवडणूक लढवण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे बोलले जात आहे.\nदरम्यान, आघाडीच्या घटक पक्षांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत घटक पक्षांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडे 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादीने घटक पक्षांसाठी 38 जागा सोडल्या आहेत. मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव घटक पक्षांना मान्य नाही. राजू शेट्टी हेच घटक पक्षांचे नेतृत्व करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.\nशेट्टी म्हणाले होते की, आगामी विधानसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढवणार आहे. भाजप आणि शिवसेना मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी निर्माण करावी अशीच भूमिका स्वाभिमानी संघटनेची आहे. या महाआघाडीमध्ये बहुजन वंचित आघाडीने सुद्धा यावे, असेही शेट्टी यावेळी म्हणाले होते.\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nसातारा जागेसाठी भाजप आग्रही\nशरद पवार यांची उद्या मल्हारपेठला सभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Alk%2520advani&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%2520%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Amaize&search_api_views_fulltext=lk%20advani", "date_download": "2019-10-23T13:15:15Z", "digest": "sha1:5H3EYLQQOV6DXCZRTZ4IB37JGLIIV4WC", "length": 9267, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove उत्तर प्रदेश filter उत्तर प्रदेश\nधार्मिक (1) Apply धार्मिक filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nबहुजन समाज पक्ष (1) Apply बहुजन समाज पक्ष filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nयोगी आदित्यनाथ (1) Apply योगी आदित्यनाथ filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजीव गांधी (1) Apply राजीव गांधी filter\nराममंदिर (1) Apply राममंदिर filter\nलालकृष्ण अडवानी (1) Apply लालकृष्ण अडवानी filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nसमाजवादी पक्ष (1) Apply समाजवादी पक्ष filter\nसर्वोच्च न्यायालय (1) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nअयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयापुढे असताना सर्वांनीच संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे. भडक विधाने करून वातावरण तापवणे धोक्याचे आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न इतकी वर्षे प्रलंबित असला, तरी आता तो चोवीस तासांत सुटू शकतो. अट एवढीच, की सर्वोच्च न्याय��लयाऐवजी तो उत्तर प्रदेशाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090225/pv12.htm", "date_download": "2019-10-23T13:11:31Z", "digest": "sha1:U3X5PSZQPK3ZVWGXBLZTZDMQIODXZSN3", "length": 4899, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २५ फेब्रुवारी २००९\nकॉपी रोखण्यासाठी भरारी पथके सज्ज\nबारावीला ११ लाख विद्यार्थी\nपुणे, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी\nबारावी परीक्षेला येत्या गुरुवारपासून (दि. २६) प्रारंभ होत असून, यंदा राज्यात एकूण ११ लाख ८४ हजार २२६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी ‘बंदोबस्त’ करण्यावर राज्य माध्यमिक\nव उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विशेष भर दिला असून, प्रत्येक जिल्ह्य़ासाठी सात अशा एकूण २४५ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षा विजयशीला सरदेसाई आणि सचिव टी. एन. सुपे यांनी बारावी परीक्षेबाबत माहिती दिली. गेल्या वर्षीपासून दहावी-बारावी परीक्षा ही ‘सीईटी’प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली घेण्यात येत आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्य़ातील सर्व ७९ परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी मंडळाबरोबरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी दिली.\nबारावीच्या परीक्षेला राज्यात कला शाखेसाठी सर्वाधिक पाच लाख १६ हजार ८७६ विद्यार्थी, तर विज्ञान शाखेसाठी तीन लाख १० हजार ९२८ विद्यार्थी बसले आहेत. वाणिज्य शाखेसाठी दोन लाख ९३ हजार ८५ विद्यार्थी बसले आहेत. किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (एमसीव्हीसी) ६३ हजार ३३७ विद्यार्थी बसले आहेत. राज्यातील पाच हजार ३०१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश असून, एक हजार ८३० केंद्रांवर परीक्षा होणार आहे.माहिती-तंत्रज्ञान या विषयासाठी ५६ हजार ८२३ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.\nआप्तकालीन परिस्थिीती उद्भवल्यास मूळ परीक्षाकेंद्राएवजी पर्यायी केंद्रावर जाऊन परीक्षा देण्याची मुभा मंडळाने गेल्या वर्षीपासून देऊ केली आहे. या वर्षीही ही सुविधा काय ठेवण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090708/lv07.htm", "date_download": "2019-10-23T14:01:54Z", "digest": "sha1:WSQ3FD6JVVR3BVOBMJBNS3N4DNOXWUP3", "length": 5548, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, ८ जुलै २००९\nअक्कलकोटला गुरुपौर्णिमेसाठी दीड लाखावर भाविकांची गर्दी\nगुरुपौर्णिमा मुहूर्तावर भक्तजनांचा जनसागर विश्वगुरु श्री दत्त अवतारी स्वामी समर्थाच्या चरणी वटवृक्षास्थळी नतमस्तक झाला. श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ महाराज की जय या नामघोषाने अक्कलकोट नगरी दुमदुमली. सुमारे दीड लाख भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.\nभारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री दत्तात्रय विश्वगुरू मानले जातात. दत्तात्रय अवतार स्वामी समर्थानी २२ वर्षे वटवृक्षस्थळी निवास केला. अनेक अद्भुत लीला केल्या. अक्कटकोट येथील वटवृक्ष मंदिर स्वामी समर्थाचे मूळ पीठ आहे.\nगुरुपौर्णिमा उत्सव वटवृक्ष मंदिरात मोठय़ा भक्तिभावाने साजरा झाला. पहाटे काकड आरती, नंतर देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब इंगळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. दुपारी १२ वाजता परंपरेप्रमाणे गुरुपूजन करण्यात आले. या वेळी सनईचौघडा निनादात हजारो भक्तजनांनी स्वामीनामाचा गगनभेदी जयघोष केला. महाराष्ट्रीयन पद्धतीचा फेटा धारण केलेली श्री स्वामी समर्थाची तेजस्वी मूर्ती नंदादीपांच्या प्रकाशात भक्तजनांना ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे जणू अभिवचन देत होती. स्वामी समर्थ दर्शनासाठी पहाटेपासूनच प्रचंड रांगा लागल्या. गुरुपौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर भक्तजनांची प्रचंड गर्दी झाल्याने निवास व्यवस्था अपुरी ठरली. शहरातील सर्व भक्तनिवास, शासकीय विश्रामगृहे, संस्थांची मंगल कार्यालये गर्दीने भरून गेली.\nश्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक झालेला जनसागर पाहून आनंदी झालेल्या मेघराजाने देखील जलसुरींचा अभिषेक केला. स्वामी समर्थाच्या अद्भुत लीलांचा एकमेव साक्षीदार असलेल्या प्रश्नचीन वटवृक्षाने आपल्या पर्णाची माला अर्पण केली. मोठय़ा भक्तिभावाने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला.\nभक्तांना सुलभतेने दर्शन व्हावे यासाठी देवस्थान अध्यक्ष बाळासाहेब इंगळे, विश्वस्थ विलास फुटाणे, आत्माराम घाटगे, महेश इंगळे, दयानंद हिरेमठ, सौ. उज्ज्वला सरदेशमुख, राजेंद्र निलवावी, मंगेश जाधव, मंदार पुजारी आदी कार्यरत होते. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/metoclopramide-10-mg-tablet-p37100281", "date_download": "2019-10-23T12:35:50Z", "digest": "sha1:JJMJSEU5MAMYM7JGBUIYM35OY35E66CN", "length": 20109, "nlines": 323, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Metoclopramide Tablet in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nMetoclopramide के प्रकार चुनें\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nMetoclopramide Tablet खालील उपचारासाठी वापरले जाते -\nमळमळ आणि ओकारी/ उल्टी मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें हिचकी मतली (जी मिचलाना) और उल्टी गर्ड (जीईआरडी) डायबिटिक गैस्ट्रोपैरीसिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Metoclopramide Tablet घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Metoclopramide Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Metoclopramide 10 Mg Tablet चे हानिकारक परिणाम अत्यंत क्वचित आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Metoclopramide Tabletचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Metoclopramide 10 Mg Tablet चा मध्यम प्रमाणात दुष्परिणामांचा अनुभव येऊ शकतो. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवले, तर Metoclopramide 10 Mg Tablet ताबडतोब बंद करा. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या डॉक्टरांनी ते तुमच्यासाठी सुरक्षित असल्याचे सांगितल्यावरच पुन्हा सुरु करा.\nMetoclopramide Tabletचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nMetoclopramide 10 Mg Tablet च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nMetoclopramide Tablet��ा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वरील Metoclopramide 10 Mg Tablet च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nMetoclopramide Tabletचा हृदयावरील परिणाम काय आहे\nMetoclopramide 10 Mg Tablet चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nMetoclopramide Tablet खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Metoclopramide Tablet घेऊ नये -\nMetoclopramide Tablet हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Metoclopramide 10 Mg Tablet चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nMetoclopramide 10 Mg Tablet घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Metoclopramide 10 Mg Tablet केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Metoclopramide 10 Mg Tablet घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Metoclopramide Tablet दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Metoclopramide Tablet दरम्यान अभिक्रिया\nMetoclopramide 10 Mg Tablet बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Metoclopramide Tablet घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Metoclopramide Tablet याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Metoclopramide Tablet च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Metoclopramide Tablet चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Metoclopramide Tablet चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के ड��क्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.blueoceankayak.com/mr/", "date_download": "2019-10-23T12:38:29Z", "digest": "sha1:632AAW57DXYOWMF6TVT7YDCJNVF7WBR5", "length": 5359, "nlines": 178, "source_domain": "www.blueoceankayak.com", "title": "सिंगल कायक, मुले कायक, इलेक्ट्रीक दिसतात मोटर, कायक भाग - Oceanus", "raw_content": "\nएस्किमोंची एक छोटी कातडी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकुटुंब एस्किमोंची एक छोटी कातडी\nएस्किमोंची एक छोटी कातडी मध्ये बसून\nपारदर्शक एस्किमोंची एक छोटी कातडी\nचीन मध्ये एस्किमोंची एक छोटी कातडी उत्पादन भागात आघाडीच्या कंपन्यांनी म्हणून, निँगबॉ Oceanus आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड . ( ब्लू ओशन एस्किमोंची एक छोटी कातडी ) फेरपालटीचे काठ क्षेत्रात 6 पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे, आणि तो विकसित व्यावसायिक वैज्ञानिक आणि तांत्रिक उपक्रम होते आणि kayaks, एस्किमोंची एक छोटी कातडी बुरशी, आणि संबंधित सुटे विविध प्रकारच्या उत्पादन.\n10ft एकच स्वरुपात एस्किमोंची एक छोटी कातडी\n4 मेगा डिलक्स प्रो एंगलर कायाक\n3 मेगा डिलक्स प्रो एंगलर कायाक\nत्यासाठी एस्किमोंची एक छोटी कातडी\n2.78m लेडी Gaia कायाक\n2.8m एकच एस्किमोंची एक छोटी कातडी\nब्लू ओशन कायाक वृत्तपत्र साइन अप करा आणि प्रथम ताज्या बातम्या, विशेष ऑफर, आणि घटना बद्दल माहित असेल.\nनिँगबॉ Oceanus आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने- हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोज��्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mashal-march-for-the-demand-of-national-monument-status-to-bhidewada/", "date_download": "2019-10-23T14:00:41Z", "digest": "sha1:PSEDPMQ2GXDH6FVLZYCMGOE6SFYO4F2J", "length": 9167, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक दर्जाच्या मागणीसाठी मशाल मोर्चा | Dainik Prabhat", "raw_content": "\nभिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक दर्जाच्या मागणीसाठी मशाल मोर्चा\nमहात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात सुरु केली होती. यामुळे भिडे वाड्याला ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा प्राप्त झाला आहे. म्हणूनच भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी फुलेवाडा ते भिडेवाडा मशाल मोर्चा काढण्यात आला.\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\nडिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड\nदिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू\n#प्लॅस्टिक बंदी : अडीच हजार दुकानदार, नागरिकांवर कारवाई\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nवीज कंपन्यांमध्ये होणार मेगा भरती\nआमदार थोरातांविरोधात पाच महिलांनी दिली लढत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/saudi-arabia-halts-oil-production-after-drone-strikes/", "date_download": "2019-10-23T13:01:25Z", "digest": "sha1:EQTELHLLFSR5KHZV4I2GZX4ZCGNU6LTI", "length": 12092, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने निम्म तेल उत्पादन थांबवले | Dainik Prabhat", "raw_content": "\nड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने निम्म तेल उत्पादन थांबवले\nतेलटंचाईच्या धोक्‍याबरोबरच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्‍यता\nसौदी : इराणच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या सर्वात मोठी आरमको तेल कंपनीच्या दोन तेल क्षेत्रांना ड्रोनच्या साहाय्याने निशाणा करण्यात आला. बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने 50 टक्के अर्थात निम्म तेल उत्पादन थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. त्यामुळे या निर्णयाने तेलटंचाईच्या धोक्‍याबरोबरच तेलाच्या किंमती वाढण्याची शक्‍यता आहे.\nजगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प असलेल्या आरमको कंपनीच्या दोन क्षेत्र बॉम्ब वर्षावाने हादरली. सौदी अरेबियाने येमेनमधील हुथी नियंत्रिथ क्षेत्रात हल्ले केल्याच्या रागातून हे हल्ले करण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे. दरम्यान, आरमकोच्या दोन तेल क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने निम्म तेल उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी सरकारच्या या निर्णयामुळे दिवसाला 5.7 मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे 159 लिटर) म्हणजेच जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी 5 टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे सौदीच्या आरमकोने म्हटले आहे. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती केंद्राच्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादनाचे प्रमाण दिवसाला 9.85 मिलियन बॅरल तेल उत्पादन होते. दरम्यान, आरमकोच्या दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्याचा परिणाम गॅस उत्पादनाव��ही झाल्याचे सौदीने म्हटले आहे.\nजाणून घ्या आज (22 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nथायलंडच्या राणीची सर्व राजपदावरुन हकालपट्टी\nभारताने दिलेल्या प्रत्युत्तराने पाकच्या पायाखालची जमीन घसरली\nविधानसभा निवडणुक: हरियाणात आतापर्यंत 13.37 टक्‍के मतदान\nव्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टॅक्स; ठिकठिकाणी निदर्शने\nमेक्‍सिकोत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची मायदेशी रवानगी\nसौदी अरेबियात भीषण अपघात : 35 विदेशी भाविकांचा मृत्यू\nब्रिटनच्या शाही दाम्पत्याने पाकिस्तानमध्ये केला रिक्षातून प्रवास\nचीनमधील रसायनांच्या कारखान्यात स्फोट; 4 ठार\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी विशेष रेल्वे, एसटी गाड्या धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Acricket&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Abat&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-23T14:04:37Z", "digest": "sha1:A45CE4TUIPKXNWUNK3FMBQD7ORIPBP4H", "length": 27801, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (12) Apply सप्तरंग filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nक्रिकेट (54) Apply क्रिकेट filter\nफलंदाजी (54) Apply फलंदाजी filter\nकर्णधार (26) Apply कर्णधार filter\nगोलंदाजी (23) Apply गोलंदाजी filter\nविश्‍वकरंडक (20) Apply विश्‍वकरंडक filter\nइंग्लंड (17) Apply इंग्लंड filter\nस्पर्धा (17) Apply स्पर्धा filter\nऑस्ट्रेलिया (13) Apply ऑस्ट्रेलिया filter\nविराट कोहली (12) Apply विराट कोहली filter\nसप्तरंग (11) Apply सप्तरंग filter\nसुनंदन लेले (11) Apply सुनंदन लेले filter\nएकदिवसीय (10) Apply एकदिवसीय filter\nपाकिस्तान (10) Apply पाकिस्तान filter\nबांगलादेश (8) Apply बांगलादेश filter\nअर्धशतक (7) Apply अर्धशतक filter\nवेस्ट इंडीज (7) Apply वेस्ट इंडीज filter\nश्रीलंका (7) Apply श्रीलंका filter\nसमालोचकांचा असाही क्रिकेटचा आनंद\nक्रिकेटपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतर बहुतेक क्रिकेटपटू समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहेत. खेळाडूंइतकेच त्यांना आपल्या भूमिकेसाठी झटपट तयार व्हावे लागते. हा सामना संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा असा त्यांचा प्रवास खेळाडूंबरोबर सुरूच असतो. पण, या कालावधीतही त्यांना क्रिकेट स्वस्थ बसू देत नाही....\nसाडेतीनशे धावा करणाऱ्या मुंबईचा गोव्यावर विजय\nबंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध...\nindvssa : तो प्रश्न आता बंद झालाय : अजिंक्य रहाणे\nविशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना विसाखापट्टणमला पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय संघ हल्ली सामन्याच्या दोन दिवस अगोदर जोरदार सराव करतो आणि सामन्याच्या आदल्या दिवशी हलका सराव करतो. त्याच जोरदार सरावाचे विचार मनात असताना सकाळी पावसाच्या...\nभारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ जाहीर; अखेर 'हेच' झाले बॅटींग कोच\nनवी दिल्ली : बीसीसीआयने आज भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये बहुप्रतिक्षित जागेसाठी म्हणजेच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी फलंदाज असलेले विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख प्रशिक्षकांप्रमाणे यांची नियुक्ती देखील 2021मध्ये होणाऱ्या...\nindvswi : आजचा सामनाही पावसाने वाया जातो वाटतं...\nपोर्ट-ऑफ-स्पेन (त्रिनीदाद) - येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आहे. 22 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय...\nयॉर्करशी यारी, मलिंगाची बातच न्यारी\nभारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...\nपाक क्रिकेटपटूंचे मानधनच कापा : सिकंदर बख्त\nकराची : पाकिस्तानी क्रिकेट संघ हरल्यानंतर तेथील प्रसार माध्यमे, माजी खेळाडू टीकेचा वर्षाव करतात. वर्ल्ड कपमध्ये सलग सातव्यांदा पराभवाची नामुष्की ओढविल्यानंतरही वेगळे काही घडलेले नाही. माजी वेगवान गोलंदाज सिकंदर बख्त यांनी खेळाडूंच्या मानधन करारातून पैसे कापून घेण्यात यावे, अशी मागणी केली. चांगली...\nप्रेरक 'सिक्‍सर किंग' (सुनंदन लेले)\n\"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...\nworld cup 2019 : सचिन म्हणतोय, वर्ल्ड कप पुन्हा खुणावतोय\nबॉल बॉईज ते विश्‍वकरंडक विजेतेपद असा स्वप्नवत प्रवास करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वतः पाच स्पर्धांत खेळलेला आहे. सर्व चढ उतार अनुभवत 2011 मध्ये अजिंक्‍यपदाचे स्वप्न साकार झाल्याचा परमोच्च क्षणही पाहिला. अर्थात आता यंदाच्या स्पर���धेचे वेध लागले आहेत विराट सेनेवर सचिनचा भरवसा आहे, म्हणूनच...\nworld cup 2019 : फोटोमागची कथा (सुनंदन लेले)\nपहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली... तीन रनआउटने केली धमाल (व्हिवियन रिचर्डस्‌) १९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा...\nworld cup 2019 : विराटच्या संघाला चमकण्याची संधी (संजय मांजरेकर)\nविश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार \"एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...\nworld cup 2019 : कोण ठरणार सर्वश्रेष्ठ \nविश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....\n'लक्ष्य' आणि आयपीएलची उत्तुंग भरारी (सुनंदन लेले)\nउदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी \"लक्ष्य' ही संस्था. \"लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...\nयंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...\nभारतीय महिला संघाचाही किवींना दणका; मालिकेत विजय\nमाऊंट मौनागुई : भारतीय महिला क्रिकेट संघानेदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. याच विजयासाह भारताने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घ���तली. न्यूझीलंडने दिलेले 162 धावांचे आव्हान स्मृती मानधना आणि मिताली राजच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले. प्रथम फलंदाजी...\nभारताने रचला 622 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज निष्प्रभ\nसिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...\nऑल इज नॉट वेल (सुनंदन लेले)\nक्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. \"ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात \"ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन...\nasia cup : पाकचा पुन्हा बीमोड करण्यास भारत सज्ज\nदुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीयांनी उचलला. आता उद्याच्या...\nभारताचा इंग्लंड दौऱ्याचा शेवटही पराभवानेच\nलंडन : राहुल आणि पंत यांनी बहारदार शतके ठोकत पाचव्या कसोटीत पराभव टाळायचा जिवापाड प्रयत्न केला; पण इंग्लंडने पाचव्या कसोटीत 118 धावांनी मोठा विजय मिळविला. राहुल आणि पंत यांनी शतके काढूनही भारतासाठी दौऱ्याचा शेवट पराभवानेच झाला. 464 धावांच्या आव्हानासमोर भारताचा दुसरा डाव 345 धावांत संपला. इंग्लंडने...\nकुक आणि रूटची दमदार शतके\nलंडन : ऍलिस्टर कुक आणि ज्यो रूटने दमदार शतके झळकावीत 259 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताविरुद्ध पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील यजमान इंग्लंडची पकड अजून मजबूत झाली. या दोघा दादा फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. चौथ्या दिवशी चहापानास इंग्लंडने 6 बाद 364 धावा केल्या होत्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनि���्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/society/mumbai-dahihandi-51-govinda-injured-38909", "date_download": "2019-10-23T14:41:03Z", "digest": "sha1:3M27I3KFFCNDPANEJTSTC3DOV6PDARBL", "length": 5955, "nlines": 92, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दहिहंडी फोडताना ५१ गोविंदा जखमी", "raw_content": "\nदहिहंडी फोडताना ५१ गोविंदा जखमी\nदहिहंडी फोडताना ५१ गोविंदा जखमी\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईत अनेक ठिकाणी छोट्या दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या. या हंड्या फोडण्यासाठी मुंबईतील विविध भागांतून आणि मुंबईबाहेरून आलेल्या गोविंदा पथकातील तब्बल ५१ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमी गोविंदांपैकी २४ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या गोविंदांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत २७ गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.\nनायर हॉस्पिटल ६, केईएम हॉस्पिटल १२, सायन हॉस्पिटल ४, जेजे हॉस्पिटल १, जसलोक हॉस्पिटल १, गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटल २, एमटी अग्रवाल हॉस्पिटल १, राजावाडी हॉस्पिटल १०, कूपर हॉस्पिटल ४, ट्रॉमा केअर हॉस्पिटल ३, व्ही. एन. देसाई हॉस्पिटल १, कांदिवली शताब्दी हॉस्पिटल ६ असे एकूण ५१ गोविंदा जखमी झाले आहेत तर यापैकी २७ गोविंदाना प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.\nसूरज भोरेकर (२६), राहुल पेतलान (२७), कुणाल यादव (१०), विवेक कोचरेकर (३२), महेश धुरी (२४), यज्ञेश देसाई (१९), संकल्प पवार (२१), विपुल सिंह (२३), अविनाश वारीक (२३), रक्षा भगत (१९), सतीश जाधव (३५), अभिषेक अडाले (३५), संतोष पवार (३०), सुशांत थोरात (२०), चरण भगत (२६), रोहित मांजरेकर (१९) हे गोविंदा जखमी झाले आहेत.\nमुलाच्या निधनानंतर पालकांनी जे केलं ते तुमचं मन जिंकेल\nअशी आहे मुंबईतील ऑक्सीजन देणारी रिक्षा\nचिमुकल्यांच्या पोटाची आग शमवणारे 'अन्नदाता'\nवर्ल्ड हंगर डे : मुंबईतील या ५ संस्थांना करा अन्नदान आणि व्हा चांगल्या कामाचे भागीदार\nब्रिटानिया अॅण्ड कंपनी रेस्टॉरंटचे मालक बोमन कोहिनूर यांचं निधन\nबकरी अड्डातल्य�� रहिवाशांकडून सायलीला मदत\nदहिहंडी फोडताना ५१ गोविंदा जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T13:20:32Z", "digest": "sha1:LMISIKB3X2ARG7S2XAKWQOW4OV2K5WGA", "length": 18529, "nlines": 237, "source_domain": "irablogging.com", "title": "श्रावणात घननिळा बरसला.. - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nश्रावण हा शब्द येताच प्रथम ‘श्रावणात घननिळा बरसला..’ हे लता दीदीचे गाणे सहजच आपल्याला आठवते.\nनिसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्व आहे. चार्तुमासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचे वर्णन केले जाते. आषाढी अमावस्या , दीपपूजन तथा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि वातावरणही बदलते. ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो.\nश्रावण हा ऋतूच आपल्याला प्रेमाचा गोड संदेश देत असतो. निसर्गाची किमया म्हणावी तर सर्वत्र त्याची उधळण करत असतो. सारा निसर्ग जणू नवचैतन्याने न्हाऊन गेलेला असतो. ह्यात नैसर्गिक सृष्टीचा आस्वाद घेताना अगदी दृष्टी कमी पडते असा काहीसा भास होतो.\nश्रावणात भूमी हिरवाकंच शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. झालेल्या पावसाने नद्या-नाले वाहत असतात. धबधबे बघायला जायची मजा तर काही औरच असते . शेतकरी कामात अगदी गढून गेलेला असतो आणि या काळात त्याला आनंद देण्याचे काम हा श्रावण करत असतो. श्रावणात पडणारा पाऊस हा आपल्याला आपला जणू जिवलग वाटणारा सखा असतो.\nये रे येरे पावसा , तुला देतो पैसा\nपैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा..\nम्हणतं लहान मुले ह्या दिवसांचे स्वागत करण्यास तत्पर असतात. पावसाच्या सरी बरसल्या की त्यांच्या चेहरऱ्यावर चा आनंद ओसंडून वाहत असतो. आजही आठवतं ,पहिला श्रावणी सोमवार म्हणून दोन तास आधी सुट्टी मिळाली की आम्ही देखील घरी जाऊन कॅलेंडर पाहून सुट्टयांच्या तारखांची नोंद करायचो. सकाळी उठल्यावर ‘सोमवार कोण धरणार आहे ’ असा आईचा प्रश्न असायचा.उपवासाच्या निमित्याने पदार्थांची मजा घेणे काही औरच होते.\nतारुणाईच्या मनातला श्रावन हा एक वेगळी अनुभूती घेऊन येतो. त्याच्या येण्याने तरुणांच्या मनाची चलबिचल अफाट असते. मैत्री, प्रेम, ओढ, जिव्हाळा, विरह अशा अनेक भावनांना गुरफटून टाकण्याचे काम हा श्रावण करीत असतो. जेव्हा नवविवाहित असलेल्या स्त्रीला सणवारासाठी सासरी , माहेरी जाते ���ेव्हा नवयुगलांच्या मनात एकमेकांबद्दल असलेली ओढ या श्रावण सरीत अगदी प्रकर्षाने दिसून येते.\nमेघा रे मेघा रे…मत परदेस जाके..\nआज तू प्रेम का संदेश बरसा रे…\nअसे ह्या विरह गीताचा सुद्धा आधार ह्याच दिवसात घेतला जातो.\nमहिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरूवात होते शिवामूठच्या व्रताने. सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष. नववधूसाठी तर खासच. संसारातील सौख्य-प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत करतात. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं, मंगळागौरीची पुजा, त्यानंतर ओव्या..उखाणे…हळदकुंकू…ओटी भरणं…त्यानिमित्ताने महिलेच्या जीवनात माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम अनुभवायला मिळतं…\nशुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमीचा सण येतो. नाग बिळातील उंदरांना नष्ट करणारा असल्याने तो शेतकऱ्यांचा मित्र असतो. म्हणून त्याची पुजा करतात.महिला या दिवसाला ‘झोकापंचमी’ म्हणूनही संबोधतात .\nशुक्ल पक्षातील श्रावणी पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण असतो . ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे अशा ‘समिंदराला’ या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो. रंगबेरंगी पारंपरिक पोशाखाने समुद्र किनारा फुलतो. भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व ” रक्षाबंधन ” म्हणून अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी बहिणीला लाखमोलाची असते.\n“गोविंदा आला रे आला..” चा जल्लोष करत श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी ” गोकुळ अष्टमी ” येते. विविध मंडळांची महिना भर आधि पासून तयारी केलेली दहीहंडीची धमाल आणि सोबतीला बच्चेकंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ, गोविंदा पथकाचा दहीहंडीचा पराक्रम आणि ह्या सगळ्यात पावसाने आपली हजेरी लावली तर आनंदाला नुसते उधाण येते.\nह्या सगळ्यांच्या मध्ये सण येतो तो आपल्या देशाचा , अर्थात “स्वातंत्र्य दिन ” . आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या ताब्यातून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या शूर-वीर जवानांनी आपली प्राणांची आहुती दिली त्यांना मनापासून अभिवादन करण्याचा हाच तो महत्वाचा दिवस.\nश्रावण संपताना आता शेत हिरवेगार होऊन बहरू लागत. पीकाची राखण सुरू झालेली असते. मातृदिन आणि वृषभपूजन- पोळा या उत्सवांनी श्रावण संपतो. परंतु तो मानवाला निसर्गप्रेमाची शिकवण देवून जातो. साऱ्या सृष्टीला तृप्त करतो. संतुष्ट करतो. श्रावण हा सृजनशील आहे. आणि आपल्या लाडक्या गौरी गणपती बाप्पाची प्रतिक्षा सुरू होते. वेगवेगळे सण आणि उत्सव याचसाठी असतात. ते माणसांना एक सुत्रात बांधतात. विविधरंगाने नटलेला श्रावणही हाच संदेश सगळ्यांना देऊ बघत असतो.\nयंदाचा घडीला श्रावणाने असंख्य लोकांना बेघर केले, पुराच्या पाण्यात वाहून नेले , पिकांची नासाडी केली, शेतकऱ्यांना जीवन मरणाची परिस्थिती निर्माण करुन दिली. पूर्ण देशात पाण्याने हाहाकार माजला आहे. प्रश्न बिकट आहे पण ह्या आलेल्या वेळेला तोंड देण्यास लोक सज्ज झाले आहेत. हजारो लोकांनी तन , मन, धनाने आपले सहकार्य देण्यासाठी पुढाकार दाखविला आहे. अशा संकटसमयी श्रावण महिना बळिराजाला जसा प्रिय आहे तसाच तो अगदी सर्वाना हवाहवासा वाटतो. असा हा श्रावण महिना मनातील दु:ख दूर करून मन आनंदित रहायची शिकवण देत येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शक्ती प्रदान करीत असतो…\nरिटायरमेंट फक्त पुरुषांच होतं , स्त्रियांचं नाही \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nमाझ्या जीवश्च कंठश्च मैत्रीणेsssss, ...\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच ...\nघरबसल्या कमवा ५०,०००/- (येडा समझा है क्या) ...\nखरा पुरुष (भाग 3)\nछोटीशी युक्ती वाईट सवय मोडी ...\nतोच दिवस नी तीच रात्र…\nतुही मेरा… भाग 3\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/sourav-ganguly", "date_download": "2019-10-23T13:57:43Z", "digest": "sha1:PPERPET32ND32RRIT3ENTCWKZTIYA4S7", "length": 20063, "nlines": 185, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Sourav Ganguly Latest news in Marathi, Sourav Ganguly संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nSourav Ganguly च्या बातम्या\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nनव नियुक्ती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बांगलादेशचा भारत दौरा सुनिश्चित असल्याचे स्पष्ट केले. बांगलादेशच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंमध्ये वेतन वाढीच्या मुद्यावरुन तणावाचे वातावरण...\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nभारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली बुधवारी भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमाने झाले. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मुंबईतील पत्रकार परिषदेत गांगुली यांच्यावर काही प्रश्नाचा मारा...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nभारतीय क्रिकेट संघाची खऱ्या अर्थाने बांधणी करणाऱ्या सौरव गांगुली यांनी बुधवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. जवळपास पाच वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर बीसीसीआयच्या...\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\n३३ महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपला अध्यक्ष मिळाला आहे. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी बुधवारी मुंबईत औपचारिकपणे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार...\nINDvsSA Test : रांचीच्या मैदानात कर्णधार कोहलीने रचला इतिहास\nझारखंड क्रिकेट असोसिएशनच्या रांचीतील मैदानात कर्णधार विराट कोहलीने आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्���ांच्या मालिकेत दुसऱ्यांदा फॉलोऑन दिला. आफ्रिकेला पहिल्या डावात १६२ धावांत रोखत त्यांना पुन्हा...\nविराटच्या 'डोन्ट व्हरी बी हॅप्पी' ट्विटनंतर शास्त्री ट्रोल\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. संघाला विश्व विजेता बनवण्याचे स्वप्न अधूरे राहिल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना...\nविराट सेनेच्या 'दादागिरी'तील कमजोरीकडे बोट\nभारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुली याने विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या 'कमजोरी'वर अधिक भर देणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्याच्या घडीला विराटच्या...\n'अभिनंदन दादा.... देर है अंधेर नहीं\nभारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे. मात्र अधिकृतरित्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वीच...\nमी कसा काय विरोध करू शकतो\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या सचिवपदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय याची निवड झाल्याचे वृत्त सोमवारपासून देशभरात चर्चेत आहे. पण या घडामोडींबद्दल प्रतिक्रिया व्यक्त...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड निश्चित\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची एकमताने निवड निश्चित झाली आहे. त्याचवेळी मंडळाच्या सचिवपदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांची निवड...\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं ��ेला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-28-september-2019/", "date_download": "2019-10-23T13:04:47Z", "digest": "sha1:HSNAHESB4ZQ27C4CDIBJ4NIY6GR4JJ3Q", "length": 20971, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 28 September 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nजागतिक रेबीज दिन दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस रेबीज प्रतिबंधाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि या भयानक रोगाचा पराभव करण्याच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी साजरा केला जातो.\nजगातील डिजिटल स्पर्धात्मकतेच्या बाबतीत भारत चार स्थानांनी प्रगती करीत 44 व्या स्थानावर आहे. ज्ञानाच्या बाबतीत आणि भविष्यात डिजिटल तंत्रज्ञानाची अवलंब करण्याची आणि एक्सप्लोर करण्याची सज्जतेच्या बाबतीत देशाने सुधारणा केली आहे.\nडिजिटल सेवा आणि सल्लागार प्रमुख इन्फोसिसने ‘कार्बन न्यूट्रल नाऊ’ प्रकारात संयुक्त राष्ट्रांचा ग्लोबल क्लायमेट ॲक्शन अवॉर्ड जिंकला आहे.\nएचडीएफसी बँकेने डब्ल्यूपीपी-कांतार ब्रँडझ टॉप 75 सर्वात मूल्यवान भारतीय ब्रँड सलग सहाव्या वेळी रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठले. बीएफएसआय ब्रॅण्ड्सने यावर्षी पहिल्या दहा क्रमांकाच्या यादीत वर्चस्व गाजवले आहे.\nभारत आणि कझाकस्तान दरम्यान संयुक्त सैन्य सराव केझिंड -2019 पिथोरागड येथे 02-15 ऑक्टोबर 2019 दरम्यान आयोजित केला आहे.\nजम्मू-काश्मीरला खास दर्जा काढून टाकल्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावामुळे इस्लामाबादने आता दोन्ही देशांमधील टपाल मेल एक्सचेंज थांबविली आहे. भारतीय पक्षातील पंजाबमधील लोकांना नियमितपणे मासिके, प्रकाशने आणि पत्रेदेखील पाकिस्तानातून पोस्टमार्फत नियमितपणे मिळत असणारी पत्रे येणे बंद झाली आहेत.\nमहसूल वाढविण्यासाठी भारतीय रेल्वेने आपल्या मार्गांचे खासगीकरण करण्याची योजना केली आहे. यात 50 मूळ-गंतव्य मार्गांचा समावेश असू शकतो. रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेली सर्वोच्च संस्था आणि झोनल रेल्वेचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक खासगी ऑपरेटरमार्फत भारतीय रेल्वे गाड्यांची सक्ती करण्याच्या केंद्राच्या योजनेविषयी चर्चा करतील.\nतंत्रज्ञानाच्या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक करण्याची फेसबुकची योजना आहे. मायशो नावाच्या कंपनीत अल्पसंख्याक गुंतवणूकीची ही जागतिक पातळीवरील पहिली गुंतवणूक आहे. केरळ स्टार्टअप मिशन (केएसयूएम) द्वारा आयोजित आशियातील सर्वात मोठी मंडळींपैकी एक, अजित मोहन, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, इंडिया फेसबुक, हडल केरळ 2019 ची दुसरी आवृत्ती, इंडिया फेसबुकने जगात कुठेही प्रथम अल्पसंख्याक गुंतवणूकीची घोषणा केली. केले आहे.\nभारतीय नौदलातील सर्वात मोठी कोरडी गोदी 28 सप्टेंबर, 2019 रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. भारताचे एकमेव विमान वाहक आयएनएस विक्रमादित्य हे 44,500 टन वजनाचे व प्रथम स्वदेशी वाहक विक्रांत कोरड्या गोदीत दुरुस्ती व तपासणी सक्षम करण्यासाठी जहाज आणल्यानंतर पाण्याचा निचरा केला जातो.\nभारतीय वायुसेनेने (IAF) एअर मार्शल बी सुरेश यांची नवी दिल्ली येथे वेस्टर्न एअर कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.\nPrevious (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती\nNext (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भर���ी\n» भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक-टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2019/05/", "date_download": "2019-10-23T14:10:36Z", "digest": "sha1:VCSPHJ37N6IKVYF7OAMS7KBUNJSVULK5", "length": 49787, "nlines": 175, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: May 2019", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nसोमवार, २० मे, २०१९\nजनसंपर्क व्यावसायिकांनी नव्या बदलांना सामोरे जाण्यास सज्ज व्हावे: प्रा. अनन्य मेहता\nपीआरसीआय- कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर विभागातील जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या पहिल्या परिषदेमध्ये बीजभाषण करताना सिम्बायोसिस सेंटर ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे प्रमुख प्रा. अनन्य मेहता. व्यासपीठावर चॅप्टरचे उपाध्यक्ष सतीश ठोंबरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर, पीआरसीआय-वायसीसीचे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई व चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. आलोक जत्राटकर.\nपीआरसीआय- कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर विभागातील जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या पहिल्या परिषदेमध्ये प्रमुख बीजभाषक सिम्बायोसिस सेंटर ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनचे प्रमुख प्रा. अनन्य मेहता, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर, पीआरसीआय-वायसीस���चे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई यांच्यासह (डावीकडून) कोल्हापूर चॅप्टरचे सचिव रावसाहेब पुजारी, उपाध्यक्ष सतीश ठोंबरे, अध्यक्ष डॉ. आलोक जत्राटकर, सहसचिव रविराज गायकवाड आणि खजिनदार राजेश शिंदे.\nकोल्हापूर विभागातील जनसंपर्क व्यावसायिकांच्या पहिल्या परिषदेला मोठा प्रतिसाद\nकोल्हापूर, दि. १९ मे: जनसंपर्काचे क्षेत्र झपाट्याने बदलत असून त्याची गरज कधी नव्हे इतकी वाढली आहे. बदलत्या काळानुरुप या क्षेत्राने तंत्रज्ञानात्मक बदल स्वीकारले आहेतच. पण नजीकच्या काळातही अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिकांनी तयार राहावे, असे आवाहन पुण्याच्या सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनचे प्रमुख प्रा. अनन्य मेहता यांनी आज येथे केले.\nपब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय)च्या कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने कोल्हापूर विभागातील जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिकांची पहिली परिषद आज हॉटेल थ्री लिह्व्ज येथे आज झाली. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात ‘जनसंपर्क क्षेत्रातील बदलते प्रवाह’ या विषयावर बीजभाषण करताना प्रा. मेहता बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर होते, तर उद्घाटन म्हणून पीआरसीआय- यंग कम्युनिकेटर्स क्लबचे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई उपस्थित होते.\nप्रा. मेहता म्हणाले, गेल्या काही वर्षांत जनसंपर्क क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत. या बदलांशी जुळवून घेण्याचाही या क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आहे. पारंपरिक जनसंपर्क साधने ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान असा हा प्रवास आहे. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हे बदल स्वीकारण्याखेरीज गत्यंतर नाही. तथापि, कन्टेन्टचे महत्त्व मात्र अबाधित राहणार आहे. त्यामुळे उत्तम पद्धतीचा आशयगर्भ आणि अर्थपूर्ण कन्टेन्टची निर्मिती करणाऱ्या जनसंपर्क व्यावसायिकाचे महत्त्व कायम राहणार आहे.\nअध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर म्हणाले, जनसंपर्काच्या क्षेत्राकडून आता सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्यामुळे जनसंपर्क व्यावसायिकांना आता बहुआयामी आणि समाजाभिमुख भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ माहितीने परिपूर्ण असणाऱ्या समंजस जनसंपर्काची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे. जनसंपर्क अधिकारी हा त्यामुळे आता विश्वासार्ह माहितीचा स्रोत किंवा वितरक आहे. सौहार्दपूर्ण सुसंवादाच्या प्रस्थापनेमध्ये अशा जनसंपर्काची भूमिका अत्यंत मोलाची आहे.\nयावेळी अविनाश गवई यांनी पीआरसीआय आणि यंग कम्युनिकेटर्स क्लबच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पीआरसीआयच्या कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहसचिव रविराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष सतीश ठोंबरे यांनी आभार मानले.\nदुसऱ्या सत्रात ‘जनसंपर्क क्षेत्रातील बदलते प्रवाह’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. परिसंवादात शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे – पवार यांनी ‘जनसंपर्क क्षेत्राची वृद्धी, प्रगती व विकास’ या विषयावर, प्रा. राजेंद्र पारिजात यांनी ‘जनसंपर्क, जाहिरात आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी’ या विषयावर आणि राजेश शिंदे यांनी ‘तंत्रज्ञानात्मक बदलांचा जनसंपर्क क्षेत्रावर प्रभाव’ या विषयावर मांडणी केली. तत्पूर्वी, कालिदास पाटील यांनी ‘जनसंपर्क आणि व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर प्रबोधन केले. या परिषदेला जनसंपर्क व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १२:५० म.पू. 1 टिप्पणी:\nशुक्रवार, १७ मे, २०१९\nसत्यशोधक शामराव देसाईंनी बंद केलेल्या लक्ष्मीच्या जत्रा पुन्हा सुरू का होताहेत\nकोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे.\n(सन्मित्र श्री. सचिन परब यांच्याशी चर्चा करत असताना अलिकडल्या काळातल्या एका लक्ष्मीच्या यात्रेच्या संदर्भानं 'राष्ट्रवीर'कार गुरूवर्य शामराव देसाई यांनी केलेल्या कार्याबद्दल चर्चा झाली. शेतकऱ्यांना नागविणाऱ्या या यात्रांमागील अर्थकारणाबाबत गुरुवर्यांनी केलेल्या प्रबोधन पर्वाबाबत मी 'कोलाज' (kolaj.in) साठी लिहावं, असा त्यांनी आग्रह धरला आणि त्यातून साकारलेला हा लेख त्यांनी प्रकाशितही केला. माझ्या ब्लॉगवाचकांसाठी हा लेख साभार पुनर्प्रकाशित करीत आहे. - आलोक जत्राटकर)\n'राष्ट्रवीर'कार गुरूवर्य शामराव देसाई\nडिस्क्लेमर: ज्या कोणाला लक्ष्मीच्या यात्रा, जत्रा करायाच्या आहेत, त्यांनी खुशाल कराव्यात. मला मात्र कुणी कृपया बोलावू नये. बोलावूनही आलो नाही, तर आपल्या भावना, अस्मिता आणि तत्सम गोष्टी उगाच दुखावून घेऊ नयेत, ही विनंती.\nकोणत्याही जाहिरातीच्या अगर लेखाच्या खाली अगदी न वाचता येण्यासारख्या टाइपात डिस्क्लेमर छापण्याची अर्थात जबाबदारी झटकण्याची प्रथा आहे. मी मात्र या ठिकाणी माझ्या विधानाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून अगदी बोल्ड टाइपात ठळकपणे लिहिण्याचं धाडस करतोय. कारण गुरूवर्य शामराव देसाई यांच्या विचारांचा आणि कार्याचा मी अभ्यासक आहे. त्यांनी केलेल्या कामाचा प्रशंसक आहे आणि त्यांचं काम माहिती आहे म्हणूनच त्या कामाला हरताळ फासण्याचं काम किमान माझ्या हातून होणार नाही, या भावनेतूनच मी कोणत्याही गावच्या लक्ष्मीच्या जत्रा-यात्रांना न जाण्याचा निर्णय घेतलाय.\nपंचवीस वर्षांनी यात्रा सुरू\nअलीकडेच एका गावात लक्ष्मीची यात्रा झाली. २५ वर्षांनंतर यात्रा होत असल्याने यात्रेचा जल्लोष काही औरच असणं स्वाभाविक होतं. यात्रेच्या निमित्ताने शिकलेल्या शहाण्यासुरत्या लोकांनीही तशा प्रकारच्या पत्रिका वगैरे काढून मोठाच जल्लोष केला. मलाही काही मित्रमंडळींनी निमंत्रणं दिली. मात्र या संपूर्ण कालखंडात मला राहून राहून गुरूवर्य शामराव देसाईंची तीव्रतेनं आठवण येत राहिली.\n२५ वर्षांनी, ५० वर्षांनी, साठ-सत्तर वर्षांनी या यात्रा पुनरुज्जीवित केल्या जाताहेत. हे पाहून गुरूवर्यांच्या सत्यशोधकी आत्म्याला किती यातना होत असतील, असाही विचार मनात येत राहिला.\nकोण हे शामराव देसाई\nछत्रपती शाहू महाराजांच्या बहुजन समाजात जागृतीसाठीच्या कार्याचा प्रभाव बेळगावमथल्या नवशिक्षित तरुणांवरही पडला. विशेषतः बहुजन समाजाच्या मनावरील, जीवनावरील पुरोहितशाहीचा पगडा दूर करण्यासाठी सत्यशोधक, वैज्ञानिक विचारांची गरज आहे आणि त्यासाठी प्रबोधनाचं कार्य करावं, अशी प्���ेरणा या तरुणांच्या मनी जागली. आणि एक दिवस शाहू महाराजांना भेटण्यासाठी हे तरुण कोल्हापूरला पोचले.\nयामधे शामराव भोसले, भुजंगराव दळवी, रावसाहेब बिरजे, काकतीकर वकील, शामराव देसाई आदींचा समावेश होता. या तरुणांनी समाजात जागृती करण्यासाठी वृत्तपत्र काढण्याची परवानगी महाराजांकडे मागितली. महाराजांनी त्यांच्या संकल्पाचं तोंडभरून कौतुक तर केलंच, शिवाय त्यांना भरघोस मदतही केली. या मदतीतूनच बेळगावमधे या मंडळींनी शिवछत्रपती प्रिंटींग प्रेसची सुरवात केली. आणि ९ मे १९२१ ला शिवजयंतीच्या दिवशी राष्ट्रवीर नावाने न्यूजपेपर सुरू केला.\nसुरवातीची काही वर्ष शामराव भोसले संपादक होते. पण पुढे राजाराम महाराजांनी त्यांना कोल्हापूर संस्थानात असिस्टंट जज म्हणून बोलावलं. त्यामुळे त्यांच्या जागेवर चिकोडीचे कृष्णाजीराव घाटगे संपादक झाले. त्याचवेळी भुजंगराव दळवींच्या सांगण्यावरुन शामराव देसाई नोव्हेंबर १९२५ मधे कुरुंदवाड संस्थानातली शिक्षकाची नोकरी सोडून राष्ट्रवीरचे सहसंपादक म्हणून रुजू झाले.\nध्येयनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ अशा शामराव देसाईंनी राष्ट्रवीरची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली. हे पाहून १९२९ मधे त्यांच्याकडे संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राष्ट्रवीरकार देसाई यांचं यंदा सव्वाशेवं जन्मवर्ष आहे. ४ मे १८९५ मधे जन्मलेल्या देसाईंचं ४ डिसेंबर १९७१ ला निधन झालं.\nअंधश्रद्धांविरोधात झगडणारा सत्यशोधकी संपादक\nगुरूवर्य देसाईंनी केवळ खोलीत बसून संपादक पदाची धुरा सांभाळली नाही. तर बेळगाव, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, सांगली, गारगोटी, अथणी, चिकोडी, रायबाग आदी परिसरात झंझावातासारखं प्रबोधनाचं कार्य केलं. त्यांच्या प्रबोधनाचा रोख हा समाजातल्या अंधश्रद्धांच्या विरोधात होता. ज्या प्रथापरंपरा गोरगरीब शेतकरी समाजाला आणखी गरीब करण्यालाच सहाय्यभूत होतात, अशा प्रत्येक गोष्टीला त्यांनी विरोध केला.\nया परिसरात सत्यशोधक समाजाच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचंड गतीने फैलाव करण्यात त्यांनी प्रचंड मोठी कामगिरी बजावली. निष्ठा, जिद्द, चिकाटी, जनहिताची तळमळ, निरपेक्ष सेवावृत्ती, अन्यायाविरुद्ध मनस्वी चीड या गुणांच्या जोरावर गुरूवर्य देसाईंनी ३० वर्ष राष्ट्रवीर चालवला.\nगुरुवर्यांनी सातत्याने समाज प्रबोधनाचा खटाटोपच मांडला होता. या चळवळीत त्यांना शाहीर बहिर्जी शिरोळकर, कीर्तनकार गोविंदराव मेलगे या सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभली. गुरूवर्यांच्या कोणत्याही सभेची सुरवात शिरोळकरांच्या पोवाड्याने होत. शिवाजी महाराजांचा पोवाडा, दारुबंदीवरचा पोवाडा, लक्ष्मची जत्रा करण्याविरुद्ध लोकांना प्रवृत्त करण्यासाछी लक्ष्मीचा पोवाडा, असे बरेच पोवाडे ते सादर करत. त्यानंतर गुरुवर्यांचे भाषण होई.\nजत्रा म्हणजे लुच्च्यांचा बाजार\nआपल्या भाषणात ते लोकांना प्रभावीपणे समजावून सांगत, ‘आज तुम्ही ज्या जमिनी कूळ म्हणून कसता, त्या एकेकाळी तुमच्या मालकीच्या होत्या. परंतु जत्रा यात्रा करण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी पैसा जवळ नसताना सावकाराकडून कर्ज काढून प्रचंड खर्च केला. कर्ज आणि त्यांचं व्याज मुदतीत फेडता न आल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला आणि सावकाराने जमिनी हडप केल्या. काही ठिकाणी शंभर रुपये कर्ज काढलं, त्यावर सावकाराने हळूच एक शून्य वाढवला. शेतकरी मुळात अंगठेबहाद्दर, त्यात हा शून्याचा घोटाळा. वर तीस ते चाळीस टक्के व्याज. केवळ अडाणीपणाचा फायदा घेऊन सावकाराने शेतकऱ्यांना नागवलं. त्यामुळे शिका, जत्रा यात्रा बंद करा. सण साधेपणाने करा. बकरे, कोंबडे मारु नका. दारू पिऊ नका. दारु तुमचा संसार उद्ध्वस्त करते.’\nजगदंबेची यात्रा या स्फुटलेखात त्यांचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा अतिशय जळजळीत शब्दांत व्यक्त होतो. ते म्हणतात, ‘देवधर्म सब झूट है, असे कुळंब्याने एकदमच मानावे, असा आमचा हट्ट नाही. परंतु देवधर्माच्या भलत्याच कल्पनेला बळी पडून आपल्या कृतीने आपण दरिद्री बनू नये. आणखी देवाधर्माकरिता पैसा मोडावा आणि वेळ खर्चावा लागत नाही, अशी माझी समजूत आहे. देव असेल तर तो सगळीकडे भरून असला पाहिजे. तो हिंदूकरिता काशीत आणि मुसलमानांकरिता मक्केत दडून बसलेला नसावा.’\nते पुढं लिहितात, ‘आमचे खरे साधुसंत सांगतात की प्रत्येकाच्या अंतःकरणात देव आहे. प्रत्येक माणूस ईश्वराचे लेकरू आहे. आणि हेच समजू उमजू लागले तर तोच धर्म होय. मग असे जर आहे तर, जत्रेच्या धर्मापायी गरिबीच्या खंदकात कुणबी का उतरला जत्रेत एका भागात अज्ञानाचा खंदक वाढत असतो, तर तेथेच लुच्चागिरीचा डोंगर उठत असतो. अशा स्थितीत जत्रा म्हणजे लुच्च्यांचा बाजार ही गोष्ट कोळ्या, कुणब्यांना कळावयास नको काय\nलक्ष्मीची जत्रा आणि शेतकऱ्याची द��ना\n‘मालकीच्या जमिनीची फाळापट्टी ज्याची वर्षा आठ-दहा रुपयेही नाही, त्याने जगदंबेच्या जत्रेकरिता वीस पंचवीस रुपये हकनाक उधळण्यास बेफामपणे तयार व्हावे, हे देशाचेच कमनशीब नव्हे काय म्हणून आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेण्याची कोळ्या-कुणब्यांना लागलेली खोड त्यांच्यापासून सुटावी, या करिता परोपकारी लोकांनी आणि पुढाऱ्यांनी प्रयत्न करावा, एवढीच माझी हात जोडून विनंती आहे,’ असं ते म्हणतात.\nअशाच प्रकारे सांगलीच्या माविनकट्टी इथल्या लक्ष्मीच्या यात्रेच्या अनुषंगाने प्रबोधन करताना गुरुवर्य देसाई ‘लक्ष्मीची जत्रा’ या स्फुटलेखात जत्रा आणि शेतकऱ्याचा दैन्याचा फेरा या कशा परस्परपूरक बाबी आहेत, ते स्पष्ट करतात.\nते म्हणतात, ‘एकशे दहा घरांच्या गावावर चाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे. ते कमी व्हावे, म्हणून हे गाव जर जत्रा करीत असेल तर ते कर्ज होईपर्यंत गाव गप्प कसे बसले, असा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्याजवळ पैसा नसतो. त्यात यंदा दाणे, गूळ, कापूस हे जिन्नस भलतेच सवंग झाले आहेत. यामुळे माविनकट्टीच्या शेतकऱ्यांना लक्ष्मीच्या जत्रेत पट्टी देण्याकरिता रिण काढावे लागले असेल, ते निदान चार-पाच हजार तरी असेल. म्हणजे चाळीस हजारांच्या कर्जात आणखी पाच हजारांची भर. म्हणजे एकंदर कर्ज झाले ४५ हजार. या कर्जाला वर्षाला बारा टक्के व्याज म्हठले तरी व्याजच झाले ५४०० रुपये. गावाचा फाळा अदमासे दोन हजार रुपये. म्हणजे यंदा भागवायची रक्कम झाली. ७५०० रुपये. फाळ्याच्या जमिनीत उत्पन्न चौपट होते, असे गृहित धरले तरी, ते उत्पन्नही बरोब्बर ७५०० रुपयेच होते. म्हणजे यंदाची कमाई व्याज आणि फाळ्यातच गडप होणार. म्हणजे शेतकरी लक्ष्मी बसवित नाही, तर लक्ष्मी घालवितोच अशा जत्रांतून. याचा अर्थच असा की दौलत वाढविण्यासाठी लक्ष्मीच्या यात्रा करावयाच्या हे साफ चुकीचे आणि शेतकऱ्याच्या मुळावर येणारे आहे.’\nसत्यशोधक पुरोहित तयार केले\nअशा प्रकारे गुरुवर्य देसाई महात्मा फुल्यांचं कार्य अत्यंत प्रभावीपणे पुढे नेत होते. बहुजन समाज अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त व्हावा, यासाठी त्यांनी अत्यंत झपाटल्यासारखं काम केलं. लग्नविधीपासून श्राद्धापर्यंत विविध विधीकार्यातल्या भटभिक्षुकांच्या मक्तेदारीचं उच्चाटन करण्याचा चंग शाहू महाराजांच्या प्रेरणे���े अनेक सत्यशोधक कार्यकर्त्यांनी बांधला होता. या चळवळीचा सर्वाधिक प्रसार कोल्हापूरच्या दक्षिणेला बेळगाव, आजरा, चंदगड भागात कुणी केला असेल, तर तो गुरुवर्यांनीच. १९१७ पासून गुरुवर्यांनी बहुजन समाजातल्या शेकडो लग्नांत स्वतः पौरोहित्य केलं.\nलग्नाच्या मोसमात एकटे कुठे पुरे पडणार म्हणून सत्यशोधक पुरोहित तयार केले. दलितांच्या वस्त्यांत जाऊन त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होताना त्यांच्या माणुसकीच्या हक्कांची जाणीव ते त्यांच्या मनात पेरत. स्त्रीत्वाचा अवमान करणाऱ्या देवदासी प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. खेडोपाड्यांत शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी १९४१मधे बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समितीची स्थापना केली. या शिक्षणाच्या लोकचळवळीतून अल्पावधीतच बेळगाव, खानापूर, चंदगड, हुक्केरी, चिकोडी, अथणी आणि रायबाग या तालुक्यांत संस्थेच्या २८९ प्राथमिक शाळा, २५ रात्रशाळा आणि २ हायस्कूल्स स्थापन झाली.\nगुरुवर्यांच्या या कृतीशील प्रबोधनाचा त्या काळात समाजावर निश्चित परिणाम होत होता. त्यामुळे या परिसरात साध्या सत्यशोधक पद्धतीने लग्नं साजरी होत. खर्चाला फाटा देत सामूहिक लग्नसोहळे सुरू झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणाऱ्या देवदेवतांच्या विशेषतः लक्ष्मीच्या यात्रा बंद झाल्या. लक्ष्मीची यात्रा केली नाही, तर ती कोपेल, ही भीती लोकांच्या मनातून दूर झाली. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागलं. लग्नातील डामडौल कमी झाला. परिणामी कर्जबाजारीपणा कमी झाला.\nया पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीचं अवलोकन केलं असता विदारक चित्र नजरेसमोर येतं. गुरूवर्यांनी दाखवलेल्या वाटेने समाज चालला होता. तो तसाच पुढे चालत राहिला, तर एक आधुनिक वैज्ञानिक समाज म्हणून त्याची जडणघडण होईल, अशी रास्त अपेक्षा त्यांनी बाळगली असणार. आणि ते स्वाभाविक होतं. परंतु गुरूवर्यांच्या माघारी त्यांनी निर्माण केलेलं हे सुंदर चित्र दिवसेंदिवस धूसर होतं गेलं.\nजत्रांमागे बाजाराचा, अर्थकारणाचा रेटा\nप्रबोधनाची चळवळ मंदावत गेली. गुरुवर्यांचं प्रबोधन इतिहासजमा झालं. गावागावांतून पुन्हा लक्ष्मी जागी होऊ लागली. खरं तर जागी केली जाऊ लागली. परंपरेप्रमाणे ती दर पाच दहा वर्षांनी येऊ लागली. तिच्यासमोर हजारो निष्पाप बकऱ्या, कोंबड्यांचा बळी जाऊ लागला, ज���वणावळी उठू लागल्या, आहेरावर लाखो रुपये खर्च केले जाऊ लागले.\nज्यांची ऐपत नाही, अशांवरही हा सामाजिक, धार्मिक दबाव लाजेकाजेने वाढून पुन्हा रिण काढून सण साजरा करण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. शिकले. सवरलेले लोकही हाती खेळता पैसा असल्याने त्या निमित्ताने लोक घरी येऊन जेवून जातात, असं निमित्त सांगू लागलेत. या साऱ्या जत्रांमागे बाजाराचा, अर्थकारणाचा मोठा रेटा आहे. २०१५ मधे या परिसरातल्या एका गावात लक्ष्मीच्या यात्रेवरचा खर्च हा शंभर कोटी रुपयांच्या घरात गेल्याचा अंदाज आहे.\nया पार्श्वभूमीवर गुरुवर्य देसाईंचं कार्य मला माहिती असल्याने किमान मी तरी त्यांच्या कृतज्ञतेपोटी अशा कोणत्याही लक्ष्मीच्या यात्रेला जाणं म्हणजे गुरुवर्यांच्या विचार आणि कार्याशी प्रतारणाच नव्हे काय आणि म्हणून मी माझ्यापुरतं तरी असं ठरवलंय की, अशा कोणत्याही जत्रा, यात्रेला जाणार नाही. गुरुवर्यांसारखं डोंगराइतकं महान कार्य माझ्या हातून होईल की नाही, याची साशंकता असली तरी त्यांच्या कार्याशी प्रतारणा मात्र होऊ न देण्याची दक्षता मी निश्चितच घेऊ शकतो.\nआणि म्हणूनच माझ्या डिस्क्लेमरची जत्रा-यात्रा साजरेकरूंनी नोंद घ्यावी, अशी अपेक्षा आहे. नोंद नाही घेतली तरी काही फरक पडणार नाही. कारण तो तुमच्या कोणाहीपेक्षा माझ्या स्वतःला लागू करवून घेणंच मला अधिक महत्त्वाचं वाटतं.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ४:४० म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… म��त्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nजनसंपर्क व्यावसायिकांनी नव्या बदलांना सामोरे जाण्य...\nसत्यशोधक शामराव देसाईंनी बंद केलेल्या लक्ष्मीच्या ...\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे प��र्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-guru-is-the-guru/", "date_download": "2019-10-23T13:30:43Z", "digest": "sha1:HYXINDZHEW5PXIKIWLKSDKEOYFOWDN2P", "length": 14472, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कलंदर: गुरू तो गुरूच | Dainik Prabhat", "raw_content": "\nकलंदर: गुरू तो गुरूच\nपरवाच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो असता एकूणच शिक्षण विषयावर चर्चा झाली. मग मीही त्यांना म्हणालो, एकूण शिक्षण पद्धतीचा दर्जा घसरला आहे. त्यावर प्राध्यापक म्हणाले, बरोबर आहे. अगदी शिक्षकांचाही आपण म्हणता त्याप्रमाणे दर्जा घसरला असे म्हटले तर त्याच्या किती तरी पट विद्यार्थ्यांचाही दर्जा घसरला आहे. मी त्यांना पूर्वीच्या शिक्षकांविषयी बोलत असताना सांगत होतो की, पूर्वीच्या शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असे. म्हणजे त्याच्या घरी कोण कोण आहेत. त्याचे वडील काय करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे याची सर्व माहिती असे. पूर्वीचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शंकेचे त्याच वेळी उत्तर देत. तास संपल्यावर सांगतो वा उद्या सांगतो असा प्रकार तेव्हा नव्हता.\nप्राध्यापकांनी मग दीर्घ श्‍वास घेतला व मला म्हणाले, तुम्ही म्हणता त्यात थोडे तथ्य आहे; पण आजच्या विद्यार्थ्यांना तरी दर्जा काय आहे पण तुम्हाला मी एक सांगतो की गुरू तो शेवटी गुरूच मग काळ कोणताही असो. मी तुम्हाला अलीकडच्या काळातील किस्सा सांगतो. एक विद्यार्थी 9वी झाल्यावर शाळा सोडून जातो. पुढे काही शिकत नाही. त्याला नोकरी मिळत नाही. मग त्याला कोणी तरी शिकवले की शाळेने तुला काही शिकवले नाही म्हणून तू असा आहेस. जा शाळेतून तुझी फी परत मागून घे. त्याप्रमाणे शाळेमध्ये तो जातो व मुख्याध्यापकांना सांगतो की, मला तुम्ही जगण्यालायक बनवले नाही. माझी फी परत करा. ते समजावतात, पण तो ऐकत नाही. शेवटी ते म्हणतात, ठीक आहे उद्या ये. तुला मी तीन प्रश्‍न विचारीन ते सर्व येतीलच कारण आम्ही तुला शिकवले आहे. पण एक जरी प्रश्‍न बरोबर आला तर तुला फी परत मिळणार नाही.\nदुसऱ्या दिवशी विद्यार्थी येतो व मुख्याध्यापकांसह दोन कार्यकारी मंडळातील सदस्यही येतात. पहिला प्रश्‍न विचारतात की, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो समोरून उत्तर येते, एक हजार पाचशे किलो. दुसरा प्रश्‍न विचारतात, मी दोन डझन आंबे घेतले त्यातील तीन खराब निघाले तर चांगले किती समोरून उत्तर येते, एक हजार पाचशे किलो. दुसरा प्रश्‍न विचारतात, मी दोन डझन आंबे घेतले त्यातील तीन खराब निघाले तर चांगले किती क्षणात समोरून उत्तर येते, 45 सेंमी. मुख्याध्यापकांनी डोक्‍याला हात लावला व सदस्यांना म्हणाले की, याला पैसे परत करावे लागतील. मग त्याला विचारतात की शाळा तुझे किती देणे लागते क्षणात समोरून उत्तर येते, 45 सेंमी. मुख्याध्यापकांनी डोक्‍याला हात लावला व सदस्यांना म्हणाले की, याला पैसे परत करावे लागतील. मग त्याला विचारतात की शाळा तुझे किती देणे लागते तो विद्यार्थी कागद काढतो त्यावर पूर्ण पहिली ते नववीपर्यंतच्या फी, पुस्तके, वह्या, स्टेशनरी यांचा सगळ्याचा हिशेब केलेला असतो. चाळीस हजार पन्नास रुपये व पन्नास पैसे एवढा तो असतो. तो कागद मुख्याध्यापकांना देतो व तो म्हणतो की, वरचे पन्नास रुपये व पन्नास पैसे सोडा. चाळीस हजार रुपये परत करा. हे ऐकताच मुख्याध्यापक म्हणतात, आता उठ आणि चालू लाग. कारण हाच माझा तिसरा प्रश्‍न होता की शाळा तुझे किती देणे लागते व ते तू अगदी बरोबर उत्तर दिले आहेस. वर पन्नास रुपये व पन्नास पैसे सूट देऊन व्यवहार कसा करावा याचीही समज तुला आहे. आता येथून निघ व अधिक मेहनत कर तीच तुझ्या कामी येईल. मग प्राध्यापक मला म्हणाले, काळ कोणताही असो शेवटी गुरू तो गुरूच.\nजीवनगाणे: छंद लावून घ्या\nचर्चेत: मतदानात जीव रमत नाही\nअर्थकारण: सरकारी विश्वास की खासगी कार्यक्षमता \nएक्‍झिट पोलने उडवलेली धमाल\nकलंदर: बदल आत्मसात होतोय\nदिल्लीवार्ता: वरिष्ठ नेत्यांचे योगदान महत्त्वाचेच\nलक्षवेधी: मतदार राजाचा कौल कोणाला\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघड��ळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nक्‍लिक करण्याआधी करू थोडा विचार\nमहिलांनी सुुरू केले निर्मिती कांस्यथाळी यंत्र सेंटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=field_site_section_tags%3A50&search_api_views_fulltext=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-10-23T13:55:48Z", "digest": "sha1:2HJNIH7M7QCOW6SK77OMULK367HHWZII", "length": 7863, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove संपादकिय filter संपादकिय\n(-) Remove चंद्रपूर filter चंद्रपूर\nअलिबाग (1) Apply अलिबाग filter\nकर्जमाफी (1) Apply कर्जमाफी filter\nढिंग टांग (1) Apply ढिंग टांग filter\nफेसबुक (1) Apply फेसबुक filter\nब्रिटिश नंदी (1) Apply ब्रिटिश नंदी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसंघर्षयात्रा - एक बसप्रवास (ढिंग टांग)\nआम्हाला बस लागते. इथे लागते म्हणजे गरज पडत्ये, असे नव्हे. बोट लागावी, तशी लागत्ये. अगदी अलिबागेस जावयाचे म्हटले, तरी आम्ही आलेपाकाच्या वड्या लेंग्याच्या खिश्‍यात चवडी चवडीने ठेवतो; पण महाराष्ट्रातील रंजल्या गांजल्या शेतकऱ्यांसाठी असा बसप्रवास करणे आम्हाला भागच होते. नतद्रष्ट सरकारने शंभर भूलथापा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2019-10-23T12:58:10Z", "digest": "sha1:YIHULD4ZGXY4VYXZK3GYTX3W2RYFEUBI", "length": 11362, "nlines": 232, "source_domain": "irablogging.com", "title": "प्रेम \"बहिण भावाचं\"..! - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nबहीणभाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोत असतात.\nआपलीबहीण सुखात राहावी अशी‍ प्रत्येक\nभावाची मनोकामनाअसते. बहीण लहान असली तर भाऊ\nवडिलांचीच भूमिका पार पाडत असतो. लहान पणी तिला\nखेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत . दादाची ती लाडकी छकुलीचअसते. आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वान व्हावे अशीच दादाची इच्छा असते.\nअशीच राजुल होती. सगळ्या बहीन भावांमध्ये लहान…म्हणून सगळ्यांचीच “लाडोबा”. एका खटल्याचा घरात वाढलेली ती. सख्ख- चुलत अस काही नव्हतंच तिचा घरात. अगदी हसत खेळत वातावरण होत तिचा घरी. तिचा कोणी विचारलं तिला किती बहीण भाऊ तर अगदी अभिमानाने ती सांगायची ” आम्ही ६बहिणी, ६ भाऊ..” आणि हे सांगायला तिला कधीच वावगे वाटले नाही. कधी नवीन ड्रेस हवा, कधी पर्स हवी किंव्वा आणखी काही अगदी हक्काने दादा जवळ हट्ट पुरवायची . आणि तिचे दादा सुद्धा अगदी प्रेमाने तिचे लाड पुरवत.\nत्या दिवशी “रक्षाबंधनाचा” दिवस . नेहमी प्रमाणे घरात वर्दळ सुरु होती. पण अचानक पोट दुखत असल्याने राजुल एका खोलीत रडत बसली होती. आई ला तिने अनेक आवाज देऊनही तिचा आई पर्यंत ते गेलेच नाही. जेवायला बसायचं म्हणून तिचा दादांची लाडोबा दिसतं नाही म्हणून आवाज देणं सुरु होतं. आज सगळे बहीण भाऊ एकाच\nताटात जेवायला बसणार होते. शेवटी मोठ्या दादानेच विचारले..\n” राजुल कुठे आहे. अजून दिसली नाही”. तिचा आई ने म्हंटले “अरे असेल इथेच बघ आवाज देऊन”.पण एकाही आवाजाला प्रतिउत्तर नाही मिळाल्याने तिचा शोधाशोध सूरु झाला. एका खोलीत रडत होती चिमुकली. राजुलचा रडका चेहरा बघून तिचा दादा आई वरचं रागावला जरा. “अहो काकू, कधीची आवाज देते आहे ती. तुम्ही लक्ष का नाही देत तिचा कडे. ती हातातली कामे बाजूला ठेवा . होतील ती नंतरही. पहिले तिला बघा. ती जास्त महत्वाची आहे “…\nप्रसंग छोटासा होता पण तिचा दादा डोळ्यांतलं तिचा बद्दलच प्रेम तिल�� आजही अगदी special feel करवत…\nस्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तीच्या\nभूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृदयात कायमच जपून ठेवत असते….\nसहवास तुझा ( एक प्रेमकथा )\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nबाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी ...\nज्वारीची भाकरी… आणि तिचे महत्व ...\nप्रेरणादायी माय… एकाकी लढणारी आई ...\n#विश्वासातील प्रेम भाग 2 ...\nती सध्या काय करत असेल \nविघ्नहर्ता आणि विटाळ अंधश्रद्धा ...\nतिच्या सौंदर्याचे कोड.. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/cricket-team-india-new-coach-can-be-ravi-shastri-mike-hesson-shehwag-gary-kirsten/", "date_download": "2019-10-23T12:25:17Z", "digest": "sha1:W6IX5SFPDFWI5FHL4U7RZZSW6TFVMVO3", "length": 16815, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "सेहवाग, गॅरी क्रिर्स्टन आणि रवी शास्त्री यांना पिछाडीवर टाकून 'हा' खेळाडू बनणार टीम इंडियाचा 'कोच' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nसेहवाग, गॅरी क्रिर्स्टन आणि रवी शास्त्री यांना पिछाडीवर टाकून ‘हा’ खेळाडू बनणार टीम इंडियाचा ‘कोच’\nसेहवाग, गॅरी क्रिर्स्टन आणि रवी शास्त्री यांना पिछाडीवर टाकून ‘हा’ खेळाडू बनणार टीम इंडियाचा ‘कोच’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने कठोर पाऊले उचलत भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टाफ बदलन्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रशिक्षक स्फाटमधील वेगवेगळ्या पदांवरील भरतीसाठी अर्ज मागवले होते. याची शेवटची तारिख ३० जुलै होती. त्यानंतर रवी शास्त्री हेच पुन्हा कोच होऊ शकतात. असं म्हटलं जात आहे. मात्र या शर्यतीत ग्रेग चॅपल आणि गॅरी क्रिर्स्टन हेही आहेत. तसंच आता एका उत्तम प्रशिक्षकाने अर्ज केला आहे. ज्यावर बीसीसीआयकडून विचार केला जाऊ शकतो.\nहा कोच म्हणजे न्यूझीलंडचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक माईक हेसन आहेत. त्यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. हेसन यांनी न्यूझीलंड संघाला मागील सहा वर्षांपासून प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्याच प्रशिक्षणांतर्गत न्यूझीलंडचा संघ २०१५ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरित पोहचला होता. मात्र तेव्हा त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. मागच्या वर्षी माईक यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.\nत्यानंतर माईक यांनी आयपीएलमधील किंग्स इलेवन पंजाब संघाला प्रशिक्षण दिले होते. तेव्हा त्यांनी भारतात बराच वेळ घालवला होता. तसंच हेसन यांना स्वतःला भारतासारख्या संघाला प्रशिक्षण देण्याची इच्छा आहे. मात्र हेसन यांची निवड करताना बीसीसीआयला नियमांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. नियमानुसार दोन संघांना प्रशिक्षण देणार असतील तर त्यांची निवड होऊ शकत नाही. सध्या ते पंजाबच्या संघाच्या प्रशिक्षकाचे पद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे यावर विचार करावा लागणार आहे.\nदरम्यान, भारतीय संघाच्या कोच बनण्याच्या शर्यतीत महेला जयवर्धने, टॉम मूडी, वीरेंद्र सेहवाग आणि रवी शास्त्री यांचा समावेश आहे. यातील कोणाची निवड केली जाऊ शकते. त्यामुळे माजी कर्णधार कपिल देव यांची निवड समिती कोणाला निवडते हे पाहणे महत्त्वाचे आहे.\nरोगप्रतिकारकशक्ती झटपट वाढवतील ‘हे’ १० साधेसोपे उपाय, जाणून घ्या\nएखाद्या स्त्रिला होणाऱ्या ‘या’ सामान्य समस्यांना आजार समजू नका\nतंदुरुस्त राहण्यासाठी आहारात करा ‘या’ पाच ‘सुपरफूड’चा समावेश\nमहिलांकडून होऊ शकतात ‘या’ ९ प्रणय मिस्टेक्स, यामुळे वाढू शकतो दुरावा\n‘या’ ३ पद्धतीने ७ दिवसात कमी होऊ शकतो फॅट, जाणून घ्या कोणती पद्धत\nनाभीच्या इन्फेक्शनची समस्या दूर करतील ‘हे’ ७ घरगुती उपाय\n येथील मुलींशी लग्न केल्यानंतर मिळतात ३ लाख रुपये\n‘त्या’ प्रकरणी तहसिलदार रूपा चित्रक तडकाफडकी निलंबीत\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nMS धोनीच्या निवृत्तीवर सौरव गांगुली म्हणाला – ‘चॅम्पियन संपत नसतात,…\nपॅरालम्पिक चॅम्पियननं जिंकलं होतं जग, आता इच्छा मरणानं केला आयुष्याचा END\n 15 मीटरची भिंत 6.995 सेकंदात चढत केले सर्व…\n13 वर्षात 9 हजारांपेक्षा अधिक ‘रन’, सुमारे 300 ‘विकेट’ पण MS…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार…\nMS धोनीच्या निवृत्तीवर सौरव गांगुली म्हणाला –…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगुळुंचे येथील ��रांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nअभिनेत्री ‘किम शर्मा’नं मध्यरात्री शेअर केला…\nआईचा खून करून आत्महत्या करणार्‍या ‘प्रोफेसर’बद्दल…\nपोलिस दंड करतील म्हणून ‘या’ व्यक्तीनं केलं असं काही की…\nमुंबई-पुण्यात पावसाचा आणखी 2 दिवस ‘मुक्काम’ \n‘भारत-पाक’ सैन्यातील गोळीबारात नगरचे जवान सुनील वाल्टे शहिद \n करोडपती बनायचंय मग ‘नो-टेन्शन’, फक्त ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या\nपॅरालम्पिक चॅम्पियननं जिंकलं होतं जग, आता इच्छा मरणानं केला आयुष्याचा END\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/netflix", "date_download": "2019-10-23T13:15:27Z", "digest": "sha1:DAU2JTNIUPIV4V6YIXXCCGM3WB2IPE4M", "length": 19420, "nlines": 185, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Netflix Latest news in Marathi, Netflix संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nनेटफ्लिक्सवरून हिंदूंची आणि भारताची बदनामी, शिवसेना पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार\nनेटफ्लिक्स आपल्या ऍपच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांतून हिंदूंची आणि भारताची बदनामी करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे सदस्य रमेश सोळंकी यांनी...\nअमृताला या विशेष कारणासाठी दीपिकासोबत करायचंय काम\nमराठीबरोबरच हिंदीत आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता सुभाष नुकतीच सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसली. सेक्रेड गेम्स २ मध्ये अमृतानं रॉ एजेंट कुसुम देवी यादवची भूमिका साकारली....\n'नेटफ्लिक्स'च्या सुपरहिरो चित्रपटात प्रियांकाची वर्णी\nप्रियांका चोप्रा ही लवकरच नेटफ्लिक्सच्या सुपरहिरो पटात दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव 'वी कॅन बी हिरोज्' असं असणार आहे. या चित्रपटाची कथा रॉबर्ट रोड्रीगूझ यांनी लिहिली आहे. चित्रपटाचं...\n‘सेक्रेड गेम्स २’ ऑनलाइन लीक\n'नेटफ्लिक्स'च्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ‘सेक्रेड गेम्स २’ ला पायरसीचा फटका बसला आहे. प्रेक्षक गेल्या वर्षभरापासून या वेबसीरिजची प्रतिक्षा करत होते. अखेर नेटफ्लिक्सनं...\nअशी मिळाली अमृताला 'Sacred Games 2' मध्ये भूमिका\n'नेटफ्लिक्स'ची बहुचर्चित आणि तितकीच वादग्रस्त वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स २’ नुकतीच प्रदर्शित झाली. या वेबसीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्येही अनेक मराठी चेहरे पाहायला मिळाले त्यातला एक...\nअमेय म्हणतो हा नशिबान खेळलेला 'Sacred Games'\n'नेटफ्लिक्स'ची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी ‘सेक्रेड गेम्स २’ ही वेबसीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आली. २०१८ मध्ये या वेबसीरिजचा पहिला सिझन प्रदर्शित झाला होता. एका...\nनेटफ्लिक्स आता फक्त १९९ रुपयांत, पण...\nवेगवेगळ्या गाजलेल्या वेबसीरिज आणि सिनेमे पाहण्याचे अनेकांचे हक्काचे ठिकाण नेटफ्लिक्स. आता नेटफ्लिक्सने खास भारतातील ग्राहकांसाठी स्वस्तातला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. फक्त मोबाईलच्या साह्याने...\nSacred Games 2: या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nगेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ‘सेक्रेड गेम्स २’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. नेटफ्लिक्सवरील वादग्रस्त पण तितकीच लोकप्रिय अशी ही वेबसीरिज होती. या...\nAirtel’s latest offer : फ्री नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन आणि बरंच काही\nएअरटेलनं आपल्या V-Fiber ब्रॉडबँड युजर्सनां एक खास सवलत देऊ केली आहे. एअरटेलच्या ‘Airtel Thanks’ प्रोग्रॅम अंतर्गत ब्रॉडबँड युजर्सनां विशेष सवलत देण्यात आल्या आहेत. एअरटेलनं...\nकिआरा दिसणार नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात\nनेटफ्लिक्स लवकरच आपला नवा भारतीय चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात किआरा अडवाणीची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचं नाव 'गिल्टी' असून किआरा चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर या...\nलंडनमध्य�� ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/indian-indians-eager-for-howdy-modi-event/", "date_download": "2019-10-23T13:19:50Z", "digest": "sha1:4V7ZPJW6TPBGJKU2RTDY4AFAR22ZTQ74", "length": 13328, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“हॉडी मोदी’ कार्यक्रमासाठी अमेरिकेतील भारतीय उत्सुक | Dainik Prabhat", "raw_content": "\n“हॉडी मोदी’ कार्यक्रमासाठी अमेरिकेतील भारतीय उत्सुक\nह्युस्टन – अमेरिकेत ह्युस्टन इथे होणाऱ्या “हाऊडी मोदी’ या कार्यक्रमासाठी आणि संयुक्‍त राष्ट्राच्या अधिवेशनाल उपस्थित राहण्याठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेला रवाना झाले. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “हाऊडी मोदी’ या कार्यक्रमासाठी 50,000 प्रेक्षक येण्यास तयार आहेत. हे पोप व���यतिरिक्‍त निवडून आलेल्या परदेशी नेत्याचे अमेरिकेतील आतापर्यंतचे सर्वांत मोठे एकत्रीकरण आहे.\nतीन तासांचा “हाऊडी मोदी’ कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींसमवेत सामील होतील. या कार्यक्रमाचे आयोजन बेयॉन्स, मेटलिका, यू 2 या स्टारचे कार्यक्रम झालेल्या अमेरिकेतील सर्वात मोठ्या एनआरजी फुटबॉल स्टेडियमवर करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे भारतीय राजदूत हर्ष व्ही.श्रींगला यांनी एनआरजी स्टेडियमवरच्या कार्यक्रमाच्या तयारीची पहाणी केली. या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे आणि हा संस्मरणीय कार्यक्रम होण्यासाठी 1,500 हून अधिक कार्यकर्ते 24 तास कार्यरत आहेत.\nशुक्रवारी एनआरजी स्टेडियमवर एका कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात 200 हून अधिक गाड्यांनी भाग घेतला आणि दोन्ही देशांमधील मैत्री दर्शविण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे ध्वज फडकावले. ‘नमो अगेन’ टी शर्ट घातलेले आयोजक आणि कार्यकर्यांनी “नमो अगेन’ चा जयघोष केला आणि पंतप्रधान मोदींचे मनापासून स्वागत करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.\nटेक्‍सास इंडिया फोरमचे प्रवक्ते प्रीती डावरा, गितेश देसाई आणि रिषी भुतडा यांनी या कार्यक्रमाचे वेळापत्रक, कार्यक्रमाची रुपरेषा, कार्यक्रमाकडून काय अपेक्षा करावी आणि ह्यूस्टनला अशा मेगा कम्युनिटी कार्यक्रमासाठी का निवडले गेले याची माहिती दिली.\nहा कार्यक्रम अमेरिका आणि भारत यांच्या संस्कृतीचा आणि एकात्मतेचा भव्य उत्सव आहे, जिथे उपस्थित असलेले लोक अमेरिकेतील 30 लाखाहूनही अधिक भारतीय अमेरिकन मोदींचे अमेरिका-भारत संबंधांबद्दल बोलणे ऐकतील आणि त्यासंबंधीचा आपला विचार मांडतील.ऐतिहासिक फेरनिवडीनंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने भारताची सतत वाढ आणि प्रगती मोदींकडून व्हावी, अशीच या नागरिकांची अपेक्षा आहे, डावरा म्हणाले.\nपंडितांचे काश्‍मीरात पुनर्वसन करा\nट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये गुरूवारी साजरी करणार दिवाळी\nकॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू\nचिथावणीखोर भाषणाबद्दल शरीफांच्या जावयाला अटक\nकरतारपूर कोरिडॉरचे उद्‌घाटन 9 नोव्हेंबरला- इम्रान खान\nभारताचाच नव्हे; चीनचा जीडीपी 27 वर्षांतील नीचांकावर\nजाणून घ्या आज (20 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nमहात्मा गांधींच्या पुतळ्याला इंग्लंडमध्ये विरोध\nकॅनडातील निवडणुकीत जस्टीन ट्रुडो पद राखणार का\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nअयोध्या प्रकरण : …अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी – सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aforest&%3Bpage=2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=changed%3Apast_hour&search_api_views_fulltext=forest", "date_download": "2019-10-23T13:58:21Z", "digest": "sha1:VGCO3QGLXMYZ2WPVJJQ6TXEJTEVSXELZ", "length": 28137, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\n(-) Remove सर्व बातम्या filter सर्व बातम्या\nसप्तरंग (13) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove पुरस्कार filter पुरस्कार\n(-) Remove साहित्य filter साहित्य\nमहाराष्ट्र (19) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (12) Apply सप्तरंग filter\nचित्रपट (9) Apply चित्रपट filter\nशिक्षक (7) Apply शिक्षक filter\nउपक्रम (5) Apply उपक्रम filter\nपुढाकार (5) Apply पुढाकार filter\nपर्यावरण (4) Apply पर्यावरण filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nलोककला (4) Apply लोककला filter\nस्वप्न (4) Apply स्वप्न filter\nफादर दिब्रिटो यांची निवड अडकली धार्मिक रंगात\nनागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ \"नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...\nगाणं जागतं ठेवणारा कवी (डॉ. सिसिलिया कार्व्हालो)\nज्येष्ठ कवी-गझलकार रमण रणदिवे येत्या २० सप्टेंबर रोजी सत्तरी पूर्ण करत असून त्यांच्या काव्यलेखनालाही पन्नास वर्षं होऊन गेली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्यातल्या कवित्वाचा घेतलेला हा वेध... ‘प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असं कविवर्य केशवसुत गाऊन गेलेत....\nप्रातिभ सुगंधानं गंधाळलेली रानजाई (प्रा. मिलिंद जोशी)\nमहाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...\n`गॉगलआडचा उजेड` काळाच्या पडद्याआड\nमिरज - येथील ज्येष्ठ साहित्यिक, अंधकवी राम गोसावी ( 93 ) यांचे विश्रामबागमध्ये निधन झाले. त्यांनी 1945 मध्ये काव्यलेखनाला सुरुवात केली. \"डोळे\" या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला 1976 - 77 मध्ये राज्य शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार मिळाला होता. अंधारबन, देवाघरचे दिवे, अंतर्वेध हे कवितासंग्रह...\nरिद्धीच्या उपकरणाची राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड\nसटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या रिद्धी रमाकांत भामरे या विद्यार्थिनीच्या उपकरणास आज बुधवार (ता.६) रोजी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला ��हे. त्यामुळे तिची दिल्ली येथे होणार्‍या आगामी राष्ट्रीय...\nआद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर कालवश\nवर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला....\nबी. के. मोमीन कवठेकर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर\nटाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...\nचित्रकाव्याच्या निर्मितीची कहाणी (अतुल देऊळगावकर)\nबीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत \"पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...\nपठ्ठे बापूराव राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न\nहडपसर (पुणे) : ''गालावरील खळी, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, नृत्य, अदाकारी या माध्यमातून मनुष्य जीवनातील विविध रंग व पैलू लोककलावंत उलगडून दाखवतात. गाण्यांमधील नेत्र कटाक्षाने भले भले घायाळ होतात. हे हिंदीमध्ये चालते मग मराठीत का नाही तिथे नाके मुरडू नका. तमाशा हे लोकरंजनाचे साधन आहे. तमाशा व...\nएक धागा सुखाचा... (संदीप काळे)\nठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या \"प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट... \"सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं...\nरथचक्र उद्धरू दे... (प्रवीण टोकेकर)\n\"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला \"बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......\nपुलं : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\n\"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. \"महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...\n\"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव\nकोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. \"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणाचे विदारक वास्तव डॉ. अनिल...\nसदाकाळ यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान\nजुन्नर - करंजाळे ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उत्तम सदाकाळ यांना शिक्षकदिनी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.सातारा येथे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे उपस्थितीत सदाकाळ यांनी पुरस्कार...\n#शिक्षकदिन : नानासाहेब कुऱ्हाडे म्हणजे विध्यार्थी असलेले आदर्श गुरुजी\nयेवला - थोडे सुशिक्षित कुटुंब त्यात घरात मोठा व चुणचुणीत असल्याने लाडाने नानासाहेब नाव ठेवले अन पुढे ते समजाचे लाडके ‘नाना’ झाले..चौथी-पाचवीत असतांना नानावर शिक्षकाचा इतका प्रभाव झाला की मी देखील असाच विध्यार्थीप्रिय शिक्षक होईल अशी खुणगाठ नानाने तेव्हा मनाशी बांधली..यासाठी आज वयाच्या चाळीशीतही...\n\"ब्यूटिफुल माइंड\" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं. - महाभारताच्या तेलगू...\nशिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन\nमनमाड : कबड्डीची पंढरी म्हणून मनमाड राज्यात अग्रेसर आहे आणि याच 'कबड्डी पंढरीचा संत' असलेले शिवछत्रपती पुरस्कार मानकरी कबड्डी महर्षी दौलतराव शिंदे यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले महाराष्ट्र कबड्डी क्षेत्रात दौलतराव शिंदे हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते उत्कृष्ठ कबड्डी संघटक म्हणून त्यांनी...\nद इंग्लिश पेशंटः स्मृतिरंजन आणि आत्मक्लेशाचं चिंतन\nमॅन बुकर प्राईज, इंग्रजी साहित्यातील या सर्वोच्च पुरस्काराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गेल्या पाच दशकांतील बुकर प्राईज पुरस्कारप्राप्त कादंबर्यांतून सर्वोत्कृष्ट कादंबरीला गोल्डन बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ७०, ८०, ९०, ०० आणि १० या पाच दशकांतून प्रत्येकी एक अशा पाच बुकर...\nहरितापासून हरिताकडे (डॉ. अरविंद नातू)\nरसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...\nअजून खूप काही करायचं आहे... (अलका देव-मारुलकर)\nवयाच्या सोळाव्या वर्षापासून मैफली करताना थोर व गुरुतुल्य कलाकारांचे व संगीतसाधकांचे भरपूर आशीर्वाद व प्रेम मला लाभत आलं. मात्र, आजही मैफल सुरू करताना एखाद्या नवकलाकाराप्रमाणेच माझ्या मनात एक हुरहूर, एक अनामिक भीती असते. आपल्या महान गुरूंचं नाव आपण राखू शकू ना अशी एक मानसिक अवस्था असते. गाणं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ajinkyainnovations.com/index.php/marathi/", "date_download": "2019-10-23T12:40:55Z", "digest": "sha1:FX5VRBHZEQHDBFZGHUZV5LGE7E2Q7H5Y", "length": 9281, "nlines": 90, "source_domain": "ajinkyainnovations.com", "title": "मराठी प्रशिक्षण", "raw_content": "\nशिक्षण किंवा प्रशिक्षण मराठी भाषेत\nMah Medicare Act 2010 in Marathi | महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था अधिनियम २०१० कलम १ - कलम २\nposted on Feb 18, 2018 | by AjinkyaInnovations in महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था अधिनियम २०१०\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (qहसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१० (२०१० चा ११) The Maharashtra Medicare Service Persons And Medicare Service Institutions (Prevention Of Violence And… more »\nTags: Mah Medicare Act 2010 in Marathi, कलम १ - कलम २, महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम २०१०\nMah Money-Lending Act 2014 in Marathi | महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम १ - कलम २\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ (सन २०१४ चा ८) The Maharashtra Money-Lending (Regulation) Act 2014 प्रस्तावना : महाराष्ट्र राज्यातील सावकारीच्या व्यवहारांचे नियमन करण्याकरिता अध्यादेश. ज्याअर्थी, राज्यात सावकारांकडून होणाऱ्या पिळवणुकीमध्ये वाढ… more »\nTags: Mah Ragging Act 1999 in Marathi, कलम १ - कलम २, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४\nMah Ragging Act 1999 in Marathi | महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम १ - कलम २\nposted on Feb 17, 2018 | by AjinkyaInnovations in महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम, १९९९ (सन १९९९ चा ३३) The Maharashtra Prohibition Of Ragging Act 1999 महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई करण्याकरिता अधिनियम. ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यात, शैक्षणिक संस्थांमध्ये… more »\nTags: Mah Ragging Act 1999 in Marathi, कलम १ - कलम २, महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६\nMah Animal Preservation Act 1976 in Marathi | महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ कलम १ - कलम ३\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम, १९७६ (सन १९७७ चा ९) The Maharashtra Animal Preservation Act, 1976 प्रस्तावना : गायींची कत्तल करण्यास मनाई करण्याची आणि दुधासाठी, पैदाशीसाठी, ओझी वाहण्याच्या कामासाठी किंवा शेतीविषयक प्रयोजनांसाठी उपयुक्त असलेल्या इतर… more »\nमहाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) Maharashtra Prevention And Eradication Of Human Sacrifice And Other Inhuman, Evil And Aghori… more »\n2) भारतीय दंड संहिता १८६० मराठी\n3) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३\n4) भारतीय पुरावा अधिनियम १८७२\n5) महाराष्ट्र ( मुंबई )पोलीस अधिनियम १��५१\n6) मोटार वाहन अधिनियम १९८८\n7) लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२\n8) लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२\n9) अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५\nएन. डी. पी. एस नियम १९८५\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०००\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९\nमहाराष्ट्र लॉटऱ्या आणि बक्षीस स्पर्धा अधिनियम १९५८\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था अधिनियम २०१०\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५\nसिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/", "date_download": "2019-10-23T14:02:23Z", "digest": "sha1:THQAAZWSRHWPDJDH7SADLYTUEFQMPDWE", "length": 14428, "nlines": 127, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019\n(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागांसाठी भरती\n(RWF) रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 192 जागांसाठी भरती\n(HCB Goa) मुंबई उच्च न्यायालय,गोवा येथे विविध पदांची भरती\n(LPSC) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘सायंटिस्ट/इंजिनिअर’ पदांची भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 170 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्र. 2 कर सहायक प्रवेशपत्र\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» EPFO मध्ये 2189 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) भरती पूर्व परीक्षा निकाल\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/becil-nmk-recruitment-2019/", "date_download": "2019-10-23T13:23:42Z", "digest": "sha1:OPCAVPA2PHAR3GGM4IXWLBFCG23HCDHL", "length": 3212, "nlines": 30, "source_domain": "nmk.co.in", "title": "BECIL Recruitment 2019. Invited toapply for the post.", "raw_content": "\nब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ६४ जागा\nब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.\nविविध पदांच्या एकूण ६४ जागा\nमोबाइल फॉरेन्सिक तज्ञ, नेटवर्क फॉरेन्सिक तज्ञ, मेमरी फॉरेन्सिक तज्ञ, मालवेअर फॉरेन्सिक तज्ज्ञ, क्लाउड फॉरेन्सिक तज्ज्ञ, क्रिप्टो विश्लेषक, डेटा विश्लेषक, मालवेअर संशोधक, सायबर क्राइम थ्रेड इंटेलिजेंस प्रोफेशनल्स, ओपन सोर्स इंटेलिजेंस प्रोफेशनल्स, प्रोग्राम मॅनेजर, सायबर गुन्हे अन्वेषण साठी एसएमई, कार्यकारी सहाय्य�� आणि कायदेशीर सहाय्यक पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार बीसीए/ एमसीए अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.\nअर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – cyberjobs@becil.com\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ सप्टेंबर २०१९ पर्यंत पाठवता येतील.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अर्ज नमुना\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2016/10/", "date_download": "2019-10-23T13:43:38Z", "digest": "sha1:A2SEVUFOYTPLRG3UQL3A2YDKBVM2S5MW", "length": 34620, "nlines": 135, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: October 2016", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nशनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६\n(रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०१६ रोजी 'दै. पुढारी'च्या साप्ताहिक बहार पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचकांसाठी दै. पुढारीच्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)\nसप्टेंबर महिना गुगल कंपनीच्या दृष्टीनं तसा महत्त्वाचाच कारण अठरा वर्षांपूर्वी याच महिन्यात लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन या दोघांनी गुगलची स्थापना केली. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर सिलीकॉन व्हॅलीतली एक स्टार्ट-अप कंपनी असणाऱ्या गुगलचा केवळ कंपनी म्हणून नव्हे, तर एक 'क्रियापद' होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं गुगल आपल्या दैनंदिन जीवनातला वाटाड्याच बनला आहे.\nयंदाच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर गुगल मायक्रोब्लॉगिंगमधली दिग्गज कंपनी असणाऱ्या ट्विटरला ॲक्वायर करणार असल्याच्या बातम्या फुटल्या. सद्यस्थितीत ही बातमी अफवा असल्याचं म्हटलं असलं तरी आग असल्याखेरीज धूर येत नाही. कारण गुगलबरोबरच डिस्ने, मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स डॉट कॉम या कंपन्या सुद्धा या स्पर्धेत असल्याचं स्पष्ट झालं. हे डील फायनल झालं नसलं तरी, त्याचा ट्विटरला मात्र तातडीनं फायदा झाला. ट्विटरच्या शेअर्सनी तीन वर्षांतली सर्वात मोठी, २१ टक्क्यांनी उसळी मारली. या निमित्तानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत दिग्गज कंपन्यांमधला अस्तित्वाचा संघर्ष पुन्हा एकदा सामोरा आला. विशेषतः सोशल मीडियामध्ये कार्यरत कंपन्यांकडं साऱ्यांचं ‘विशेष लक्ष’ असल्याचं दिसतं. विशेष म्हणजे गुगल हा या मर्ज��� आणि ॲक्विझिशनमधला ‘मंझला हुआ खिलाडी’ आहे.\nअमेरिकेच्या सिलीकॉन व्हॅलीमध्ये आयटीमधल्या अनेक छोट्या छोट्या स्टार्टअप कंपन्या आहेत. ताज्या दमाचे प्रयोगशील संगणक अभियंते तिथं सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून नवनवीन उत्पादने, सेवांची निर्मिती करीत आहेत. अशा स्टार्ट-अप्सकडं गुगल सुरवातीपासून लक्ष ठेवून असतं. या माध्यमातून मार्केटमध्ये नवीन, अभिनव असं जे काही येईल, त्याला आपल्याशी जोडून घेण्यास गुगल उत्सुक असतं. याचं कारणच असं आहे की, या क्षेत्रात केवळ एकच नियम लागू होतो, तो म्हणजे, ‘द ओन्ली कॉन्स्टंट इज चेंज’. वापरकर्त्याला नवं असं जर काही तुम्ही देऊ शकला नाहीत, तर तो त्याच-त्या पणाला कंटाळून दुसरीकडे जाऊ शकतो. नेमकी हीच बाब टाळण्यासाठी गुगलनं या स्टार्टअप्सच्या माध्यमातून स्वतःला गेली अठरा वर्षे सातत्यानं अपडेट ठेवलं आहे. या संदर्भात लॅरी पेज यांचं एक साधं-सोपं वन लाइनर तत्त्वज्ञान आहे. त्याला ते 'टूथब्रश टेस्ट' म्हणतात. म्हणजे काय तर, असं उत्पादन जे लोक दिवसातून किमान एक-दोनदा तरी वापरतात आणि जे त्यांच्यासाठी नियमितपणे उपयुक्त ठरेल, ते लॅरी म्हणतात, ‘ ही टुथब्रश टेस्ट उत्तीर्ण होणारं उत्पादन आणि तेही माहिती तंत्रज्ञानाशी निगडित असेल, तर त्यामध्ये मला रस असतो.’ केवळ या तत्त्वज्ञानाच्या बळावर गेल्या अठरा वर्षांत गुगलनं आपलं स्थान भक्कम केलंय. सन २०१०पासूनचा विचार केला तर, गुगलनं सरासरी आठवड्याला एक या प्रमाणं जून २०१६पर्यंत सुमारे १९०हून अधिक विविध कंपन्या खरेदी केल्या आहेत. या खरेदी केलेल्या कंपन्यांनी डेव्हलप केलेल्या सॉफ्टवेअरच्या आधारे गुगलनं आपल्या विविध सेवा विकसित करून वापरकर्त्यांना पेश केल्या आहेत. गुगलनं अगदी पहिली कंपनी घेतली ती देजा न्यूज. त्यांची ‘युजनेट’ ही सेवा गुगलनं ‘गुगल ग्रुप्स’ म्हणून सादर केली. पायरा लॅब्ज आणि जिनिअस लॅब्ज या कंपन्या घेऊन ‘ब्लॉगर’ ही वेब लॉगिंग सेवा सादर केली. डॉजबॉल घेऊन ‘गुगल लॅटिट्यूड’, जॉटस्पॉट घेऊन ‘गुगल साइट्स’, ग्रँड सेंट्रल कंपनीची व्हॉइस ओव्हर आयपी सेवा ‘गुगल व्हॉइस’ म्हणून, नेक्स्ट न्यू नेटवर्कची व्हिडिओ शेअरिंग सेवा ‘युट्यूब नेक्स्ट लॅब’ म्हणून सादर केली. ऑनलाइन जाहिरातीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या खरेदी करून ‘ॲडसेन्स’, ई-बुक पब्लिशिंगच्या क्षेत्रातील कंपन्या घेऊन ‘गुगल बुक्स’ अशा सेवा सुरू केल्या. त्याखेरीज अँड्रॉईड, युट्यूब, पिकासा आदी कंपन्याही काळाची पावलं ओळखून कोट्यवधी डॉलर्स देऊन खरेदी केल्या आणि आपला मार्केटमधला वरचष्मा कायम राखला. मोटोरोला मोबिलीटी कंपनीसोबतचं सुमारे १२.५ अब्ज डॉलर्सचं त्यांचं डील हे गुगलचं सर्वाधिक किंमतीचं ठरलं आहे.\nकेवळ अमेरिकेतीलच नव्हे, तर जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फिनलंड अशा विविध देशांतील अभिनव सॉफ्टवेअर निर्माण करणाऱ्या स्टार्टअप कंपन्या एकापाठोपाठ एक ताब्यात घेत गुगल माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जायंट कंपनी बनत असताना दुसरीकडे फेसबुकने सुद्धा गुगलचाच कित्ता गिरवलेला दिसतो. फेसबुकनंही ५०हून अधिक कंपन्या खरेदी केलेल्या आहेत. त्या बहुतांश अमेरिकेतील आणि सॅन फ्रॅन्सिस्को बे एरियातीलच आहेत. पण या मर्जर व ॲक्विझिशनमध्ये मार्क झुकेरबर्गचं तत्त्वज्ञान वेगळं आहे. तो म्हणतो, ‘मी कंपनी घ्यायची म्हणून घेत नाही, तर त्या कंपनीमधलं टॅलेंट मला हवं असतं. त्या तज्ज्ञ लोकांसाठी खरं तर मी या कंपन्या घेतो.’ झुकेरबर्गचं म्हणणं खरं आहे कारण त्यानं टेकओव्हर केलेल्या वॉट्सॲप व इन्स्टाग्राम वगळता सर्व कंपन्या मूळ फेसबुक कंपनीतच विलीन करण्यात आल्या. वॉट्सॲपसाठी सुमारे १९ अब्ज डॉलर मोजताना फेसबुकनं वॉट्सॲपच्या एका वापरकर्त्यासाठी जवळजवळ ४० डॉलर मोजले, असं म्हणता येईल. फेसबुकचं सोशल मीडियामधील वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कनेक्टयू या बंद पडलेल्या कंपनीसह एफबी डॉट कॉम हे डोमेनही खरेदी करायला मागंपुढं पाहिलं नाही. फ्रेंडस्टर या स्पर्धक कंपनीकडून बौद्धिक संपदा हक्क मिळविण्यासाठी ४० दशलक्ष डॉलर्स मोजले. या खेरीज फेसबुकमध्ये नित्यनवे बदल घडविण्यासाठी, नवी व्हेंचर्स हाती घेण्यासाठी अनेक स्टार्टअप कंपन्या खरेदी केल्या. त्या कंपन्यांच्या माध्यमातून कितीतरी टॅलेंटेड, प्रयोगशील अभियंते फेसबुकमध्ये दाखल झाले. यामध्ये ब्लॅक रॉस, जो हेवीट (पॅराकी), पॉल बुशेट, ब्रेट टेलर (फ्रेंडफीड), चार्ल्स लीन, ॲड्रियन ग्रॅहम (नेक्स्टस्टॉप), निकोलस फेल्टन (डे-टम), माईक मेटास (पुश पॉप प्रेस), चार्ल्स जॉली (स्ट्रोब), जेन कोअम (वॉट्सअप), पामर ल्युकरी, ब्रेंडन आयरीब व जॉन डी. कार्मेक (ऑक्युलस व्हीआर) अशा दिग्गज सीईओ व अभियंत्यांची फौज फेसबुकमध्ये त्य���ंच्या त्यांच्या कंपन्यांसोबत दाखल झाली. महत्त्वाचे म्हणजे संजीव सिंग (फ्रेंडफीड), गोकुळ राजाराम व गिरी राजाराम (चाय लॅब्ज), नीलेश पटेल (लाइटबॉक्स डॉट कॉम), अविचल गर्ग (स्पूल) अशा अनेक भारतीय वंशाच्या अभियंत्यांचाही यात समावेश आहे.\nफेसबुकप्रमाणंच ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनीनंही ५०हून अधिक स्टार्टअप कंपन्या ताब्यात घेऊन आपला पसारा जगभर वाढविला आहे. तरी सुद्धा आता या एका वैशिष्ट्यपूर्ण कंपनीला आता आणखी मोठ्या कंपनीच्या ताब्यात जावे लागणार असल्याची चाहूल लागली आहे. कधी कोणी विचारही केला नसेल, अशा सर्च इंजिन व इ-मेलच्या बाबतीत दादा कंपनी असलेल्या आणि शंभरहून अधिक कंपन्या विलीन करवून घेणाऱ्या ‘याहू’ला सुद्धा आता व्हेरिझॉनने टेकओव्हर केले आहे. ही प्रक्रिया पुढील मेपर्यंत पूर्ण होईल. या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ॲक्विझिशन यदाकदाचित झाले तरी आश्चर्याची बाब ठरू नये.\nभारतातही ई-कॉमर्स कंपन्यांच्या बाबतीत अशा प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते आहे. सन २०१४मध्ये या क्षेत्रात एक महत्त्वाचे मर्जर पाहायला मिळाले. फ्लिपकार्टनं सुमारे ३३० दशलक्ष डॉलर (२००० कोटी रुपये) मोजून मिंत्रा ही ई-टेलिंग कंपनी टेकओव्हर केली. हा भारतातला आजवरचा ई-कॉम मधला सर्वात मोठा सौदा ठरला. तत्पूर्वी, आयबिबोनं रेडबस घेण्यासाठी १०० दशलक्ष डॉलर मोजले होते. आता जागतिक पातळीवर जशी ट्विटरच्या मर्जरची चर्चा आहे, तशीच भारतात आता आणखी एका विलीनीकरणाची चर्चा आहे, ती म्हणजे स्नॅपडीलच्या. दुसऱ्या क्रमांकाची भारतीय ऑनलाइन रिटेलिंग कंपनी असणारी स्नॅपडील ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टमध्ये विलीन होणार, अशी चर्चा होती, मात्र या तिन्ही कंपन्यांनी अशा प्रकारची कोणतीही चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.\nमार्केटमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या असतील, त्यांच्यात एकमेकांशी स्पर्धा होणार असेल, तर ही स्पर्धा कमी करून विरोधक कंपन्याच ताब्यात घेऊन त्यांचे आव्हान मोडीत काढण्याची मल्टिनॅशनल कंपन्यांची पूर्वापार परंपरा आहे. पेप्सी आणि कोका-कोला कंपन्या भारतात आल्या, तेव्हा येथील स्थानिक पारलेसह अन्य स्पर्धक कंपन्यांचे ब्रँड्स त्यांनी खरेदी करून टाकले.\nतशाच प्रकारची स्पर्धा आता या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांना करावी लागणार आहे. या ठ��काणी वेगळेपण म्हणजे तुम्ही अभिनव, प्रयोगशील असाल, काही नवनिर्मिती केली असेल, तर तुम्ही म्हणाल ती किंमत या कंपन्या त्यासाठी मोजण्यास तयार आहेत. माहिती तंत्रज्ञान, विशेषतः सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना त्यांचा वापरकर्ता ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने दक्ष असावे लागते. ठराविक काळ एखादे ॲप वापरल्यानंतर वापरकर्ता कंटाळून नवे काही शोधण्याच्या नादात अन्य कंपनीच्या उत्पादनाकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या वापरकर्त्याला आपल्याच प्लॅटफॉर्मवर सातत्याने नवनवीन काही तरी देण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न असतो. अशा नाविन्याचा शोध ही त्यांची फार मोठी गरज असते. ती गरज भागविणारा बाजारात कोणी उपलब्ध असेल, तर त्याच्याकडून ती अगदी त्याच्यासह घेण्याची या कंपन्यांची तयारी असते. त्यामुळे स्टार्टअप कंपन्यांना याचा मोठा लाभ होऊ शकतो.\nभारताच्या दृष्टीने या स्टार्टअपचे महत्त्व म्हणजे एक तर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया’ या मोहिमेअंतर्गत नवतरुणांना, नवउद्योजकांना विविध उद्योग-व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचाही समावेश आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अशा छोट्या छोट्या स्टार्टअप कंपन्या उभ्या राहण्याची शक्यता वाढीस लागली आहे. आपल्या युवकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये सृजनशीलता मोठ्या प्रमाणात आहे. ती टॅप करण्याचे प्रयत्न या माध्यमातून सुरू आहेत. ही झाली आपल्या देशातील बाब. मात्र, तिकडे सिलीकॉन व्हॅलीमध्ये आजघडीला जितक्या प्रयोगशील स्टार्टअप कंपन्या आहेत, त्यामध्ये भारतीयांनी स्थापन केलेल्या कंपन्यांचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक आहे. केवळ स्टार्टअपमध्येच नव्हे, तर मार्केट लीड करणाऱ्या कंपन्यांचे लीडरसुद्धा भारतीय आहेत. यामध्ये सुंदर पिचाई (सीईओ, गुगल), सत्या नाडेला (सीईओ, मायक्रोसॉफ्ट), शंतनु नारायण (सीईओ, ॲडोब सिस्टीम्स), संजय झा (सीईओ, ग्लोबलफाऊंड्रीज), अजय बांगा (सीईओ, मास्टरकार्ड), पद्मश्री वॉरियर (सीईओ, नेक्स्ट-ईव्ही, फॉर्मर सीटीओ, सिस्को), विनोद खोसला (सीईओ, खोसला व्हेंचर्स), अमित सिंघल (निवृत्त सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट, गुगल), रुची संघवी (फेसबुकची पहिली महिला अभियंता), दीपक अहुजा (सीएफओ, टेस्ला मोटर्स), पूजा शंकर (सीईओ, पिआझ्झा), कवितार्क राम श्रीराम (फाऊंडर बोर्ड मेंबर, गुगल), रश्मी सिन्हा (सह-संस्थापक, स्लाईड शेअर) आदींचा समावेश आहे. याखेरीज मधल्या आणि वर्किंग स्टेजमधील भारतीय अभियंत्यांची संख्याही लक्षणीय आहे. सिलीकॉन व्हॅलीमधील भारतीयांचे जागतिक स्टार्टअप क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे यावरुन लक्षात येईल. ते पाहता भारतातील स्टार्टअप अभियान आणि सिलीकॉन व्हॅलीमधील स्टार्टअप यांची सांगड घालण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. स्टार्टअप कंपन्यांना सध्या सुरू असलेल्या मर्जर आणि ॲक्विझिशनच्या प्रक्रियांमध्ये मोठे महत्त्व आले असल्याचे एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल. मोठा मासा छोट्या माशांना खाऊन अधिक मोठा अधिक बलशाली होतो, हे नैसर्गिक सत्य असले, तरी आपल्या क्रिएटिव्हीटीचे, सृजनशीलतेचे नाणे खणखणीत वाजवून त्या माशाकडून होणारा लाभ पदरात पाडून घेण्याची हीच योग्य वेळ आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ११:०३ म.उ. ३ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्��ापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/article-about-canon-new-launched-camera-1728117/", "date_download": "2019-10-23T13:28:48Z", "digest": "sha1:Q3R72AZPPEJBHE6SMRT6P3NYPZOW4EJU", "length": 14159, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Canon new launched camera | छायाचित्रणाची आश्वासक सुरुवात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nप्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भूमिका बजावतो.\nस्मार्टफोनने इतर गॅझेटचे महत्त्व दुय्यम केले, तसेच कॅमेऱ्यांचेही केले. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांचा दर्जा वाढू लागल्यानंतर स्मार्टफोनमधून छायाचित्रे काढण्यावर भर वाढत चालला आहे आणि ते साहजिकही आहे. प्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भूमिका बजावतो. पण म्हणून कॅमेरे अस्तंगत होतील किंवा त्यांची गरज कमी होईल, अशी परिस्थिती नाही. याउलट एकीकडे फोन स्मार्ट बनून कॅमेऱ्यांचे काम करत असताना कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्या ‘स्मार्ट’ कॅमेरे बनवण्यावर भर देऊ लागल्या आहेत. ‘कॅनन’ या आघाडीच्या कंपनीचा ‘ईओएस ३०००डी’ हा कॅमेरा या पंक्तीत दाखल झालेले नवीन उत्पादन आहे.\n‘कॅनन ईओएस ३०००डी’ हा ‘डीएसएलआर’ कॅमेरा आहे. हा कॅमेरा वजनाने अतिशय हलका असल्याने हाताळण्यास किंवा सतत सोबत घेऊन वावरण्यास अगदी सोपा आहे. कॅमेऱ्याची पूर्ण ‘बॉडी’ प्लास्टिकने बनलेली आहे. कॅमेऱ्याचा उत्पादन खर्च आटोक्यात ठेवून त्याची किंमत कमी ठेवणे, हा यामागचा हेतू असल्याचे सहज लक्षात येते. त्यामुळे कॅमेऱ्याच्या मजबूतपणाशी काहीशी तडजोड करण्यात आली असली तरी प्लास्टिक बॉडीमुळे तो वजनाने हलका बनला आहे, ही बाब छायाचित्रणाच्या पथ्यावर पडणारी आहे.\nकॅमेऱ्याच्या वरच्या बाजूला अनेक बटणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ‘मोड डायल’वर वेगवेगळय़ा दृश्यसंगतीतील सेटिंग करण्यात आलेले ‘मोड’ आहेत. त्यामुळे दृश्य आणि प्रकाश यांनुसार आपल्याला ‘मोड’ निवडता येतो. कॅमेऱ्याच्या मागील बाजूस २.७ इंचांचा एलसीडी डिस्प्ले असून त्याबाजूलाच ‘डी पॅड’, ‘रेकॉर्डिग’ अशी बटणे आहेत. या बटणांच्या मदतीने छायाचित्रण करणे अतिशय सोपे झाले आहे.\nया कॅमेऱ्यासोबत लेन्सही पुरवण्यात आली आहे. ही लेन्स दिसायला साधी असली तरी, योग्य ‘फोकस’ करण्यासाठी तसेच ‘झूम’ करण्यासाठी ती अतिशय उपयुक्त ठरते.\n‘३००० डी’ हा मुख्यत्वे नवोदित छायाचित्रकारांसाठी किंवा हौशी छायाचित्रकारांसाठीचा कॅमेरा आहे. त्यामुळे त्यातील सर्व वैशिष्टय़े अगदी बटणांनिशी हाताळता येतात. यामध्ये ‘वायफाय’ सुविधा असून तुम्ही त्याच्या मदतीने काढलेली छायाचित्रे थेट स्मार्टफोनवर पाठवू शकता. सध्या समाजमाध्यमांवर शेअरिंग करण्याक���े वाढत असलेला ओढा पाहता ही सुविधा अतिशय महत्त्वाची आहे.\nया कॅमेऱ्यात १८ मेगापिक्सेलचा एपीएस-सी सीएमओएस सेन्सर असून त्याला कॅननच्या डिजिक४+ इमेज प्रोसेसरची जोड लाभली आहे. तुम्ही या कॅमेऱ्याच्या मदतीने १०८०पी रेझोल्युशन क्षमतेचे व्हिडीओही चित्रित करू शकता. कॅमेऱ्यातून काढण्यात आलेली छायाचित्रे अतिशय उत्तम दर्जाची असून कमी प्रकाशात कॅमेरा योग्य प्रकाशसंगती निर्माण करून छायाचित्रांमध्ये उठाव आणतो. मात्र, छायाचित्रांमधील ‘शार्पनेस’ काही प्रमाणात कमी असल्याचेही आम्हाला आढळून आले. मात्र, यामुळे छायाचित्रणाचा दर्जा कमी होत नाही, हेही नमूद करायला हवे.\n* आकार : १२ सेमी बाय १० सेमी बाय ७.७ सेमी\n* वजन : अंदाजे ३८९ ग्रॅम\n* इमेज सेन्सर : १८.० मेगापिक्सेल\n* इमेज प्रोसेसर : डिजिक ४+\n* कनेक्टिव्हीटी : वायफाय\n* किंमत : ३१९९५ रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Anitish%2520kumar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Anitish%2520kumar&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_site_section_tags%3A51&search_api_views_fulltext=nitish%20kumar", "date_download": "2019-10-23T13:30:54Z", "digest": "sha1:KRJTAYN63GU63JAKQSVZVHG7FX2GJK7X", "length": 12078, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\n(-) Remove गैरव्यवहार filter गैरव्यवहार\nनितीशकुमार (3) Apply नितीशकुमार filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nलालूप्रसाद यादव (3) Apply लालूप्रसाद यादव filter\nइंदिरा गांधी (2) Apply इंदिरा गांधी filter\nउत्तर प्रदेश (2) Apply उत्तर प्रदेश filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराजकीय पक्ष (2) Apply राजकीय पक्ष filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nशरद पवार (2) Apply शरद पवार filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nसोशल मीडिया (2) Apply सोशल मीडिया filter\nस्वप्न (2) Apply स्वप्न filter\nअटलबिहारी वाजपेयी (1) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nअण्णा हजारे (1) Apply अण्णा हजारे filter\nअमरिंदर सिंग (1) Apply अमरिंदर सिंग filter\nअरुण जेटली (1) Apply अरुण जेटली filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...\nभरकटलेलं प्रचारसूत्र... (श्रीराम पवार)\nकर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....\nनितीशकुमारांचे अपने रंग हजार ....\nवैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे. एखाद्या राजकीय घडामोडीतून अनेक नवी राजकीय समीकरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asudhir%2520mungantiwar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98&search_api_views_fulltext=sudhir%20mungantiwar", "date_download": "2019-10-23T13:13:52Z", "digest": "sha1:YQOLDMWUL4CFW7GD4RM3JZ4YLR7UIRG7", "length": 8786, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nआमीर खान (1) Apply आमीर खान filter\nएव्हरेस्ट (1) Apply एव्हरेस्ट filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nचंद्रपूर (1) Apply चंद्रपूर filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nताडोबा (1) Apply ताडोबा filter\nपाणी फाउंडेशन (1) Apply पाणी फाउंडेशन filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nवन्यजीव (1) Apply वन्यजीव filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nसुधीर मुनगंटीवार (1) Apply सुधीर मुनगंटीवार filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nचंद्रपूरच्या 'मिशन शक्ती 'ला आमिर खानचे मिळणार पाठबळ\nचंद्रपूर - आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असणारे चित्रपट अभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभे राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीमध्ये आमिर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aulhasnagar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8&search_api_views_fulltext=ulhasnagar", "date_download": "2019-10-23T13:58:00Z", "digest": "sha1:JLYHPH3TO2P4AAHVFRYYVTZDLPPWAMZK", "length": 8090, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove पुनर्वसन filter पुनर्वसन\nउल्हासनगर (1) Apply उल्हासनगर filter\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nनगरसेवक (1) Apply नगरसेवक filter\nबाळासाहेब ठाकरे (1) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nउल्हासनगरातील शासनाच्या ताब्यातील भूखंड पालिकेला हस्तांतरीत\nउल्हासनगर - महापौर पंचम कलानी यांनी पदभार स्विकारण्याच्या दुसऱ्या दिवशीच उल्हासनगरातील शासनाच्या ताब्यात असलेले तीन शासकीय भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे. गिरासे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे भूखंड विकसित करण्यासोबत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%25202019&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%202019", "date_download": "2019-10-23T14:08:26Z", "digest": "sha1:NEGR3NM4IZC7T7LVNQJS3GIXDKTQ64Z2", "length": 12427, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\n(-) Remove काँग्रेस filter काँग्रेस\n(-) Remove नरेंद्र मोदी filter नरेंद्र मोदी\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (2) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nयोगी आदित्यनाथ (1) Apply योगी आदित्यनाथ filter\nराज ठाकरे (1) Apply राज ठाकरे filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजीव गांधी (1) Apply राजीव गांधी filter\nराधाकृष्ण विखे पाटील (1) Apply राधाकृष्ण विखे पाटील filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nसुजय विखे पाटील (1) Apply सुजय विखे पाटील filter\nस्मृती इराणी (1) Apply स्मृती इराणी filter\nelection results : 'अनाकलनीय' राज ठाकरे\nलोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' ...\nloksabha 2019 : मोदींकडून पवारच टार्गेट का\nलोकसभा 2019 देशातील पंतप्रधानपदासारखे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबीयांना लक्ष्य का केले. सर्वोच्च पदावरील व्यक्तीने या पातळीवर उतरून टीका करणे उचित आहे का, यामागील कारणे...\nloksabha 2019 : 'काँग्रेससह सप-बसप सरकारमध्ये मुस्लिम महिलांचे शोषण'\nलोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (...\n तुम्हीच करा यांचं विश्‍लेषण\nमुंबई : नगरचं राजकारण हा आज संपूर्ण देशात चर्चेच्या विषय झाला आहे. गोष्ट साधी नव्हे.. महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच सत्ताधारी भाजपच्या गोटात जातो आणि त्यामुळे या भागातील राजकारणालाच वेगळं वळण मिळतं, हा देशाच्या दृष्टीनंही महत्त्वाचा विषय ठरलाच.. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत��वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/railway-minister-piyush-goyal-inauguration-railway-projects-in-mumbai-39585", "date_download": "2019-10-23T14:41:48Z", "digest": "sha1:JOYXHAQCHPREV7YZPUMMJYSHVTA64L5I", "length": 11345, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आचारसंहितेमुळं रेल्वे प्रशासनाची प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी लगबग", "raw_content": "\nआचारसंहितेमुळं रेल्वे प्रशासनाची प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी लगबग\nआचारसंहितेमुळं रेल्वे प्रशासनाची प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी लगबग\nविधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रकल्पांची लगबग आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईसह राज्यभरातत सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असून आचारसंहिता कधीही लागू होईल. त्यामुळं विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रकल्पांची लगबग आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते १३ सप्टेंबरला पश्चिम, मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवरील पादचारी पूल, सरकते जिने, वायफाय इत्यादी सुविधांचं उद्घाटन व लोकार्पण केलं जाणार आहे. त्याशिवाय, मुंबई ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून ४ वेळा धावणार असून, तिला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. तर सीएसएमटीतील रेल्वे अपघात दावा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचा देखील शुभारंभ होणार आहे.\nसीएसएमटी येथील १८ नंबर प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसंच, या कार्यक्रमाला अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यासह अनेक लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आचारसंहिता लवकरच लागणार असल्यानं रेल्वे सुविधांचं उद्घाटन व लोकार्पण करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.\nरेल्वे मंत्रालयाकडून तातडीनं मुंबई ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी लागणारी अधिसूचना काढली आहे. यापुढे बुधवार आणि शनिवारीसोबतच ही गाडी सोम��ार व शुक्रवारी देखील धावणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणारे अपघात आणि अपघातग्रस्त किंवा त्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईसाठी होणारा विलंब पाहता आणखी एक रेल्वे दावा लवादाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सीएसएमटी येथे नवीन इमारतीत दुसरं खंडपीठ बसणार असून त्याचे उद्घाटन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्याशिवाय खार रोड आणि विलेपार्ले स्थानकात पादचारी पूल, लोअर परळ स्थानकात सरकत्या जिन्यांचं उद्घाटन होणार आहे.\nजीटीबी नगर, कळवा, दिवा, उंबरमाळी, शहाड, कुर्ला, विद्याविहार, लोअर परळ, मरिन लाइन्स, प्रभादेवी स्थानकात पादचारी पूल, परळ स्थानकातील सरकता जिना व लिफ्ट, सीएसएमटी स्थानकातील १४ ते १८ नंबर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी स्वतंत्र नवीन मार्गिका, घाटकोपर व गोवंडी स्थानकातील तिकीट कार्यालयाचं नूतनीकरण, शिवडी, जीटीबी नगर, डॉकयार्ड रोड, सॅण्डहर्स्ट रोड, आंबिवली, टिटवाळा, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल, भांडुप, कांजूरमार्ग, महालक्ष्मी, प्रभादेवी, लोअर परळ, माटुंगा रोड, माहीम अशा एकूण २९ स्थानकांत वायफाय सुविधा, सीएसएमटी, चिंचपोकळी, करी रोड, जीटीबी, सायन, चुनाभट्टी यासह एकूण ९ स्थानकांत प्लॅटफॉर्मवर नवीन छप्पर, २२ स्थानकांत एलईडी इंडिकेटर या सुविधांचं लोकार्पण करण्यात येणार आहेत.\nलाइव्ह अपडेट्स : गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक\nरेल्वेमध्य रेल्वेरेल्वे प्रशासनलोकर्पणसुविधाप्रवासीविधानसभा निवडणूकआचारसंहिता\nदिवाळीसाठी एसटीच्या ३५९ विशेष जादा बस\nएका क्लिकवर उपलब्ध होणार लोकलचं तिकीट\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा यंदाही दिवाळी बोनस रखडला\nदिवाळीनिमित्त तुतारी एक्स्प्रेसला चार अतिरिक्त डबे\nलोकलमध्ये वाय-फाय, पण प्रवाशांच्या सुविधेच काय\nबेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग खुला\nदिवाळीला गावी जाण्यासाठी विना पैसे देता बुक करा तिकीट, पण...\nजनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबा\nबेस्टच्या 'या' कल्पनेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद\nबेस्टच्या इलेक्ट्रीक बसच्या चार्जिंगसाठी सौर, हरितचा पर्याय\nहतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत\nकोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nआचारसंहितेमुळं रेल्वे प्रशासनाची प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी लगबग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/category/mutual-fund/", "date_download": "2019-10-23T13:27:48Z", "digest": "sha1:EKDRLH2FN2FSTSM2ULMCOPUKOFQUZXDE", "length": 11591, "nlines": 60, "source_domain": "marathimoney.com", "title": "Mutual Fund Archives | Marathi Money", "raw_content": "\nCredit Rating: पतमापन कष्टाने कमावलेला पैसा गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदार नेहमी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आग्रही असतो. मुळात गुंतवणूक हा क्लिष्ट विषय आहे. आपण ज्या कंपनी मध्ये ( shares, bond, Debentures ) गुंतवणूक करतो ती गुंतवणूक भविष्यामध्ये सुरक्षित आहे कि नाही हे कसे ओळखावे. कंपन्याचे व्यवहार बऱ्याचदा क्लिष्ट असतात. ते समजण्यासाठी सखोल आणि अद्यावत\nCalculate Capital gain on SIP – SIP मध्ये भांडवली नफा कसा काढावा. बरेच गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे (systematic investment plan -SIP) गुंतवणूक करतात. SIP पध्दतीने गुंतवणूक करणे म्हणजे प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करणे होय. या दर महिन्याला होणाऱ्या गुंतवणुकीच्या बदल्यात NAV प्रमाणे म्युच्युअल फंडाचे युनिट्स आपल्या खात्यामध्ये जमा होतात. योजनेची NAV\nMutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना\nMutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना प्रत्येक गुंतवणूकदार गुंतवणूक पर्याय निवडताना आपल्या जोखीम घेण्याची क्षमतेनुसार निवड करतो. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे महत्वाचे घेतो, तो म्हणजे म्युच्युअल फंडावरील कर (Mutual fund taxation). म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपल्या टॅक्स प्रोफाइल नुसार योजनांची निवड करावी लागते. कर (Tax)या विषयाची खूप मोठी व्याप्ती\nनिश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP\nनिश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP बाजारातील गुंतवणुकीमध्ये कमी अधिक प्रमाणात जोखीम असते. प्रत्येक गुंतवणूकदार आपापल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार (Risk Profile) गुंतवणूक पर्याय निवडत असतो. काही गुंतवणूकदार जोखीम घेणारे आणि काही जण जोखीम नको म्हणणारे असतात. कमी जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे कल असतो. परतावा कमी मिळाला तरी चालेल परंतु\nCapital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना\nCapital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना गुंतवणूक मग ती इक्विटी प्रकारातील असो किंवा डेट प्रकारातील त्यामध्ये जोखीम हि कमी अधिक असतेच. प्रत्ये�� गुंतवणूकदार स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता (Risk Appetite Profile) ओळखून गुंतवणूक करत असतो. कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांनाचा कल नेहमी सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो. जेणेकरून कमी परतावा मिळाला तरी चालेल पण गुंतवलेली\nRegular Plan vs Direct Plan Mutual Fund – थेट गुंतवणूक योजना आणि नियमित / रीतसर गुंतवणूक योजना यामधील फरक म्युच्युअल फंड नियामक सेबीने वेळोवेळी नियमांमध्ये सुधारणा करून म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये सुलभता आणि पारदर्शकता आणण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सेबीकडून योग्य पाऊल उचलले जाते. याच धोरणांचा एक भाग म्हणून सप्टेंबर 2012 (SEBI\nMutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना\nMutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना म्युच्युअल फंड हा सेबी ने ठरवलेल्या ‘म्युच्युअल फंड नियमन १९९६’ च्या अनुसार काम करतो. म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करून गुंतवणूक तज्ञामार्फत (Professional Investment Expert) तिची गुंतवणूक करण्याचे काम म्युच्युअल फंड करते. सेबीच्या नियामावलीचा अंकुश असल्याने फंडाचा कारभार पारदर्शक होण्यास मदत होते. कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक\nActively managed fund vs Index fund सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड यामधील फरक\nActively Managed Fund vs Index Fund सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड यामधील फरक गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडाकडे आलेला पैसा वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवला जातो. हा पैसा फंड मॅनेजर नावाच्या तज्ज्ञ व्यक्तीच्या नजरेखाली गुंतवला जातो. फंड मॅनेजरच्या व्यतिरिक्त त्याच्या टीम मध्ये वेगवेगळ्या गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ (Expert), विश्लेषक, आणि इतर कर्मचारी असतात. या सर्व टीमच्या साहाय्याने\nMutual fund benchmark Index: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक\nMutual fund benchmark: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटलं की तुलना आली. हे त्याच्यापेक्षा खूप सरस आहे किंवा याच्यापेक्षा त्याची कामगिरी चांगली आहे असं नेहमी ऐकायला मिळतं. अगदी शाळेत असताना परीक्षेत उत्तीर्ण व्हायला 35% गुण लागतात. म्हणजे शालेय परीक्षा पास व्हायला 35% हा मापदंड\nMutual Fund Scheme Related Documents – Guide to Investor (म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक)\nMutual Fund Scheme Related Documents – Guide to Investor (म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक) म्युच्युअल फंडाच्या जाहिराती आपण टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतो. त्यामध्ये योजनेमध्ये गुंतवणुकी विषयी माहिती दिलेली असते. सर्वात खाली एक वाक्य लिहिलेले असते. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकी बाजार पेठेतील जोखमीच्या अधिन असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित दस्तावेज काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक कंपनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/marathi/Avchitgad-Trek-Roha-Range.html", "date_download": "2019-10-23T13:44:23Z", "digest": "sha1:7EJIARMUXIEOQSJ7D3X3AK5ZSVVHQLXB", "length": 8276, "nlines": 29, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Avchitgad, Roha Range, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nअवचितगड (Avchitgad) किल्ल्याची ऊंची : 950\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रोहा\nजिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम\nदक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. रोह्यापासून ५ किमी वर असलेल्या पिंगळसई गावापासून गडाची उंची ३०० मी भरते. घनदाट झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग सुखद झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला हा किल्ला कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.\nमेढा गावातून येणारी वाट बुरुजाखालून पूर्व दिशेच्या प्रवेशव्दारातून गडावर जाते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे .पूर्वाभिमुख प्रवेशव्दाराच्या जवळ एका दगडावर शरभाचे शिल्प कोरलेले आहे. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. तिथेच एक इ.स.१७९६ मध्ये कोरलेला शिलालेख आहे. गडावर व्दादशकोनी पाण्याने भरलेला तलाव आहे. या तलावाजवळ महादेवाचे मंदिर आहे. या तलावाच्या पश्चिमेला खालच्या बाजूस ७ टाक्याचा एक समूह आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांजवळच पिंगळाई देवीचे/ महिषासुरमर्दिनीचे छोटेसे मंदिर आणि एक दिपमाळ आहे. टाक्यांच्या भिंतीवर एक घुमटी व वीराचे दगडावर कोरलेले शिल्प आहे, ते बाजी पासलकरांचे शिल्प आहे असे मानले जाते. बालेकिल्ल्याच्या टोकाला टेहळ्णी बुरुज आहे.बुरुजावर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. बुरुजावर���न नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इत्यादी परिसर न्याहाळता येतो. गडाच्या उत्तरेकडील टोकावर एक बुरुज आहे. याशिवाय गडावर तोफा, वाड्यांचे चौथरे, सदर इत्यादी गोष्टी पाहाता येतात. पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते.\n१) मेढा मार्गे :-\nमुंबई - रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ किमी अंतरावर असलेल्या मेढा या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. वाट दाट झाडांमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोर्‍यातील मेढा व पिंगळसई ही गावे दिसतात.\n२ पिंगळसई मार्गे :-\nअवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ किमी आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे.\n३ पडम मार्गे :-\nगडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना, रोहा-नागोठणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वरापाशी घेवून जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात.\nगडावर राहण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.\nगडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nपिंगळसई मार्गे १ तास, तर पडम मार्गे २ तास लागतात.\n१) रोहा परिसरात ४ किल्ले येतात. नीट नियोजन केल्यास, स्वत:च्या वहानाने , तळागड, ,घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहून होतात.\n२) घोसाळगड, बिरवाडी व तळागड या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A7%E0%A4%97%E0%A4%A7%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-10-23T12:54:08Z", "digest": "sha1:D6QCYBF5FQ7GORWAP3EK67XJ2BSCRP6J", "length": 11555, "nlines": 229, "source_domain": "irablogging.com", "title": "सुषमा स्वराज : धगधगत्या रणरागिणीचा अस्त...!! - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nसुषमा स्वराज : धगधगत्या रणरागिणीचा अस्त…\nसुषमा स्वराज : धगधगत्या रणरागिणीचा अस्त…\nसुषमा स्वराज : धगधगत्या रणरागिणीचा अस्त….\nयशस्वी राजकारणी , उत्तम संसदपटू , कुशल प्रशासक असा अलौकिक त्रिवेणी संगम असलेल्या सुषमा स्वराज ह्या पेशाने वकील होत्या .भारतीय जनता पक्षाच्या त्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या.अनेक दिग्गज नेत्यांना साथ देताना भाजपमध्ये त्यांनी कतृत्वाचा वेगळा ठसा उमटवला होता.सडेतोड भाषाशैली , अमोघ वाणी , राजकिय मुत्सदीपणा याव्दारे त्यांनी राजकारणाच्या व्यासपीठावर आपली मोहर उमटवली होती.सात वेळा खासदार , तीन वेळा आमदार अशी त्यांची कारकिर्द होती .राज्य आणि केंद्रिय मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सुषमाजीनी यशस्वीरित्या सांभाळल्या होत्या .\nसुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियानातील अंबाला कॕटोन्मेटमध्ये झाला.हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी यांच्या त्या कन्या .त्यांचे वडील हरदेव हे संघाचे कार्यकर्ते होते.अंबाल्यातील सनातन महाविद्यालयात सुषमाजींचे शिक्षण झाले.नंतर त्यांनी चंदीगडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले.१९७३ पासुन सर्वाच्च न्यायालयात वकील म्हणून काम सुरु केले.\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमांतुन सुषमाजींनी राजकिय सुरवात केली.त्यांचे पती स्वराज कौशल हे जॉर्ज फर्नांडीस यांचे निकटवर्ती होते.१९७७ ते १९८२ व १९८७ ते १९९० या काळात सुषमा स्वराज या हरियाना विधानसभेच्या आमदार होत्या . १९७७ मध्ये हरियानात त्या २५ व्या वर्षी मंत्री झाल्या .एवढया लहान वयात मंत्री झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या .\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्या २६ मे २०१४ ते ३० मे २०१९ या काळात त्यासृ परराष्टमंत्री होत्या .इंदीरा गांधी नंतर या पदावर विराजमान होणार्या केवळ दुसऱ्या महिला होत.\nसदैव पसन्न चेहरा , सोभाग्याच लेण आसलेली कपाळावरील मोठी टिकली , भांगेत उठून दिसणारे कुंकू , परिटघडीची सुंदर साडी , त्यावर हाफ जॕकेट किंवा शाल हा घरंदाज पेहराव असलेल्या सुषमाजींची प्रतिमा आणि प्रतीभा वेगळीच होती.आपल्या ओजस्वी वाणीने राजकिय जीवन सदाबहार करणाऱ्या या भाजपच्या रणरागिणीला विनम्र अभिवादनासह भावपुर्ण श्रद्धांजली …\nनांव होत सुषमा …\nरूढी,परंपरा आणि तिचं सौभाग्य\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अ��्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\n (प्रेम कथा) भाग 9 ...\nअमावस्येच्या रात्रीतला दीप उत्सव ...\nतुमची अशी विणा व्हायला नकोय… ...\n (प्रेम कथा ) भाग 12 ...\n“तूझी वाट बघेन मी येशील ना ग्”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2011/08/", "date_download": "2019-10-23T12:33:36Z", "digest": "sha1:QN6A2DZITDAXNFUDGKMZT6B33V2HHUPR", "length": 77193, "nlines": 173, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: August 2011", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nगुरुवार, २५ ऑगस्ट, २०११\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 29 ऑगस्ट 2011) सायंकाळी 6 वाजता नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवनामध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गो.ब. देगळूरकर असतील तर श्री. अरुण खोरे आणि श्री. वा.ल. मंजूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या या गाथेमध्ये संत चोखामेळा यांच्या नव्याने उपलब्ध झालेल्या नऊ अभंगांचा समावेश करण्यात आलेला आहे, हे या पुस्तकाचे अत्यंत महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे.\nअभंगगाथेचे संपादक प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना याठिकाणी देत आहे.\nचोखोबांनी मराठी सारस्वताला दिलेली देणगी ही अतुलनीय व अलौकिक स्वरूपाची आहे. चोखोबांनी आपल्या हयातीत अभंगाव्यतिरिक्त इतरही रचना केल्याचे आज तरी स्पष्ट खुला���ा होत नाही. आज त्यांचे केवळ 349 + 9 एवढे अभंग वाचकांना उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखकाने चोखोबांचे नव्याने उपलब्ध झालेले 9 अभंग या गाथेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील आणखी काही ग्रंथालयांतील जुनी बाडे तपासली तर आणखी काही अभंग हाती लागण्याची दाट शक्यता आहे.\nअनेक संदर्भ ग्रंथांचा आढावा घेता, चोखोबांनी 'विवेकदीप' नावाचा एक ग्रंथही लिहिल्याचा वारंवार उल्लेख येतो, परंतु आजपर्यंत अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न करून देखील तो काही दृष्टीस पडलेला नाही. तो ग्रंथ जर उपलब्ध झाला तर चोखोबांच्या साहित्यावर आणखी प्रकाश पडू शकेल. चोखोबांच्या साहित्य निर्मितीसंबंधी आज अनेक प्रश्न निर्माण होतात. चोखोबांना मुळात लिहिता-वाचता येत होते का एकंदरीत त्या काळातील प्राप्त परिस्थितीचा विचार करता, संस्कृत ही प्रभावी भाषा होती आणि ती शिकण्यासाठी चोखोबांना अनुकूल परिस्थिती होती, असे वाटत नाही. त्या काळी बरेच साहित्य संस्कृत भाषेत होते, तर मग या सर्वांचे वाचन चोखोबा कसे करीत असत एकंदरीत त्या काळातील प्राप्त परिस्थितीचा विचार करता, संस्कृत ही प्रभावी भाषा होती आणि ती शिकण्यासाठी चोखोबांना अनुकूल परिस्थिती होती, असे वाटत नाही. त्या काळी बरेच साहित्य संस्कृत भाषेत होते, तर मग या सर्वांचे वाचन चोखोबा कसे करीत असत ज्ञानदेव, नामदेव व इतर समकालीन संतांच्या रचना चोखोबांनी कशा वाचल्या असतील ज्ञानदेव, नामदेव व इतर समकालीन संतांच्या रचना चोखोबांनी कशा वाचल्या असतील सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता चोखोबांना यातिहीन म्हणून सतत दूर ढकलत असताना समाजाच्या अंतरंगाचे दर्शन आपल्या अभंगवाणीतून ते कसे करू शकले\nएवढया प्रतिकूल परिस्थितीत देखील कसदार व अमरत्व प्राप्त झालेले साहित्य चोखोबांनी कसे निर्माण केले, हाही एक मोठा प्रश्नच आहे. सातशे वर्षांपासूनचे जे साहित्य आजही अमर अशा स्वरूपात आहे ते साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकाकडे-चोखोबांकडे-अगाध व अफाट प्रतिभाशक्ती होती हे निर्विवाद. त्या व्यतिरिक्त त्यांचे चिंतन व मनन हे अधिक महत्त्वाचे वाटते. समाजातील उच्च स्तरातील लोकांच्या बोलण्यातील व वागण्यातील विसंगती त्यांना सतत सलत असावी. तेच त्यांच्या चिंतनाचे व मननाचे विषय होते. चोखोबांच्या ज्ञानेंद्रियाची बाजू अधिक सशक्त होती, असे वाटते. कारण त्यांच्या अभंगांचे विश्लेषण करतेवेळी याचे दर्शन प्रकर्षाने झाल्याखेरीज राहत नाही. ज्ञानार्जनासाठी चोखोबांनी ज्ञानदेव व नामदेव आदी संतांच्या सोबतीने पुष्कळसे देशाटन व तीर्थाटन केले. त्यामुळे अनेक संतांचा व सज्जनांचा सहवास त्यांना लाभला. चोखोबांची श्रवणशक्ती देखील मोठी होती, असे वाटते. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते हे गृहीत धरून पुढे लिहावयाचे झाले, तर समकालीन संतांच्या रचना एकांतात वाचण्यासाठी चोखोबांना त्या काहीच उपयोगाच्या नव्हत्या. ज्यावेळी स्वत: त्या संतांच्या वा इतरांच्या मुखातून बाहेर पडेल त्याच वेळी त्याचा अर्थ व मर्म चोखोबांच्या काळजाला जाऊन भिडत असे आणि अगाध अशा स्वरूपातील श्रवण शक्तीच्या आधारेच त्यांनी ही साहित्य निर्मिती केली.\nचोखोबांना आपल्या साहित्य निर्मितीत संतांचा सहवास हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तत्कालीन वर्णाश्रम पध्दतीत समाजातील कर्मठांनी चोखोबांना जरी दूर लोटले असले तरी संतांनी मात्र त्यांना जवळ केले होते. त्यामुळे आपल्या निष्ठापूर्व भक्तीने संत मेळयात त्यांनी फार मोठे स्थान प्राप्त करून घेतले होते.\nज्ञानदेव व नामदेवांच्या अभंग रचनेच्या संख्येच्या मानाने आज उपलब्ध असलेल्या चोखोबांच्या अभंगांची संख्या अगदीच मर्यादित आहे. चोखोबांनी आपली अभंग रचना करण्यास कधी सुरुवात केली आणि किती काळ हे व्रत चालू होते, याचाही अंदाज लागत नाही. त्यांनी दीर्घकाळ अभंग रचना केली असावी असे गृहीत धरले तर आज उपलब्ध आहे त्यापेक्षा अधिक अभंगरचना त्यांनी केली असावी असे वाटते; परंतु आज उपलब्ध असलेल्या अभंगांची संख्या पाहता व त्यांच्या व्यासंगाचा आढावा घेता आजची त्यांच्या अभंगांची संख्या अपुरी आहे, असे वाटते. एका वाचनात हे सर्व अभंग नजरेखालून घातले तर अभंगरचना खंडित झाल्याची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही.\nचोखोबांच्या अभंगांचा दर्जा संतश्रेष्ठाचा आहे. नैसर्गिकपणा, सहजसुंदरता, सामाजिक आशय, बांधीव रचना, इत्यादी साहित्यिक गुणांनी चोखोबांच्या अभंगांना मराठी सारस्वतात मानाचे स्थान आहे. चोखोबांची वाणी चोख होती. 'वाणी नाही शुद्ध धड न ये वचन' असे त्यांचे मत होते. यावरून असे दिसते की, त्यांना आत्मप्रौढीचा तिटकारा होता. आपला विचार, सिध्दांत आणि अभंगांबाबत त्यांना पराकोटीचा आदर होता.\nचोखोबांच्या अभंगात ���क्तीविषयक व पारमार्थिकविषयक आशय तर आहेच, परंतु त्यांच्या मनातील दु:ख व्यक्त करणारे अभंगही आहेत. याही पुढे जाऊन द्वैत-अद्वैत, गीता यातील अनेक तत्त्वज्ञानाच्या गोष्टी अत्यंत समर्थपणे आपल्या अभंगातून मांडल्या आहेत. भगवंताच्या रूपाचे, त्याच्या भक्ती, त्याच्या सामर्थ्याचे, करुणा स्वभावाचे गुणगान करण्यासाठी चोखोबांनी जशी अनेक अभंगांची निर्मिती केली, तसेच गुरुपरंपरेतील ज्ञानेश्वर व नामदेवांचे वर्णन करण्यासाठी देखील अनेक अभंग खर्ची टाकले आहेत.\nमाणसाचा व पर्यायाने समाजाचा विकास काही प्रमाणात त्याच्या आर्थिक सुबत्तेवर अवलंबून असतो, परंतु त्या विकासाच्या परिपूर्णतेला नैतिक व आध्यात्मिकतेचीही जोड द्यावी लागते. तेव्हा संतसाहित्य हे टाळकुटे साहित्य नसून त्याचा गाभा उलगडून पाहिला तर सुखी व सुसंस्कृत जीवनासाठीचे अनेक मौलिक विचार व मार्ग त्यात सापडतात. या संदर्भात कदम यांनी दिलेला दृष्टांत मला मनापासून आवडतो. ते म्हणतात, एके ठिकाणी आग लागली असता त्याकडे धावून गर्दी करणारे लोक आग विझविण्यासाठी काहीच करू शकत नाहीत, परंतु आग विझवण्यासाठी पाण्याच्या साठयाकडे धावणारेच अखेर ती आग विझवू शकतात. हे जसे खरे आहे त्याप्रमाणे संतांच्या कार्याचे व संतसाहित्याचे महत्त्व आहे. प्रथमदर्शनी टाळकुटे वाटत असले तरी अखेर जीवनाचे खरे मर्म त्यातच आहे.\nज्ञानदेव, नामदेव आदी संतांनी समाजात आध्यात्मिक लोकशाही रुजविण्यासाठी जे शतकोटी प्रयत्न केले त्यातील मूर्तिंत उदाहरण म्हणजे संत चोखामेळा होय. प्रस्तुत समाजाने हीन मानलेल्या चोखोबांना नामदेवांनी गुरूपदेश दिले. आपल्या प्रभावळीतील संतमंडळीत चोखोबांना संतश्रेष्ठत्वाचे स्थान देऊन, त्यांच्या हीन कुळाचा कलंक धुऊन त्यांच्या अभंगवाणीचे मुक्त कंठाने गुणगान करून आध्यात्मिक लोकशाहीची पताका त्यांनी चोखोबांच्या खांद्यावर ठेवली.\nज्ञानेश्वरांच्या समकालीन अभंग रचनाकार आपले अभंग रचावयाचेच म्हणून एकांतात बसून स्वत: लेखन करण्याची पध्दती नव्हती. विठ्ठलभक्तीच्या धुंदीत न्हाऊन निघालेले हे संत भजन-कीर्तनातच आपले विचार अभंगांच्या माध्यमातून मांडत असत. कालांतराने त्यांच्या शिष्यांनी, भक्तांनी व लेखनिकांनी ते अभंग (साहित्य) उतरून घेतलेले असे. चोखोबांच्या बाबतीत देखील हेच घडले आहे. त्या काळी ���िंदाुधवाचार्य नावाचे मूळचे कन्नड भाषिक सद्गृहस्थ मंगळवेढा किंवा पंढरपूरच्या दरम्यान रहात होते. त्यांचा मुलगा अनंतभट्ट यांनी चोखोबांच्या साहित्याचे (अभंगांचे) लेखन केल्याचा जनाबाईच्या एका अभंगात उल्लेख आढळतो.\nचोखोबांच्या मरणोत्तर 700-750 वर्षांनंतर देखील त्यांचे (358 च्या आसपास) अभंग आज ग्रंथरूपाने शिल्लक आहेत, हे मराठी वाचकांचे मोठे भाग्य समजावे. एवढया प्रदीर्घ काळात त्यांच्या सर्व अभंगांचे वारंवार लेखन झाले नसावे. ज्ञानदेवाच्या, नामदेवाच्या, तुकारामाच्या एकत्र साहित्याच्या अनेक हस्तलिखित प्रती आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु चोखोबांच्या अभंग रचनेच्या संदर्भात असे घडले नसावे, असे वाटते. म्हणून काळाच्या ओघात काही अभंग नष्ट देखील झाले असावेत. अनेक वेळा अभंग उतरून घेत असताना त्यात बदल देखील झाले असतील. (मला मिळालेल्या एका हस्तलिखितात-चोखामेळा हे नाव चोखामेला असे लिहिले आहे.) याच प्रक्रियेत काही अभंग नष्टही झाले असतील, तर काही भाष्यकारामुळे अधिक सुस्पष्टही झाले असतील.\nचोखोबांचे अभंग उतरून घेणारे अनंतभट्ट यांच्या निष्ठेविषयी थोडी शंका घेतली जाते, ती म्हणजे चोखोबांना नेमके काय सांगावयाचे होते तेच अनंतभट्टांनी उतरून घेतले कशावरून त्या अभंगात बदल केले नसावे कशावरून त्या अभंगात बदल केले नसावे कशावरून वगैरे वगैरे. परंतु या संदर्भात दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. एक म्हणजे त्या काळच्या हीन जातीतील चोखोबांचे अभंग उतरून घेण्यासाठी उच्च जातीतील एक ब्राह्मण-अनंतभट्ट-चोखोबांच्याकडे जातो हे किती विचित्र होते वगैरे वगैरे. परंतु या संदर्भात दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. एक म्हणजे त्या काळच्या हीन जातीतील चोखोबांचे अभंग उतरून घेण्यासाठी उच्च जातीतील एक ब्राह्मण-अनंतभट्ट-चोखोबांच्याकडे जातो हे किती विचित्र होते या कार्यासाठी त्यावेळच्या समाजांनी अनंतभट्टांना किती त्रास दिला असावा वा छळले असावे, ही कल्पनाच न केलेली बरी. कदाचित अनंतभट्टांना वाळीत देखील टाकले असावे. हे सर्व सहन करून देखील अनंतभट्टांनी चोखोबांच्या अभंगांचे लेखन केले यात चोखोबांप्रमाणे अनंतभट्ट देखील मोठे वाटतात. चोखोबांच्या अभंगातील कस, निरूपण आणि आशय हे समाजाला उपयुक्त असल्याचे अनंतभट्टांनी त्यावेळी मनापासून जाणले असावे. म्हणूनच त्या काळात हे धाडस त्यांनी केले असावे. दुसरे असे की, त्यावेळी अनंतभट्टांसारखे साक्षर (त्यावेळी बहुसंख्य साक्षरवर्ग हा ब्राह्मणच होता) लोक हे लिहिण्यासाठी पुढे आले नसते तर आज चोखोबांचे अभंग वाचावयास मिळाले असते का या कार्यासाठी त्यावेळच्या समाजांनी अनंतभट्टांना किती त्रास दिला असावा वा छळले असावे, ही कल्पनाच न केलेली बरी. कदाचित अनंतभट्टांना वाळीत देखील टाकले असावे. हे सर्व सहन करून देखील अनंतभट्टांनी चोखोबांच्या अभंगांचे लेखन केले यात चोखोबांप्रमाणे अनंतभट्ट देखील मोठे वाटतात. चोखोबांच्या अभंगातील कस, निरूपण आणि आशय हे समाजाला उपयुक्त असल्याचे अनंतभट्टांनी त्यावेळी मनापासून जाणले असावे. म्हणूनच त्या काळात हे धाडस त्यांनी केले असावे. दुसरे असे की, त्यावेळी अनंतभट्टांसारखे साक्षर (त्यावेळी बहुसंख्य साक्षरवर्ग हा ब्राह्मणच होता) लोक हे लिहिण्यासाठी पुढे आले नसते तर आज चोखोबांचे अभंग वाचावयास मिळाले असते का इतक्या शतकांनंतर देखील चोखोबांचे अभंग अमर झाले त्यात अनंतभट्टांचे देखील योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे.\nप्रत्येक महापुरुषाने आपापल्या काळात महान काम केले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष झाले. त्यांच्या काळात जी आव्हाने होती, त्या आव्हानांना समर्थपणे सामोरे ते गेले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष ठरले. काही वेळा या महापुरुषांना, त्यांच्या कार्याला सध्याच्या काळात जोखले जाते व काही प्रमाणात प्रतिकूल मतही व्यक्त केले जाते, परंतु असे होऊ नये. कारण काळाच्या ओघात जशी परिस्थिती पलटते तसे समाजासमोरील आव्हाने देखील बदलतात. चोखोबांच्या बाबतीत असेच काहीसे झाल्यासारखे वाटते. चोखोबांच्या काळी आव्हान होते ते समाजातील उच्च-नीचतेचे, सामान्य जातीतील लोकांना उच्च कुळाचे समजणाऱ्यांकडून होणाऱ्या अमानुष छळाचे आणि मुख्य प्रश्न होता तो कमालीच्या दारिद्रयाचा. या सर्व प्रश्नांविषयी चोखोबांनी समर्थपणे जाब विचारून पाटला (आजच्या भाषेत सरकार) समोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे. प्रसंगी विरोधही केला आहे, परंतु हे सर्व त्या काळातील रूढ परिस्थितीला धरून होते हे महत्त्वाचे. चोखोबा व त्यांच्या कुटुंबीयांचे हे कृत्य सातशे वर्षांनंतरच्या आजच्या कसोटीवर मोजले तर कदाचित ते अन्यायाचे ठरेल. नामदेव, सावता माळी, गोरा कु���भार, नरहरी सोनार, सेना न्हावी, जनाबाई यासारख्या बहुजन समाजातील या संतांच्या समर्थ फळीत आपल्या कुटुंबासहित सामील होणे व अन्यायाविरुध्द लढा देणे ही चोखोबांची त्या काळातील अनन्यसाधारण कामगिरी होती, एवढेच म्हणावे लागेल.\nदेव बाटविला म्हणून चोखोबांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची स्वत: चोखोबा आपल्या अभंगातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. सोयरा व कर्मेळा यांनी देखील या संदर्भात केवळ खंतच व्यक्त केली नाही, तर भगवंतांना सणसणीत जाबही विचारला आहे. त्या काळातील सामाजिक स्थितीचे हे कुटुंब बळी होते, असेच म्हणावे लागेल. चोखोबा हीन यातीतील म्हणून तर छळ होत होताच, परंतु त्यांची विठ्ठलासोबत असलेली प्रेमपूर्ण मैत्री, अफाट प्रे व भक्ती ह्यामुळे छळाची तीव्रता अधिक होती. याचे दाखले आपणास अनेकांच्या अभंगातून अनेक वेळा मिळतात. विठ्ठल स्वत: चोखोबांच्या झोपडीत जाऊन दहिभात खाऊन आला. त्यावेळी चोख्याने देव बाटविला म्हणून मारले. एकदा तर मध्यरात्री विठ्ठलाने आपल्या दर्शनासाठी चोखोबांना आपल्या गाभाऱ्यात बोलाविले आणि आपल्या गळयातला कंठा दिला. त्यावेळी कंठा चोरल्याच्या आरोपावरून चोखोबांना बैलाच्या पायाला जुंपून छळले. असे अनेक प्रसंग आहेत. या दोन्ही प्रसंगात चोखोबांची काहीच चूक नव्हती. चूक होती ती फक्त विठ्ठलाच्या लेखी चोखोबांचे असलेले महत्त्व. हेच छळामागील मुख्य कारण असले पाहिजे.\nआपल्या ज्ञानाचे सामर्थ्य सिध्द करीत चोखोबा संतमंडळीत वावरू लागले. हळूहळू मानाचे स्थान मिळवू लागले. याचीही पोटदुखी काही प्रस्थापित लोकांची वाढली असावी. ज्या ज्या वेळी या समूहाच्या संतापाचा उद्रेक झाला त्या त्या वेळी काही ना काही कारणे पुढे करून चोखोबांचा छळ (मनगटातील दंडुकेशाहीच्या आधारे) केला. प्रस्थापितांच्या विरुध्द बंड केल्याने अशीच वागणूक अनेकांना मिळाल्याचे दाखले या समाजात रग्गड सापडतात. प्रस्थापितांच्या विरोधात भागवत धर्माची पताका तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी फडकाविली आणि या झेंडयाखाली बंडाच्या भूमिकेत अनेक संत येऊन दाखल झाले. त्यात नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई आदी अनेक संत होते, परंतु चोखोबा देखील या बंडाच्या निशाणाखाली सरसावले होते, हे विशेष. कारण एक तर समाजाने मानलेल्या उच्च कुळात चोखोबांचा जन्म झाला नव्हता. कोणतीच शैक्षणि�� वा आध्यात्मिक परंपरा चोखोबांच्या पाठीशी नव्हती. पाठीशी होती ती प्रस्थापितांचे प्रस्थ मोडून काढण्याची अदम्य इच्छा. त्यांच्या या सुप्त इच्छेला ज्ञानदेव व नामदेवांनी खतपाणी घातले, हे कौतुकाचे आहे. त्यांचा सहवास, प्रेरणा व आपुलकी निश्चितच चोखोबांना लाभली. आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात चोखोबा धाडसाने व जिद्दीने सामील झाले होते. हीन जातीत जन्मलेल्या चोखोबांना त्या काळात समाजाच्या विरोधात जाऊन भागवत धर्माच्या छताखाली आणण्याचे जे धाडस ज्ञानदेव, नामदेवांनी केले तितकेच धाडस समाजाचा कडवा विरोध पत्करून, माणुसकीला काळिमा लावणारे छळ सोसून देखील या संतांच्या कार्यात मनोभावे सामील झाले, हे चोखोबांचे सर्वात मोठे धाडसच होते. भागवत धर्माचा मोह चोखोबांना या कारणासाठी झाला असावा की त्यात समतेची शिकवण आहे. भगवंतापुढे उच्चनीच असा कोणताच भेदभाव नाही.\nचोखोबांचे व्यक्तिमत्त्व हे अलौकिक स्वरूपाचे होते. प्रस्थापित समाजाने त्यांना कितीही छळले तरी उच्चवर्णीय समाजाविषयी त्यांच्या मनात कोठेही तिटकारा नव्हता. सूडाची भावना नव्हती. तशा प्रकारचा विचारही त्यांच्या वाणीतून कोठेही डोकावत नाही. क्षमा हा देवांच्या नंतर संतांचाही स्थायिभाव आहे. तेव्हा चोखोबा केवळ संत नव्हे, तर संतश्रेष्ठ होते. म्हणूनच क्षमा ही भावना त्यांच्या नसानसात संचारत असली पाहिजे. त्यांच्या या उदार अंत:करणाच्या हृदयातून उमललेली ही अभंगवाणी इतक्या वर्षांनंतर देखील आजही टवटवीत वाटते.\nसंतश्रेष्ठ यांना शोभेल अशी अविचल व शांत वृत्ती चोखोबांची होती. त्यामुळे समाजातील काही\nवर्गाकडून होणाऱ्या छळाला अत्यंत शांत चित्ताने व सहनशीलतेने सामोरे गेल्यामुळे समकालीन संतांच्या लेखी चोखोबा उच्चपदस्थ झाले होते. त्यांच्याविषयीचा आदर हा वाढत होता. चोखोबांच्या चरित्रात असे दिसते की लोकांनी त्यांना ज्या ज्या वेळी छळण्याचा प्रकार केला त्या त्या वेळी चोखोबा सहिसलामत सुटले व त्यांनी छळणाऱ्यांनाच तोंडावर आणले. तेव्हा जनाबाई आपल्या एका अभंगात म्हणते की, चोखोबांनी देवालाच ऋणी करून घेतले.\nभक्ती आहे ज्याची मोठी\n त्याने देव केला ऋणी॥\nअसेच उद्गार सोयराबाईचे देखील आहेत.\nपंढरिचे ब्राह्मणें चोख्याशी छळिलें तयालागीं केलें नवल देवें॥\nसकळ समुदाव चोख��याचे घरींऋद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती॥\nपरंतु चोखोबांची ही क्षमाशीलता काहींना पळपुटेपणाची वाटत असावी. त्या अन्यायाविरुध्द बंड पुकारण्यासच हवे होते, असेही मत व्यक्त केले जाते; परंतु चोखोबांना समजून घेण्यामध्ये आपण कमी पडतो की काय, असे वाटते. कारण बारकाईने चोखोबांचे एक एक अभंग वाचून काढले तर अन्यायाविरुध्द त्यांची संस्कारित प्रतिक्रिया कोणत्याही बंडखोरी वृत्तीला मागे टाकणारी आहे. क्षमागुणातून कोणत्याही बलाढय ताकदीला सहज जिंकता येते ह्या समजुतीचीच चोखोबांची बंडखोरीची वृत्ती होती.\nकै. शंकरराव खरात यांच्या एका पुस्तकाचे नाव 'चोखोबांचा विद्रोह' असे आहे. यातील चोखोबांची बंडखोरी आणि चोखोबांचा धर्मशास्त्राशी विद्रोह ही दोन प्रकरणे महत्त्वाची वाटतात. 'संत चोखामेळा आणि मी' या दलित नाटककार भि. शि. शिंदे यांनी लिहिलेल्या ग्रंथात चोखोबांचा विद्रोह कालसापेक्ष दृष्टिकोनातून जाणून घ्यायला हवा, त्यावेळचे त्यांचे कार्य आजच्या काळाच्या निकषावर तपासायला नको, असे म्हटले आहे.\n''आधुनिक काळात क्रांती शब्दाचा अर्थ इतका कडवा बनला आहे आणि त्यात हर्षविषादांची एवढी कडवट खेचाखेच असावी लागते की, महाराष्ट्रीय संतांनी तेव्हाच्या समाजात परमार्थ पीठावरून ही एक क्रांती केली असे म्हटले, तर केवळ आधुनिक पध्दतीने विचार करणाऱ्यांना ते खरे वाटत नाही आणि विशेष म्हणजे त्यात काही गोडी वाटत नाही. आपल्या उच्च शिक्षणात ऐतिहासिक रसिकता या नावाचा विषय स्वतंत्रपणे शिकवावयास हवा असे वाटते. आपल्याला आपल्या काळाच्या संबंधाने जेवढी रसिकता दाखविता येते, तेवढी ऐतिहासिक काळासंबंधाने दाखविता येत नाही, ही मोठी दु:खाची गोष्ट आहे.''\nचोखोबा, सोयराबाई आणि कर्मेळा यांच्या अभंग वाड्.मयावरून श्री. म. माटे म्हणतात, ''इतक्या पूर्वीच्या अस्पृश्य पुढाऱ्यांनी सुध्दा अस्पृश्यतेविरुध्द केवढी तक्रार केलेली होती, याचा उत्तम बोध होतो. या तक्रारीत केवळ पारमार्थिक दु:ख होते असे समजणे अगदी साफ चूक आहे. या संतांच्या मनाचे हे दुखणे अगदी स्पष्टपणे सामाजिक होते; आणि त्यामुळे भक्तिरसात डुंबत असताना सुध्दा त्यांच्या मनाचे समाधान समूळ नष्ट झालेले होते. कर्ममेळयाने केलेली तक्रार तर उघड उघड सामाजिक आहे; आणि त्याने दाखविलेल्या तुसडेपणाच्या भावनेला सामाजिक धार उत्पन्न झालेली आ��े. देवापुढे वागत असतानासुध्दा तुझा मला काय उपयोग आहे, असे तो बिनमुर्वतीने म्हणतो. सध्याच्या काळातील त्या समाजातील सर्वश्रेष्ठ पुढारी डॉ. आंबेडकर हे राष्ट्राच्या संगतीत नांदत असतानाच आणि हिंदू धर्माच्या पोटीच जन्माला आलेले असताना तुमचा आम्हाला काय उपयोग आहे असे त्वेषाने विचारीत असत. विचारण्याची भूमिका बदललेली आहे इतकेच, परंतु सामाजिक दु:ख आणि सामाजिक त्वेष तोच आहे. याचा अर्थ असा की, कर्ममेळा आणि आंबेडकर यांच्या भावना एकमेकाशी सुसंगत आहेत. आज जी तक्रार अस्पृश्य लोक करीत आहेत तीच सामाजिक तक्रार सातशे वर्षांपूर्वीचे महार पुढारी करीत होते, हे अनंतभट्टाने लिहून ठेवलेल्या वाड़्.मयावरून स्पष्ट दिसते. हे वेड त्यांच्या डोक्यात कोणी आधुनिकांनी शिरकविलेले नाही.''\n''चोखामेळयाने सात्त्विक संतापाने विचारलेले प्रश्न त्यांच्यानंतरच्या पिढीतल्या कर्ममेळयाने उघड उघड मराठी समाजाला आव्हान देऊन अधिक स्पष्ट केले. ह्या सर्वच कुटुंबीयांनी शोषित वर्गाची नवी आविष्कारशैली मराठी कवितेच्या सुरुवातीलाच अमोघ करून ठेवली. प्रत्यक्ष विठ्ठलाला लाज वाटेल असे प्रश्न विचारून ठेवले. त्यामुळे चोखामेळयाच्या कुटुंबीयांचे मराठी परंपरेत अढळ स्थान आहे. कारण ह्या सर्वांनी निष्कपट मनाने एका अवाढव्य परंपरेला उगमस्थानीच धोक्याचे इशारे देऊन ठेवले. 'पंचहि भूतांचा एकचि विटाळ' म्हणून घटापटाची चर्चा करणाऱ्यांची तोंडे बंद करून टाकली. ह्या सर्व विद्रोही गोष्टी त्यांनी साहित्यिक चर्चा म्हणून केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष स्वत:च्या जगण्यातून विकसित केल्या आणि मग कवितेत मांडल्या.''\nजातीभेद, वर्णभेद समूळ खणून काढण्यासाठी संतांनी शतकोटीचे प्रयत्न केले. ज्ञानोबा, नामदेवापासून ते तुकारामापर्यंत अगदी अलीकडच्या काळात गाडगेबुवा, महात्मा जोतिराव फुले, महात्मा गांधी, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी देखील पराकोटीचे प्रयत्न केले. तरीही हा रोग बरा होताना दिसत नाही. उलट आजच्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार करता नव्या रूपात जातीभेदाची आवश्यकता आहे की काय, असे वाटू लागले आहे.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चोखामेळा यांच्याविषयी अत्यंत आदराचे उद्गार काढले आहेत. त्यांनी आपले The untouchables नावाचे इंग्रजीतील एक पुस्तक चोखामेळा, नंदनार व रविदास यांना अर्पण ���रून त्यांच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त केला आहे. त्यात ते लिहितात- ''चोखामेळा, नंदनार व रविदास हे अस्पृश्य समाजात जन्मले. आपल्या निष्ठायुक्त कृत्य, संयमी व न्यायी वृत्ती यामुळे ते सर्वांपेक्षा उच्चतम आदरास पात्र ठरले. त्या तीन संतांच्या स्मृतीस अर्पण.'' 1936 साली, हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्यासाठी अस्पृश्यांची परिषद बोलावली होती. त्या परिषदेत भाषण करताना आंबेडकर श्रोत्यांना म्हणाले - If someone asks you - what your caste is, you say that you are a Chokhamela or Harijan; but you do not say you are a Mahar.\nमराठीत असे म्हणता येईल की, तुम्हाला कोणी तुची जात विचारली तर महार म्हणून सांगू नका तर चोखामेळा किंवा हरिजन म्हणून सांगा; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्या अनुयायांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आणि भागवत धर्म, हिंदू धर्मात विश्वास ठेवून असणाऱ्या चोखोबांना अनुयायांचा मोठा वर्ग मिळाला नाही. म्हणून चोखोबा जिवंत असताना त्यावेळच्या समाजाने त्यांना उपेक्षिले आणि आज मेहुणपुरा येथील त्यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, पंढरपुरातील वास्तव्याचे त्यांचे एकमेव निशाण ती उद्ध्वस्त झालेली दीपमाळा, मंगळवेढा व पंढरपुरातील त्यांच्या समाध्या पाहिल्या तर दुर्लक्षितच आहेत हे निश्चित. ही खंत व्यक्त करीत असताना भालचंद्र नोडे म्हणतात, ''बिचारा चोखा यातिहीन म्हणून त्यांची वारकऱ्यांना पर्वा नाही आणि भरभराटलेल्या दलित चळवळीने तर विठ्ठलभक्त चोख्याला प्रतिगामी ठरविले. असा एकूण हा भला संत मराठी परंपरेपासून तेव्हाही व आताही दूरच राहिला. शेवटी संतांनाही जातीचे पाठबळ लाभलेले दिसते, परंतु केवळ स्वत:च्या आविष्कार सामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत राहिलेला चोखा हा एकमेव मराठी कवी ठरतो, हाही एक नवा वारसा ह्यापुढील साहित्यप्रेमिकांना सांभाळावा लागेल. चोखामेळा सतत स्फूर्तिदायक वाटत राहील, असे वाटते.''\n- प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी (मोबाइल क्र. 9960125015)\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ७:२५ म.पू. ५ टिप्पण्या:\nसोमवार, ८ ऑगस्ट, २०११\nबच्चन साब, फिल्म इंडस्ट्रीत 'आरक्षण' नाही\nसध्या 'आरक्षण' या चित्रपटाच्या संदर्भात उलटसुलट चर्चेला ऊत आलाय. येत्या 12 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं या चर्चेचा चित्रपटाला प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसाठी चांगलाच फायदा होत आहे. त्��ाच वेळी या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रकाश झा हे आपल्या टीमसह देशभरात दौरे सुद्धा करत आहेत. चित्रपट आरक्षणाच्या धोरणाविरोधात असल्यास त्याला विरोध करण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. आरक्षण समर्थक नेत्यांनी रितसर प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट आधी दाखविण्याची मागणीही केली. दरम्यानच्या काळात केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. पुनिया यांनी, या चित्रपटात देशातील मागासवर्गीय जनतेसाठी उपयुक्त असलेल्या आरक्षणासारख्या घटनात्मक तरतुदीबाबत नेमके कोणते भाष्य करण्यात आलेले आहे, ते तपासण्यासाठी केंद्रीय चित्रपट परीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्ड) समन्सही बजावले.\nया पार्श्वभूमीवर काल (रविवारी) विविध महत्त्वपूर्ण राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर 'आरक्षण' या विषयावर चर्चा झाली नसती, तरच नवल यापैकी एका चॅनेलवर चर्चेमध्ये प्रकाश झा यांच्यासह अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, मनोज वाजपेयी आणि अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. पुनिया हे सुद्धा सहभागी झाले होते.\nआता चित्रपट मी सुद्धा पाहिला नसल्यामुळं आरक्षणासंदर्भात त्यात नेमकी काय भूमिका घेतली आहे, याविषयी काही भाष्य करणं चुकीचं ठरेल.\nतथापि, यावेळी झा यांनी, सेन्सॉर बोर्ड ही सुद्धा सरकारी संस्था आहे आणि त्यामध्ये सर्व जाती-धर्मांचे लोक असतात, त्यांना काही खटकलं नाही, तेव्हा विविध नेत्यांनी किंवा आयोगानं पुन्हा त्याच्या स्पेशल स्क्रीनिंगची मागणी करणं चुकीची आहे, अशी भूमिका मांडली. त्यावर पुनिया यांनी त्यांना चांगलं उत्तर दिलं, 'अनुसूचित जाती-जमाती आयोग हा घटनात्मकरित्या आस्तित्वात आलेला आहे. देशातल्या आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाजाच्या हिताचं रक्षण करणं, ही जबाबदारी आयोगावर आहे. 'आरक्षण' चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादांमुळं संवेदनशील वातावरण निर्माण होऊ नये, सामाजिक अस्थैर्य निर्माण होऊ नये, यासाठी आयोगावर असलेल्या जबाबदारीच्या जाणीवेतून आणि अधिकारातून मी सेन्सॉर बोर्ड या शासकीय संस्थेकडे या चित्रपटाच्या स्क्रिनिंगची मागणी केली. पहिल्या नोटीसला उत्तर न आल्यानं त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं.' यावेळी झा यांनी स्वतः पुनिया यांना प्रदर्शनापूर्वी चित्रपट दाखविण्याची तयारी दर्शविली; पण 'याठिकाणी व्यक्ती गौण आहे, ती प्रकाश झा आहे किंवा अ���्य कोणी, या गोष्टीशी आपल्याला काहीही देणंघेणं नसून सेन्सॉर बोर्डाकडूनच स्पष्टीकरण मागविण्याचा आपल्याला अधिकार असून आपण आपल्या कार्यकक्षेच्या मर्यादा कधीही ओलांडणार नाही, तसंच देशातल्या जनतेच्या घटनात्मक हक्कांची पायमल्लीही होऊ देणार नाही,' असंही पुनिया यांनी स्पष्टपणे सांगितलं.\nहा झाला पहिला भाग पुढचा भाग इंटरेस्टींग आहे. यापूर्वीही ठिकठिकाणी सांगितलेल्या गोष्टी अमिताभ बच्चन यांनी इथंही सांगितल्या. 'या देशात दोन भारत आहेत, आणि त्यांच्यातील दरी सांधणं गरजेची आहे. त्यासाठी वंचित समाजाला बरोबरीला येण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली पाहिजे,' अशी भूमिका स्पष्ट केली. एकदम मान्य पुढचा भाग इंटरेस्टींग आहे. यापूर्वीही ठिकठिकाणी सांगितलेल्या गोष्टी अमिताभ बच्चन यांनी इथंही सांगितल्या. 'या देशात दोन भारत आहेत, आणि त्यांच्यातील दरी सांधणं गरजेची आहे. त्यासाठी वंचित समाजाला बरोबरीला येण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली पाहिजे,' अशी भूमिका स्पष्ट केली. एकदम मान्य त्याचबरोबर आपण या देशाचे जबाबदार नागरिक असून कधीही भेदभाव केलेला नाही, आमच्या वेळी असं वातावरण नव्हतं आणि फिल्म इंडस्ट्रीत आरक्षण अजिबात नाही, इथं फक्त टॅलंट आहे इत्यादी इत्यादी गोष्टीही सांगितल्या.\nबच्चन यांनी आरक्षणाच्या संदर्भात मांडलेली भूमिका स्वागतार्ह आहे. तरी सुद्धा याठिकाणी त्यांना काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आपण भेदभाव केला नाहीत, ही आपल्या बाबूजींची कृपा आहे आणि आजही आपण अत्यंत 'डाऊन टू अर्थ' आहात, कामाप्रती लॉयल आहात, अजूनही आपण हार्ड वर्क करता, हे सुद्धा बाबूजींचेच संस्कार आहेत आणि त्यासाठी आम्ही नेहमीच आपल्याविषयी आदर बाळगून आहोत. मात्र अमितजी, आपण ज्यावेळी शाळा-कॉलेजमध्ये असाल, त्यावेळी दलित, आदिवासी, समाजातल्या मुलांना शाळेत जाण्याची पहिली संधी मिळाली होती. साहजिकच त्यांची संख्या कमी होती. जिथं शिक्षणाचे मूलभूत धडेच गिरवण्याची मारामार होती, तिथं स्पर्धेची जाणीव ती काय असणार आणि स्पर्धेत उतरणार तरी कसा आणि स्पर्धेत उतरणार तरी कसा साहजिकच आपला काळ खरोखरीच वेगळा होता. आज खुल्या वर्गात जितकी स्पर्धा आणि गुणवत्ता आहे, तितकीच स्पर्धा आणि गुणवत्ता मागासवर्गीय विद्यार्थ्यांत सुद्धा आहे. या ��्पर्धेत ते चमकत सुद्धा आहेत. आणि तरी सुद्धा अद्यापही शिक्षणाच्या परीघापासून कोसो दूर असलेल्या आदिवासी, मागासवर्गीय मुलांची संख्याही प्रचंड आहे. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. आणि त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. (आरक्षण हा एक भाग असला तरी या विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधांची उपलब्धता करणं, त्यातही त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा रोजच्या रोजीरोटीचा अधिक मूलभूत प्रश्न सोडवणं, त्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देणं, हा सुद्धा आपल्या यंत्रणेसमोरचा एक गंभीर प्रश्न आहे.)\nफिल्म इंडस्ट्रीत आरक्षण नाही, इथं टॅलंटच लागतं, असं अमिताभ छातीठोकपणे सांगत आहेत. पण हे त्यांचं म्हणणं अर्धसत्य स्वरुपाचं आहे. मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो, की फिल्म इंडस्ट्रीत आरक्षण आहे, पण ते निगेटीव्ह स्वरुपाचं आज चित्रपटाच्या ग्लॅमरला भुलून किंवा सिरिअसली याच क्षेत्रात करिअर करायचं म्हणून हजारो तरुण या मायानगरीत आपलं नशीब आजमावण्यासाठी दररोज दाखल होत असतात. यातले काही एफटीआयआय, एनएसडी यांसह विविध फिल्म इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले असतात. पण त्यांना कितीही टॅलंट असलं तरी संधी का मिळत नाही आज चित्रपटाच्या ग्लॅमरला भुलून किंवा सिरिअसली याच क्षेत्रात करिअर करायचं म्हणून हजारो तरुण या मायानगरीत आपलं नशीब आजमावण्यासाठी दररोज दाखल होत असतात. यातले काही एफटीआयआय, एनएसडी यांसह विविध फिल्म इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले असतात. पण त्यांना कितीही टॅलंट असलं तरी संधी का मिळत नाही अभिनयाचं रितसर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या 'क्ष' व्यक्तीला पदार्पणातच जे.पी. दत्तासारख्या मान्यवर दिग्दर्शकाकडं 'रेफ्युजी' करण्याची संधी मिळत नाही, ती मिळते अभिषेक बच्चनला अभिनयाचं रितसर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या 'क्ष' व्यक्तीला पदार्पणातच जे.पी. दत्तासारख्या मान्यवर दिग्दर्शकाकडं 'रेफ्युजी' करण्याची संधी मिळत नाही, ती मिळते अभिषेक बच्चनला तो आपटल्यानंतरही पुढच्या कित्येक चित्रपटांत अभिषेकला संधी मिळत राहते, एकामागोमाग फ्लॉप होत जात असताना सुद्धा तो आपटल्यानंतरही पुढच्या कित्येक चित्रपटांत अभिषेकला संधी मिळत राहते, एकामागोमाग फ्लॉप होत जात असताना सुद्धा अभिषेकखेरीज अगदी सलमान, आम��रपासून ते आजच्या सोनम कपूर, सोनाक्षी ते इम्रान खान पर्यंत कितीतरी नावं ओळीनं देता येऊ शकतील. ही प्रचंड यादी मी इथं देत बसत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की, स्टार पुत्र -पुत्रींना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहजगत्या उपलब्ध होणारी संधी, हे एक प्रकारचं आरक्षणच नव्हे काय अभिषेकखेरीज अगदी सलमान, आमीरपासून ते आजच्या सोनम कपूर, सोनाक्षी ते इम्रान खान पर्यंत कितीतरी नावं ओळीनं देता येऊ शकतील. ही प्रचंड यादी मी इथं देत बसत नाही. सांगण्याचा मुद्दा असा की, स्टार पुत्र -पुत्रींना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहजगत्या उपलब्ध होणारी संधी, हे एक प्रकारचं आरक्षणच नव्हे काय टॅलंट सिद्ध होईपर्यंत त्यांना सातत्यानं संधी मिळत राहते आणि खरं टॅलंट मात्र स्टुडिओच्या आणि प्रॉडक्शन हाऊसेसच्या पायऱ्या झिजवत राहतं. त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या नशीबानं तो चित्रपट हिट झाला तर ठीक, नाही तर त्यांना 'हिट' करून कायमचा बाहेरचा रस्ता दाखवला जातो. इंडस्ट्रीतल्या या संकुचित आरक्षणाचा आणि लॉबिंगचा फटका इतका तीव्र आहे, की कित्येक आयुष्यं इथं बरबाद झाली आहेत, होत आहेत- टॅलंट असून सुद्धा\nफिल्म इंडस्ट्रीमध्ये आरक्षण नसण्याचं दुसरं कारण म्हणजे इथं पाण्यापेक्षाही अधिक खळखळाट करत वाहणारा पैसा माणसाकडं आर्थिक संपन्नता, अति सधनता आली की, साहजिकच कोणत्याही गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टीकोन 'पैसा फेंक, तमाशा देख', असा तयार होतो. पैसा असला की साऱ्याच गोष्टी कशा सोप्या होऊन जातात. कोणी नादाला लागत नाही. 'ये सब बडे लोगों के मिजाज है माणसाकडं आर्थिक संपन्नता, अति सधनता आली की, साहजिकच कोणत्याही गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टीकोन 'पैसा फेंक, तमाशा देख', असा तयार होतो. पैसा असला की साऱ्याच गोष्टी कशा सोप्या होऊन जातात. कोणी नादाला लागत नाही. 'ये सब बडे लोगों के मिजाज है' असं म्हणून सामान्य माणूसही त्याकडं दुर्लक्ष करतो. इंडस्ट्रीतली एक गोष्ट मात्र चांगली आहे, ती म्हणजे इथं पैसा हा एकच धर्म चालत असल्यानं जाती-धर्मांच्या अन्य भिंती तिथं रिलेशनशीपमध्ये आडव्या येत नाहीत. आज देशातल्या प्रत्येक माणसाकडं फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांसारखा कोट्यवधीनं नसला तरी, त्याचा गुजारा होण्याइतका योग्य प्रमाणात जरी पैसा असता, तर त्यालाही आरक्षणाची गरज भासली नसती. पण पैसा खर्चायला सुद्धा व्या���हारिक शहाणपण असण्याची आवश्यकता असते आणि ते केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच विकसित होऊ शकतं. नाही तर या पैशांची अवस्था 'माकडाच्या हाती कोलीत', अशी होऊन जाईल. त्यामुळं पुन्हा फिरुन चक्र तिथंच येतं- या मुख्य प्रवाहाबाहेरच्या कोट्यवधी वंचितांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देऊन शिक्षणाच्या माध्यमातूनच त्यांचं सामाजिक, आर्थिक उत्थान, प्रगती साधणं शक्य आहे. त्यासाठी आरक्षणाखेरीज अन्य प्रभावी पर्याय आज तरी दृष्टीपथात नाही. डझ एनी बडी हॅव्ह इट..मि. बच्चन\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ६:५३ म.पू. 1 टिप्पणी:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\nबच्चन साब, फिल्म इंडस्ट्रीत 'आरक्षण' नाही\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3&search_api_views_fulltext=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82", "date_download": "2019-10-23T13:42:09Z", "digest": "sha1:DE3X5M3C6THL3KM67L7CWLOVXCTUMGHZ", "length": 21679, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (13) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (13) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (3) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nसप्तरंग (6) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nग्लोबल (1) Apply ग्लोबल filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove राजकारण filter राजकारण\nकाँग्रेस (6) Apply काँग्रेस filter\nदहशतवाद (6) Apply दहशतवाद filter\nनिवडणूक (6) Apply निवडणूक filter\nदिल्ली (4) Apply दिल्ली filter\nनरेंद्र मोदी (4) Apply नरेंद्र मोदी filter\nभ्रष्टाचार (4) Apply भ्रष्टाचार filter\nमुख्यमंत्री (4) Apply मुख्यमंत्री filter\nमुस्लिम (4) Apply मुस्लिम filter\nलोकसभा (4) Apply लोकसभा filter\nअत्याचार (3) Apply अत्याचार filter\nआंदोलन (3) Apply आंदोलन filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nनोटाबंदी (3) Apply नोटाबंदी filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nइम्रान खान (2) Apply इम्रान खान filter\nईशान्य भारत (2) Apply ईशान्य भारत filter\nउच्च न्यायालय (2) Apply उच्च न्यायालय filter\nउत्तर प्रदेश (2) Apply उत्तर प्रदेश filter\nकर्नाटक (2) Apply कर्नाटक filter\nपाकिस्तान (2) Apply पाकिस्तान filter\nरोजगार (2) Apply रोजगार filter\nvidhan sabha 2019 : यंदाची विधानसभा सर्वार्थाने वेगळी; वाचा सविस्तर ब्लॉग\nमहाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...\nहिलरी क्‍लिंटन म्हणजे 'युद्धखोरांची राणी' : तुलसी गबार्ड\nवॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांचा 'युद्धखोरांची राणी' अशा शब्दांत डेमोक्रॅटिकच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी उल्लेख केला आहे. आगामी 2020च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुलसी गबार्ड यांना रशिया तिसऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आणत असल्याचा आरोप हिलरी क्‍लिंटन...\n'...म्हणून अजित पवारांनी दिला राजीनामा'\nपुणे : ''एकाच पक्षात दोन प्रधान, दोन निशान, दोन संविधान चालणार नसल्यानेच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असला तरी राष्ट्रवादीतील कलम ३७० हटवले गेले. पण जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करताना गप्प का होता,'' अशी अप्रत्यक्ष टीका भाजपचे राष्ट्रीय...\nहिंदीसक्तीचा वाद (श्रीराम पवार)\n‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्या���ा कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...\nभंगलेलं स्वप्नं (एस. एस. विर्क)\nशून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...\n‘एनआरसी’चा चकवा... (श्रीराम पवार)\nआसाममध्ये एनआरसीचं भाजप जोरदार समर्थन करत असे. त्याचं कारण ‘यातून घुसखोर समोर येतील, त्यांना देशाबाहेर घालवलं पाहिजे’ या लोकप्रिय भावनेला साद घालणारं भाजपचं राजकारण होतं. आता दीर्घ प्रक्रियेनंतर एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ती प्रश्‍न सोडवण्यापेक्षा अनेक नव्या समस्यांना जन्म देणारी ठरते आहे...\nआणखी एका IAS अधिकाऱ्याचा राजीनामा... पाकिस्तानात फक्त इथं तुम्ही जाऊ शकता व्हिसाशिवाय... औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं... औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं : अमाेल काेल्हे... विराटने शेअर केला हनिमूनचा हा किस्सा... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...\n...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा: अमित शहा\nनवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु, असे...\nनिष्ठेला किंमत न दिल्याचा कर्नाटकात काँग्रेसला फटका\nकर्नाटकात कॉंग्रेस सरकार पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे कॉंग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर न लावता आलेली शिस्त, असे म्हणता येईल. पक्षातील उमेदवार निवडून आल्यानंतरही हा पक्ष त्या उमेदवाराला पक्षाचा मानत नव्हता. केवळ सत्ताकांक्षेने त्यांना पछाडले होते. पक्षासाठी काम करायचे असते, पक्षाला उभे करायचे...\nभाष्य : काश्‍मीरबाबत नवी दिशा\nघटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...\n17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात \"देअर इज नो अल्टरनेटीव\" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला \"टिना फॅक्‍टर\" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...\nअग्रलेख : हे राम\nसध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...\nकमल हसन यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; फेकली अंडी\nचेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/8204", "date_download": "2019-10-23T13:53:07Z", "digest": "sha1:YSVYGJU2L4DFUUBFR4JQI7BXG7GD6HRZ", "length": 21877, "nlines": 260, "source_domain": "misalpav.com", "title": "संडे स्पेशल (मेथी मलई मटर) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसंडे स्पेशल (मेथी मलई मटर)\nस्वाती राजेश in पाककृती\n१ जूडी मेथी (२ वाटी पाने)\n१ वाटी हिरवे मटार (वाफवुन घेणे)\n४ कांदे मध्यम (मिक्सर मधून बारीक करणे/ किसणे)\n१ च. मिरची पेस्ट\n१ मसाला वेलदोडा,२ साधे वेलदोडे,४ लवंगा,१ दलचिनी तुकडा हे थोडे गरम करून बारीक पूड करणे.\n१टे.स्पून क्रीम (दुधाची साय फेटुन घेणे)\n१ कप कोमट दूध\nमीठ आणि साखर चवीनुसार\n१.प्रथम तेल आणि बटर घेऊन त्यात कांदा(सुटलेल्या पाण्यासकट) मंद आचेवर परतणे.\nत्याचा कच्चा वास गेला की त्यात लसूण आणि मिरची पेस्ट घालून परतणे.\nनंतर मसाला पूड (वेलदोडे,.....) घालणे.\n२.त्यानंतर न चिरता मेथीची पाने टाकून परतणे. मेथी शिजल्यावर,वाफवलेले मटार घालणे.\n३.नंतर दुध घालून मंद आचेवर शिजू द्यावे. नंतर क्रीम घालणे.\n४.चवीनुसार मीठ, साखर घालून गरमच सर्व्ह करावे.\nसर्व्ह करताना वरून थोडे क्रीम, चेरी, डाळींबाचे दाणे घालून सजवणे.\n१.पहिल्यांदा तेलात मेथीची पाने न टाकता, प्रथम सांगितल्याप्रमाणे सर्व भाजी करून सर्वात शेवटी म्हणजे सर्व्हीग करताना\nथोड्या बटर मध्ये फक्त मेथीची पाने परतवुन नंतर भाजीत टाकावीत. मेथीचा रंग छान राहतो.\n२.ताजी मेथी मिळाली नाही तर कसूरी मेथी वापरली तरी चालते.\n३.१टे.स्पून खवा + १ कप कच्चे दुध घोटवून घातले तरी चालते.\n४.खव्याऐवजी काजुची पेस्ट घातली तरी चालते.\n५. मिरची व लसूण पेस्ट नको असल्यास, ते न घालता प्रथम तेलात २ लाल वाळलेल्या मिरच्या टाकाव्यात.\nमेथी मलई मटर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. एकंदरीतच मेथीची भाजी, वांग्याची भाजी हे माझे अत्यंत लाडके खाद्यपदार्थ आहेत...\nस्वातीजी, मिसळपाववर आपल्याकडून आणीही अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे. आपल्या पाककृतींमुळे मिसळपाव उत्तरोत्तर अधिक चविष्ट बनत राहो हीच शुभकामना..\nतुमच्या सारखे खवय्ये असतील तर का नाही\nमी माझ्याकडून प्रयत्न करेनच उत्तम पाकक्रुती मिसळपाव वर देण्याचा.\nदर आठवड्याला एक पाककृती देण्याचा उपक्रम चांगला आहे. मेथी मलई मटर तर उत्तमच जमलयं\nमेथीचा रंग जर तसाच ठेवायचा असेल तर अजून एक प्रकार करून बघता येईल. मेथीची पाने उकळत्या पाण्यात १-२ मिनिटे ठेवून लगेचच थडगार पाण्यात टाकायची. या पद्धतीला ब्लान्च म्हणतात. हेच पालकाबाबतही करता येईल.\nआवडत असेल तर पनीरचे तुकडे किंचित तळून या भाजीत टाकता येतील. किंवा अगदी लहान बटाटे आधी उकडून मग थोडे तळून, अख्खेच टाकता येतील.\nअसेच एक एक चेंजेस केले तर नविन नविन पदार्थ बनतील.\nवरील प्रयोग लवकरच करेन.\nअशाच प्रतिक्रिये मधून नविन शिकायला मिळते.\nदाल बाटी व दाल बाफले\nपरवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो.\nलग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा.\nदाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे.\nही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते.\nबाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे:\nमाळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्‍यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते.\nही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात.\nमाळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात.\nते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्‍यांवर मंदपणे भाजावेत.\nहे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत.\nटीपः शहरात गोवरर्‍यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो.\nये आपने अच्छा नहीं किया, दाल-बाटी की याद जो दिलायी (ती सुध्दा माझं जेवण सुरु असताना (ती सुध्दा माझं जेवण सुरु असताना\nमाझं मूळ गाव अहमदनगर (अवांतर - एकही काना, मात्रा, वेलांटी नसलेलं). आपल्याला ऐकून माहिती असलं तर इथे मारवाडी समाजाची भरपूर वस्ती.\nमाझेही खूपसे मित्र मारवाडी. त्यांच्यातल्या लग्नात मी आवर्जून दाल-बाटी, साजूक तूप व पिठीसाखर घातलेली चापायला जायचा\n(बाफले हा प्रकार मात्र पहिल्यांदाच ऐकतोय.)\nबर्‍याच वर्षात तो योग नाही. इकडे अमेरिकेत तर काय विचारायची सोयच नाही.\nअसो, त्यानिमित्ताने आठवणी तरी जागल्या. धन्यवाद\nउत्तम पण वेगळे लिहा\nदाल बाटी / बाफल्याची पाककृती दिलीत हे चांगलेच परंतु ती मेथी मलई मटर मध्ये देण्याऐवजी स्वतंत्रपणे दिली असतीत तर उत्तम झाले असते.\nबाकी, मीदेखील दाल्-बाटी हा प्रकार इंदूरात खाल्ला होता बर्‍याच वर्षांपूर्वी. त्याची छान आठवण अजूनही जिभेवर आहे\nदाल बाटी - बाफले\nदाल बाटी / बाफले हा प्रकार चतुरंगजीनी सांगितल्या प्रमाणे मारवाडी समाजातही लोकप्रिय आहे.\nह्या पाकक्रुती, पश्चिम म.प्र., पूर्व राजस्थान ह्या भागांत प्रचलित आहेत.\nत्यात ही मेथी मलाईमटर...\nआजच आणली आहे मेथी.. करतेच थांब.\nही पाककॄती शोधत होते ...\nही पाककॄती शोधत होते ...\nअगदी सुरुवातीच्या दिवसातला घागा वर काढून आणल्याबद्दल धन्यवाद...\nमेथी मटर मलाई आणि दाल बाटी दाल बाफले यात नक्की काय संबंध आहे याचा विचार करतोय....\n मस्तं रेसेपी चव तर मी\n मस्तं रेसेपी चव तर मी प्रत्यक्ष घेतली च आहे :) स्वातीताईच्या हातची मेथी मटर मलाई अहाहा .. अजुन चव रेंगाळते आहे जीभेवर.. लाजवाब \nनक्की कधी खाल्ली होती वो \nनक्की कधी खाल्ली होती वो नै म्हंजे २००८ सालचा धागा आहे आणि अजून चव जीभेवर रेंगाळतेय म्हणून आपली \"शंका\" .. ;)\nनुकतीच खाल्ली होती अनाहिता\nनुकतीच खाल्ली होती अनाहिता कट्ट्याला.. बाद्वे.. तुम्हाला काय करायच्यात हो नसत्या चौकश्या ;)\nअनाहिता होतं का तेंव्हा :प\nमस्तच रेसेपी.. मी पण चाखलीय\nमस्तच रेसेपी.. मी पण चाखलीय चव. भन्नाट लागते.\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/accessibility-statement/", "date_download": "2019-10-23T13:39:06Z", "digest": "sha1:3SYJ3U7P6OWT62ZIWAP4QI457I3RMOM6", "length": 5675, "nlines": 191, "source_domain": "irablogging.com", "title": "Accessibility Statement - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\n” आपल्या घरासाठी… संसारासाठी\n (प्रेम कथा) भाग 6 ...\nवेळ आहे आत्ताच समजून घ्या…. ...\nजशास तसं वागून तर बघा… ...\nती आणि तो (निरागस प्रेम) भाग 9 ...\nपहिला पाऊस आणि बहरलेले प्रेम… ( प्रेमकथा ) ...\nप्रेमाची एक नवी परिभाषा…. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/traffic-disrupted-due-to-crossing-gate", "date_download": "2019-10-23T13:23:42Z", "digest": "sha1:B3QJOXOTQ7MUAN3QPTP476VXBXVW3MPH", "length": 12833, "nlines": 158, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Traffic Disrupted Due To Crossing Gate Latest news in Marathi, Traffic Disrupted Due To Crossing Gate संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nविधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nअन्नाच्या शोधात चंद्रपूरातील वीज केंद्रात शिरले अस्वल\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्��\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nस्टेट बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात कपात\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nलेव्हल क्रॉसिंग गेटमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कळवा-खारेगाव दरम्यान असलेले लेव्हल क्रॉसिंग गेट जास्त वेळ सुरु राहिल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान अप...\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nया भूमिकांसाठी तरी आमचा विचार करा, नीना गुप्तांची जाहीर नाराजी\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/brihanmumbai-mahanagarpalika-bharti-2019-2/", "date_download": "2019-10-23T12:34:03Z", "digest": "sha1:32N7B5Q6XCWKY3NEFS3J7ZUVJX4RLSVY", "length": 3187, "nlines": 30, "source_domain": "nmk.co.in", "title": "Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2019 - Invited application", "raw_content": "\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४३ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्ण्यालय व वैद्यकीय म��ाविद्यालयाच्या आस्थापनेवरील क्ष–किरण तंत्रज्ञ, क्ष–किरण सहाय्यक, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि इ.सी.जी. तंत्रज्ञ पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.\nविविध पदांच्या एकूण ४३ जागा\nक्ष–किरण तंत्रज्ञ, क्ष–किरण सहाय्यक, रक्त पेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, इ.सी.जी तंत्रज्ञ पदांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचन करावे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे पेक्षा कमी व ३३ वर्षे पेक्षा जास्त नासावे.\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090317/vidhvrt13.htm", "date_download": "2019-10-23T13:08:39Z", "digest": "sha1:4QJ5DLG6X6XZM4YNTQKP46RKK7M5QU5B", "length": 4005, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १७ मार्च २००९\nचंद्रपूर, १६ मार्च / प्रतिनिधी\nजागतिक महिला दिनानिमित्त निराधार महिलांसाठी ‘स्नेहस्वाधार’ गृहाचे उद्घाटन व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला\nव बालविकास अधिकारी कोवेकर होते.\nप्रमुख पाहुण्या म्हणून शोभा पोटदुखे, डॉ. स्नेहल पोटदुखे, माधुरी येरणे उपस्थित होत्या. कोवेकर यांनी यावेळी महिलांसाठी शासनाच्या विविध योजनेबद्दल मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिनी सर्व महिलांना समान हक्क व रोजगार मिळावा व आधार देण्याच्या संकल्पनेतून स्नेहस्वाधार गृह शोभा पोटदुखे यांच्या प्रयत्नाने गोपालपुरी वॉर्ड येथे सुरू करण्यात आले.\nसमाजातील गरीब, निराधार स्त्रियांसाठी सतत कार्यरत असणारे शहरी व ग्रामीण कष्टकरी महिला विकास सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, सदस्यांनी बचत गटातील स्त्रियांची आर्थिक पातळी उंचाविण्याच्या हेतूने त्यांनी स्वत: तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले.\nशहरातील सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने हेमलता पाजनकर, मीरा कांबडी, अ‍ॅड. खनके, स्नेहलता पाणबुडे, प्रा. शैलजा भलमे व अश्विनी खोब्रागडे यांचा भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमास अनुराधा जोशी, वंदना हातगावकर, प्रीती वडस्कर, कविता बोतमवार उपस्थित होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/115", "date_download": "2019-10-23T13:48:07Z", "digest": "sha1:VWO26EA6ONVIK4WESOPQA7Q2PRTGB3WS", "length": 16601, "nlines": 297, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रूनी पॉटर यांचे रंगीबेरंगी पान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /रूनी पॉटर यांचे रंगीबेरंगी पान\nरूनी पॉटर यांचे रंगीबेरंगी पान\nसमर सेमिस्टर मध्ये जे क्रिस्टलाइन ग्लेझेस बद्दल काम करायला आम्हाला शिकवले तेच या फॉल सेम मध्ये स्वतःहून पुढे चालू ठेवायचे असे मी ठरवले होते. खर तर हे इतके जास्त वेळखाऊ काम होते की क्लास करतांना मी परत हे कधी करायला घेईन असे वाटले नव्हते. खर तर I never realized that I was actually addicted to crystalline glazes.\nफॉल सेम मध्ये मी खर तर पाण्याचे जग/ चहाची किटली इ. (pouring vessels) क्लासमध्ये नाव घातले होते. ह्या क्लासच्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्यावर उरलेल्या वेळात क्रिस्टलाइन ग्लेझ करायचे असतील तर परवानगी मिळेल असे सरांनी सांगितले.\nमाझे मातीचे प्रयोग ४- Crystalline Glaze\nपॉटरी क्लास मध्ये अर्धे सेमिस्टर संपत आले की मग सर पुढच्या सेमिस्टरमध्ये त्यांचा काय शिकवायचा विचार आहे हे जाहीर करतात. यावेळी त्यांनी जाहीर केले Crystalline Glaze.\nते ऐकल्यावर काहींनी आनंदाने उड्या मारल्या, काहींनी ओ नोऽऽ असा उसासा सोडला आणि आमच्यासारख्या मातीकामात थोड्या नवख्या थोड्या रुळलेल्या लोकांच्या चेहर्‍यावर हे नक्की काय आहे, मुख्य म्हणजे यासाठी prerequisites काय हा प्रश्न उभा राहिला. या आधी सुमारे ४ वर्षापूर्वी हा कोर्स शिकवला गेला होता त्यानंतर इतक्या वर्षांनी सरांनी परत हा कोर्स शिकवायची तयारी दाखवली होती (असे का याचे कारण पुढे येईलच)\nNCECA मातीकामाच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने\nजानेवारीत कॉलेजच्या सिरॅमिक स्टुडीओमध्ये एनसिका (NCECA - National Council on Education for the Ceramic Arts) कॉन्फरन्सचे पत्रक नोटीसबोर्डवर लागले. नजदिकच्या काळात होणार्‍या वर्कशॉप, आर्ट शोज् यांची पत्रकं नेहमीच तिथे लागत असतात. त्यावर एक नजर टाकायची, हे स��ळे महागडे प्रकार आपल्यासाठी नाहीत असे म्हणून खांदे उडवायचे आणि कामाला जायचे हा सगळ्यांचा नेहमीचा रिवाज. यावेळीही दुसरे काही केले नाही.\nRead more about NCECA मातीकामाच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने\nमाझी दिवाळीची तयारी झाली, तुमची\nयावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.\nगणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.\nअसा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.\nRead more about माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची\nमाझे मातीचे प्रयोग ३\nपॉटरीच्या क्लासला जायला लागल्यापासून सगळ्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेले असायचे आपल्याला चाकावर कधी भांडी करायला मिळणार. एक संपूर्ण सत्रभर फक्त हाताने मातीकाम (हॅन्ड बिल्डींग) केल्यावर मग दुसर्‍या सत्रात आम्हाला चाकाला हात लावायची परवानगी मिळाली. तेव्हा हॅन्ड बिल्डींग करणार्‍या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक प्रकारची अधिरता दिसत होती तर आधीपासून चाकावर काम करणार्‍यांच्या चेहर्‍यावर एक स्मितहास्य. त्या स्मितहास्याचा अर्थ आम्हाला नंतर कळला.\nRead more about माझे मातीचे प्रयोग ३\n|| शुभ दिपावली ||\nसगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nमाझी यावर्षीच्या दिवाळीची तयारी १ महिन्याआधीच चाकावर पणत्या करण्यापासून झाली. मग त्या पणत्या वाळवुन, भट्टीतुन भाजून आणल्या आणि घरी रंगवल्या. चाकावर मातीकाम करायला लागुन फार दिवस झाले नाहीत आणि पणत्या पहिल्यांदाच करत होते त्यामुळे विश्वास नव्हता की खरच बनवता येतील की नाही ते, आता पुढच्यावर्षी अजून जास्त बनवेन.\nमागच्या महिन्यात ३ आठवडे इटलीला गेलो होतो. तिथल्या भेट दिलेल्या आणि आवडलेल्या काही ठिकाणांविषयी -\nRead more about पॉम्पे-एर्कोलानो-व्हेसुविओ\nअमेरीकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी समारंभ आणि मिरवणुक क्षणचित्रे.\nनुकतेच John Boyne यांचे The Boy in the Striped Pajamas हे पुस्तक वाचुन संपवले. ह्या लेखकाबद्दल मला आधी काहीच माहित नव्हते. एका स्पेनच्या मैत्रीणीने वाचायला सांगितले म्हणुन वाचायला घेतले. हे पुस्तक मागच्यावर्षी स्पेन मध्ये बेस्ट सेलर होते.\nश्रीगणेशा - विजयादशमीच्या शुभेच्छा\nसगळ्यांचे या रंगीबेरंगीच्या पानावर स्वागत आहे.\nमायबोलीच्या गणेशोत्सवात यंदा हातभार लावल्याबद्दल मायबोलीने प्रेमाने ही रंगीबेरंगीची भेट देवुन सुखद धक्का दिला :).\nRead more about श्रीगणेशा - विजयादशमीच्या शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ssc-je-recruitment/", "date_download": "2019-10-23T12:33:08Z", "digest": "sha1:NV5AL7JCUCHJZEFSVQQQTVT7LY6B2YSI", "length": 15783, "nlines": 145, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Staff Selection Commission,SSC JE Recruitment 2019 SSC JE Bharti 2019", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती\nइतर SSC भरती SSC प्रवेशपत्र SSC निकाल\nTotal: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव\n1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)\n2 ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)\n3 ज्युनिअर इ��जिनिअर (इलेक्ट्रिकल)\n4 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)\nशैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.\nवयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2019 (05:00 PM)\nPrevious (RMVS) राज्य मराठी विकास संस्थेत विविध पदांची भरती\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019\n(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागांसाठी भरती\n(RWF) रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 192 जागांसाठी भरती\n(LPSC) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘सायंटिस्ट/इंजिनिअर’ पदांची भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 170 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती\n(CMTI) सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट मध्ये विविध पदांची भरती\n(VSSC) विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये JRF & RA पदांची भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक-टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2019-10-23T12:23:41Z", "digest": "sha1:B3GA43D3SVXR42EGG4J344X2HKWU6DHY", "length": 3890, "nlines": 44, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "अप्रिल २४ - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० १��� १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 24 April\nLast edited on २८ ज्यानुवरी २०१४, at ०९:१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/mns-activist-cleaning-pune-ground-for-raj-thackeray-meeting-dmp-82-1989072/", "date_download": "2019-10-23T13:15:38Z", "digest": "sha1:IIWQ4QKRAIS7RGTKKSOKETBZEHZ3MEYZ", "length": 14632, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MNS Activist Cleaning Pune Ground for raj thackeray Meeting dmp 82| पुण्यात राज नव्हे, पाऊस बरसला; मनसेची पहिलीच सभा रद्द | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nपुण्यात राज नव्हे, पाऊस बरसला; मनसेची पहिलीच सभा रद्द\nपुण्यात राज नव्हे, पाऊस बरसला; मनसेची पहिलीच सभा रद्द\nपुण्यात होणारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिलीच प्रचार सभा रद्द झाली आहे.\nपुण्यात होणारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिलीच प्रचार सभा रद्द झाली आहे. या सभेपासून राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुकणार होते. पण पावसाच्या खेळामुळे अखेर ही सभा रद्द करावी लागली आहे. काल रात्री पाऊस झाल्यानंतर सभा रद्द होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी लगेच मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. मैदानातून चिखल काढला.\nमैदान सुकवण्यासाठी वाळू आणि माती टाकली. पण पावसाने या सर्व मेहनतीवर पाणी फिरवले आहे. हवामान खात्याने आज संध्याकाळी सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली होती आणि तसेच घडले. त्यामुळे अखेर ही सभा रद्द झाली आहे. आजची सभा रद्द झाली असली तरी उद्या गोरेगाव आणि बांद्रा येथे दोन सभा होतील.\nआजपासून राज्यामध्ये मनसे अध्य��्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार होती. पुण्यातून राज ठाकरे प्रचाराचा शुभारंभ करणार होते. पुण्यातील नातू बाग येथील मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार होती. काल रात्री पाऊस झाल्याने, मैदानावर चिखल आणि पाणी साचले होते. त्यामुळे सभेबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. पण मनसेचे नेते, कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर मैदानाच्या साफसफाईचे काम हाती घेतले होते. मैदानातून चिखल काढण्यात आला. मैदान सुकवण्यासाठी वाळू आणि माती टाकण्यात आली.\nबऱ्याच दिवसांपासून शांत असलेले राज ठाकरे आज काय बोलणार त्यांच्या निशाण्यावर कोण असणार त्यांच्या निशाण्यावर कोण असणार भाजप-शिवसेनेची कुठली प्रकरणे ते बाहेर काढणार भाजप-शिवसेनेची कुठली प्रकरणे ते बाहेर काढणार याबद्दल राजकीय तज्ञांपासून सर्वांनाच उत्सुक्ता होती. मध्यंतरी राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर राज ठाकरे शांत झाले होते. एरवी राज ठाकरे सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. पण तिथे सुद्धा त्यांनी काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. नेते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. अखेर राज ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.\nमुंबई, पुणे, नाशिक या शहरी भागात मनसेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे मनसेने उमेदवारी देताना ग्रामीण भागापेक्षा शहरी भागावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळ मनसेचे उमेदवार रिंगणात उतरले नव्हते. पण राज ठाकरे यांची प्रत्येक सभा गाजली होती. भर सभेमध्ये व्हिडिओ दाखवून राज ठाकरे मोदी सरकारच्या आश्वासनांची पोलखोल करत होते.\n‘लावा रे तो व्हिडिओ’ची सोशल मीडियावर बरीच चर्चा होती. राज ठाकरे यांच्या आक्रमक प्रचारामुळे अखेर आशिष शेलार यांना प्रेझेंटेशन करुन मनसेच्या आरोपांना उत्तर द्यावे लागले होते. आता भाजपा-शिवसेनेच्या तुलनेत मनसेच्या प्रचारात तितका जोर दिसलेला नाही. पण राज यांच्या एकासभेने सगळे वातावरण बदलू शकते. राज यांनी दिलेले काही उमेदवार नवखे असले तरी राज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यावर राज यांच्या भाषणाचा प्रभाव पडू शकतो. लोकसभेला मोदी-शाह यांच्या विरोधात जोरदार प्रचार करुनही फायदा झाला नव्हत��. पण प्रत्येक निवडणूक वेगळी असते. आता मंदी सदृश्य वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा राज विरुद्ध शिवसेना-भाजपा असा सामना रंगू शकतो. पुण्यातील राज यांच्या पहिल्या सभेवर अजूनही पावसाचे सावट आहे. पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी सहा नंतर जोरदार पावसाची शक्यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-radhakrishna-vikhe-and-ram-shinde/", "date_download": "2019-10-23T12:50:09Z", "digest": "sha1:NTHTJIKYSGESRUWCTF6QN6YEJ3KB3KVE", "length": 16446, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "विश्‍लेषण : राधाकृष्ण विखे - पालकमंत्री राम शिंदेंच्या भांडणात CEO मानेंचा बळी ? - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nविश्‍लेषण : राधाकृष्ण विखे – पालकमंत्री राम शिंदेंच्या भांडणात CEO मानेंचा बळी \nविश्‍लेषण : राधाकृष्ण विखे – पालकमंत्री राम शिंदेंच्या भांडणात CEO मानेंचा बळी \nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांचा बळी जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाणार असल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता आहे.\nपालकमंत्री शिंदे यांचे विश्वासातील मानले जाणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे व त्यांचे कुटुंबीय विरोधी पक्षात असताना विरोध करू शकले नाही. परंतु पुत्र भाजपचा खासदार व पती गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी झटका दिला आहे. एका माजी सैनिकाच्या पत्नीच्या बदली प्रकरणात थेट माने यांच्यावर अविश्वास ठराव आणणार असल्याची घोषणा केली आहे.\nमाने यांच्यावर अविश्वास ठराव येणार असल्याने पालकमंत्री राम शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. माने यांचा बचाव कसा करायचा, या विचारात पालकमंत्री शिंदे आहेत. दुसरीकडे विखे समर्थकांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालकमंत्री राम शिंदे व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्ष जिल्हा परिषद विश्वजीत माने यांचा बळी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांचा बळी जाऊ लागल्याने यापुढे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी सावध भूमिकेत राहण्याची शक्यता आहे.\nमाने यांच्यावरील अविश्वास ठरावावरून पालकमंत्री शिंदे व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील अंतर्गत संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्याकडूनही विखे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु सध्या शिंदेही बघ्याच्या भूमिकेत आहेत, तर विखे हे आक्रमक भूमिकेत आहेत. अशा परिस्थितीत नेमके काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा\n‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी\n‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप\nरक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार\nशाहरूख खानची मुलगी सुहानाला मिळाला ‘हा’ बहुमान\nधुळे : कत्तलखाण्यात घेऊनजाणाऱ्या जनावरांची सुटका\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799 रूपयांमध्ये…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लंडनच्या जिओमिक(Geomiq) या रोबोटीक्स कंपनीला अशा चेहऱ्याचा शोध आहे जो ते आपल्या रोबोटला…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’,…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम \nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू शकतात 92…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nविधानसभा 2019 : ‘पक्ष’ असो की ‘कुटूंब’, राजकीय…\nकाश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, ‘त्राल’मध्ये मारला…\nपुर्वी ‘आर्मी नर्स’ असलेल्या राणीनं थायलंडच्या राजाशी केली…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू…\n6 लाख अवैध ड्रोन बनलेत देशाच्या सुरक्षेसाठी ‘घातक’, 2020 पर्यंत 700 कोटींचा होईल देशात ‘व्यापार’\nमाजी उपमहापौर दीपक मानकरांना ‘सशर्त’ जामीन मंजूर\nमोदींनी मला मिडीयापासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय, अभिजित यांचं ‘मिश्किल’ उत्तर (व्हिडिओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Amumbai&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-10-23T14:07:20Z", "digest": "sha1:H7IA7Z3CC3OOS7T2W7GDBDV5NXRBG23T", "length": 8536, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nप्रफुल्ल पटेल (1) Apply प्रफुल्ल पटेल filter\nबॉलिवूड (1) Apply बॉलिवूड filter\nरामदास आठवले (1) Apply रामदास आठवले filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nसागरिका घाटगे (1) Apply सागरिका घाटगे filter\nसुप्रिया सुळे (1) Apply सुप्रिया सुळे filter\nहार्दिक पटेल (1) Apply हार्दिक पटेल filter\nप्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात थिरकले सेलिब्रिटी; साक्षी धोनीचे खास नृत्य\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. उद्योगपती नमित सोनी सोबत पुर्णा यांचा विवाह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकत��.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090808/raj03.htm", "date_download": "2019-10-23T13:05:31Z", "digest": "sha1:B2DVQUBI6J4ODO3HWS6N6J232SZHEFKS", "length": 7997, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ८ ऑगस्ट २००९\nरेडी बंदराच्या विकासाचे दिवास्वप्नच\nअभिमन्यू लोंढे , सावंतवाडी, ७ ऑगस्ट\nछत्रपती शिवाजी महाराजांनी सागराचे महत्त्व जाणून सैन्य दलासाठी त्याचा उपयोग केला. त्यानंतर ब्रिटिश, पोर्तुगीज, डच या व्यापारासाठी आलेल्या परप्रांतीयांनी त्याचा उपयोग करून घेतला, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर छत्रपतींचे सागरी आरमार दुर्लक्षित झाले, पर्यायाने लोकशाही स्वीकारल्यानंतर कोकणातील बंदरांची वाट लागली. रेडीच्या बंदराचा विकास करण्याचे निवडणुकीपूर्वीच गाजर दाखविण्यात येत आहे असे बोलले जाते. त्यासाठी एक हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ कि.मी. सागरी किनारपट्टीचे महत्त्व लोकशाहीतील सरकारांनी जाणलेच नाही. त्यामुळे सागरातील दळणवळणाची यंत्रणाच कोलमडली. विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले, रेडी अशा अनेक बंदरांचा देखभालीअभावी सांगाडाच राहिला.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी सागरातील धोके जाणून जलदुर्ग हे आरमाराचे केंद्र उभारले. आजही सागरातील अतिक्रमणे आणि भारताच्या सुरक्षेचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणातील छत्रपतींचे आरमार ठरणारे किल्ले व बंदराचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दूरदृष्टीने विचार करायला हवा.\nरेडी येथील समुद्रात संशयास्पद मोठे जहाज व त्याच्या शेजारी छोटे जहाज रडार यंत्रणेने टिपले. पण अपुऱ्या यंत्रणेमुळे रेडी पोर्टवरून त्या जहाजापर्यंत पोहोचता आले नाही. देशाच्या सुरक्षततेच्या गप्पा थाटात केल्या जातात, पण सक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी ठोस कृती किंवा निर्णय होत नाहीत. त्यामुळे सरकार नोकरशाहीच्या हातचे बाहुले बनल्याचा संशय सामान्य जनता व्यक्त करते.\nरेडी बंदर छत्रपती, ब्रिटिश काळापासून नावाजलेले आहे. नंतरच्या काळात या बंदराच्या जवळपास तस्करीचे केंद्रही होते. अनेकांना तस्करीमुळे ‘अंदर’ही व्हावे लागले. रेडीत ५० वर्षांच्या मायनिंग उद्योगाचा गाजावाजा केला जातो. मायनिंग उत्पादने चीन किंवा अन्य देशात नेण्यासाठी या बंदराचा उपयोग गेली ५० वर्षे केला जात आहे.\nरेडी बंदर विकसित नसले तरी मायनिंग कंपन्यानी आजमितीपर्यंत या बंदराचा उपयोग करून घेतला. या मायिनग कंपन्यांच्या निर्यात मालातून मिळालेल्या करातून एव्हाना रेडी बंदर विकसित झाले असते. पण बंदराच्या विकासाकडे स्वातंत्र्यानंतर जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले.\nरेडी पोर्ट विकसित होऊन जलप्रवासी वाहतूक पुनश्च सुरू करावी, अशी जनतेची मागणी आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर हे बंदर ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकसित करण्याचा विचार पुढे आला आहे. वास्को (गोवा) येथील बंदराच्या धर्तीवर एक हजार कोटी रुपये गुंतवून बंदर उभारण्याचा मानस व्यक्त केला जात आहे.\nसिंधुदुर्गात मायनिंग व औष्णिक प्रकल्पांना विरोध होत असल्याने एक हजार कोटींची गुंतवणूक करणारी कंपनी पुढे येण्याची शक्यता कमीच आहे. कारण हेच उद्योग गुंतवणूक करणाऱ्या कंपनींना फायद्याचे आहे. बंदर सद्यस्थितीत वापरात आहे. त्याच्या मॉडेलची दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाल्यास त्याचा योग्य पद्धतीने वापर करता येण्यासारखा आहे. रेडी बंदर विकसित झाल्यास सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव (कर्नाटक) आदी भागांतील व्यापाराचे दळणवळणाचे केंद्र म्हणून त्याकडे पाहिले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-october-2019/", "date_download": "2019-10-23T13:13:13Z", "digest": "sha1:KX2BZUUSO7YINHZ7NXMBWCM36QWF3GW4", "length": 19398, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 01 October 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) ���ारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nआंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तीचा दिवस दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.\nआंतरराष्ट्रीय कॉफी दिन दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. एका अंदाजानुसार दररोज सुमारे 3 अब्ज कप कॉफी वापरली जाते.\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 05 ते 08 फेब्रुवारी 2020 या कालावधीत लखनौ येथे होणाऱ्या डेफेक्सपोच्या 11व्या आवृत्तीची वेबसाईट लॉंच केली. www.defexpo.gov.in ही वेबसाइट, प्रदर्शनकर्त्यांना ऑनलाईन सेवा पुरविते, तसेच त्यांच्या उत्पादनाच्या प्रोफाइलविषयी माहितीपूर्ण माहिती देईल.\nभारतीय माहिती सेवा (IIS) अधिकारी कुलदीपसिंग धतवालिया यांची केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आली.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक लिमिटेड मुंबई मंडळाचे पद रद्द केले आणि जय भगवान भोरिया यांना मंडळाच्या सर्व अधिकारांसह बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केले.\nकविता गोपाळ यांनी भारतीय राष्ट्रपती पुरस्कार 2019 जिंकणार्‍या इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी-मद्रास (IIT-M)ची पहिली विद्यार्थिनी बनून इतिहास रचला. 60 वर्षात प्रथमच एखाद्या मुली विद्यार्थ्याने हा पुरस्कार जिंकला. आतापर्यंत फक्त पुरुष विद्यार्थ्यांनी संस्थेत पारितोषिक जिंकले होते.\nमिलिटरी नर्सिंग सर्व्हिसचा (MNS) वर्धापन दिन 01 ऑक्टोबर 2019 रोजी साजरा केला जातो. त्या दिवशी नर्सिंग अधिकाऱ्यांनी फ्लॉरेन्स नाईटिंगेल प्लेज वाचून त्यांच्या रूग्णांना उच्च प्रतीची, निस्वार्थ नर्सिंग केअर देण्यास स्वत: ला पुन्हा समर्पित केले.\nभारतीच्या एअरटेलच्या महसूलद्वारे दुसर्‍या क्रमांकाचा ऑपरेटर भारती एअरटेल त्याच्या सहाय्यक नेटवर्क i2i च्या माध्यमातून बाँडचा मुद्दा जारी करण्याचा विचार करीत आहे. या उद्देशाने, कंपनीने डॉलर-नामांकित शाश्वत बंधनांद्वारे संभाव्य निधी उभारणीच्या अभ्यासाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सात संयुक्त बुकरार आणि संयुक्त आघाडी व्यवस्थापकांची नेमणूक केली.\nटेनिसमध्ये, सुमित नागलने अर्जेटिना मधील ब्युनोस आयर्स येथे एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे पुरुष एकेरीचे व���जेतेपद जिंकले आहे.\nज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे मुंबईत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांनी 300 हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.\nPrevious (BHC) मुंबई उच्च न्यायालयात 165 जागांसाठी भरती\nNext अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक-टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/gautam-gambhir", "date_download": "2019-10-23T14:04:26Z", "digest": "sha1:YEDUPBH35CHZPCTNP6PTPYXJ45YI2QU7", "length": 21614, "nlines": 185, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Gautam Gambhir Latest news in Marathi, Gautam Gambhir संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nचिदंबरम यांचे वजन ५ किलोने कमी झाले, आता तरी सुटका करा; कोर्टात युक्तिवाद\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूश��बर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nGautam Gambhir च्या बातम्या\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा भारताच्या डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने आयसीसीच्या क्रमवारीतही विक्रमाला गवसणी घातली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल दहा फलंदाजांमध्ये...\nत्याचा काही नेम नाही, गंभीरचा आफ्रिदीला टोला\nभारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. क्रिकेटच्या मैदानातून दोघांमध्ये सुरु झालेल��� 'टशन' सोशल मीडियाच्या माध्यमातूनही...\nधोनीला मर्जीनुसार खेळता येणार नाही : गंभीर\nभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नोव्हेबरमध्ये पुन्हा संघात कमबॅक करणार असल्याची चर्चा रंगत असताना माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी त्याच्या निवृत्तीच्या मुद्यावर आपले मत...\n चर्चेवर गंभीर यांच परखड मत\nभारताचा माजी कर्णधार धोनीनंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात यष्टिरक्षक ऋषभ पंत पहिली पसंत असेल, अशी भूमिका विंडीज दौऱ्यापूर्वीच निवड समितीने स्पष्ट केली. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतकडे पाहिले जात...\nजेटली माझ्यासाठी वडिलांसमान होते, गंभीरचे भावूक ट्विट\nArun Jaitley Passes Away: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (शनिवार) दिर्घ आजाराने निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकीय...\n'मुला अजून POK बाकी आहे', गौतम गंभीरचे आफ्रिदीला 'परफेक्ट' उत्तर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला होता. आफ्रिदीच्या या टि्वटला क्रिकेटपटूचा...\nकलम 370: 'जे कुणाला जमलं नाही, ते आम्ही करून दाखवलं'\nकेंद्रामध्ये असलेल्या भाजप सरकारने सोमवारी मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले. सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे देशभरातील राजकीय पक्षांसह...\nपदार्पणात सामनावीर ठरलेला सैनी कधी २५०-५०० रुपये मानधनावर खेळायचा\nविंडीज दौऱ्याच्या पहिल्या टी-२० सामन्यात फ्लोरिडाच्या मैदानात भारतीय क्रिकेट संघाला एक नवा स्टार मिळाला. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय...\nधोनीची जागा कोण घेईल, गौतम गंभीरने सांगितली तिघांची नावे\nसध्या भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा महेंद्रसिंह धोनीचीच सुरु आहे. धोनीच्या निवृत्ती आणि भविष्याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. धोनी निवृत्ती घेईल की २०२० मध्ये होणाऱ्या टी २०...\nइंग्लंडला चॅम्पियन ठरवण्याच्या निकषावर वादंगाचे सावट\nयजमान इंग्लंडने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत तब्बल २७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिला वहिल्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या थरारक खेळातही...\nचिदंबरम यांचे वजन ५ किलोने कमी झाले, आता तरी सुटका करा; कोर्टात युक्तिवाद\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-10-23T13:16:03Z", "digest": "sha1:RNKLC2EZFGVN53RTZBU64OYJVXR5J3XC", "length": 11341, "nlines": 165, "source_domain": "www.batmidar.in", "title": "परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक��मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद न्यूज परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर\n*मराठी पत्रकार परिषदेचा**द्विवार्षिक निवडणूक* *कार्यक्रम जाहीर*मराठी पत्रकार परिषद कार्यकारिणीची बैठक 15 जुलै 2019 रोजी मराठी पत्रकार परिषद कार्यालय,मुंबई येथे घेण्यात आली. या बैठकीत मराठी पत्रकार परिषद द्विवार्षिक निवडणूक 2019-2021 कार्यक्रम खालील प्रमाणे जाहीर करण्यात आला.*● सभासद यादी कार्यालयात उपलब्ध करून देणे-*- गुरुवार दि.०१ ऑगष्ट २०१९सकाळी ११.३० ते दु.०२.३०पर्यंत.\n*● नामनिर्देशन(उमेदवारी) अर्ज मिळण्याची तारीख व वेळ-*- शनिवार दि.०३ते बुधवार ०७ऑगष्ट२०१९ पर्यंतसकाळी ११.३०ते दु.०२.३० पर्यंत.\n*● नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची तारीख व वेळ-*शनिवार दि.०३ते बुधवार ०७ ऑगष्ट २०१९ पर्यंतसकाळी ११.००ते दु.०३.३० पर्यंत.\n*● नामनिर्देशन अर्जाची छाननी तारीख व वेळ*बुधवार दि.०७ ऑगष्ट २०१९ रोजी.सांयकाळी ०४.००ते सांयकाळी.०६.०० पर्यंत.\n*● उमेदवार यादी प्रसिद्ध करणे,तारीख व वेळ-*बुधवार दि.०७ ऑगष्ट २०१९ रोजी.सांयकाळी ०७.००वाजता.\n*● उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख व वेळ-*गुरूवार दि.०८ऑगष्ट २०१९ रोजी.सकाळी ११.३० ते दु.०२.३०पर्यंत.\n*● उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे-*गुरूवार दि.०८ ऑगष्ट २०१९ रोजी.दु ०४.०० वा.\n*● निवडणूक घेणे आवश्यक झाल्यास ऑनलाईन मतदानाची तारीख व वेळ*-शुक्रवार दि.३०ऑगष्ट २०१९ रोजी.सकाळी ०७.०० ते सांयकाळी ०५.००पर्यंत.\n*● निकाल जाहीर करणे-*शुक्रवार दि.३०ऑगष्ट २०१९ रोजी होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निकाल जाहीर करण्यात येईल.\n*टीप-* मराठी पत्रकार परिषदेचा सदस्यच निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ शकतो.(निवडणूक विषयक नियमावली परिषदेच्या कार्यालयात पहायला मिळेल) निवडणूक *कार्याध्यक्ष* व *सरचिटणीस* या दोन पदांसाठी होत असून उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारी अर्ज फी रु.१००/-आणि डिपॉझिट(परत न मिळणारी रक्कम)प्रत्येकी अर्ज रु.5000/एवढी रोख रक्कम स्वरूपात भरल्याशिवाय उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.\n*निवडणूक निर्णय अधिकारी*बापूसाहेब गोरे(पुणे)मोबाईल क्र-०९८२२२२२७७२\n*सहाय्यक निवडणूक अधिकारी*अच्युत पाटील(पालघर)मोबाईल क्र.-०९४२२४८४२१८\nPrevious articleनांदेड अधिवेशन ऐतिहासिक होणार\nNext articleएका दैनिकाचा मृत्यू …\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष\nमिडियातील एफ डी आय वाढणार , छोटी वृत्रपत्रॆ धोक्यात\nशेखर गुप्तांनी सोडले इंडिया टुडे\nमराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांची नावे जाहीर\nबाळशास्त्रींच्या स्मारकाचे काम मार्गी\nकथा सावित्री नदी पूल दुर्घटनेच्या चौकशीची ..\nउदगीरमध्ये पत्रकार विनोद उगले यांच्या घरावर हल्ला.\nपत्रकार निखिल वागळे यांना ‘सनातन’कडून धमकी\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nऔढा नागनाथ मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन\nपरिषद : नव्या पर्वाचा आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/if-you-hit-the-wrong-button-you-will-repent-kohle/", "date_download": "2019-10-23T12:39:30Z", "digest": "sha1:N3X55IHWCESH7YT7SJFGDGWA2W7CPA66", "length": 12375, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चुकीचे बटण दाबाल, तर पश्‍चाताप होईल : आ. कोल्हे | Dainik Prabhat", "raw_content": "\nचुकीचे बटण दाबाल, तर पश्‍चाताप होईल : आ. कोल्हे\nकोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत युती शासनाने विकासाचा धडाका लावला असून, कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही चुकीचे बटण दाबाल, तर पश्‍चातापाची वेळ येईल, असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.\nतालुक्‍यातील अंजनापूर, रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी, बहादरपूर, शहापूर, पोहेगाव व सोनेवाडी या भागात आमदार कोल्हे यांनी कार्यकर्त्यांसमवेत बैठका घेऊन पाच वर्षांत केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, रांजणगाव देशमुख ते कोऱ्हाळे रस्ता भूमिपूजन ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण, ओझर विमानतळ रस्ता लोकार्पण, पंचकेश्‍वर कॅनॉलवरील पुलाचे भूमिपुजन, समाज मंदिराचे लोकार्पण आमदार कोल्हेंच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी प्रास्त���विक केले. याप्रसंगी विविध संस्थांचे आजी-माजी प्रतिनिधी, संचालक उपस्थित होते.\nआमदार कोल्हे म्हणाल्या, निळवंडे धरण जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी असून, त्याचे कालवे पूर्ण करून प्रभावीपणे सिंचन सुविधा, कोपरगाव शहरासाठी थेट बंद पाईपलाईन पाणीपुरवठा, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे प्रलंबित प्रश्‍न व मतदारसंघातील 89 गावांचा आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा आपल्याकडे तयार आहे. कोपरगाव मतदारसंघाला गेल्या पाच वर्षांत 321 कोटी रुपयांचा निधी देऊन अनेक कामे मार्गी लावली आहेत. तसेच व्यक्तीगत लाभाच्या योजनांसाठीही मोठा निधी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत 9 हजार 939 शेतकऱ्यांना 34 कोटी 60 लाख 8 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मागील दहा वर्षांत विकासाचा एक खडाही अनेकांना पहावयास मिळाला नाही आणि आता तिच मंडळी अपप्रचार करीत आहेत. जनतेने आपल्या हाती दिलेली सत्तासुत्रे कामातून सार्थ ठरविले आहे, असेही त्या म्हणाल्या.\nकुणाची दिवाळी अन्‌ कुणाचं “दिवाळं’\nचार नगरसेवकांचा आत्मदहनाचा इशारा\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nविजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर\nदुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’\nपाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर\nघटला टक्‍का, वाढली धाकधूक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्य��नंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nअभियंता प्रवीण कोल्हेंचा ‘जलसंपदा’कडून गौरव\nप्रचार राष्ट्रवादीचा; गुन्हा मात्र रिक्षा चालकांवर\nनिवडणुकीपुरत्या उगवलेल्या थापाड्यांना जनता घरचा रस्ता दाखवेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/will-it-be-on-the-terms-of-the-alliance-sena/", "date_download": "2019-10-23T12:24:09Z", "digest": "sha1:FSXNDBZK62QBEODE5SH2BQ7AI5JVX3BA", "length": 19219, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्ली वार्ता: युती सेनेच्या अटीवर होणार की… | Dainik Prabhat", "raw_content": "\nदिल्ली वार्ता: युती सेनेच्या अटीवर होणार की…\nभाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजत आहे. दोन्ही पक्षांनी समान जागा लढवाव्यात अशी सेनेची भूमिका आहे. भाजप मात्र, शंभरच्या वर जागा सोडायला तयार नाही.\nनिवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. दोन्ही राज्यांमध्ये 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान आणि तीन दिवसांनंतर अर्थात 24 ऑक्‍टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोहरलाल खट्टर यांच्या भविष्याचा फैसला. चेंडू आता मतदारांच्या कोर्टात गेला आहे. महाराष्ट्रात 288, हरियाणात 90 जागांसाठी तर देशभरातील 65 ठिकाणी पोटनिवडणूक होणे आहे.\nमहाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून खडाजंगी होण्याची शक्‍यता आहे. ही समस्या हरियाणात नाही. येथे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. महाराष्ट्रात मात्र तसं नाही. विधानसभेची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढविली जात असली तरी भाजपचे सरकार आल्यास ते पुन्हा मुख्यमंत्री होतीलच असे नाही. कारण, पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारायला तयार आहोत, असे विधान फडणवीस यांनी स्वतः केलं होतं. त्यामुळे भाजपचे सरकार आले तर पुढचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nशिवसेनेने पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांची लढाई फ��्‍त कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे असे नव्हे तर, शिवसेनेचाही सामना तेवढ्यात ताकदीने करावा लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत रालोआची आघाडी व्हावी म्हणून हातच्या जागा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूसाठी सोडल्या होत्या. हाच फार्म्युला महाराष्ट्रात अंमलात आणला जावा, असा सेनेचा हट्ट आहे. भाजप यासाठी तयार होईल असे अजिबात वाटत नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, भाजपने सोडलेल्या कमी जागांचा प्रस्ताव सेनेकडून एकदा मान्य केला जाईल. परंतु, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सेना कोणताही समझोता करायला तयार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती नक्‍की होणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. परंतु, दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.\nया निवडणुकीत मुख्य सामना रंगणार आहे तो, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना युती यांच्यात. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समान जागावाटपावर एकमत झाले आहे. भाजपविरुद्ध प्रचार करणारे राज ठाकरे विधानसभेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसोबत जाणार का, हा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. याबद्दल राज ठाकरे किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने उघडपणे कोणतेही भाष्य केले नसले, तरी या राजकीय समीकरणाकडे विधानसभेच्या वेळेस सर्वांचच लक्ष असेल. या पक्षांव्यतिरिक्‍त वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष यांचीही भूमिका महत्त्वाची राहील.\nसध्या, भाजपचे पारडं जड दिसत असले तरी सेनेने आपली आक्रमक भूमिका अद्याप सोडलेली नाही. किंबहुना, निवडणुकीच्या तोंडावर सेनेच्या अंगात बारा हत्तीचे बळ संचारतं असा अनुभव आहे. सरकारने कलम 370 प्रमाणेच राम मंदिरासाठी धाडसी पाऊल उचलावे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र, लगेच त्यांनी मवाळ भूमिका घेतली. राम मंदिराचा निकाल लवकरात लवकर लागेल, असा पंतप्रधानांना विश्‍वास असेल, तर त्यासाठी वाट पाहणे रास्त आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.\nभाजप-सेनेचे नेते वाटाघाटीसाठी जेव्हा एकत्र बसतील तेव्हा सगळं बरोबर होईल असं फडणवीस यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. अर्थात, सेना कुणालाही घाबरत नाही अशी प्रतिमा लोकांसमोर कायम ठेवण्यासाठी आक्रमक भाषेचा वापर करायचा आणि वाटाघा���ीसाठी बसताना मवाळ भूमिका घ्यायची, हा सेनेचा स्वभाव आता लक्षात आला आहे. यामुळे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा सेनेने कितीही समाचार घेतला तरी उद्धव ठाकरे शेवटी भाजपशी युती करतील यात तीळमात्र शंका नाही. केंद्र आणि राज्यात सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सेनेची आगपाखड सुरू होती. तरीसुद्धा, युती होणार हे सगळ्यांनाच माहीत होतं. याबाबत कुणाच्याही मनात कधीच शंका नव्हती. प्रश्‍न फक्‍त एवढाच होता की, कोणत्या अटीवर युती होणार\nकेंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या हातून वारंवार अपमानित होऊनही सेना सत्तेतून बाहेर का पडली नाही असा प्रश्‍न वारंवार विचारला गेला. ठाकरे यांनी हा प्रश्‍न मोठ्या शिताफिने हाताळला असं म्हणावं लागेल. केंद्राच्या सत्तेतून सेना बाहेर पडली असती तरी मोदी सरकारला काहीही फरक पडला नसता. राज्याच्या सत्तेतून सेना बाहेर पडली असती तर फडणवीस सरकारही काही कोसळणार नव्हतं. राष्ट्रवादी मंडळी मदतीला धावून आले असते. आणि सेनेच्या हातून तेलही गेले असते, तूपही गेले असते.\nआता भूतकाळ पुन्हा समोर आला आहे. युती कोणत्या अटीवर होते आणि आदित्य ठाकरे यांचं भविष्य सावरण्यासाठी सेना काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nकुणाची दिवाळी अन्‌ कुणाचं “दिवाळं’\nचार नगरसेवकांचा आत्मदहनाचा इशारा\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nविजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर\nदुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’\nपाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर\nघटला टक्‍का, वाढली धाकधूक\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nनिशिकांतदादा आता थांबायचं न्हाय…लढायचचं…\n…तर सहा महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी; अजित पवार यांची ग्वाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/lic-incures-rs-57000-cr-loss-on-stock-market-investment/", "date_download": "2019-10-23T13:04:17Z", "digest": "sha1:POSGQ7L2PEFDMNH4EPJ4GFMXFKKBI3OX", "length": 16613, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "LIC incures rs 57000 cr loss on stock market investment | शेअर बाजारातील", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nशेअर बाजारातील गुंतवणूकीवर LIC ला अवघ्या अडीच महिन्यात 57 हजार कोटींचा फटका\nशेअर बाजारातील गुंतवणूकीवर LIC ला अवघ्या अडीच महिन्यात 57 हजार कोटींचा फटका\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अडीच महिन्यांत भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) शेअर बाजारात गुंतवणूक करून 57,000 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. एलआयसीने ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली त्यामध्ये 81 टक्क्यांनी बाजारमूल्यात घट झाली आहे.\nशेअर बाजारात केलेल्या गुंतवणूकीमुळे एलआयसीला या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर पर्यंत) 57,000 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आयटीसीमध्ये एलआयसीची सर्वाधिक गुंतवणूक आहे, त्यानंतर एसबीआय, ओएनजीसी, एल अँड टी, कोल इंडिया, एनटीपीसी, इंडियन ऑईल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आहेत.\nबिझनेस स्टँडर्डच्या मते जूनच्या तिमाहीअखेरीस स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध कंपन्यांमध्ये एलआयसीचे गुंतवणूक मूल्य 5.43 लाख कोटी रुपये होते, परंतु आता ते घसरून अवघ्या 4.86 लाख कोटींवर आले आहे. अशा प्रकारे ए���आयसीच्या शेअर बाजारात अवघ्या अडीच महिन्यांच्या गुंतवणूकीवर 57 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.\nदेशातील कोट्यवधी लोकांच्या कष्टाच्या कमाईच्या लाखो करोडो रुपयांच्या मोठ्या भांडवलावर चालू असणाऱ्या भारतीय जीवन विमा महामंडळाचा (LIC) वापर दुभती गाय म्हणून केला जात आहे. सरकारच्या निर्गुंतवणुकीचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी एलआयसीचा उपयोग सरकारी कंपन्यांचा तारणहार म्हणून केला जात आहे.\nगेल्या दशकात एलआयसीची सार्वजनिक कंपन्यांमधील गुंतवणूक चौपट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आकडेवारीनुसार मार्च 2019 पर्यंत एलआयसीने एकूण 26.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यापैकी 22.6 लाख कोटी रुपये एकट्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतविले गेले आहेत, खासगी क्षेत्रात फक्त 4 लाख कोटी रुपये गुंतविले आहेत. अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये एलआयसीच्या एकूण गुंतवणूकीचा वाटा आता एका दशकापूर्वीच्या 75 टक्के तुलनेत आता 85 टक्के झाला आहे. एका दशकात तो 15 टक्क्यांनी वाढला आहे.\nडाळिंब आठवड्यातून एकदा तरी अवश्य खावे, आरोग्य आणि सौंदर्यासाठी उपयुक्त\nहातांवर ‘हे’ ४ संकेत दिसतात का असतील तर व्हा सावध, दुर्लक्ष करू नका\nनवजात बाळाच्या आईसाठी फायदेशीर आहेत ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या\nस्तनाच्या कॅन्सरपासून दूर ठेवतील ‘हे’ ६ ‘सुपरफूड’, आहारात अवश्य करा समावेश\nमहिलांनी रोज खावेत हरभरे आणि गूळ होतील ‘हे’ खास फायदे, जाणून घ्या\nया’ पाच मिनिटांच्या उपायाने ३० दिवसांत कमी होईल वजन, जाणून घ्या\nलहान मुलांना ‘पॅरासिटामॉल’ देताय मग ‘ही’ काळजी अवश्य घ्या \nकोणती भाजी उकडून खाल्ल्याने होतात कोणते आरोग्य फायदे, जाणून घ्या\n‘या’ दोन सरकारी कंपन्या होणार बंद, वाणिज्य मंत्रालयाने केली घोषणा\nमहापालिकेत भाजप-शिवसेना ‘वाद’ पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799 रूपयांमध्ये…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\n करोडपती बनायचंय मग ‘नो-टेन्शन’, फक्त ‘या’ 7…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लंडनच्या जिओमिक(Geomiq) या रोबोटीक्स कंपनीला अशा चेहऱ्याचा शोध आहे जो ते आपल्या रोबोटला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’,…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम \nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू शकतात 92…\nराज्यात सायं. 6 वाजे पर्यंत 55.56 % मतदान, 2009 चे रेकॉर्ड मोडणार \nफेसबुक बातम्यांसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार\nदिवाळीपूर्वी बॉलिवूड ‘मेगाक्लॅशसाठी सज्ज, जाणून घ्या कोण मारणार…\nचालू कॉन्सर्टमध्ये Hubby ‘निक जोनास’नं प्रियंकाला केलं…\nफेसबुक बातम्यांसाठी वेगळं स���क्शन लाँच करणार\nसोनिया गांधींनी घेतली डी.के. शिवकुमारांची ‘तिहार’मध्ये भेट\nपॅरालम्पिक चॅम्पियननं जिंकलं होतं जग, आता इच्छा मरणानं केला आयुष्याचा END\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-10-23T13:37:03Z", "digest": "sha1:KD5YBEHWXHAYMKCAEGBQTTCWPVQSGDZI", "length": 7997, "nlines": 154, "source_domain": "www.batmidar.in", "title": "एक दिवस शाळेसाठी.. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा एक दिवस शाळेसाठी..\nकोकण विभागीय आयुक्तांनी सुरू केलेल्या एक दिवस शाळेसाठी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत असून रायगड जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन विद्यार्थांना मार्गदर्शन करीत आहेत.जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अविनाश गोटे यांनी काल अलिबाग तालुक्यातील वळवली येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्याशी संवाद साधला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अधय्क्ष देविदास पाटील तसेच अन्य नागरिक,विद्यार्थी उपस्थित होते.कोकण विभागातील अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन विध्यार्थँाशी आणि पालकांशी संवाद साधावा अशी ही योजना असून या कल्पनेमुळे पालकांचा जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला मदत होत आहे\nPrevious article‘पेपर टाकणारा पोर्‍या’ आणि …\nNext articleअमर हबिब परिषदेच्या परिवारात\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nपाशा पटेल यांना सत्तेची मस्ती – रघुनाथ पाटिल\n” चांदूरकरी ड्रामा” लोकांना अमान्य\nरायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी\nरायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nअन मराठवाडा स्वतंत्र झाला..\nरेल्वेला अपघात, 18 ठार\nरायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी\nअविश्‍वा��ाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nआ. प्रशांत ठाकूर भाजपमध्ये जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5/", "date_download": "2019-10-23T12:44:01Z", "digest": "sha1:M5HZDSG23XQ5DGCAS3FN56SDBMKAAHJ2", "length": 11824, "nlines": 160, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पी.साईनाथ | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome नांदेड अधिवेशन २०१९ पी.साईनाथ\nरॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते पत्रकार\nभारतातील वास्तव आणि शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्‍नावर लेखन करणारे पत्रकार म्हणून पालगुमी साईनाथ यांना संपूर्ण भारत ओळखतो.1957 मध्ये चेन्नईत जन्मलेल्या पी.साईनाथ यांनी ग्रामीण जनतेच्या दुर्दशेचा जवळून अभ्यास केला आणि ग्रामीण विकास आणि ग्रामीण जनतेला भडसावणार्‍या प्रश्‍नांसाठीच त्यांनी आपली लेखणी झिजविली.ग्रामीण जीवनाबद्दलची त्यांची आस्था आणि बांधिलकी विचारात घेऊनच द हिंदू या वृत्तपत्राने ग्रामीण व्यवस्था विभागाचे संपादक म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली.या काळात त्यांनी ग्रामीण जनतेशी निगडीत अनेक बातम्या शोधून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.हिंदू मधून निवृत्त झाल्यानंतर ते मुंबईत स्थाईक झाले असले तरी त्यांनी ग्रामीण जनतेशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही.त्यांनी पिपल्स आर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया ( पारी ) नावाच्या एका कार्यक्रमाची स्थापना केली आहे.यामाध्यमातून ते आपले काम करीत असतात.भारताचे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांचे ते नातू आहेत.\nलेखनाबरोबरच त्यांचे अध्यापनाचे कार्य देखील सुरू आहे,सोफाया पॉलिटेक्निकच्या वृत्तपत्र विद्याशाखेचे व मद्रासमधील एशियन कॉलेज ऑफ जनालिझमचे ते अतिथी संपादक आहेत.दुष्काळ आवडे सर्वांना ( Everybody Loves a Good Drought : Stories from India’s Poorest Districts ) हे त्यांचे गाजलेले आणि अडचणीच्या काळातील मानवी मनाचा वेध घेणारे पुस्तक आहे.\nपी.साईनाथ यांच्यावर विविध प्रतिष्ठित पुरस्कारांची बरसात झालेली आहे.अलबर्टा विद्यापीठाची डी.लिट,इंडियन एक्स्प्रेस ( दिल्ली ) दि न्यू इंडियन एक्प्रसे ( दक्षिण भारत ) द स्टेटसमन या दैनिकांचे पुरस्कार तसेच टाइम्स ऑफ इंडियाची फेलोशिप त्यांना मिळाली,पीयूसीएलचा ह्यूमन राइट्स जर्नालिझम अ‍ॅवॉर्ड ,प्रेम भाटिया स्मृती पुरस्कार,रामनाथ गोयंका पुरस्कार,लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आशियातील नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेेसे अ‍ॅर्वार्डनं ते सन्मानित झालेले आहेत.\nमराठी पत्रकार परिषदेचे काम प्रामुख्यानं ग्रामीण भागात चालते,ग्रामीण पत्रकारांना मार्गदर्शन व्हावे यासाठीच मुद्दाम त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला यावे आणि मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांना केली.त्यांनी ती मान्य केली आणि ते अधिवेशनाचे उद्दघाटक म्हणून 17 तारखेला नांदेडला येत आहेत.\nPrevious articleसोशल मिडियावर परिसंवाद\nNext articleपुराचं रिपोर्टिंग करणार्‍या वार्ताहरांचा माध्यम समुहांनी विमा उतरावा\nअधिस्वीकृती पत्रिका कशी मिळवावी \nरायगडच्या किनार्‍यांवर जेलिफीशची दहशत\nपुष्प शर्मा, ‘तुम्हाला बदनाम करावेच लागेल’..\nपत्रकारांवरील हल्ले,दोन्ही सभागृहात चिंता व्यक्त\n‘एक्स्प्रेस वे’वर मरण स्वस्त\nपत्रकार सुधीर सुर्यवंशींवर हल्ले कऱणारे भाजपचे कार्यकर्ते\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nविविध पत्रकार संघटनांचा नांदेडला होणार सत्कार\nकमलकिशोर कदम यांना निमंत्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/hindu-janajagruti-samiti", "date_download": "2019-10-23T13:26:41Z", "digest": "sha1:5NVAZKWJPPMUTYP5SJCD7A3SH76L3P66", "length": 20925, "nlines": 238, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "हिंदु जनजागृती समिती - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > हिंदु जनजागृती समिती\nकमलेश तिवारी यांच्या हत्येचा जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध\nहिंदु महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ‘हिंदु समाज पार्टी’चे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. Read more »\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने विंग (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे युवती शौर्य जागरण शिबिर\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने विंग (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे १३ ऑक्टोबर या दिवशी युवती शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Read more »\nहिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा \nइस्रायलने त्याची भाषा, सण, परंपरा यांना राजाश्रय देऊन स्वतःला ज्यू राष्ट्र घोषित केले. भारताने त्याच्याकडून बोध घ्यायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी जबलपूर (मध्यप्रदेश) येथे केले.’ Read more »\nशौर्यजागरण करणे, ही काळाची आवश्यकता – डॉ. मनोज सोलंकी, हिंदु जनजागृती समिती\nमहिषासुरमर्दिनी ही क्षात्रतेजाचे प्रगट रूप आहे आणि हे लक्षात घेऊन आपल्यामधील क्षात्रतेज जागृत करणे म्हणजेच शौर्यजागरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी केले. Read more »\nहिंदुत्वनिष्ठांच्या नाहक अटकेच्या निषेधार्थ चेन्नई येथे शिवसेनेकडून आंदोलन\n‘तमिळनाडू शिवसेने’चे नेते श्री. जी. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली येथील वळ्ळुवर कोट्टम येथे आंदोलन करण्यात आले. कुठलेही ठोस कारण नसतांना अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सरकारने तात्काळ सुटका करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. Read more »\nथिरुवन्नमलाई (तमिळनाडू) येथील शिबिरामध्ये धर्मप्रेमी युवकांचा उत्स्फूर्त सहभाग\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने थिरुवन्नमलाई येथील पर्वतराजा कुलसंगा सभागृहामध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक शिबिरामध्ये धर्मप्रेमी युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. Read more »\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने केरळमध्ये धर्मजागृती\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने केरळमधील पुच्चक्कल-अलापुझा, कोची आणि कडवंथरा येथे धर्मजागृतीविषयक प्रवचने घेण्यात आली. Read more »\nनागपूर शहरात नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रबोधन\nनवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. Read more »\nहिंदु जनजागृती समितीकडून इम्फाळ (मणीपूर) येथील मंदिरामध्ये धर्माचरणाविषयी मार्गदर्शन\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने इम्फाळ (मणीपूर) येथील मारवाडी समाजाच्या सनातन मंदिरामध्ये धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. Read more »\nस्वतःतील दुर्गुणांचा नाश करण्याचा दिवस म्हणजे ‘विजयादशमी’ : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\nया वेळी श्री. शिंदे म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंवरील मोठे धर्मसंकट आहे. त्याचे भयावह दुष्परिणाम रोखण्यासाठी हिंदु मुलींना धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. काही धर्मांध ‘योग दिना’स विरोध करतात. सूर्य हिंदूंचे दैवत आहे; म्हणून सूर्यनमस्कारास विरोध करतात, तर अशांनी सूर्यप्रकाशही वापरू नये. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nमहिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव \nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2018/08/", "date_download": "2019-10-23T14:00:18Z", "digest": "sha1:YFRPAV25LLEQKXZRO64DP3543VNL2OM6", "length": 56858, "nlines": 157, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: August 2018", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nमंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८\n(दै. सकाळ, कोल्हापूरच्या ३८व्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या 'लोकशाही आणि निवडणुका' या विशेष पुरवणीत माझा 'संविधान साकारताना...' हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. वाचकांच्या आग्रहास्तव हा लेख दैनिक सकाळच्या सौजन्याने माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत या नवस्वतंत्र देशात झालेली अपूर्व घटना म्हणजे भारतीय राज्यघटनेची निर्मिती होय. अनेक प्रांत, साडेपाचशेहून अधिक संस्थाने, शेकडो भाषा, हजारो जाती, अनेक भेद अशा अतिशय विभिन्न आणि विपरित परिस्थितीत ब्रिटीशांच्या अखत्यारीखालील प्रदेश म्हणून ब्रिटीश इंडिया मानल्या गेलेल्या या खंडप्राय देशाला खऱ्या अर्थाने एक ‘देश’ म्हणून एका सूत्रात जर कोणी बांधले असेल, तर ते केवळ राज्यघटनेनेच होय. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी जरी आपण स्वातंत्र्यासाठी झगडत असलो, तरी स्वतंत्र झाल्यानंतर त्या स्वातंत्र्याचे स्वरुप काय आणि कसे असेल, याविषयी एक मोठा संभ्रम होता. त्यातही राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी झगडा मांडणाऱ्या नेतृत्वांमधील कट्टर भूमिकेमुळे तर दोन गट समोरासमोर उभे ठाकले होते. प्रत्यक्षात या दोन्ही प्रकारच्या चळवळींमध्ये महत्त्वाची परस्परपूरकता होती, ज्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशाच्या समताधिष्ठित समाजरचनेच्या जडणघडणीस चालना मिळाली.\nस्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्या. रानडे आदींच्या अभ्यासपूर्ण सामाजिक-धार्मिक सुधारणांचा आग्रह धरणाऱ्या भूमिकांमुळे राजकीय स्वातंत्र्यापलिकडील सामाजिक-धार्मिक सुधारणांची गरज अधोरेखित झाली. महात्मा फुले यांनी तर त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून शोषित महिला वर्गाच्या समस्यांनाही तोंड फोडले. शैक्षणिक सुधारणांचा आणि तळागाळापर्यंत विस्ताराचा मुद्दाही त्यांनीच लावून धरला. पुढे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध उठविलेला आवाज आणि सुरू केलेली चळवळ यामुळे भारतीय लोकशाहीच्या मागणीला समतेचे परिमाण लाभले. डावी चळवळ, शेतकरी-कामगारांची आंदोलने यामुळे शोषित, वंचित वर्गाचा पारतंत्र्यातील पारतंत्र्याविरुद्धचा आवाजही बुलंद होत होता. याचवेळी लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, सावरकर यांनी परंपरानिष्ठ दृष्टीकोनातून सामाजिक पुनरुज्जीवनवादाचा पुरस्कार केला. तर महात्मा गांधी यांच्यासारखा महान नेता समन्वयवादी भूमिका घेऊन ती पटवून देण्यासाठी, तिच्या सर्वसमावेशकतेसाठी जीवाचे रान करीत होता. ब्रिटीशांमुळे या देशात वाहू लागलेल्या आधुनिक विचारसरणीच्या वाऱ्याच्या बरोबरीने उपरोक्त विविध अंतर्प्रवाहसुद्धा या देशात गतिमान होते. या देशाच्या अत्यंत गतिमान कालखंडात कार्यरत असणाऱ्या या साऱ्या बाबींची पार्श्वभूमी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीला लाभलेली आहे.\nउपरोक्त बाबींच्या बरोबरीनेच घटनानिर्मितीच्या प्रक्रियेत जगातील अन्य संविधानांचा प्रभावही लक्षात घ्यायला हवा. भारतीय घटनेतील संसदीय पद्धतीच्या बाबतीत इंग्लंड, संघराज्यीय पद्धतीबाबत अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत आयर्लंड, घटनादुरुस्तीबाबत दक्षिण आफ्रिका तर आणीबाणीविषयक तरतुदींच्या बाबतीत जर्मन संविधानाचा प्रभाव दिसून येतो. अर्थात, वरील तरतुदी इतर संविधानांतून जशास तशा न स्वीकारता भारतीय परिस्थितीला अनुलक्षून घटनाकर्त्यांनी त्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आणि त्यातील सर्��ोत्तम ते घटनेत समाविष्ट केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता व सहिष्णुता या मानवी मूल्यांचा अंगिकार करीत प्रजासत्ताक संघराज्याच्या निर्मितीचा उद्घोष करणाऱ्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास अत्यंत रोमांचक स्वरुपाचा आहे.\nभारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रत्यक्ष प्रवास ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू झाला असला तरी, तिचा अप्रत्यक्ष प्रवास हा त्याच्या कितीतरी आधीपासून सुरू झालेला होता, हे लक्षात घ्यायला हवे. सन १९३५चा भारत सरकार कायदा हा राज्यघटनेचा संरचनात्मक स्रोत मानला जातो. राज्यघटनेमधील संघीय स्वरुपाची पायाभूत चौकट ही या कायद्यातूनच स्वीकारल्याचे दिसून येते. तथापि, त्यापूर्वी प्लासीच्या लढाईतील विजयानंतर १७७३ साली रेग्युलेटिंग एक्ट नावाचा पहिला कायदा ब्रिटीशांनी अंमलात आणला. तथापि, १८५७च्या उठावानंतर भारतासारख्या खंडप्राय देशात एकतंत्री कारभार चालविणे सोपे नाही, हे लक्षात आल्यानंतर १८५८च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीकडील कारभार ब्रिटीश राजपदाने भारतावर सार्वभौमत्व प्रस्थापित केले. १८६१च्या कायद्याने प्रांतांना काही अधिकार देण्यात आले. १८९२ साली इंडियन कौन्सिल कायद्यानुसार विधीमंडळांना जादा अधिकार देण्यात आले. दरम्यानच्या काळात १८८५ साली राष्ट्रीय काँग्रेस आणि १९०६ साली मुस्लीम लीगची स्थापना झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतीयांचा ब्रिटीशविरोधी असंतोष तीव्रतर होत चालल्याचे लक्षात आल्यानंतर तो शमविण्यासाठी म्हणून १९०९ साली मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, १९१९ साली माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा आणि त्यानंतर १९३५चा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यांनी तात्कालिक राजकीय पेचप्रसंगानुरुप अगर मागणीनुसार तोडगा काढण्याच्या अनुषंगाने विविध राजकीय सुधारणा भारतीयांच्या पदरात टाकण्याचा ब्रिटीश सरकारचा प्रयत्न राहिला.\nदुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांना त्यांच्या साम्राज्याचा व्याप सांभाळणे अवघड बनले. निवडणुकीतही सत्तांतर होऊन मजूर पक्षाचे सरकार आले. विन्स्टन चर्चिल यांच्या जागी क्लेमेंट एटली पंतप्रधान झाले आणि त्यांनी भारताविषयीचे धोरण मृदू केले. भारतीयांच्या आशाआकांक्षा समजून घेऊन त्यांना कॅनडा, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर ब्रिटीश साम्राज्याच्या अंतर्गत रा��्य बनविण्याच्या उद्देशाने सर स्टेफॉर्ड क्रिप्स यांचा समावेश असणारे त्रिसदस्यीय कॅबिनेट मिशन २४ मार्च १९४६ रोजी भारतात पाठविले. भारताकडे शांततापूर्वक सत्तेचे हस्तांतर करण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांशी विचारविमर्श करून तोडगा काढण्याचा विशेषाधिकार या समितीकडे होता. तथापि, काँग्रेस अगर मुस्लीम लीगशी चर्चेतून कोणताही तोडगा न निघू शकल्याने मिशनने स्वतःची संविधान निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करणारी योजना मे १९४६मध्ये प्रसिद्ध केली.\nसंविधान सभेच्या सदस्यांची निवड करण्यासाठी तत्कालीन प्रांतीय सभेचा वापर करण्यात आला. १० लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी असे प्रमाण ठरविण्यात आले. संविधान सभेची एकूण सदस्य संख्या ३८५ ठरविण्यात आली, त्यात प्रांतांना २९२ तर संस्थान प्रतिनिधींना ९३ जागा देण्याचे ठरले. त्यानुसार निवडी होऊन ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेचे पहिले अधिवेशन भरले, ते २३ डिसेंबरपर्यंत चालले. मुस्लीम लीगचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहिले नाहीत. घटना समितीत पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन्, मौलाना आझाद, एम. गोपाल स्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, टी.टी. कृष्णम्माचारी, पंडित गोविंद वल्लभ पंत, बॅ. बी.जी. खेर, सी. राजगोपालाचारी, बॅ. जयकर यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुस्लीम लीगचे महंमद सादुल्ला, हिंदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, रेणुका रे आदी महिला सदस्यांचाही समावेश होता. ज्येष्ठ सदस्य डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते सभापतीपद देण्यात आले. त्यांनी सभेला संबोधित केले. त्यानंतर सदस्यांनी आपापले परिचयपत्र जमा करून नोंदवहीत स्वाक्षरी केली. पुढे दोन दिवसांनी ११ डिसेंबर रोजी सभापतीपदी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची रितसर नियुक्ती करण्यात आली.\nदरम्यानच्या काळात अशा काही घटना घडल्या की, ज्या भारतीय स्वातंत्र्य कायदा निर्मितीस कारणीभूत ठरल्या. ३ जून १९४७च्या योजनेनुसार, मुस्लीमबहुल क्षेत्र भारतापासून वेगळे करण्याची योजना मांडण्यात आली. १९४७च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार, अखंड भारताचे भारत व पाकिस्तान असे विभाजन करण्याची व पाकिस्तानसाठी स्वतंत्र संविधान सभेची निर्मिती झाली. ब्रिटीश पार्लमेंटने त्यांना आपापल्या राज्यांसाठी कायदा बनविण्याचे अधिकारही प्रदान केले. मात्र, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्य कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर ब्रिटीश पार्लमेंटचे वर्चस्व संपुष्टात आले.\nब्रिटीश पार्लमेंटच्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या संविधान सभेची चार सत्रे ब्रिटीश शासनांतर्गत झाली. १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री पाचव्या सत्राची सुरवात झाली.१५ ऑगस्टला भारतातले ब्रिटीश शासन संपुष्टात आले. त्या दिवशी सकाळी ८ वाजता संसद भवनातील ब्रिटीश ध्वज उतरवून तेथे भारतीय ध्वज फडकविण्यात आला. लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली तर पंतप्रधानपदी नेहरूंची. या नियुक्तीमुळे भारतीय संविधान सभेवरील कॅबिनेट मिशनचे बंधन संपुष्टात आले, त्याचबरोबर संविधान सभा ही ब्रिटीश भारताची राजकीय संस्था न राहता भारताची संप्रभू राजकीय सत्ता बनविण्यात आली. या संप्रभू संविधान सभेला संपूर्ण स्वातंत्र्य प्रदान करून भारताला लोकशाही संसदीय शासन पद्धती अंगिकृत करणारे संविधान बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राज्यघटनेचे प्रारुप तयार करण्यासाठी २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समिती (Drafting Committee) नियुक्त केली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. समितीत के.एम. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डी.पी. खेतान यांची नियुक्ती करण्यात आली. मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी एन. माधव राऊ यांची तर खेतान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी यांची नियुक्त करण्यात आली. संविधान सभेच्या सल्लागार विभागातर्फे तयार केलेल्या संविधानाचे परीक्षण करणे, संविधान सभेत संविधानाबाबात झालेल्या निर्णयांचे प्रारुप संविधानात समाविष्ट करणे, तसेच प्रारुप संविधानातील मसुद्यांना संविधान सभेसमोर चर्चा व विचारविनिमयासाठी प्रस्तुत करणे, अशी कामे मसुदा समितीकडे सोपविण्यात आली.\nमसुदा समितीखेरीज घटना समितीने एकूण २२ विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील बारा विशेष कामकाजासाठी तर दहा कार्यपद्धतीशी संबंधित होत्या. विशेष कामकाजासाठी नेमलेल्या समित्यांमध्ये मसुदा समितीसह मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती (अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल), घटकराज्यांबरोबर बोलणी करणारी समिती (डॉ. राजेंद्र प्रसाद), केंद्र राज्यघटना समिती (जवाहरलाल नेहरू), मसुदा चिकित्सा समिती (अल्लादी कृष्णस्वामी अय्यर) यांचा समावेश होता.\nमसुदा समितीची पहिली बैठक ३० ऑगस्ट १९४७ रोजी झाली. त्यानंतर समितीच्या एकूण १४१ बैठका झाल्या. त्यांमध्ये संविधानाच्या विविध कलमांना अंतिम रुप दिले गेले. २१ फेब्रुवारी १९४८ रोजी समितीने संविधानाचा अधिकृत मसुदा घटना समितीला सुपूर्द केला. घटना समितीत त्यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली. सुमारे ११४ दिवस विचारविनिमय झाला. ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर १९४८ (प्रथम वाचन), १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर १९४९ (दुसरे वाचन) आणि १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर १९४९ (तृतीय वाचन) अशी अंतिम मसुद्याची तीन वाचने झाली. मसुद्यात ३४३ कलमे व १३ परिशिष्टे होती. या कलमांना ७६३५ दुरुस्त्या सुचविण्यात आल्या, त्यापैकी २४७३ मंजूर करण्यात आल्या. पुढे कलमांची संख्या वाढून ३९५ झाली, तर ८ परिशिष्टे मंजूर झाली. पहिल्या बैठकीपासून सुमारे दोन वर्षे ११ महिने व १७ दिवसांत घटनेचा अंतिम मसुदा निर्माण झाला.\nडॉ.आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या संमतीचा ठराव मांडला. तो मंजूर झाल्याचे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घोषित करण्यात आले. त्या दिवशी समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांची त्यावर स्वाक्षरी झाली. त्यानंतर त्या दिवशी उपस्थित २८४ सदस्यांनीही स्वाक्षरी केल्या. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. भारत एक प्रजासत्ताक संघराज्य म्हणून उदयास आले आणि संविधान सभेने या संघराज्याच्या काळजीवाहू संसदेचे रुप प्राप्त केले.\nपंडित जवाहरलाल नेहरू यांनी १३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. २२ जानेवारी १९४७ रोजी हा ठराव घटना समितीने एकमताने मंजूर केला. या ठरावाने घटना समितीला दिशा देण्याचे व तिचे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्याचे काम केले. यातील काही तरतुदी अशा- “भारत हे एक सार्वभौम, प्रजासत्ताक गणराज्य असेल. सत्तेचे उगमस्थान- भारतीय जनता आहे. सर्व लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता इ.ची हमी व संरक्षण दिले जाईल. अल्पसंख्याक, मागास आदिवासी, वंचित व मागासवर्ग यांच्यासाठी संरक्षक तरतुदी असतील. राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल.” या सर्व बाबींचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेमध्ये उमटल्याचे दिसते.\n· भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. सुरवातीला घटनेत २२ प्रकरणे ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती. आज २४ प्रकरणे ४४८ कलमे आणि १२ परिशिष्टे आहेत.\n· भारतीय राज्यघटना अंशतः ताठर व अंशतः लवचिक आहे. या दोन्ही बाबींचा योग्य समन्वय घटनेत दिसतो. उदा. घटनादुरुस्तीची प्रक्रिया सर्वसामान्य बाबींसाठी पुरेशी लवचिक व महत्त्वाच्या बाबींसाठी पुरेशी ताठर आहे.\n· भारतीय राज्यघटनेने लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केला आहे. घटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश व्यक्तीचा सर्वांगीण विकास साध्य करून कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा आहे.\n· राज्यघटनेतील १२ ते ३५ कलमे नागरिकांचे मूलभूत हक्क स्पष्ट करतात. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, संपत्तीचा अधिकार (हा ४४व्या घटनादुरुस्तीने निरसित करण्यात आला.) आणि संवैधानिक उपायांचा अधिकार यांचा यात समावेश आहे.\n· संसदीय शासनपद्धती ही देशाच्या राज्यकारभारात केंद्रस्थानी आहे. संसद शासन पद्धतीची दिशा निश्चित करते. येथे पंतप्रधान मंत्रीमंडळासह लोकसभेला जबाबदार आहे. राष्ट्रपतींच्या नावे कारभार चालत असला तर त्यांना मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे लागते. या पद्धतीत पंतप्रधान हेच वास्तविक प्रमुख असतात.\n· संघराज्य शासनपद्धती हे आणखी एक वैशिष्ट्य. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असले तरी घटक राज्यांसाठी स्वतंत्र शासनव्यवस्था आहे. घटनेच्या सातव्या परिशिष्टात केंद्र व राज्य यांच्या अधिकारांतील विभागणी स्पष्ट केली आहे. त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्थाही निर्माण केली आहे.\n· कोणत्याही दबावापासून मुक्त अशी स्वतंत्र न्यायव्यवस्था हेही राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.\n· भारतीय राज्यघटनेने धर्म, वंश, जात, लिंग असा कोणताही भेद न करता प्रत्येक प्रौढ भारतीय नागरिकाला मताधिकार प्रदान केला आहे. सुरवातीला २१ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकाला असणारा हा अधिकार १९८९ साली ६१व्या घटनादुरुस्तीने १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला प्रदान करण्यात आला. ‘एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य’ हा टप्पा घटनाकारांना अभिप्रेत होता. त्यातील पहिला टप्पा आपण सर केला असला तरी ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ हा टप्पा गाठण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.\n· भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असल्याचे उद्देशिकेमध्येच स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याची अंतिम सत्ता लोकांच्या हाती असून भारतीय राज्यव्यवस्था परकीय नियंत्रणापासून मुक्त असल्याचे उद्देशिकेतच स्पष्ट केले आहे. कोणत्याही देवाला अगर व्यक्तीला अर्पण न करता देशाच्या नागरिकांनी स्वतःप्रत अर्पण करण्याचा स्पष्टोच्चार करणारी उद्देशिका हे भारतीय संविधानाचे परमोच्च वैशिष्ट्य आहे.\n· एकेरी नागरिकत्व हेही भारतीय राज्यघटनेचे वेगळे वैशिष्ट्य मानले जाते.\n· मागासलेल्या जाती, जमाती, अल्पसंख्याकांच्या हिताच्या संरक्षणासाठी व विकासासाठी राज्यघटनेत अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेवर सोपविण्यात आली आहे.\nघटनानिर्मितीत डॉ. आंबेडकर यांचे योगदान:\nमसुदा समितीमध्ये अनेक सदस्य असले तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यासाठी जे जीवतोड परिश्रम घेतले, त्याची घटना समितीतील सदस्यांनी मोठी प्रशंसा केली आहे. संविधान सभेत टी.टी. कृष्णम्माचारी यांनी या संदर्भात सभागृहाला सांगितले की, “सभागृहाला जाणीव असेल की, तुम्ही नियुक्त केलेल्या सात सदस्यांपैकी एकाने राजीनामा दिला व त्याचे जागी दुसरा नेमण्यात आला. एक सदस्य मरण पावले, ती जागा भरण्यातच आली नाही. एक सदस्य दूर अमेरिकेत होते, त्यांचीही जागा भरली नाही. अन्य एक जण संस्थानाच्या कामात गुंतला होता, तीही जागा रिकामीच राहिली. दोन सदस्य दिल्लीपासून बरेच दूर राहात व प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत. तेव्हा संविधान तयार करण्याचे हे ओझे अंतिमतः डॉ. आंबेडकरांवर पडले व त्यांनी हे काम यशस्वीरित्या पार पाडले. हे त्यांचे कार्य निःसंशय प्रशंसनीय आहे व याबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत.” याखेरीज, काझी सय्यद करिमुद्दीन, डॉ. पी.एस. देशमुख, डॉ. जोसेफ अल्बन डिसूझा, आर.के. सिधवा, पं. ठाकूरदास भार्गव, बेगम एजाझ रसूल, घटनातज्ज्ञ एस.व्ही. पायली यांनीही बाब��साहेबांची प्रशंसा केली.\nसंविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान संमत करताना केलेल्या अखेरच्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “या खुर्चीत बसून संविधान सभेच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. संविधान सभेच्या मसुदा समिती सभासदांनी किती उत्साहाने, चिकाटीने व निष्ठेने कार्य पार पाडले, याची खरी जाणीव अन्य कोणापेक्षाही मला अधिक आहे. विशेषतः त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. मसुदा समितीवर आणि तिच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचा जो निर्णय आपण घेतला, त्याच्याइतका अचूक निर्णय दुसरा कोणताही घेतलेला नाही. त्यांनी आपल्या निवडीची यथार्थता पटवून दिली. इतकेच नव्हे, तर त्यांनी जे हे कार्य केले, त्याला एक प्रकारचा तेजस्वीपणा आणला.”\n‘नेहरू: अ पोलिटिकल बायोग्राफी’ (१९५९) या ग्रंथात लेखक मायकेल ब्रेचर यांनीही दाखवून दिले आहे की, ‘संविधान सभेचे सल्लागार सर बेनेगल राज, मुख्य ड्राफ्ट्समन एस.एन. मुकर्जी आणि सचिव एच.व्ही.आर. अय्यंगार यांनी घटनेची तांत्रिक बाजू सांभाळली तरी घटनेत जीव निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमांती केले.’ बाबासाहेबांचे चरित्रकार चां.भ. खैरमोडे अशी माहिती देतात की, ‘बाबासाहेब रात्री २-३ वाजेपर्यंत दररोज जागरणे करीत. प्रत्येक कलमाची भाषा सोपी पण कायदेशीर व्हावी म्हणून प्रत्येक कलमासाठी आलटून पालटून खर्डा तयार करीत. त्यावेळी त्यांच्या गुडघ्याचा आजार बळावला होता. त्यामुळे संदर्भग्रंथांचा सारा भार आसपासच्या टेबलांवर ठेवीत असत अगर लंगडत जाऊन संदर्भग्रंथ शोधून काढीत असत. घटनेची कलमे तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी जे परिश्रम केले, त्याला तोड नाही.’\nघटनाकार डॉ. आंबेडकर यांचा इशारा:\nसंविधान सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संमत करण्यापूर्वी सुमारे ५५ मिनिटांचे अंतिम ऐतिहासिक भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी संविधानाच्या समोरील प्रमुख आव्हानांचा वेध घेऊन काही बाबींच्या संदर्भात निःसंदिग्ध इशारा देऊन ठेवला आहे. ते म्हणतात, “संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील, तर त�� वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच, संविधान कितीही वाईट असो, ते राबविणारे जर प्रामाणिक असतील, तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. भारतातील लोक आणि राजकीय पक्ष कसे वागतील, हे कोण सांगू शकेल आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी ते संवैधानिक मार्गांचा अवलंब करतील की क्रांतीकारी मार्गांचा आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी ते संवैधानिक मार्गांचा अवलंब करतील की क्रांतीकारी मार्गांचा त्यांनी क्रांतीकारी मार्गांचा अवलंब केल्यास संविधान कितीही चांगले असो, ते अयशस्वी होईल, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही. म्हणून भारतीय लोक आणि त्यांचे राजकीय पक्ष कसे वागतील, हे जाणून घेतल्याशिवाय संविधानाबाबत कोणताही निर्णय घेणे निरर्थक ठरेल.” “जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही, इतकी विभूतीपूजा भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल; परंतु, राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.” असा इशारा बाबासाहेब देतात. त्याचबरोबर राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तनाची गरजही अधोरेखित करतात. ते म्हणतात, “राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही एक असा मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो. या त्रयीची एकमेकांपासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय.” हजारो जातींमध्ये विखुरलेल्या लोकांचे एक राष्ट्र होऊ शकत नाही. सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही, याची जाणीव आम्हाला जेवढ्या लवकर होईल, तितके ते आमच्या हिताचे ठरेल, असेही बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १२:१९ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/category/raigad-today/?filter_by=popular", "date_download": "2019-10-23T13:38:33Z", "digest": "sha1:JNZJH32ARAZ5IVMC6V2MAAUXPM57LWX5", "length": 7260, "nlines": 180, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कोंकण माझा Archives | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nविधान परिषदः कोकणात काय होणार \nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nपर्यटन गोव्यातलं आणि कोकणातलं..\nउंचच उंच लाटा उसळणार\nनरेंद्र वाबळे यांना आचार्य अत्रे संपादक पुरस्कार\nजि.पची कोकणातील पहीली iso शाळा\nरायगड :पाण्यासाठी दाही दिशा\nग्लोबल वॉर्मिंग चा जलचरावर परिणाम\nकोकणी पत्रकार आता आक्रमक\nचवदार तळे सत्यागृहाचा 87वा वर्धापनदिन\nअनंत गीते यांचा अर्ज दाखल\nराज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढले\nआप्पासाहेब धर्माधिकारी यांनी डी.लीट\nएनडीटीव्हीचे प्रसारण एक दिवस बंद\nहरियाणातील पत्रकार “टोल मुक्त”\nमंत्र्याची शिफारस मिळवा..अन व्हा थेट पीआरओ..\nआणखी एका पत्रकारावर चंदा जमा करून अत्यंसंस्कार\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे या���ना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/children/how-to-study", "date_download": "2019-10-23T13:04:40Z", "digest": "sha1:6G3TLWVFPDJAYKBSN6OJDS3HRXI3ABRC", "length": 17033, "nlines": 261, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "अभ्यास कसा कराल ? Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > आदर्श बालक > अभ्यास कसा कराल \nअभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल \nआताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते. Read more »\nCategories अभ्यास कसा कराल \nअभ्यास करतांना स्वतःमध्ये गुण कसे येऊ शकतात किंवा असलेले गुण कसे वाढू शकतात पुढील लेखात एका विद्यार्थीनीने अभ्यास करतांना आपल्यात गुण येण्यासाठी कसे प्रयत्न केले, ते पाहूया पुढील लेखात एका विद्यार्थीनीने अभ्यास करतांना आपल्यात गुण येण्यासाठी कसे प्रयत्न केले, ते पाहूया \nCategories अभ्यास कसा कराल \nअभ्यासाला बसण्याच्या ठिकाणी देवतांची चित्रे ठेवावीत\nश्री गणपति, श्री सरस्वतीदेवी आणि कुलदेवता यांची चित्रे किंवा यांपैकी उपलब्ध असेल, त्या देवतेचे चित्र अभ्यासाच्या पटलावर अथवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावे. देवतेचे चित्र समोर ठेवून तिच्या चरणांकडे पहात प्रार्थना आणि नामजप केल्याने मन लवकर एकाग्र होते. Read more »\nCategories अभ्यास कसा कराल \nविद्येची देवता श्री सरस्वतीदेवी\nबुद्धीने जे ग्रहण केले ते शब्दबद्ध करण्याचे काम श्री सरस्वतीदेवीचे आहे. श्री सरस्वतीदेवीला संत ज्ञानेश्वरांनी ‘अभिनव वाग्विलासिनी’ तर श्री समर्थ रामदासस्वामी यांनी ‘शब्द मूळ वाग्देवता’ असे म्हटले आहे Read more »\nCategories अभ्यास कसा कराल \nप्रत्यक्ष अभ्यास असा करावा \nअभ्यासात मिळणारे यश हे बर्‍याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. ���ुढील लेखात याविषयीची काही सूत्रे दिली आहेत, ती अवश्य अभ्यासा \nCategories अभ्यास कसा कराल \nमुलांनो, केवळ ‘परीक्षार्थी’ न बनता खर्‍या अर्थाने विद्यार्थी व्हा \nमुलांनो, विद्यार्थीदशेत प्रत्येकालाच परीक्षेला सामोरे जावे लागते. परीक्षेची वाटणारी भीती किंवा चिंता घालवण्यासाठी परीक्षेला सहजपणे कसे सामोरे जायचे, हे पुढील लेखात पाहूया \nCategories अभ्यास कसा कराल \nशाळेला विद्येचे मंदिर मानून आदर्शरित्या वागावे \nविद्यार्थीदशेत आपला बहुतेक वेळ शाळा आणि शिक्षण यांच्याशी निगडित असतो. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, तसेच ते संस्काराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. Read more »\nCategories अभ्यास कसा कराल \nनिराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचा विचार करणे, हा वेडेपणा \nकाही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की, अपयशी विध्यार्थ्यांच्या आत्महत्यांची तुरळक वृत्ते ऐकायला मिळत. Read more »\nCategories अभ्यास कसा कराल \n‘कॉपी’ हा शिक्षणक्षेत्राला प्रदीर्घ काळ लागलेला ‘कर्करोग’\nवार्षिक परीक्षेत सामान्य बुद्धीमत्तेचेच नाही, तर हुशारही विद्यार्थी ‘कॉपी’च्या कुप्रथेला बळी पडतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. परीक्षेत अधिकाधिक गुण प्राप्त व्हावेत, यासाठी हा खटाटोप असतो. Read more »\nCategories अभ्यास कसा कराल \nविद्यार्थी मित्रहो, रात्रीच्या जागरणाऐवजी पहाटे उठून अभ्यास करा \nविद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रात्री जागरण करून अभ्यास करायची सवय आहे का तुम्ही कधी पहाटे उठून अभ्यास केला आहे का तुम्ही कधी पहाटे उठून अभ्यास केला आहे का \nCategories अभ्यास कसा कराल \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/dasara-special-dasara-festival-of-leaves-and-flowers-1985165/", "date_download": "2019-10-23T13:11:54Z", "digest": "sha1:5ZLMD3Z42IYEASTTAAD3YA66HAXMMQ4U", "length": 29447, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "dasara special dasara festival of leaves and flowers | दसरा विशेष : पानाफुलांचा सोहळा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nदसरा विशेष : पानाफुलांचा सोहळा\nदसरा विशेष : पानाफुलांचा सोहळा\nझेंडूची केशरी फुलं बारमाही महत्त्वाची असतात. तर आपटय़ाच्या हिरव्यागार पानांना दसऱ्याच्या दिवशी ‘सोन्या’चं मोल येतं.\nआपट्याची पानं आणि झेंडू\nझेंडूची केशरी फुलं बारमाही महत्त्वाची असतात. तर आपटय़ाच्या हिरव्यागार पानांना दसऱ्याच्या दिवशी ‘सोन्या’चं मोल येतं. एक फूल, तर दुसरं पान.. दोघांनीही या काळात उत्सवाच्या नवलाईत आपापली भर घातलेली असते.\nऑफिसमधला एक मित्र गणेशोत्सवानंतर सहा महिने सहकुटुंब परदेशात जाणार होता. दोघेही हौशी, आपल्या सणसमारंभांची मनोमन आवड असणारे. खाण्यापिण्याचं तर बरंच सामान गोळा झालं. बाजारात धावाधाव करून दिवाळीचे उटणे, मोती साबण, एवढंच काय मेण घातलेल्या, मातीच्या. सजवलेल्या दोनच का होईना पणत्याही सामानात होत्या. मी तो उत्साह बघून गंमत केली, का रे दिवाळीची तयारी झाली, दसऱ्याचं काय त्यावर उत्तर मिळालं, आपटय़ाचं पान तर चांदीचं आहे; पण प्रश्न झेंडूच्या फुलांचा आहे त्यावर उत्तर मिळालं, आपटय़ाचं पान तर चांदीचं आहे; पण प्रश्न झेंडूच्या फुलांचा आहे खऱ्या ताज्या झेंडूच्या फुलांचं तोरण दारावर लावल्याखेरीज आणि पानात श्रीखंडपुरी असल्याखेरीज काही दसऱ्याची मजा नाही\nकिती ठाम कल्पना असतात ना आपल्या विचारचक्र सुरू झालं माझं नि जाणवलं की, इतर वेळी झेंडूच्या फुलांना कितीही हिणवलं तरी सणावाराला, शुभकार्याला या फुलांशिवाय काही शोभा नाही. अगदी खरं सांगायचं तर दारावरचं ताजं झेंडूचं तोरण नि आंब्याची डहाळी मांगल्याचं प्रतीक असतं. घरादारावर चतन्याची उधळण करण्याची मेख या जोडगोळीलाच साधते.\nतसं बघायला गेलं तर अगदीच साधं फूल हे. आपण निर्माल्यातली फुलं थोडीशी वाळवून कुंडीत टाकली तरी लगालगा अंकुरतात त्या लांबट काळ्या बिया. दोन दोन इवल्या इवल्या पानांच्या छोटय़ाशा रोपांच्या पुंजक्यांनी जागा व्यापली जाते. तजेलदार पोपटी पानं अलगदपणे मोठी होतात नि पानांना किंचित कंगोरे येतात. पुंजक���यांमधली काही रोपं झपाटय़ाने मोठी होतात, काही माना टाकतात. हलक्या पोकळ देठाचं हे झाड तीन-चार फुटांपर्यंत वाढतं. कधी सरळसोट, तर कधी बहुशाखायु असते ही वाढ. पानं नाजूक, निमुळती आणि वाऱ्यावर लवणाऱ्या पात्यांची आठवण करून देणारी असतात. नारळाच्या झापेचा सुबक अवतार जणू प्रत्येक फांदीच्या टोकाला यथायोग्य काळात आक्रसल्यासारखी दिसणारी बारीक बोंडं येतात, याच कळ्या. मग त्या मोठय़ा मोठय़ा होत जातात. मस्त गोलमटोल झाल्या की अल्लड कळ्यांमधून दुमडलेल्या पिवळ्या पाकळ्यांची झालर डोकवायला लागते. पाहाता पाहाता पूर्ण फूल उमलतं. मस्त दणदणीत मोठय़ा आकारापासून छोटय़ापर्यंत व पिवळ्याधम्मक रंगापासून केशरीपर्यंत विविध रूपं बघायला मिळतात सामान्यपणे या झेंडूची. मखमली लाल पाकळ्यांचे पंढरपुरी झेंडू आपला वेगळा आब राखून असतात. एकदा फुलायला लागली की चिक्कार फुलतात ही फुलं. एकदा उमललेलं फूल झाडावर जवळपास आठवडाभर छान राहतं आणि तोडल्यानंतरही तीन-चार दिवस तरी पूर्ण वाळत नाही. मुबलकता व टिकाऊपणा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेतच; पण या सुवर्णेला खरा मान मिळतो तिच्या निर्मलतेने\nअंगभूत गुणांमुळे झेंडूची फुलं मांगल्य निर्माण करतात. इतर फुलांच्या तुलनेत टिकाऊ, कमी किडणारी त्यामुळे सगळ्या सणसमारंभात परिसर सजवायला झेंडू हवाच. झेंडूची माळ करताना नीट लक्ष दिलं की जाणवतं पहा, निवडायला बसलं तर पाण्याने खराब झालेली किंवा अळी लागलेली फुलं असू शकतात; पण बाकी कीड कधीच नसते या सुवर्णेला. म्हणूनच बहुधा शुभकार्यात, सणावारी, घरात – देवळांत सगळीकडेच परंपरागत सजावटीत मुख्यत: झेंडूचा वापर होतो. बाह्य़ रूपापेक्षा मूळ गुणांना महत्त्व देणारी ही आपली संस्कृती\nआपल्यालाही अध्यात्मात या मनाच्या शुद्धीलाच तर लख्ख करायचं, टिकवायचं असतं नाही का बाह्य़ रूप सौंदर्य या क्षणिक आणि दिखाऊ गोष्टींच्या आहारी न जाता आपला भाव जपणं आणि तो या सुवर्णेसारखा परिवर्तित करणं फारच लाभदायी ठरतं. कोणतीच नकारात्मकता, विचारांची चंचलता किंवा साशंकता कधीच मनाला स्पर्शू न देणं गरजेचं ठरतं. सकारात्मकतेने मन भरलेलं असेल तर नकारात्मकतेला मनात जागाच राहात नाही. मनाचा हा पेला कायम स्वच्छ दृष्टिकोनाने भरून ठेवला, की अमंगलाची छाया पडत नाही मनावर. आनंदाची उधळण करणाऱ्याला सगळीकडे आनंदच दिसतो, तशीच ही आतली प्रसन्नता, निर्मलताही बाहेर पडल्याशिवाय राहू शकत नाही.\nस्थळाचं मांगल्य वाढवणाऱ्या या निर्मल सुवर्णेचा हा वसा आपणही घ्यायलाच हवा. माझ्यात नकारात्मकता येऊ देणार नाही तसंच मी जिथे असेन तिथेही माझ्या मनातल्या भावामुळे नकारात्मकतेला शिरकाव नसेल. हळूहळू मांगल्याची, सकारात्मकतेची सगळ्या आसमंतात पेरणी होईल व सर्वत्र समाधान नांदेल.\nसर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:,\nसर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:ख भाग्भवेत्\nअनंत चतुर्दशी झाली की नकळत मनाला वेध लागतात शारदीय नवरात्रोत्सवाचे, दसऱ्याचे. त्यामागून येणारा दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण असला तरी ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ हे खरेच. सर्वसाधारणपणे बदलत्या ऋतुमानानुसार प्रत्येक सण साजरा करायच्या पारंपरिक पद्धती आहेत, थंडीत येणाऱ्या संक्रांतीला तिळगुळाचे महत्त्व तर दसऱ्याला श्रीखंड-बासुंदीची चढाओढ. माझ्या आठवणीतला दसरा म्हणजे सकाळी सरस्वतीपूजन, शस्त्रपूजन करून केलेल्या गोड जेवणावर ताव मारून थोडी विश्रांती झाली की उन्हं कलायच्या आधीच सीमोल्लंघन. मग गावातल्या ओळखीपाळखीच्या सर्व घरी जाऊन सोनं लुटणं. मिळणारा जमेल तेवढा खाऊ पोटात व बाकी खिशांत भरून घरी येणं’ हे खरेच. सर्वसाधारणपणे बदलत्या ऋतुमानानुसार प्रत्येक सण साजरा करायच्या पारंपरिक पद्धती आहेत, थंडीत येणाऱ्या संक्रांतीला तिळगुळाचे महत्त्व तर दसऱ्याला श्रीखंड-बासुंदीची चढाओढ. माझ्या आठवणीतला दसरा म्हणजे सकाळी सरस्वतीपूजन, शस्त्रपूजन करून केलेल्या गोड जेवणावर ताव मारून थोडी विश्रांती झाली की उन्हं कलायच्या आधीच सीमोल्लंघन. मग गावातल्या ओळखीपाळखीच्या सर्व घरी जाऊन सोनं लुटणं. मिळणारा जमेल तेवढा खाऊ पोटात व बाकी खिशांत भरून घरी येणं घरी पाटावर काढलेल्या तांदळाच्या रावणाला पायाच्या अंगठय़ाने विस्कटून, अर्थात त्याचा वध करून झाला की आई औक्षण करायची घरी पाटावर काढलेल्या तांदळाच्या रावणाला पायाच्या अंगठय़ाने विस्कटून, अर्थात त्याचा वध करून झाला की आई औक्षण करायची सर्व आप्तेष्टांच्या भेटीने तृप्त झालेलं मनं कसं आनंदाने भरलेलं असायचं सर्व आप्तेष्टांच्या भेटीने तृप्त झालेलं मनं कसं आनंदाने भरलेलं असायचं मात्र या सगळ्यात आजही दसऱ्याची मुख्य आठवण किंवा खूण ठरतं ते सोनं म्हणून लुटलं जाणारं आपटय़��चं पान\nपण याच पानाला का दिला जातो सोन्याचा मान एक कथा आहे त्या मागे एक कथा आहे त्या मागे रघुवंशाचा आद्य रघुराजा राज्य करत असतानाची. कौत्स हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता. या कौत्साने गुरुगृही राहून ज्ञान संपादन केले. अखेरीस त्याने गुरुदेवांना दक्षिणा घेण्यास सुचविले. शिष्याच्या प्रगतीवरच समाधान मानणाऱ्या वरतंतु ऋषींनी नकार दिला पण शिष्याच्या आग्रहाखातर अखेरीस त्यांनी सांगितले की मला एकाच स्रोताकडून मिळालेल्या १४ कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. शिष्योत्तमाने रघुराजापुढे हात पसरले पण त्याने नुकतीच सर्व संपत्ती यज्ञात दान केलेली असल्याने असमर्थता दर्शविली. मात्र दारी आलेला याचक विन्मुख पाठवणे प्रशस्त न वाटल्याने पराक्रमी रघुराजाने कौत्साकडे मुदत मागितली. त्याने ठरविले की कुबेरावर हल्ला करून संपत्ती मिळवायची आणि दान करायची. याची कुणकुण लागताच कुबेराने राजाला सांगितले की तीन दिवसांत तो स्वखुशीने ही मागणी मान्य करेल आणि कौत्साला सुवर्णमुद्रा मिळतील. विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या सुमुहूर्तावर जंगलात कौत्स आपटय़ाच्या झाडाजवळ असतानाच त्या झाडावर सुवर्णमुद्रांचा खच पडला. अतिआनंदित कौत्साने विनंती केल्यावर त्याच्या गुरुदेवांनी १४ कोटी मुद्रा घेतल्या तरीही असंख्य मुद्रा पानोपानी शिल्लक राहिल्या. गुरुदक्षिणा दिल्याच्या समाधानात कौत्साने गुरूंच्या आदेशावरून बाकी मुद्रा पानांसकटच झाडावरून तोडून इतरांना वाटल्या. त्या हिरण्याचं पावित्र्य त्या आपटय़ाच्या पानांना लाभलं ते या प्रसंगापासून रघुवंशाचा आद्य रघुराजा राज्य करत असतानाची. कौत्स हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता. या कौत्साने गुरुगृही राहून ज्ञान संपादन केले. अखेरीस त्याने गुरुदेवांना दक्षिणा घेण्यास सुचविले. शिष्याच्या प्रगतीवरच समाधान मानणाऱ्या वरतंतु ऋषींनी नकार दिला पण शिष्याच्या आग्रहाखातर अखेरीस त्यांनी सांगितले की मला एकाच स्रोताकडून मिळालेल्या १४ कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. शिष्योत्तमाने रघुराजापुढे हात पसरले पण त्याने नुकतीच सर्व संपत्ती यज्ञात दान केलेली असल्याने असमर्थता दर्शविली. मात्र दारी आलेला याचक विन्मुख पाठवणे प्रशस्त न वाटल्याने पराक्रमी रघुराजाने कौत्साकडे मुदत मागितली. त्याने ठरविले की कुबेरावर हल्ला करून संपत्ती मिळवायची आणि दान करायची. याची कुणकुण लागताच कुबेराने राजाला सांगितले की तीन दिवसांत तो स्वखुशीने ही मागणी मान्य करेल आणि कौत्साला सुवर्णमुद्रा मिळतील. विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या सुमुहूर्तावर जंगलात कौत्स आपटय़ाच्या झाडाजवळ असतानाच त्या झाडावर सुवर्णमुद्रांचा खच पडला. अतिआनंदित कौत्साने विनंती केल्यावर त्याच्या गुरुदेवांनी १४ कोटी मुद्रा घेतल्या तरीही असंख्य मुद्रा पानोपानी शिल्लक राहिल्या. गुरुदक्षिणा दिल्याच्या समाधानात कौत्साने गुरूंच्या आदेशावरून बाकी मुद्रा पानांसकटच झाडावरून तोडून इतरांना वाटल्या. त्या हिरण्याचं पावित्र्य त्या आपटय़ाच्या पानांना लाभलं ते या प्रसंगापासून\nपांडवांनी अज्ञातवासातून परत यायला विजयादशमीचा मुहूर्त साधला आणि श्रीरामांनीदेखील रावणवध याच मंगलपर्वावर केला. दुग्रेने नऊ दिवस युद्ध करीत असुरांचा नायनाट विजयादशमीलाच केला. या गोष्टींचा संदर्भ जोडला की आपल्या परंपरांचं उत्तरदायित्व स्वीकारणं सहज जमतं नाही का\nवर्षभर क्वचितच नजरेला पडणारी ही काहीशी कोरडी गोखुराच्या आकाराची पानं सहसा गावकुसाबाहेर किंवा जंगलातच वाढतात. वनराज म्हणून गौरविला गेलेला हा साधारण तीन ते पाच मीटर वाढणारा वृक्ष थोडा वेडावाकडाच वाढतो. याची मुळं एवढी शक्तिशाली असतात की जमिनीत वाढीच्या आड येणाऱ्या खडकांना फोडून वाढतात म्हणे. आयुर्वेदातही या मुळांचा काढा मूतखडय़ावर गुणकारी सांगितलाय, या गुणांमुळेच या लढवय्या रागिणीचं एक पारंपरिक नाव अश्मंतक आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात पिवळसर पांढरी पाच लांबट पाकळ्यांची फुलं येऊन गेली की चपटय़ा शेंगा लागतात झाडाला. या शेंगेतील बियांपासून पुनर्निर्मिती होते या रागिणीची. दसऱ्याला होणाऱ्या छाटणीमुळे फुटणारी नवीन फूट या झाडाचे आयुष्य वाढवते\nएकदाच सुवर्णवर्षांवात न्हाऊन निघालेल्या त्या आपटय़ाच्या पानांकडे पाहून जशी त्या हिरण्याची, पावित्र्याचीच भावना मनोमनी उत्पन्न होते तसेच ईशकृपेचे पाईक म्हणून ती अनुभवलेली सात्त्विकता आपल्या विचारातून परिवर्तित करायचा सहज भाव शिकवते ही हिरण्यगर्भा रागिणी. अडचणींवर, नकारात्मकतेवर मात करण्याची क्षमता जोपासली की सद्विचारांची पाळंमुळं आपोआप खोलवर रुजतात. सोन्यासारखेच अमूल्य विचार व आचार जेव्हा परिवर्तित होतात तेव्��ा ती एक श्रेष्ठ साधनाच ठरते. ज्योतीने उजळणाऱ्या ज्योतीप्रमाणेच ही अखंड विचारदीपमाला मनामनांत ज्ञानानंदाचा प्रकाश पसरवते तुमचे आमचे जीवन या सकारात्मकतेच्या परीसस्पर्शाने उजळून निघो हीच सदिच्छा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदसरा विशेष : गुंतवणुकीचा ‘सोन्यासारखा’ पर्याय\nदसरा विशेष : आर्थिक घसरणीतही झळाळी कायम\nखरेदीच्या मुहूर्ताला यंदा मंदीचे विघ्न\nएक रुपयात आरोग्य तपासणी, दहा रुपयांत जेवण\nअकोल्याच्या ‘या’ गावात दसऱ्याला केली जाते रावणाची पूजा, काय आहे ही अनोखी प्रथा\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.frontpage.co.in/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-10-23T13:58:02Z", "digest": "sha1:REHLWPV7PXHFKKW7QKCU7M4TVUFMCH56", "length": 53085, "nlines": 116, "source_domain": "www.frontpage.co.in", "title": "राजकारण Archives - Front Page", "raw_content": "\nबबनदादांना सहाव्यांदा आमदार करण्यासाठी सुपूञांची जोरदार फिल्डींग\nरोजगार निर्मितीसाठी मोडनिंब व माढा भागात एमआयडीसी सुरू करणार – आ.बबनदादा शिंदे\nबोगद्यामुळेच सीना नदीकाठच्या शेतक-यांचे जीवनमान उंचावले – आ.बबनदादा शिंदे\nगाव पातळीवरील गट-तट विसरून निवडणूकीत सहकार्य करावे – आ.बबनदादा शिंदे\nआ.बबनदादांनी माढा मतदारसंघाचे विकासकामांतून नंदनवन केले – राजन पाटील\nआ.बबनदादा शिंदे हेच शेतकरी व कष्टकरी जनतेचे खरे तारणहार\nमाढा तालुक्यातील निमगांव (टें) येथील शिंदे कु���ुंबियांचा जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण झाला आहे तो आमदार बबनदादा शिंदे यांनी 25 ते 30 वर्षांपासून केलेल्या भरीव विकासकामांमुळे याचा प्रत्यय अनेक वेळा जनतेस आला आहे.माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघात सामाजिक,औद्योगिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,कृषी क्षेत्रात केलेल्या कामामुळेच शेतकरी व गोरगरीब कष्टकरी जनतेचे खरे तारणहार ठरले आहेत. ते 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करतात म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही कामासाठी आलेल्या प्रत्येक माणसाची विचारपूस करणे मग तो आपल्या पक्षाचा आहे की विरोधी पक्षाचा हे बबनदादांनी कधीच पाहिले नाही म्हणून तर जनतेचे त्यांच्यावर अपार प्रेम व श्रद्धा आहे.\nआ. बबनदादा शिंदे यांनी भिमा-सीना जोडकालवा,सीना माढा उपसासिंचन योजना, पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने व डाॅ.रागिणी पारेख यांच्या सहकार्याने दरवर्षी माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने मोफत नेञरोग चिकित्सा व शस्ञक्रिया शिबिराचे आयोजन,मोफत सामुदायिक विवाह सोहळा,जेष्ठ नागरिकांसाठी मोफत काशी व बुद्धगया याञा,रक्तदान शिबिरे, मोफत रोगनिदान शिबीरे, पाणी फौंडेशनच्या कामासाठी कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक मदत व सहकार्य, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय,गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप,ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाला सातत्याने सर्वाधिक दर तसेच सध्याच्या भयंकर दुष्काळी परिस्थितीत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सेवकांच्या पतसंस्थेच्या माध्यमातून मतदारसंघात 40 चारा छावण्या सुरू करून जवळपास 26 हजार लहान व मोठ्या जनावरांचे संगोपन केले,\nकाही दिवसांपूर्वीच अतिवृष्टीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 10 हजार पूरग्रस्तांना मोफत जेवणाची सोय केली तसेच आर्थिक मदत व सहकार्य करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 लाख 5 हजार रुपये दिले. संकटात सापडलेल्या शेतक-यांना व पूरग्रस्तांना भरीव मदत व सहकार्य करून फार मोलाचे सामाजिक कार्य केले आहे हे जनता कदापिही विसरू शकणार नाही.अशा अनेक सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील विकास कामांमुळेच त्यांची ओळख लोकाभिमुख कामे करणारा लोकप्रतिनिध�� म्हणून झाली आहे.म्हणूनच जनतेने आ.बबनदादांना सलग 5 वेळा विक्रमी मताधिक्यांनी निवडून दिले याकामी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.\nमाढा तालुक्याचे नाव आ.बबनदादा शिंदे यांनी साखर कारखानदारीच्या क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित करून देश पातळीवरील पोहचवले आहे पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, म्हैसगाव येथील विठ्ठल शुगर्स, कर्नाटकातील इंडियन शुगर, केवड येथील बबनरावजी शिंदे शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज, करमाळा येथील कमलाभवानी शुगर असे विविध ठिकाणी साखर कारखाने उभे करून दरवर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी गाळप केले जाते. या प्रत्येक साखर कारखान्यामध्ये शेकडो अधिकारी व हजारो कर्मचारी यांनी संधी देऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्रपंच उभे राहिले आहेत त्यामुळे हे सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांना आपल्या हक्काचा देवमाणूस म्हणून संबोधतात.आ.बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माढेश्वरी अर्बन बँकेने विविध सामाजिक व सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून आर्थिक व्यवहाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली आहे. बँकेच्या विविध ठिकाणी 8 शाखा असून बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. सध्या बँकेचे 10785 सभासद असून 156 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत.\nबँकेने केलेला उत्कृष्ट कारभार व पारदर्शकतेची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील व्दितीय क्रमांकाचा बँको पुरस्कार 2017 तसेच 2008 मध्ये दिल्लीचा नॅशनल बँकिंग एक्सलन्स अवार्ड, 2010 मध्ये सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचा आदर्श बँक पुरस्कार, 2012 मध्ये सोलापूर जिल्हा सहकार विभागाचा आदर्श बँक पुरस्कार , 2016 मध्ये सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचा आदर्श बँक पुरस्कार, 2016 मध्ये सोलापूर जिल्हा सहकार विभागाचा आदर्श संस्था पुरस्कार , 2016 मध्ये 75 ते 100 कोटी व्यवसायाचा राष्ट्रीय पातळीवरील बँकोचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार,कोल्हापूर येथील बँको ब्लू रिबन पुरस्कार-2018-19 हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 100ते 150 कोटी ठेवींकरिता मिळाला आहे तसेच ज्या सभासदांनी एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्ञक्रिया केली आहे त्यांच्या 34 मुलींना गार्गी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला आहे.भविष्यात बँकेच्या शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.\nमाढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असल्याने त्यांनी अनेक लोकाभिमुख व लोकोपयोगी कामे सातत्याने केली आहेत. विकासाचा वेध घेण्याची दृष्टी त्यांच्याकडे असल्याने शेती, सिंचन,वीज, शिक्षण, उदयोग यांच्यासह पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.सोलापूर जिल्हा दूध संघाची भरभराट यासारख्या ठोस व दीर्घकाल उपयुक्त असणाऱ्या कामांबरोबरच वीजेचे ट्रान्सफॅार्मर, कुर्डूवाडी येथे पंचायत समितीची भव्य इमारत,टेंभूर्णी येथे एमआयडीसीचा विकास, बेंद ओढा खोलीकरण व रूंदीकरण प्रकल्प, सिमेंट काँक्रीट व डांबरीकरणाचे रस्ते, जिल्हा मार्ग,पालखी मार्ग,गावोगावी हायमास्ट लँम्प, समाजमंदिर, सांस्कृतिक भवन, सभामंडपे,विविध वित्त आयोगातील विकास कामे, पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते डांबरीकरण, रिधोरे येथील सीना नदीवरील पुल,प्राथमिक आरोग्य केंद्रे, माढ्यात ग्रामीण रूग्णालये,पाणीपुरवठा योजना,अंगणवाडी इमारती , संजय गांधी,इंदिरा गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वीज उपकेंद्रे व ट्रान्सफॅार्मर बसविणे यासारखी सामान्य माणसाला उपयुक्त ठरणारी कोटयावधी रूपयांची कामे व्यक्तिशः लक्ष घालून केली.हाती घेतलेले प्रत्येक काम आदर्शवत पध्दतीने पूर्ण करून तडीस नेण्याची त्यांची हातोटी व सतत काम करत राहण्याची वृत्ती व कामाचा जबरदस्त मोठा आवाका यामुळे सामान्य माणासाच्या ओठावर आ.बबनदादा शिंदेचे नाव आहे. भीमा-सिना जोड कालवा तर मंत्रीपदाची ऑफर नाकारत सामान्य माणसासाठी ऐतिहासिक काम केले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने कमी कालावधीत विक्रम करीत अऩेक पुरस्कार पटकाविले.नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन को.अॅाप.शुगर फॅक्टरीजचे देश पातळीवरील दोन व वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट,पुणे यांचे 9 पुरस्कार विठठलराव शिंदे कारखान्याला मिळाले आहेत. कारखान्याच्या प्रगतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. सन 2017-18 मधील देशातील सर्वात जास्त ऊस गाळपाचा पुरस्कार विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. कारखान्याने मिळविलेले सदरचे यश हे अल्पवधीत केलेली भरीव प्रगती,मालाचा दर्जा,उत्तम आर्थिक व्यवस्थापन,उच्च तंत्रज्ञान,काटकसर व कारखान्याचे चेअरमन आ. ���बनदादा शिंदे यांचे कुशल व कल्पक मार्गदर्शन आणि दूरदृष्टीमुळेच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर काऱखान्याला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. भविष्यात मोडनिंब व माढा येथे एमआयडीसी सुरू करणे,अद्ययावत शैक्षणिक संकुल उभे करणे,सीना माढा उपसासिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करणे,तालुक्यातील रस्ते डांबरीकरण करणे, हाॅस्पीटल व आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, भीमा व सीना नदीवर बॅरेजेस बांधण्यासाठी त्यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.आ. बबनदादा शिंदे व त्यांच्या कुटुंबियांकडून अशीच समाजसेवा घडत राहो हीच अपेक्षा आहे.\nअंजनगाव खेलोबा येथील धनगर समाज आ.बबनदादांच्याच पाठीशी\nमाढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील धनगर समाज राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे यांनी गोरगरीब जनता व कष्टकरी शेतक-यांना सातत्याने मदत व सहकार्य केले आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबा वाघमोडे व शिवाजी वाघमोडे यांनी आ.शिंदे यांना सुस्ते ता.पंढरपूर येथील सभेत पाठिंबा दिल्यानंतर बोलताना सांगितले.\nयाप्रसंगी आ.बबनराव शिंदे यांनी सर्व समाज बांधवांचे स्वागत करून गाव पातळीवरील गट-तट विसरून निवडणूकीत सहकार्य करण्याचे आवाहन करीत यापुढेही गावातील प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.\nधनगर समाजाचे नेते बाबा वाघमोडे व शिवाजी वाघमोडे यांनी सांगितले की,नुकतेच अंजनगाव खेलोबा येथील माजी पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब वाघमोडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे समाजातील इतर लोक नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते परंतु आम्ही आ.बबनदादा शिंदे यांनी आत्तापर्यंत गावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे तसेच दुष्काळी परिस्थितीत गावात 3 चारा छावण्या सुरू करून पशुधन वाचविले त्यामुळे आम्ही त्यांच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.आप्पासाहेब वाघमोडे यांनी घेतलेला शिवसेना प्रवेशाचा तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयाप्रसंगी आ.बबनराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सूभाष माने,जिल्हा परिषदेचे माजी सभापती स��जय पाटील भिमानगरकर, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, बबन पाटील, संदीप पाटील, दिपक खोचरे,शिवाजी तुकाराम वाघमोडे, बाबासाहेब वाघमोडे, नानासाहेब वाघमोडे,महादेव वाघमोडे, महादेव श्रीपती वाघमोडे, बिरुदेव वाघमोडे, शंकर वाघमोडे, विठ्ठल कोळेकर, सुरेश वाघमोडे, दशरथ वाघमोडे, पांडूरंग चौगुले,उपसरपंच भागवत चौगुले, प्रदिप चौगुले, नवनाथ इंगळे, धनराज पाटेकर,महादेव गोरे, प्रशांत इंगळे,अंकुश लटके, संजय चौगुले, सुभाष लटके,तानाजी पाटेकर,बिभिषण सुतार, दादासाहेब वाघमारे,अनंत पाटेकर, पांडूरंग पाटेकर यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदिग्विजय बागल यांना उच्च न्यायालयाचा दणका : बाजार समिती संचालकपद रद्दच\nकरमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिग्विजय बागल यांचे संचालकपद रद्द करण्याचा पणन संचालकांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला . जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जगताप यांनी दिग्विजय बागल यांचे संचालकपद अपात्र ठरविणे विषयी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे अपील दाखल केले होते . यामधे शंभुराजे जगताप यांचे अपील मान्य करत पणन संचालकांनी बागल यांचे सदस्यत्व रद्द केले होते .या विरोधात बागल यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन वेगवेगळी अपीले दाखल केली होती . यावर जस्टीस आय. महंती , नितीन बी . सुर्यवंशी , एस एस शिंदे यांचे खंडपीठासमोर सुनावणी होवुन न्यायालयाने बागल यांचे अपील फेटाळुन लावत पणन संचालकांचा निर्णय कायम ठेवला . यामधे जगताप यांचे वतीने अॅड सारंग सतीश आराध्ये यांनी तर बागल यांचे वतीने अॅड . अभिजीत कुलकर्णी , अॅड जहागीरदार , अॅड हांडे यांनी काम पाहीले . ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाला हा मोठा धक्का असुन जगताप गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे . या विषयी प्रतिक्रिया देताना जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जगताप म्हणाले कि , भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही . अखेर सत्याचाच विजय झाला असुन ये तो शुरुवात है आगे आगे देखो होता है क्या अशी मार्मिक प्रतिक्रिया दिली .\nबॅकवाॕटरचे प्रश्न सोडवू – संजयमामा शिंदे .\nउजनी धरणावरुन ओलिताखाली आलेल्या गावांच्या समस्या ह्या इतर गावांपेक्षा वेगळ्या असतात .या समस्यांची आपल्याला जाणीव आसून भविष्यकाळात या गावातील प्रश्न आपण प्रामुख्याने सोडवू असे प्रतिपादन सांगवी येथील कॉर्नर सभेप्रसंगी संजयमामा शिंदे यांनी केले. शिंदे यांनी आज सकाळी सातोली , वडशिवणे, सांगवी नं १ ,बिटरगाव सां ,सांगवी २ या गावांना भेटी दिल्या.\nपुढे बोलताना ते म्हणाले की बॕकवाॕटरला वीज , पाणी , रस्ता , उसाचा प्रश्न , उस वाहतुकदारांचे प्रश्न , उजनीच्या प्रदुषित पाण्याचा बनत चाललेला गंभीर प्रश्न तसेच उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या बसणार्या झळा याची आपल्याला जाणीव असल्यामुळे ह्या समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ.उजनी धरणातून वितरीत होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देऊ .टेंभूर्णी – अहमदनगर महामार्गाचा प्रश्न सोडवू.त्यामुळे या महामार्गाच्या भोवती अनेक व्यावसायिक संधी निर्माण होतील.हे प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळात करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.\nयाप्रसंगी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , पै,चंद्रहास बापू निमगिरे ,विलासदादा पाटील ,माढा तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष धनंजय मोरे, अॕड.जालिंधर बसळे ,सुहास साळुंखे ,समाधान भोगे,आण्णासाहेब पवार ,सर्जेराव फरतडे ,वैजिनाथ कदम ,संतोष कोडलिंगे ,दिलीप कोडलिंगे , बालाजी देवकर ,शांतीलाल कदम ,वैभव तळे ,शिवाजी डोंगरे या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजलसिंचन प्रकल्प राबविल्यानेच तालुक्यात 5 साखर कारखाने- आ.बबनदादा शिंदे\nमाढा विधानसभा मतदारसंघात सीना-भिमा जोडकालवा व सीना माढा उपसासिंचन योजनेच्या निधीसाठी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करून राबविल्यानेच ऊसाचे हजारो एकर क्षेत्र वाढले परिणामी तालुक्यात 5 साखर कारखान्याच्या माध्यमातून लाखों टन ऊसाचे गाळप होत असून त्याचा फायदा गोरगरीब व कष्टकरी शेतक-यांना होत असल्याचे प्रतिपादन माढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व मिञ पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.\nते माढा तालुक्यातील जामगाव, वडाचीवाडी (अं.उ), हटकरवाडी , कापसेवाडी, धानोरे येथील प्रचारार्थ सभेत बोलत होते.\nपुढे बोलताना आ.बबनराव शिंदे म्हणाले की,बार्शी उपसासिंचन योजनेत माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे,वडाचीवाडी व तांदुळवाडी या गावांचा समावेश आहे त्यामध्ये जामगावचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार ��सल्याचे सांगितले तसेच सीना नदीवरील खैरावच्या बंधा-यातून उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून धानोरे येथील देवीच्या माळावर मोठ्या टँक मध्ये पाणी साठवून धानोरे,हटकरवाडी, कापसेवाडी,बुद्रुकवाडी व मानेगावच्या पूर्व भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयाप्रसंगी बोलताना मार्केट कमिटी चे उपाध्यक्ष सुहास पाटील म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत आ.बबनदादांनी 46 चारा छावण्या सुरू करून 27 हजार जनावरांचे संगोपन केल्याने गोरगरीब शेतक-यांना मोठी मदत झाली आहे. या भागातील वीज,रस्ते, शाळा खोल्या व सिमेंट बंधा-यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.\nयाप्रसंगी बोलताना शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर घुगे म्हणाले की, सध्याचे युतीचे सरकार हे भूलथापा मारणारे आहे त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक भिजत ठेवला आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे त्यामुळे शेतक-यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या उमेदवारांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nयाप्रसंगी उपसभापती बाळासाहेब शिंदे,सरपंच सुहास पाटील,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक दादासाहेब तरंगे,अमोलनाना चव्हाण,हनुमंत पाडूळे, लक्ष्मण देशमुख,अनिल देशमुख,उल्हास राऊत,गणेश काशिद,भारत देशमुख, काॅग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष सौदागर जाधव, रामभाऊ वाघमारे,धनंजय मोरे, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील,सत्यवान गायकवाड, प्रशांत चव्हाण,संदीप पाटील, मधुकर चव्हाण,चेअरमन विठ्ठल भोईटे,तात्यासाहेब भोईटे,पोपट खापरे सरपंच राजेंद्र खोत, मोहन क्षीरसागर, सज्जन देशमुख, तानाजी देशमुख,विलास देशमुख,शिवशंकर गवळी,सत्यवान खोत,मंगेश देशमुख, मधुकर पाटील, साहेबराव गवळी,नितीन कापसे,जालिंदर कापसे,श्रावण खोत,मुकुंद गवळी, वैजिनाथ व्हळगळ,अनंता बगडे,तानाजी लांडगे,शशिभाऊ जगताप, रोहिदास बगडे, नाना सदगर, नेताजी कापसे, पांडूरंग कौलगे, मिटू जगताप, पिंटू नागटिळक, श्रीकांत मुळे, गोपीनाथ गवळी, शाहीर चव्हाण,अंकुश कापसे, सुधीर मस्के,जगन्नाथ कापसे,मच्छिंद्र गवळी,शिवराम न्हावकर, बबन पवार\nयांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसंजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातुन मताधिक्य देऊ:नानासाहेब मोरे\nकरमाळा-माढा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातुन जास्तीत जास्त मताधिक्य मिळवुन देऊ असे मनसे तालुकाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे\nयावेळी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की संजय मामा शिंदे यांनी जिल्हा परिषद च्या माध्यमातून करमाळा तालुक्यात विकासाचे अनेक कामे केली असुन तालुक्यातील प्रत्येक गावात जिल्हा परिषद चा निधी दिला आहे त्यांनी अगोदर काम केलय मगच मत मागीतले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते संजय मामा शिंदे यांना विजयी करण्यासाठी गावा गावात जाऊन प्रचार करत आहे असे ते म्हणाले\nमाढा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावरच निवडणूकीला सामोरे – आ.बबनराव शिंदे\nमाढा विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनता व कष्टकरी शेतक-यांच्या हितासाठी नवीन सब स्टेशन्स,जलसिंचन योजना,रस्ते डांबरीकर,नवीन शाळा व अंगणवाडी इमारती,साखर कारखाने,सिमेंट बंधारे,प्राथमिक आरोग्य केंद्र,हायमास्ट लँम्प,चारा छावण्या,सभामंडप,सामुदायिक विवाह सोहळा,नेञशस्ञक्रिया शिबिर, काशियाञा,हजारो बेरोजगारांना रोजगार, गावोगावी समाजमंदिरे यासारख्या अनेक लोकोपयोगी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच निवडणूकीला सामोरे जात असल्याचे प्रतिपादन माढा विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे यांनी केले.\nते माढा तालुक्यातील मानेगाव, बुद्रुकवाडी,खैराव,अंजनगाव उमाटे येथील येथील प्रचारार्थ सभेत बोलत होते.\nपुढे बोलताना आ.बबनराव शिंदे म्हणाले की,मागील 30 ते 35 वर्षांच्या काळात मी पंचायत समिती,जिल्हा परिषद,दूध संघ,जिल्हा मध्यवर्ती व माढेश्वरी अर्बन बँक,साखर कारखाने आणि आमदारकीच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक योजना व प्रकल्प राबवित अनेक क्षेत्रात नवनवीन विक्रम प्रस्थापित केले. विशेषतः माढा तालुक्याची ओळख सर्वांधिक ऊसाचे गाळप करणारा म्हणून देशपातळीवर झाली आहे शेतक-यांना न्याय मिळवून देत त्यांची क्रयशक्यी व उत्पादन शक्ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले.\nयाप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी विद्यार्थ्यी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील म्हणाले की, आ.बबनदादा शिंदे यांनी माढा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असल्याचे सांगत भाजप-श���वसेना युतीचे सरकार हे फसव्या घोषणा करणारे आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या व बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.या सरकारच्या हुकूमशाही पद्धतीच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला.\nयाप्रसंगी उपसभापती बाळासाहेब शिंद,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निलकंठ पाटील,दादासाहेब तरंगे, अमोलनाना चव्हाण,हनुमंत पाडूळे,माजी उपसभापती उल्हास राऊत,चेअरमन विठ्ठल भोईटे,अरविंद चव्हाण,सरपंच संदीप पाटील, विलास कौलगे, गणेश काशिद,सरपंच रमेश उमाटे,रमेश पाडूळे,पंडित पाटील,शरद नागटिळक,शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, सिद्धेश्वर घुगे ,सत्यवान गायकवाड,नितीन कापसे, वैजिनाथ व्हळगळ,दिपक भोसले,तानाजी लांडगे,रामेश्वर नागटिळक,तात्यासाहेब पारडे, शिरीष बारबोले, शिवाजी भोगे,बाबासाहेब पारडे,कांतीलाल माने, आप्पासाहेब पवार,जाफर पटेल,पोपट काशिद,अन्वर शेख,अंगद पाटील,अशोक शेळके,नंदू देशमुख,पंडित ढवण,विठ्ठल पाटील,शंकर नागणे,दिनकर नागटिळक शहाजी सुर्वे,लहू जगदाळे, भिमराव क्षीरसागर,श्रीहरी आतकरे यांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमाढा तालुका कांग्रेस कमिटी व मातंग एकता आंदोलन संघटनेचा ह्यांना पाठींबा\nमाढा तालुका काँग्रेस कमिटी व मातंग एकता आंदोलन संघटना यांच्या वतीने आयोजित कार्यकर्ते मेळावा मोडनिंब तालुका माढा येथे कार्यक्रमात जिल्हा परिषद चे सदस्य रणजितसिंह शिंदे,माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर,जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना संचालक बबनराव पाटील,माढा तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष धनंजय मोरे,मातंग एकता आंदोलन संघटना जिल्हा अध्यक्ष रामभाऊ वाघमारे,काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष सौदागर जाधव,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष रफिक शेख,सुरेश कुमार लोंढे,जहीर मणेर,नागनाथ वाघमारे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे यांना विजयी करणार असल्याचे सर्वांनी सांगितले.\nकरमाळा विधानसभा मतदार संघाचे ह्या उमेदवाराने दिला अपक्ष उमेदवारास पाठींबा\nकरमाळा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच�� उमेदवार श्री.संजय पाटील घाटणेकर यांचा वीट ता.करमाळा येथील सभेत अपक्ष उमेदवार श्री.संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा…\nशिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज नारायण पाटील यांनी सेनेचा राजीनामा देऊन, अपक्ष उमेदवारी दाखल केली. रश्मी बागल यांच्यापुढे आधीच नारायण पाटील यांचं आव्हान असताना, आता संजयमामा शिंदे यांना जयवंतराव जगतापांनी पाठिंबा दिल्याने, रश्मी बागल यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झालं आहे. करमाळ्यात शिवसेनेकडून रश्मी बागल, राष्ट्रवादीकडून संजय पाटील घाटनेकर यांच्यात थेट लढत होत आहे. तर नारायण पाटील आणि संजय शिंदे हे दोन्ही तगडे उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत.\nसोलापूर : करमाळयातील शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. कारण माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जयवंतराव जगतापांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्याने, संजय शिंदे यांचं पारडं काहीसं जड झालं आहे.\nनारायण पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र\nजलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनाम्याचा इशारा देत करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची करून माझी उमेदवारी कापली, असा आरोप शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी केला. शिवसेनेने नारायण पाटील यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष अर्ज भरला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/bmc-best-fund.html", "date_download": "2019-10-23T12:39:47Z", "digest": "sha1:VPNCRNEUYVHNHNWZ7DFLNXAXGISUEXRO", "length": 11429, "nlines": 69, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "बेस्टला ११३६.३१ कोटीची मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI बेस्टला ११३६.३१ कोटीची मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर\nबेस्टला ११३६.३१ कोटीची मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर\nमुंबई - रोजच्या उत्पन्नात होणारा प्रचंड तोटा आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबून डबघाईला आलेल्या बेस्टला कर्जातून मुक्त करण्यासाठी पालिका ११३६.३१ कोटीची बिनव्याजी मदत करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. या निर्णयामुळे बेस्ट आता कर्जातून मुक्त होणार आहे.\nकर्जाचा बोजा आणि दररोज होणार्‍या तोट्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ‘बेस्ट’ला पालिकेने महिनाभरापूर्वीच ६०० कोटींची आर्थिक मदत केली आहे. मात्र ही मदत तुटपूंजी ठरत असल्याने कर्जाचा भार कमी होण्यासही हातभार लागत नाही नव्हता. सध्या बेस्टवर सुमारे अडीच हजार कोटी रूपयांचे कर्ज असून त्यावरील हप्ता व व्याजापोटी दर महिन्याला २०० कोटी बेस्टला द्यावे लागते. त्यामुळे हा कर्जाचा भार कमी करण्यासाठी पालिकेने पुन्हा १२०० कोटी रूपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे एकूण १८०० कोटी रूपये बेस्टला दिले पालिकेकडून मदत दिली जाणार आहे. बिनव्याजी १२०० कोटी रुपये देण्यासाठीच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. या रकमेमुळे बेस्टवरील कर्ज व त्यावरील व्याजाची रक्कम कमी होवून बेस्ट कर्जाच्या खाईतून बाहेर येण्यास मदत होणार आहे.\nमुंबईत रेल्वेनंतर ‘बेस्ट’ही लाइफलाइन समजली जाते. दररोज लाखो प्रवासी ‘बेस्ट’ने प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून बेस्ट तोट्यात गेल्याने प्रवासी संख्याही रोडावली, दररोजचा तोटा लाखोंच्या घरात गेला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसेनेतले नेते बेस्टला आर्थिक मदत मिळवण्यासाठी कामाला लागले होते. शिवसेनेचा पाठपुरावा व त्याला विरोधकांचाही मिळालेल्या पाठिंब्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला. पालिकेच्या या निर्णयामुळे ‘बेस्ट’ला लवकरच पुन्हा गतवैभव मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.\n‘बेस्ट’वर सुमारे दोन हजार कोटींचे कर्ज -\n‘बेस्ट’वर सध्या सुमारे दोन हजार कोटींचे कर्ज आहे. या कर्जाचे दरमहा सुमारे २०० कोटींचे व्याज विविध बँकांना द्यावे लागते. त्यामुळे पालिकेने किमान सोळाशे कोटींची आर्थिक मदत करावी अशा मागणीचे पत्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आयुक्तांना दिले होते. ‘बेस्ट’ला आर्थिक मदत करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. कर्जमुक्तीसाठी बाराशे कोटींची मदत मि��ाल्यानंतर लवकरच मुंबई महानगरपालिकेचाच घटक असलेल्या ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन केला जाणार असल्यामुळे बेस्टच्या सर्व समस्या सुटण्यास मदत होणार आहे.\nआर्थिक कोंडी फुटणार -\n‘बेस्ट’ने अनेक कारणांसाठी विविध बँकांकडून २०११ मध्ये १६ कोटी कर्ज घेतले. यानंतरही अनेक वेळा कर्मचार्‍यांचा पगार देणेही मुश्कील होत होते. त्यामुळे आणखी चार हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागले. या कर्जाच्या व्याजावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च होत आहेत. मात्र आता बाराशे कोटींवरील व्याज वाचल्याने कर्मचार्‍यांच्या पगारासह आर्थिक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.\n- सद्यस्थितीत बेस्टकडे ३३३७ बसेस असून त्यापैकी ३१०० बसेस रस्त्यावर धावत आहेत. मात्र वाहतूक कोंडी व मनुष्यबळ कमी असल्याने वाहतूक सेवा पुरवताना ‘बेस्ट’च्या नाकीनऊ येत आहेत. मात्र या भरघोस मदतीमुळे बेस्टला आपल्या अनेक कमतरता भरून काढणे शक्य होणार आहे.\n- बेस्टचे किमान तिकीट पाच रुपये केल्यामुळे प्रवाशांची संख्या सुमारे पाऊण महिन्याच्या काळात सात लाखांनी वाढली आहे. पालिकेने अलीकडेच ६०० कोटी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिनाभरातच ४०० वातानुकूलित बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.\n- यापूर्वी २०१३ मध्ये पालिका प्रशासनाने ‘बेस्ट’ला १६०० कोटी रुपये व्याजरूपाने दिले होते. त्यापोटी बेस्टने ५७० कोटी पालिकेकडे व्याज रूपाने जमा केले. शिवाय १६०० रुपये मुद्दलही परत केली. मात्र आता बिनव्याजी १२०० कोटी रुपये मिळाल्यामुळे ‘बेस्ट’ कर्ममुक्त होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-we-are-not-leave-any-single-constituency-in-assembly-election-says-raosaheb-danve-1811985.html", "date_download": "2019-10-23T12:38:21Z", "digest": "sha1:4OY7QROZN2QHCPVXWI7HCD2QKH5FZDAE", "length": 23098, "nlines": 291, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "we are not leave any single constituency in assembly election says raosaheb danve, Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरां��ा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nगतवेळी जिंकलेली एकही जागा भाजप सोडणार नाहीः दानवे\nHT मराठी टीम, मुंबई\nविधानसभा निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरी 'आमचं ठरलंय' असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. गत विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने जिंकलेली एकही जागा सोडणार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे स्पष्ट केले आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.\nमहाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाचः सरोज पांडे\nशिवसेना-भाजपचा ५०-५० टक्के फॉर्म्युला ठरला आहे. महायुतीतील मित्रपक्षांचे काय करायचे ते तेव्हाच ठरवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nशेतकऱ्याला नडाल तर गाठ शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंचा इशारा\nदरम्यान, भाजपच्या महाराष्ट्रच्या प्रभारी सरोज पांडे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असे म्हटले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही लोकसभा निवडणुकीच्या निकालाने कोण मोठा भाऊ हे दिसल्याचे म्हटले. भाजपचे २३ आणि शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक जागांवर शिवसेनेच्या विजयासाठी भाजपने मेहनत घेतली होती, असा दावाही महाजन यांनी केला होता.\nमनं जुळली आता एका युतीची दुसरी गोष्ट : उद्धव ठाकरे\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nमहाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाचः सरोज पांडे\nभाजपचाच मुख्यमंत्री होणार, सरोज पांडेंची पुन्हा युतीवर ठिणगी\nमाझ्याकडे पंचांग नाही, मंत्रिमंडळ विस्तारावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य\nमाघार घेतली नाही तर जागा दाखवू, मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांना इशारा\nगतवेळी जिंकलेली एकही जागा भाजप सोडणार नाहीः दानवे\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nअन्नाच्या शोधात चंद्रपूरातील वीज केंद्रात शिरले अस्वल\nमध्य रेल्वेवर मंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक\nविधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर\nकोल्हापूरात सापडले ६९ गावठी बॉम्ब; दोघांना अटक\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत स���ठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-10-23T13:45:38Z", "digest": "sha1:IEGLD4RYJFLGBIVLVDZTM54JJOCCGDTW", "length": 9427, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\n(-) Remove स्वातंत्र्यदिन filter स्वातंत्र्यदिन\nअभियांत्रिकी (1) Apply अभियांत्रिकी filter\nअयोध्या (1) Apply अयोध्या filter\nकीर्तनकार (1) Apply कीर्तनकार filter\nप्रजासत्ताक दिन (1) Apply प्रजासत्ताक दिन filter\nभुसावळ (1) Apply भुसावळ filter\nबुडाली जरी शाळा, तरी फडकवला झेंडा\nसांगली : शाळा आणि १५ ऑगस्ट यांचे अतूट नाते आहे. नुकत्याच आलेल्या कृष्णेच्या महापुराने या नात्यात दुरावा निर्माण केला. म्हणजेच सांगलीतील जवळपास २०८ शाळा पाण्याखाली गेल्या. ३६ वर्गखोल्या ढासळल्या. त्यामुळे १५ दिवस शाळा भरल्याच नाहीत. पण १५ ऑगस्टच्या सकाळी चिखलात माखलेल्या या शाळांमध्ये जाऊन, स्वच्छता...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना काल दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/nate-tikun-rahnysathi-%20ya-goshti-kara", "date_download": "2019-10-23T14:08:47Z", "digest": "sha1:NOIYLUAVVLVRVTAFWMRJSDNEB22BZ3R2", "length": 9468, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "नाते टिकून राहण्यासाठी या गोष्टी करा - Tinystep", "raw_content": "\nनाते टिकून राहण्यासाठी या गोष्टी करा\nपती-पत्नी मध्ये भांडणे वाद-विवाद हे होताच असतात. पण कधी-कधी हे वाद बरेच दिवस चालतात आणि त्याचे स्वरूप गंभीर होण्याची शक्यता असते. व त्याचा परीणाम हा फक्त पती-पत्नीच्या नात्यावर होता पूर्ण कुटूंबावर होत असतो. म्हणून या वाद विवादाचे आणि भांडणाचे स्वरूप गंभीर होऊ नये म्हणून काही टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमचे नाते टिकून राहण्यास मदत होईल\n१) चूक मान्य करा\nजर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर चूक मान्य करा आणि भांडण मिटवून टाका. हीच छोटी-छोटी भांडण पुढे मोठं स्वरूप घेण्याची शक्यता असते. आणि यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो तसेच कधी कधी नातं वाचवण्यासाठी चूक नसताना चूक मान्य करणे परिस्थिती नुसार गरजेचे असते. नंतर त्यांना त्यांची चूक असल्यास शांतपणे समजून सांगावी\n२) शांतपणे चर्चा करा.\nचूक कोणाची असो, त्या विषयावर शांतपणे बोलून चर्चा करून समस्या सोडावा. उगाच एकमेकांवर जोर-जोरात बोलून आरोप-प्रत्यारोप, वाईट भाषेचा वापरकरू नका. कोणतीही समस्या असेल तर ती चर्चेने सोडावा,. कारण तुमच्या अश्या वागण्याचा परिणाम तुमच्या मुलांवर होत असतो.\n३) एकमेकांना समजून घ्या.\nजर जोडीदार चुकीचं वागला असेल तर तो/ती असा का वागले. त्यामागचं कारण जाणून घेऊन ते समजून घेण्याचा प्रयन्त करा. कदाचित तुमच्या जोडीदाराला तसं वागायचे नसताना अनवधाने गोष्ट घडली असेल त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयन्त करा\n४) सामंजस्याने समस्या सोडावा.\nवाद-विवाद भांडणे आणि इतर समस्या सामंजस्याने सोडावा एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. त्यामध्ये तुमचे आणि विशेषतः तुमच्या मुलाचे नुकसान होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या.\n५) तुमचे नाते आणि मुले यांना प्राधान्य द्या\nप्रत्येक दांपत्य मध्ये वाद विवाद होत असतात. परंतु आपल्या अहंकार पायी तुमचे नाते आणि तुमच्या मुलांचे भविष्य पणाला लावू नका. अहंकार पेक्षा नाते आणि तुमची मुले यांना प्राधान्य द्या.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/09/Train-stunt-by-ladies.html", "date_download": "2019-10-23T12:39:35Z", "digest": "sha1:Y7YZKUIMSTXRA422PWJUSYBIA52YFFJU", "length": 5844, "nlines": 61, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "चालत्या लोकलमध्ये लेडीज स्टंटबाजी - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI चालत्या लोकलमध्ये लेडीज स्टंटबाजी\nचालत्या लोकलमध्ये लेडीज स्टंटबाजी\nमुंबई - आतापर्यंत ट्रेनमध्ये आजवर आपण अनेक टवाळखोर तरुणांना चाल���्या लोकलमध्ये स्टंटबाजी करताना पाहिले आहे. त्यापैकी काहींवर रेल्वे पोलिसांनी कारवाईदेखील केल्या आहेत. मात्र आता 'हम किसीसे कम नही' असे समजणाऱ्या एका तरुणीने चक्क चालत्या लोकलमध्ये स्टंटबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी या स्टंटबाज तरुणीचा शोध सुरू केला आहे.\n३० ऑगस्ट २०१८ रोजी रात्रीच्या वेळी ही स्टंटबाज तरुणी हार्बर मार्गावरील रे रोड स्टेशनहून प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना या व्हिडिओत दिसते. संपूर्ण डबा रिकामा असताना ही तरुणी चक्क चालत्या लोकलच्या डब्यात दारात उभी राहून स्टंट करताना दिसत आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे एका तरुणीचा चालत्या लोकलमध्ये स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेला धडा शिकवण्यासाठी तसेच दुसऱ्या कोणत्याही तरुणीने अशा प्रकारचे स्टंट करू नयेत, यासाठी पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असून, त्यासाठी पोलीस या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार असल्याचे समजते. वर्षभरात हजारो प्रवाशांचा विविध कारणाने रेल्वे अपघातात मृत्यू होतो. त्यावर अंकुश लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणा तसेच फलकांद्वारे जनजागृतीचे प्रयत्न केले जातात, मात्र काही टवाळखोर मंडळी रेल्वे पोलिसांना न जुमानता अशा प्रकारे मृत्यूला आमंत्रण देताना दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A4%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6&search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2019-10-23T13:45:05Z", "digest": "sha1:QYWUHKSQ5LLGIDLOF7VCQPJZDIGHA6QG", "length": 7574, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove अहमदाबाद filter अहमदाबाद\n(-) Remove लाचलुचपत विभाग filter लाचलुचपत विभाग\nलाचखोर डॉक्‍टरने दोन हजारांची नोट गिळली\nअहमदाबाद : लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर एका पशुचिकित्सकाने यापासून सुटका करून घेण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट गिळून टाकली. गुजरातमधील पाटन जिल्ह्यात ही घटना घडली. लाचलुचपत विभागाकडे पशुचिकित्सकाने दोन हजारांची लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/11/14-kg-ganja-sized-in-wardha-.html", "date_download": "2019-10-23T14:03:43Z", "digest": "sha1:6GODBUHBTYPCBD2TMQIX4O5CBOBJJDZA", "length": 2095, "nlines": 4, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " वर्ध्यात १४ किलो गांजा जप्त - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - वर्ध्यात १४ किलो गांजा जप्त", "raw_content": "वर्ध्यात १४ किलो गांजा जप्त\nवर्धा: सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरातून १४ किलोचा गांजा जप्त करण्यात आला. शहर पोलिसांनी आज सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. असिफ खाँ अनिस खाँ असे आरोपीचे नाव आहे. वर्धा शहर पोलीसांना बाहेर राज्यातून गांजा तस्करीसाठी आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात नाकेबंदी करण्यात आली. नाकेबंदी दरम्यान संशयिताला तपासण्यात आले. यावेळी त्याच्या हातातील एका मोठ्या बॅगमध्ये गांजा आढळून आला. त्याची चौकशी केली असता १३ किलो ८०० ग्राम गांजा सापडला. या गांज्यासह एक दुचाकी असा एकूण १ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंबंधीत पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T12:53:55Z", "digest": "sha1:J3WPY2XXKNWHUJGDEJZTFOAZMHPFJUX6", "length": 16011, "nlines": 518, "source_domain": "irablogging.com", "title": "कविता Archives - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nसंसाराच गणित नवरा बायकोच्या नात्याच गणित अजब असतं, Love काय Arrange ..\nमैं सोच रही थी\nमेरी नई रचना….😊😊 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸 मैं सोच रही थी…… निले गगन ..\nमैं सोच रही थी\nमेरी नई रचना….😊😊 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸 मैं सोच रही थी…… निले गगन ..\nमनाचा वारू कल्पनेच्या नगरीत चौफेर उधळी फ��वी प्रलोभने आभासी ..\nसैनिकी प्रेम प्रेम केले तुझ्यावर झाले तुझी साउली, आले तुझ्या ..\n#राजकारण चिंगी म्हणते टिंग्याला चल रे भाऊ भातुकली खेळू टिंग्या ..\n#एक_म्हातारपण एक म्हातारपण बाकावर बसतं कोणी म्हणे थेरडं कोणी ..\n#सोनेरी_पहाट क्षितिजावरी पसरली लाली सुर्यबिंबाचा टिळा भाळी ..\n#राजकारण ठकी म्हणते चिंट्याला चल रे भाऊ भातुकली खेळू चिंट्या ..\nसहजच सुचलेली पण मी शब्दरूपात केलेली गुंफण भाव मनीचे पण लेखणीतून ..\nसुचलेलं शब्दात उतारावतांना, लेखणी देखील जड झाली बोटांना.. ..\n#माझी_कोकणची_भूमी माझी कोकणची भूमी गाते निसर्गाचं गान तिच्या ..\n#माझी_कोकणची_भूमी माझी कोकणची भूमी गाते निसर्गाचं गान तिच्या ..\n ए आई ऐकना किती पाप्या घेतेस माझ्या सारखी बघत काय ..\nकृष्ण आस कृष्ण श्वास अंतरीचा विश्वास तु, कृष्ण प्रेम कृष्ण ..\nजाणीव जेव्हापासून तुझ्या येण्याची चाहूल मला लागली तेव्हापासून ..\nसखे तू लिहीत राहावे.\nसखे तू लिहीत राहावे शब्द शब्दात न्हाऊन निघावे, अव्यक्त भाव ..\nलेक लेक असते.. मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान, सळसळतं चैतन्य,खळाळती ..\nव्हाट्स अँप वर एक इमेज दिसली…. आणि माझी लेखणी ही बोलू लागली… ..\nपाऊस….शेतकऱ्यांचा…. गळत घर…गळत छप्पर… राहायला ..\nअशी एक सायंकाळ असावी शुष्क नळीची वेळू व्हावी॥ सूर तालात लय ..\nश्वास सुटतांना, डोळे मिटतांना वचन एक मज देशील ना जिथे जिथे ..\n*फ्लॅट WITHOUT किचन* मी ही दमते रे… जरा याची ही तु दखल घे… दोन ..\nWritten by दिप्ती अजमीरे\nजगावेगळी नसेलही तुझी कथा, तरीही शब्द कमी पडतात, मांडतांना ..\nएक गाव असावं.. जिथे जायला मन आतुर असावं..\nएक गाव असावं.. जिथे फक्त ओलावा आणि प्रेमच बरसावं… एक गाव ..\nचंद्र आजही निघाला होता… पण….\nचंद्र आजही निघाला… पण जरा ओशाळलेला होता… नेहमी प्रमाणे ..\n#विरहाचा क्षण# जन्माजन्मांतरीच्या नात्याला, साथ ..\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nप्रथमेशचा रागोबा #बालकथा #लहान_मुलांच्या_गोष्टी #बोधकथा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\nखरंच मुलगा हवा का….\nतुही मेरा… भाग 11\nतुही मेरा… भाग 12\nआ ओ हुजूर तुम को\nहसरी चांदणी करते शुभरात्री …\nसासूबाईंच्या सूचना आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न\nओळख चांगल्या वाईटाची…#गोष्टी#बालकथा#लहानमुलांच्या गोष्टी\nआपण स्वतः आपले लकी चार्म\nWritten by झँटबरशा पाज्ञात\n…सच ���ेह रहा है दिवाना…\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nकलेचा जागर.. कलाकाराचा जागर\nमाझिया मना जरा थांब नाss (भाग-१) ...\nप्रेमा तुझा रंग कसा \n#विश्वासातील प्रेम भाग 1 ...\nप्रेम पर्जन्य # प्रेमकथा ...\nआपण स्वतः आपले लकी चार्म ...\nशापित सौंदर्य 4 © आरती पाटील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/girish-kuber/", "date_download": "2019-10-23T14:03:49Z", "digest": "sha1:PH47IDCGBVKWDIXPQXQ5JRIXW53A6DIT", "length": 14885, "nlines": 288, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गिरीश कुबेर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nआपली बँकिंग व्यवस्था ब्रेख्तला खरे ठरवण्याची एकही संधी नाकारत नाही. ‘पीएमसी’ बँक हा त्याचा पुन:प्रत्यय.\nविकासवादी न्यूयॉर्क, लंडन, बर्लिनची उदाहरणे देतात. ती योग्यच. पण आज जगातलं उत्तम शहरी जंगल हे न्यूयॉर्कमध्ये आहे.\nसभापती, संविधान आणि सत्त्व\nपंतप्रधान जॉन्सन यांचा निर्णय अवैध ठरवला आणि पार्लमेंटचं अधिवेशन घ्यायला लावलं.\nया सगळ्याबरोबर राजाची एक गोष्ट त्या राजवाडय़ात कळली आणि मोहरून जायला झालं.\n‘बस.. एक छुरी हलके से चल जाती है..’\nआधी असं ठरलं होतं की ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमाच्या दिवशी राशिद खान सकाळी मुंबईत येतील.\n..तरी असेल गीत हे\nसगळ्यांच्या तोंडी एकच गाणं.. ‘आय अ‍ॅम सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हन्टीन..’\nअसेही ‘गर्व से कहो..’\nफिरत फिरत ऑपेरा परिसरातल्या मुख्य रस्त्यावर, मध्यवर्ती भागात पोहोचलो तर सारा परिसर नुसता फुलून आलेला.\nआधुनिक इतिहासात याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.\nसंपादकीय : त्या माजघरातील मंद दिव्याची वात…\nयंदाच्या दिवाळीला मंदावल्या अर्थदीपाची काजळी आहे.\nएक पत्थर तो तबियत से उछालो यारों..\nआपल्याला काळजी व��टत होती तितकी काही अमेरिका बदललेली नाही. ती होती तशीच आहे.\nस्वातंत्र्यदिनी हंगेरीत काहींनी दु:ख व्यक्त केलं ओरिगोची खरी पत्रकारिता लयाला गेल्याबद्दल.\n‘अ‍ॅप’की आँखों में कुछ..\nअनेक डॉट कॉम कंपन्यांतल्या सामान्य गुंतवणूकदारांच्या हाती धुपाटणं आलं.\nती आहे तशीच आहे..\nपहिल्यांदा मराठी वाचकाला बनगरवाडी भेटली त्याला आता ६४ वर्ष झाली.\nपीटर स्मिथ यांना २००१ मध्ये, कन्या व्हेरोनिका हिच्यामुळे ‘पिनोशिओ पॅराडॉक्स’ ही कल्पना सुचली.\nअर्थतज्ज्ञ भूतकाळाचं भाकित उत्तम वर्तवतात असं म्हटलं जातं. म्हणजे झाल्या गोष्टींची चिरफाड त्यांना जास्त चांगली जमते.\nन्यायालये, लोकशाही आणि माध्यमे\n‘मुक्त माध्यमे ही सामाजिक बदलांना मदतच करीत असतात, याची आपल्या घटनाकारांना जाणीव होती.\nएक आटपाट नगर होतं. त्यात दोन भाऊ रहायचे. दोघांचेही व्यवसाय वेगवेगळे असले तरी धंदा जोरात होता.\nदिवाळखोरीची सनद आपल्याकडे तयार होऊन दोन वर्ष झाली. बँकांना कर्जबुडव्या उद्योगपतींविरोधात मोठंच हत्यार मिळालं त्यामुळे\nमॅकेंझीचा आणखी एक मोठा ग्राहक म्हणजे तुर्कस्तानचे हुकूमशहा एर्दोगान.\nआकडेवारी दाखवते की वस्तू व सेवा करामुळे राज्यांचा स्वत:चा साधारण ६५ टक्के महसूल हक्क बुडाला.\nबघता बघता राजकारण या विषयावर ‘सवासो करोडम् देसवासी’ तज्ज्ञ बनले.\nडेस्मंडजी.. देश बदल रहा है\nहा खरं तर आयआयटीचा अभियंता.\n..पण समोर आहेच कोण\nलोकांना आधी मनमोहन सिंग नकोसे झाले आणि मग त्या नकोसेपणातून नरेंद्र मोदी हा पर्याय उभा राहिला.\nगुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांची अमेरिकी प्रतिनिधी सदनात झालेली तपासणी मोठी पाहण्यासारखी होती.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nप��शिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T13:50:02Z", "digest": "sha1:MGHUHJTRRAA6Y6UXBEYAMBBFXZASOSM4", "length": 14470, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगडमध्ये शेकापला खिंडार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण रायगडमध्ये शेकापला खिंडार\nशेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी एन.डी.पाटील यांना बाजुला सारून पक्षाचा ताबा घेतल्यापासून पक्षाची सातत्यानं अधोगती सुरू झाली आहे.याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकात आला.निवडणुकीत पक्षाने कारण नसताना आयात केलेल्या रायगडच्या उमेदवारास आपले डिपॉझिटही वाचविता आलं नाही.मावळमधील उमेदवारही चारीमुंड्या चीत झाला.लोकसभेत शेकापचा बालेकिल्ली असलेल्या अलिबागमध्येही शेकापला जवळपास तीस हजार मतांचा जबरदस्त फटका बसला.कारण नसताना शिवसेनेशी काडीमोड घेत उमेदवार उभा कऱण्याची खेळी ना विवेक पाटील यांना मान्य होती ना धैर्य़शील पाटलांना .ना ज्ञानदेव पवार यांना. मात्र जयंत पाटील यांनी त्यांच्यावर हा निर्णय लादला.त्याचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत.\nदक्षिण रायगडमध्ये शेकापला तसं कोणी विचारत नाही.तरीही ज्ञानदेव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणगावमध्ये शेकापचे अस्तित्व टिकविले होते.मात्र लोकसभा निवडणुकीत माणगावात शेकापला कमी मतं पडल्याचं खापर शेकाप नेत्यांनी ज्ञानदेव पवार यांच्या माथी फोडले.त्यामुळं गेली काही दिवस ज्ञानदेव पवार अस्वस्थ होते.अखेर पवार यांनी आपल्या संतापाला वाट करून देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.ज्ञानदेव पवार हे जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती आहेत,त्यांच्याबरोबर माणगाव पंचायत समितीचे सदस्य अनिल नवगणे,अलिबागचे उपसभापती संदीप घरत, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा अंजली पवार, तळाशेत इंदापूरच्या सरपंच स्वाती नवगणे, उपसरपंच अजित भोनकर, पोटनेरच्या सरपंच सुनंदा पडवळ, उपसरपंच बबन म्हसकर, वावे-दिवाळीच्या उपसरपंच बेबी वाघमारे, धरणाची वाडी सरपंच जाधव, निळजच्या सरपंच जाधव, मुठवलीच्या सरपंच संतोषी भोसले, बामणोली सरपंच संजय वाढवळ, रमेश पारकर्डे, माणगाव विभाग चिटणीस बाबू पाखुर्डे, इंदापूर विभाग अध्यक्ष चिमणभाई मेहता, चिटणीस विश्‍वंभर दांडेकर, शहर अध्यक्ष रोहित म्हस्के, माणगाव खजिनदार विठ्ठल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कैलास पवार, अलिबागचे उपसरपंच नरेश म्हात्रे, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र घरत, जयगणेश मंडळाचे अध्यक्ष रोहिदास वर्तक, महिला प्रमुख ज्योती घरत, असंख्य ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अलिबागपासून माणगाव तालुक्यापर्यंत शेकाप समर्थक गावेच्या गावे शिवसेनेत आली.\nमाणगाव मधील शेकापचे पाच सरपंच आणि 600च्या वर कार्यकतर्यानी आज मुंबई येथे उद्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.शेकापला हा फार मोठा धक्का समजला जातो.शेकापचे आणखी काही जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते.शेकापचे काही मोठे नेतेही अस्वस्थ असून तेही शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते.आज झालेल्या प्रवेशाच्या वेळेस ,सुभाष देसाई महाडचे आमदार भरत गोगावले,बबन पाटील याच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ज्ञानदेव पवारांच्या शिवसेना प्रवेशामुळं माणगावधील शिवसेनेची ताकद वाढणार आहे.ही घटना सुनील तटकरे यांच्यासाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे.कारण श्रीवर्धनमधील कॉग्रेसचे बडे पुढारी शिवसेनेत प्रेवश करतील आणि सेना त्यांनाच तिकीट देईल अशीही चर्चा आहे.अगोदर सेनेतच असलेले हे पुढारी जर सेनेत आले नाहीत तर श्रीवर्धनमधून ज्ञानदेव पवार यांना तटकरेंच्या विरोधात लढविण्याची योजना शिवसेना तयार करू शकते.पवार हे कुणबी समाजाचे असल्याने त्यांना मोठा फायदा होईल अशी चर्चा आहे.असं झालं तर ते ���टकरेंना मोठं आव्हान ठरणार आहे.\nमाणगावमध्ये शेकापला कमी मतं पडली त्याचं खापर ज्ञानदेव पवार यांच्यावर फोडणाऱ्या जयंत पाटील यांनी अलिबागमध्ये कमी मतं पडली त्याला कोण जबाबदार आहे हे मात्र स्पष्ट केलं नाही.\nPrevious articleमाणगावात शेतकऱ्यांचा मोर्चा\nNext articleरायगडात सेना स्वबळावर लढणार\nमुंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nसरकारच्यावतीनं पत्रकारांना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची माहिती\nशिल्पा शेट्टी को गुस्सा क्यु आता है\nकोकणी माणसाला काय मिळाले\nउरणमध्ये आठ लाखांची लूट\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nकोकणी माणसाला काय मिळाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B1%5D=field_site_section_tags%3A42&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-10-23T13:28:58Z", "digest": "sha1:GMUHAKRX7FLES3QWCPDROXN3JZQZEUCI", "length": 8670, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nयवतमाळ (1) Apply यवतमाळ filter\nसंभाजी पाटील निलंगेकर (1) Apply संभाजी पाटील निलंगेकर filter\nसी. विद्यासागर राव (1) Apply सी. विद्यासागर राव filter\nसॅमसंग (1) Apply सॅमसंग filter\nस्टार्टअप (1) Apply स्टार्टअप filter\nमहाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल’ बनवावे - राज्यपाल\nमुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात कर्ज मंजुरीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2012/", "date_download": "2019-10-23T13:13:38Z", "digest": "sha1:5IZZMXWSQXIJDYGSRG7O7MVMGR6YNIS3", "length": 113192, "nlines": 188, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: 2012", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nबुधवार, २६ डिसेंबर, २०१२\nशिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे नाताळच्या दिवशी एका महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. ’75 years of ‘Annihilation of Caste’- Tracing the Journey of Caste System in India ’ असा या दोन दिवसीय चर्चासत्राचा विषय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘Annihilation of Caste’ हे पुस्तक १९३६ साली प्रकाशित झालं. भारतीय जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी कालातीत रसद पुरवणाऱ्या या पुस्तकाची पंचाहत्तरी आणि आजच्या काळातील त्याचं महत्त्व, उपयोजन या अनुषंगानं चर्चा घडवणं, हीच मुळात एक आगळी गोष्ट आहे. शिवछत्रपती आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या शिवाजी विद्यापीठाची या वारशाशी जुळलेली नाळ अधिक ठसठशीतपणे अधोरेखित करणारी अशी ही गोष्ट ठरली. एखाद्या पुस्तकाची पंचाहत्तरी साजरी करण्याचा हा उपक्रम एकमेव आणि अनोखा ठरला.\n‘Annihilation of Caste’ हे खरं तर लाहोरच्या जातपात तोडक मंडळाने आयोजित केलेल्या परिषदेसाठी डॉ. आंबेडकरांनी लिहीलेलं भाषण होतं. पण या भाषणामधील वेदशास्त्रांविषयीची बाबासाहेबांची मतं आयोजकांना न पटल्यानं त्यांनी ते मुद्दे वगळून भाषण करावं, अशी त्यांना सूचना केली. बाबासाहेबांनी ‘भाषणातला स्वल्पविरामही बदलणार नाही’, अशा शब्दांत त्यांची सूचना फेटाळून लावली. परिणामी, पुढं ती परिषद होऊ शकली नाही. परंतु, मोठ्या कष्टानं आणि अभ्यासाअंती तयार केलेलं हे अवघ्या ४४ पानांचं आणि २६ प्रकरणांचं पण अतिशय मुद्देसूद आणि आशयगर्भ मांडणी असलेलं भाषण आंबेडकरांनी पुस्तक रुपानं प्रसिद्ध केलं. वर्षभरात त्याची दुसरी आवृत्ती निघाली आणि आजतागायत त्याच्या असंख्य आवृत्त्या निघाल्या, तरीही मा���णी कायम आहे. आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणांच्या संग्रहाला, खंडांना सर्वाधिक मागणी नेहमी असतेच, पण त्यातही त्यांच्या या पुस्तकाला अधिक मागणी असते. ‘Speech prepared but never delivered’ अशा स्वरुपाच्या या भाषणाची ही लोकप्रियता विस्मयजनकच\nगेल्या ७५ वर्षांत सातत्यानं मागणी वाढतच असलेल्या या पुस्तकात असं काय आहे, आणि आजच्या काळात त्याचं काय महत्त्व आहे, याचा सर्वंकष उहापोह या दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्रात घेण्याचा आयोजकांचा मानस आहे. आणि अगदी उद्घाटन सत्रातच हा मानस अगदी रास्त आणि कालोचित असल्याची प्रचितीच प्रमुख वक्त्यांच्या भाषणांतून आली.\nया चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहण्यामागं माझे दोन हेतू होते. एक म्हणजे प्रा. गेल ऑम्वेट मॅडम यांची पुस्तकं मी वाचली होती, पण त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग कधी आला नव्हता. एक अमेरिकन अभ्यासक भारतात येते काय, इथल्या दलित-उपेक्षितांच्या परिस्थितीचा, चळवळीचा अत्यंत शास्त्रशुद्ध मागोवा घेते काय आणि पुन्हा मायदेशी परत न जाता त्या चळवळींना डोळस कृतीशीलतेनं वाहून घेते काय, हीच मुळात माझ्या दृष्टीनं खूप कुतुहलाची गोष्ट होती. अशा कृतीशील विदुषीचे विचार ऐकणं, ही एक पर्वणीच होती. (सुटी असल्यानं ती साधता आली, हेही खरंच) दुसरा हेतू म्हणजे प्रा. हरी नरके यांना बऱ्याच काळानंतर ऐकण्याची ही आणखी एक संधी होती. फुले-आंबेडकरी चळवळीचा एक कृतीशील अभ्यासक म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडं आदरानं पाहतो. फुले-आंबेडकरांचे अनेक अज्ञात पैलू अतिशय कौशल्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी प्रकाशझोतात आणले, हे त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे महाराष्ट्राला, नव्हे देशाला) दुसरा हेतू म्हणजे प्रा. हरी नरके यांना बऱ्याच काळानंतर ऐकण्याची ही आणखी एक संधी होती. फुले-आंबेडकरी चळवळीचा एक कृतीशील अभ्यासक म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडं आदरानं पाहतो. फुले-आंबेडकरांचे अनेक अज्ञात पैलू अतिशय कौशल्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी प्रकाशझोतात आणले, हे त्यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे महाराष्ट्राला, नव्हे देशाला (मराठी भाषेला उद्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर त्यामागेही हरी नरके सरांचा अभ्यास आणि व्यासंग आहे, ही गोष्टही लक्षात घ्यावी लागेल.) हे माझे दोन्ही हेतू यावेळी सफल झाले, हे सांगणे नकोच. पण याठिकाणी या दोन्ही व���्त्यांनी जी मनोगतं व्यक्त केली, ती केवळ तिथपुरती मर्यादित राहावीत, अशी नव्हती. म्हणून म्हटलं जेवढं ताजं ताजं लक्षात आहे, तेवढं आपल्या मित्र-मैत्रिणींशीही शेअर करावं. म्हणून हा लेखन प्रपंच\nतर, या कार्यक्रमात प्रा. गेल ऑम्वेट यांचं बीजभाषण झालं. आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी भारतातील एकूणच जातिनिर्मूलनाच्या चळवळींचा आढावा घेतलाच, पण विशेषतः मुळात जातिप्रथेची सुरवात कशी झाली, त्याचा आढावा घेतला. पाचव्या-सहाव्या शतकात बौद्ध धम्माचा वाढता प्रसार-प्रभाव रोखण्यासाठी ज्या काही हालचाली सुरू झाल्या, त्याचाच जातिप्रथा/वर्णव्यवस्था हा एक अतिशय तीव्रतर भाग असल्याचं त्यांनी सांगितलं. “या कुप्रथेचे चटके संपूर्ण समाजव्यवस्थेला सोसावे लागले. त्यातून पुढं संतसंप्रदायानं, भक्तीपरंपरेनं शाब्दिक पातळीवर विरोध दर्शविला. पण तिथं कृतीशीलतेचा फारसा उद्भव झाल्याचं दिसत नाही. जोतीबा फुले यांनी मात्र स्वतःवर आणि सत्यावर विश्वास ठेवा, ही विचारसरणी स्वीकारत सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्यापासून जातिनिर्मूलनाच्या चळवळीला कृतीशीलतेचं खरं परिमाण लाभलं. बाबासाहेबांनी पुढं त्याला आणखी व्यापक स्वरुप प्राप्त करून दिलं. महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहावेळीच त्यांनी आपली ही भूमिका विषद केली. ‘या तळ्याचं पाणी खूप पवित्र आहे, म्हणून आम्हाला ते प्यायचं नसून सर्व मानव एकसमान आहेत, हा समतेचा संदेश आम्हाला त्यातून द्यायचा आहे.’ अशी समाजबदलाची भूमिका आंबेडकरांनी मांडली होती. बौद्ध धम्माचा स्वीकार करत असतानाही जगाची, समाजाची पुनर्रचना, फेरमांडणी करण्याची उदात्त भूमिकाच त्यांनी स्वीकारली होती. पण आज नेमका त्या हेतूंनाच हरताळ फासण्याचं काम सर्वच पातळ्यांवर आणि दुर्दैवानं फुले-आंबेडकरांच्या अनुयायांकडूनच सुरू आहे. आज त्यांची नावं घेणं ही केवळ औपचारिकता बनली आहे. मी सवलती, अनुदानांच्या विरोधात नाही, पण सवलतींसाठीच त्यांचे नाव घेतले जातेय की काय, अशी शंका येण्याइतकी आजची परिस्थिती गंभीर आहे. परिणामी, कृतीशीलतेच्या पातळीवर मात्र फार मोठी पोकळी निर्माण झाल्याची दिसते, ही आजच्या समाजाची खरी शोकांतिका आहे.” अशा शब्दांत गेल ऑम्वेट यांनी खंत व्यक्त केली.\nयानंतर बोलताना प्रा. हरी नरके यांनी २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ता���ा जन्मदिवस आहेच, पण, या दिवशीच डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले तर याच दिवशी पहिला सत्यशोधकी (विना भटजी) विवाह संपन्न झाल्याचे सांगून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. नरके सरांनी ‘Annihilation of Caste’ हा ग्रंथ विलक्षण क्रांतीकारक असल्याचे सुरवातीलाच सांगितले. तसेच, तो लिहीत असताना डॉ. आंबेडकरांच्या तत्कालीन मनोवस्थेचेही विश्लेषण केले. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. ‘हिंदू राहून जातिनिर्मूलन अशक्य आहे,’ या त्यांच्या बनलेल्या मताच्या पार्श्वभूमीवर सदर भाषणाचा विचार केला जाणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी जातिनिर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह, स्त्री-पुरूष समानता, उपलब्ध संसाधनांचे फेरवाटप, व्यापक शिक्षण-लोकशिक्षण आणि धर्मचिकित्सा (धर्मांतर) या पंचसूत्रीचा पुरस्कार केला होता. त्यांच्या अनुषंगाने प्रा. नरके यांनी आपल्या विचारांची मांडणी केलीच; पण ती करत असताना सन २०१२ मध्ये डॉ. आंबेडकरांनी या भाषणाचे फेरलेखन केले असते, तर त्यामध्ये कोणत्या मुद्यांचा समावेश केला असता, आणि मांडणी कशी केली असती, या दृष्टीकोनातूनही त्यांनी या भाषणाचे कालसुसंगत विश्लेषण केले.\nबाबासाहेबांपूर्वी भारतीय जातिव्यवस्थेवर झालेल्या विद्वत्तापूर्ण अभ्यासाचा नरके सरांनी परामर्ष घेतला. या संपूर्ण लेखनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या पुस्तकाचे वेगळेपण सांगताना ते म्हणाले की, “जातिव्यवस्था हे केवळ कामाचे वाटप असल्याचे तत्पूर्वीच्या अभ्यासकांचे म्हणणे होते. पण जातिव्यवस्था हे केवळ कामाचे नव्हे, तर काम करणाऱ्यांचे, श्रमिकांचेच वाटप होते, हे आंबेडकरांनी सर्व प्रथम ठासून सांगितले. आणि हे वाटप संपूर्णतः अशास्त्रीय आणि रानटीपणाचे आहे, असंही सांगितलं. ‘In India, Every Caste is an independent Nation’ असल्याचं आंबेडकर म्हणत. जातीपातींची भावना आपल्या समाजाच्या मनीमानसी इतकी खोलवर रुजली आहे की, आज देशात ४६३५ जाती आहेत. आणि त्यांच्यामध्ये केवळ स्वजातीपुरते पाहण्याची मानसिकता फोफावली आहे. परिणामी, देशात एकूणच सामाजिक अथवा राष्ट्रीय संघटनशक्तीचाच मोठा अभाव निर्माण झाला आहे. ‘संपूर्ण’पणानं एकही काम आपण उभारू शकत नाही. वर्णव्यवस्थेच्या श्रेणीबद्ध असमानतेमुळं (Graded inequality) आणि वर्णांतर्गत कुठल्याही ��्रकारच्या मोबिलिटीच्या अभावामुळं सामाजिक परिवर्तनशीलतेला खीळ बसली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे या व्यवस्थेचे लाभधारक आहेत. शूद्रातिशूद्रांसाठी हे लाभ नाहीत. या उतरंडीतल्या वरच्या घटकाशी लढा उभारताना तात्कालिक लाभासाठी खालच्यांची मोट बांधली जाते. तेवढ्यापुरते ते एक असल्याचा आव आणतात. ‘बहुजन’ असं गोंडस नावही त्याला दिलं जातं. पण, हेतूसाध्यतेनंतर ही एकी टिकून राहात नाही, समतेची भावना तर नसतेच. त्यामुळं शूद्रातिशूद्रांची दिशाभूल करणारं ‘बहुजन’ हे एक फार मोठं मिथक आहे. तशी एखादी गोष्ट आस्तित्वातच नाही,” अशी परखड भूमिका नरके सरांनी मांडली.\nसन २०१२मध्ये या पुस्तकाचे फेरलेखन करताना आंबेडकरांनी १९५२ नंतर देशात सुरू झालेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि कालौघात निर्माण झालेले विविध मार्केट फोर्सेस यांचा निश्चितपणे विचार केला असता, असे त्यांनी सांगितले. “हिंदू धर्मात जातिव्यवस्थेची मेंबरशीप ही जन्माने मिळत असल्यानं हा धर्म कधीही मिशनरी बनू शकत नाही, त्यामुळं त्याच्या विस्ताराला मर्यादा आहेत. जातिव्यवस्थेच्या निकषावर केवळ लोकसंख्यावाढ हाच धर्मविस्ताराचा मार्ग ठरू शकतो. या उलट, जातिव्यवस्थेचा विच्छेद करायचा झाला, तर आंतरजातीय विवाह हाच उत्तम पर्याय आंतरजातीय विवाहाखेरीज जातिव्यवस्थेला छेद देणे अशक्य आहे, असं बाबासाहेब प्रतिपादन करतात ते त्यामुळंच आंतरजातीय विवाहाखेरीज जातिव्यवस्थेला छेद देणे अशक्य आहे, असं बाबासाहेब प्रतिपादन करतात ते त्यामुळंच पण, सध्या देशात एक कोटी विवाहांपैकी सुमारे 99 टक्के विवाह हे जातिअंतर्गतच होतात. उर्वरित एक टक्का आंतरजातीय होतात. त्यातही उच्च-आंतरजातीय हवा, एससी, एसटी, नवबौद्ध क्षमस्व या 'अपेक्षा' असतात. त्यामुळं प्रत्यक्षात या आंतरजातीय विवाहांचं देशातलं प्रमाण अत्यल्पच आहे. आपले विवाह ही सुद्धा जातिसंमेलनच ठरू लागलेली आहेत. त्यातही आजकाल ‘ऑनर किलींग’ या गोंडस नावाखाली अशा जोडप्यांना मारण्याच्या प्रकाराचं उदात्तीकरण सुरू आहे, ते तर केवळ निषेधार्ह आहे. साताऱ्याच्या आशा शिंदे या तरुणीला असं तिच्या बापानंच मारुन टाकलं, तर तिच्या आई, आजी मातीलाही गेल्या नाहीत. वर, ‘मारलं, ते बरं झालं पण, सध्या देशात एक कोटी विवाहांपैकी सुमारे 99 टक्के विवाह हे जातिअंतर्गतच होतात. उर्वरित ए�� टक्का आंतरजातीय होतात. त्यातही उच्च-आंतरजातीय हवा, एससी, एसटी, नवबौद्ध क्षमस्व या 'अपेक्षा' असतात. त्यामुळं प्रत्यक्षात या आंतरजातीय विवाहांचं देशातलं प्रमाण अत्यल्पच आहे. आपले विवाह ही सुद्धा जातिसंमेलनच ठरू लागलेली आहेत. त्यातही आजकाल ‘ऑनर किलींग’ या गोंडस नावाखाली अशा जोडप्यांना मारण्याच्या प्रकाराचं उदात्तीकरण सुरू आहे, ते तर केवळ निषेधार्ह आहे. साताऱ्याच्या आशा शिंदे या तरुणीला असं तिच्या बापानंच मारुन टाकलं, तर तिच्या आई, आजी मातीलाही गेल्या नाहीत. वर, ‘मारलं, ते बरं झालं’ असे त्यांचे उद्गार आपली जात्यंधताच स्पष्ट करत नाहीत काय\nआपला पुरोगामी विचारांचा तरुणही विवाहाचा विषय आला की, एकदम पारंपरिक बनून जातो. तेवढ्यापुरता तो आईबापाच्या शब्दाबाहेर जात नाही. आजकालच्या मॅट्रीमॉनियल्स जाहिराती हा तर जातिव्यवस्था बळकट करणाराच प्रकार आहे. (नरके सरांनी अशा जाहिरातींचा एक मोठा संचच सोबत आणलेला होता.) आंतरजातीय विवाहाची जाहिरात तिथं अभावानंच दिसते. दिसली तरी ‘उच्च-आंतरजातीय’ असं त्यात स्पष्ट म्हटलेलं दिसतं. काही ठिकाणी तर कळस म्हणजे ‘एससी, एसटी, नवबौद्ध क्षमस्व’ इतकी थेट टीप टाकलेली असते. भारतीय राज्यघटनेच्या सतराव्या कलमाचे हे उघड उघड उल्लंघन आहे. अस्पृश्यतेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा जाहिराती देणे, छापणे आणि वाचणे हा गुन्हा आहे आणि तो आपण घडू देत आहोत. याला काय म्हणावे\nखैरलांजीसारख्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेमध्ये कोणावरी ॲट्रॉसिटी लागली नाही की सिद्ध झाली नाही, यासारखे दुर्दैव कोणते नागपूरमध्ये डवरी-गोसावी समाजाच्या चौघा बहुरुप्यांना केवळ चोर असल्याच्या संशयावरुन लोकांनी दगडांनी ठेचून मारले, ही संवेदनहीनता काय सांगते नागपूरमध्ये डवरी-गोसावी समाजाच्या चौघा बहुरुप्यांना केवळ चोर असल्याच्या संशयावरुन लोकांनी दगडांनी ठेचून मारले, ही संवेदनहीनता काय सांगते बरे, दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जे रस्त्यावर उतरतात, तेही त्याच विशिष्ट जाती-जमातीतीलच का असतात बरे, दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जे रस्त्यावर उतरतात, तेही त्याच विशिष्ट जाती-जमातीतीलच का असतात इतर जाती-धर्माचे लोक का त्यांत सामील होत नाहीत इतर जाती-धर्माचे लोक का त्यांत सामील होत नाहीत मेलेली ती त्यांना ‘माणसं’ वाटतच नाहीत का मे���ेली ती त्यांना ‘माणसं’ वाटतच नाहीत का याला कारण म्हणजे आपल्या संवेदना या ‘जातिगत संवेदना’ आहेत. जातीबाहेरच्या माणसाविषयी आपल्याला काही वाटण्याचं कारणच नाही. कारण, एक माणूस म्हणून त्याचं मोल वाटण्याऐवजी तो आपल्या जातीचा कुठंय, हीच मानसिकता वरचढ झालेली दिसते.\nआजच्या काळात निवडणूक व्यवस्था ही जातिव्यवस्था बळकट करणारी नवी व्यवस्था उदयास आली आहे. आपले राज्यकर्ते या जातिव्यवस्थेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. एका विशिष्ट दहशतवादाच्या आधारावर जातिव्यवस्था बळकट केली गेली आहे. त्यामुळं फॉर्म बदलला तरी जातिव्यवस्थेची मूळ चौकट आजही कायम आहे. जाती पाळणं, हे अनेक वरच्या जातींसाठी फायद्याचं असतं. ती नष्ट होऊ नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. जातिव्यवस्थेला खतपाणी घालून आपली व्होटबँक मजबूत करण्यासाठी या अंतर्गत यंत्रणा प्रयत्नशील आहेत. वेगवेगळ्या जातींची वेगवेगळी संमेलनं, साहित्य संमेलनं भरवणं हा सुद्धा जातीव्यवस्था बळकटीकरणाचाच कार्यक्रम आहे, असं नाइलाजानं म्हणावं लागतं. आणि या प्रयत्नांना राजसत्ता, माध्यमसत्ता आणि अर्थसत्ता खतपाणी घालत आहेत, फोफावण्यास मदत करीत आहेत. अशा प्रयत्नांना समाज बळी पडत आहे, हे अधिक वाईट आहे. समाज परिस्थितीशरण आणि परिवर्तन विरोधी बनत चालल्याचे ते द्योतक आहे.\nघटनाकारांनी समता प्रस्थापना आणि शोषित, उपेक्षित, दुबळ्यांना ताकद देण्यासाठी आरक्षणाची कवचकुंडलं निर्माण केली. पण आज त्याचाही विपर्यास चालला आहे. प्रत्येकालाच आज मागासवर्गीय व्हायचं आहे. आरक्षण हा ‘गरीबी हटाव’चा कार्यक्रम नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज आपला सत्ताधारी ज्या जातीतून आला आहे, तिथंच, त्याच जातीचं सर्वाधिक शोषण सुरू आहे, ही गोष्ट आपण ध्यानी घेणार आहोत की नाही उपेक्षित भटक्या-विमुक्त, आदिवासींची आपण दखल घेणार आहोत की नाही\nआज आपल्या चळवळींमध्येही तीन प्रकारचे प्रवाह निर्माण झाले आहेत. पहिला विवेकवादी, मिशनरी वृत्तीच्या लोकांचा प्रवाह. अगदी ध्येयनिष्ठपणे, प्रामाणिकपणे त्यांनी आपापल्या परीनं काम चालवलं आहे. दुसरा आहे माथेफिरुंचा. कुठलाही सारासार विचार न करता अर्धवट माहितीवर, चिथावणीला बळी पडून कुठलीही टोकाची भूमिका घेण्यास तयार असणारा हा प्रवाह चळवळींसाठी खूप मारक आहे. तिसरा प्रवाह आहे पोपटपंची करणाऱ्यांचा हे असे म्हणाले होते, ते तसे म्हणाले होते, असं सांगत फिरणाऱ्या या व्यक्ती स्वतः काहीच सांगत नाहीत, मात्र स्वतःचं महत्त्व मात्र त्यांनी खूप वाढवलेलं असतं. ब्राह्मण्याला नावं ठेवणाऱ्या या व्यक्ती स्वतःच शब्दप्रामाण्य आणि पोथीनिष्ठ असतात. त्यांचा फॉलोवर मोठा असला तरी तो टिकेलच याची शाश्वती नाही. पण, या प्रवृत्तींनी कृतीशील चळवळी मागं पडतात आणि पोपटपंचीच्या बळावर काही साध्य होऊ शकत नाही. त्यामुळं यांच्यापासूनही दूर राहिलेलंच उत्तम\nया संपूर्ण पार्श्वभूमीवर, ‘Annihilation of Caste’ या पुस्तकाची प्रस्तुतता अजिबात कमी होत नाही, तर ती प्रकर्षानं अधिक असल्याचं जाणवतं. फक्त आजच्या चौकटीमध्ये त्याचा विचार केला जाणं अतिशय आवश्यक आहे.” अशी रोखठोक भूमिका हरी नरके यांनी या प्रसंगी मांडली.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ६:३० म.पू. २ टिप्पण्या:\nमंगळवार, १८ डिसेंबर, २०१२\nसध्या नागपूरला हिंवाळी अधिवेशन चालू आहे. गेल्या सहा वर्षांत मी प्रथमच या अधिवेशनाला उपस्थित नाहीय. त्यामुळं मित्रांचे, सहकाऱ्यांचे तिथून फोन येतायत आणि गत अधिवेशनांच्या आठवणी माझ्याही मनात येताहेत. या अधिवेशनांदरम्यान सुटीच्या काळात जवळपासच्या ठिकाणांना भेटी देण्याचा सर्वांचाच आवडीचा कार्यक्रम असतो. गेल्या वर्षी अशाच एका अतिशय अविस्मरणीय ठिकाणाला भेट देण्याचा योग मला आणि माझे ज्येष्ठ सहकारी पिटके गुरूजी यांना आला. हा योग जुळवून आणणारे नागपुरातले पत्रकार मित्र रवी गजभिये आणि कार्तिक लोखंडे यांच्याबरोबर उद्योजक संजय पाटील यांना त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो.\n‘शांतिवन’ हे त्या ठिकाणाचं नाव संजय पाटील हे त्याचे केअरटेकर\nनागपूरच्या झिरो माइल्सपासून साधारण १७ किलोमीटर अंतरावर चिचोली इथं सुमारे साडेअकरा एकरांचा शांत आणि रम्य परिसर म्हणजे ‘शांतिवन’ भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचं संग्रहालय आणि त्यांचा अस्थिकलश असणारा स्तूप हे या ‘शांतिवना’चं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दादर (मुंबई) इथल्या चैत्यभूमीनंतर केवळ या शांतिवनातच बाबासाहेबांचा अस्थिकलश आहे. त्या अर्थानं, शांतिवन ही विदर्भातली चैत्यभूमी आहे. म्हणूनच दीक्षाभूमीच्या बरोबरीनंच या ठिकाणाचं मला महत्त्व वाटतं.\nस्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून या देशामध्ये अलौकिक अशा लोकशाहीची प्रस्थापना करण्यामध्ये मोलाचा सहभाग उचलणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्तृत्व हा माझ्यासाठी सदैव आदर आणि अभिमानाचा विषय आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी ज्या पद्धतीनं आपली संपूर्ण कारकीर्द घडवली, तशा प्रकारे एखाद्याला अनुकूल परिस्थितीतूनही घडविता येईल की नाही, याची शंकाच आहे. बाबासाहेबांना घडविणारे त्यांचे वडील रामजी सुभेदार यांनी चाळीतल्या छोट्याशा खोलीत पहाटे उठवून त्यांना ज्या कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास करायला लावला आणि ज्या प्रकाशाच्या जोरावर या महामानवानं कोट्यवधी जनतेच्या मनांत आणि घरांत ज्ञानदीप पेटवण्याचं काम केलं, तो कंदील इथल्या संग्रहामध्ये आहे. तो कंदील पाहताना किंवा इथली प्रत्येक वस्तू पाहताना बाबासाहेबांचा जीवनपट आपल्या नजरेसमोर उभा राहिल्याखेरीज राहात नाही.\nबाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दीक्षा सोहळ्याचे सूत्रधार वामनराव गोडबोले आणि बाबासाहेबांचे सेवक तथा खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांनी त्यांच्याकडील बाबासाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय स्थापन करण्याचे ठरविले. त्यांच्या या विचाराला माईसाहेब आंबेडकर यांचंही मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं. सर्वात मोलाचा त्याग आणि मदत जर कोणी केली असेल तर ती श्रीमती गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी या उच्चवर्णीय कुणबी महिलेनं बाबासाहेबांच्या या स्मारकासाठी आपली साडेअकरा एकर जागा या प्रकल्पासाठी दि. २२ एप्रिल १९५७ रोजी दान दिली.\nइतक्या सर्व लोकांच्या अथक परिश्रमातून शांतिवनात साकारलं गेलंय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालय या संग्रहालयातली प्रत्येक वस्तू ही पाहणाऱ्याला त्यांच्या आस्तित्वाची जाणीव करून देते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भन्ते चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूर इथं बाबासाहेबांनी ज्या बुद्धमूर्तीसमोर लीन होऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ती मूर्ती इथं आपल्याला त्या धम्मचक्रप्रवर्तनाची आठवण करून देते. इंडियन बुद्धिस्ट कौन्सिलने बाबासाहेबांना प्रदान केलेले मूळ प्रमाणपत्रही इथं आहे. बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील भारतीय संविधानाच्या मूळ स्वाक्षांकित प्रती इथं आहेतच शिवाय ‘ग्रिव्हन्सेस ऑफ द शेड्यूल्ड कास्ट’, ‘कर्मा इन बुद्धिजम’ तसंच ‘बुद्ध ॲन्ड हिज धम्म’ या पुस्तकांच्या मूळ स्वाक्षांकि��� प्रतीही इथं आहेत. ‘बुद्ध ॲन्ड हिज धम्म’ पाहताना अंगावर शहारे येतात कारण ६ डिसेंबर १९५६ रोजी अंतिम श्वास घेण्यापूर्वी याच पुस्तकावर त्यांनी अखेरचा हात फिरवला होता. आंबेडकरांनी टाइप केलेले विविध शोधनिबंध इथं आहेतच, शिवाय ज्या टाइपरायटरवर त्यांनी भारतीय संविधान टाइप केले, तो रेमिंग्टन टाइपरायटरही इथं आहे. मजूरमंत्री म्हणून बाबासाहेबांनी कामगार व महिला वर्गाच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांप्रती कृतज्ञता म्हणून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनसह विविध कामगार संघटनांनी बाबासाहेबांना प्रदान केलेली मानपत्रंही इथं आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं आपल्या या विद्वान विद्यार्थ्याच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या विद्वत्तेचा सार्थ गौरव करणारं गौरवपत्र अर्पण केलं, ते गौरवपत्रही इथं पाहायला मिळतं.\nबाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व हे अतिशय उच्च अभिरुचीसंपन्न अशा प्रकारचं होतं. कला-संगीताची त्यांना उत्तम जाण होती. त्यांच्या आवडीच्या ग्रामोफोनच्या रेकॉर्ड्स त्याची साक्ष देतात. बर्मा, श्रीलंका आदी देशांतून उत्तमोत्तम पेंटिग्ज त्यांनी सोबत आणली. ती चित्रंही इथं आहेत.\nवयाच्या ६५व्या वर्षी त्यांना चित्रकलेविषयी इतकी आवड निर्माण झाली की ते त्या वयातही चित्रकला शिकले. तथागत भगवान बुद्धाचं बाबासाहेबांनी तयार केलेलं पेन्सिल स्केच त्याची साक्ष पटवतं. बाबासाहेबांचा हा बुद्ध जगातल्या इतर बुद्धमूर्ती अथवा चित्रांसारखा डोळे मिटलेला नाही; तर, या बुद्धाचे डोळे उघडे आहेत. अशा प्रकारचं हे जगातलं एकमेव चित्र असावं. बुद्धाइतक्या डोळसपणे जगाकडं अन्य कुणी पाहिलं नसावं. त्याला थेट परिमाण देण्याचं काम बुद्धाकडं डोळसपणे पाहणाऱ्या महामानवाच्याच हातून झालं, यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती\nबागकामाची बाबासाहेबांना आवड होती. त्यांनी ज्या कोयत्या-खुरप्याने बागकाम केलं, ते सुद्धा इथं आहेत.\nबाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड वाचन-लेखन केलं. त्यांच्या विविध प्रकारच्या लेखण्या, शाईचे दौत, टाक, स्टँप, कंपासबॉक्स, पेन्सील सेट, मॅग्नीफाईंग ग्लासेस, टेबलटॉप नेमप्लेट इथं पाहता येते.\nटापटीप आणि नीटनेटक्या पोषाखाच्या बाबतीतही बाबासाहेब अतिशय चोखंदळ असल्याचं त्यांच्या छायाचित्रांतून आपल्याला दिसतंच. बाबासाहेबांचा बॅरिस्टरीचा क���ट, त्यांचे ‘मेड इन लंडन’ शर्ट्स, कोट, ओव्हरकोट, टाय, पँट्स यांच्यासह झब्बे, विजारी, सॉक्स, कोटाची बटणे इथं आहेत. विविध प्रकारच्या टोप्याही बाबासाहेब आवडीनं वापरत असत. त्या सर्व टोप्याही इथं आहेत. प्रत्येक टोपी पाहिली की, त्या टोपीसह असलेलं त्यांचं छायाचित्र आपोआपच आपल्या नजरेसमोर तरळतं. बाबासाहेबांनी वापरलेली घड्याळं, त्यांचे वेगवेगळे चष्मे आणि त्यांच्या केसेस, ट्रीमिंग मशीन, अडकित्ता इतकंच नव्हे तर त्यांच्या इंजेक्शनच्या सिरिंज, शेव्हींग ब्रश आणि छत्री सुद्धा या संग्रहात आहे.\nबाबासाहेब वाचीत बसत ती खुर्ची आणि पाय ठेवत ते स्टूलही इथं आहे. या स्टुलाशेजारी दुसरा स्टूल टाकून वामनराव बाबासाहेबांच्या पायाशी बसत, तेही स्टूल आहे. बाबासाहेबांच्या घरातला वातीचा स्टोव्हही इथं ठेवण्यात आलाय. त्यांच्या अनेक दुर्मिळ छायाचित्रांसह विविधवृत्त, सिद्धार्थ, रविवासरीय वृत्तांत आदी वृत्तपत्रांतील त्यांच्यासंदर्भातील बातम्यांबरोबरच महापरिनिर्वाणानंतर मराठा वृत्तपत्रांत आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या मृत्युलेखांचे अंकही या संग्रहात पाहता येऊ शकतात.\nडॉ. आंबेडकरांचे वस्तू संग्रहालय हे शांतिवनाचे प्रमुख वैभव असले तरी केवळ तेवढेच वैशिष्ट्य नाही, हेही तितकेच खरे आहे. शांतिवनातील बुद्धविहार हा खरोखरीच मनाला शांती मिळवून देईल, असा आहे. प्रशांत, सस्मित बुद्धमूर्तीसमोर एखादा ध्यानाला बसला तर संपूर्ण जगाचं भान हरपून त्याला निश्चितपणे समाधान लाभेल. या विहाराची मोजमापं ही बुद्ध-आंबेडकरांच्या जीवनातील विविध सन आणि आकड्यांवर आधारित आहेत.\nवामनराव अखेरच्या क्षणापर्यंत याच परिसरात निवास करायचे. त्यांची ‘शांतिकुटी’ही इथं पाह्यला मिळते. शांतिवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी इथं विश्रामगृह आहे. त्याशिवाय, इथं मुद्रणालयाबरोबरच नियोजित धम्म प्रचारक प्रशिक्षण केंद्रासाठीही (बुद्धिस्ट रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) जागा राखून ठेवण्यात आली आहे.\nनावाप्रमाणंच शांतता हे शांतिवनाच्या संपूर्ण परिसराचंच वैशिष्ट्य आहे. गर्दी, कोलाहलाची सवय असलेल्या शहरातल्या विशेषतः मुंबईकरांसाठी तर ही शांतता अगदी अंगावर येण्याइतपत तीव्र भासू शकते. आपण शहरात राहून नेमकं काय गमावतो आहे, ते शांतिवनाला एकदा भेट दिल्याखेरीज नक्कीच समजणार नाही.\n���्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ४:१८ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nशनिवार, ८ डिसेंबर, २०१२\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली विशेषांक यंदा 'जागतिकीकरण आणि कुटुंबव्यवस्था' या विषयाला वाहिलेला आहे. या वार्षिकामध्ये माझा प्रकाशित झालेला लेख ब्लॉगवाचकांसाठी येथे पुनर्मुद्रित करीत आहे.\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्याचा भारतीय कुटुंबव्यवस्थेवर परिणाम हा म्हटला तर दोन स्वतंत्र लेखांचा विषय किंवा एकाच विषयाची दोन अविभाज्य अंगे. जागतिकीकरणाच्या अनुषंगाने जेव्हा आपण खुल्या अर्थव्यवस्थेचा, आर्थिक धोरणाचा स्वीकार केला, तेव्हापासूनच खरं तर देशातल्या जवळपास प्रत्येक घटकाला त्यानं आपल्या कवेत घेतलं किंबहुना, जागतिकीकरणाशी फटकून राहणं, ही केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळं, जागतिकीकरणाच्या नावानं बोटं मोडण्यापेक्षा एकदा त्याचा स्वीकार केल्यानंतर तदअनुषंगानं होणाऱ्या परिणामांना सामोरं जात असताना त्यांवर तोडगा काढण्यातच खरा शहाणपणा आहे, ही गोष्ट सुरवातीलाच मला या ठिकाणी स्पष्ट करावीशी वाटते.\nजागतिकीकरणाचा खूप मोठा बाऊ त्याचा स्वीकार केल्यापासूनच केला जातो आहे; पण खरं तर आपण आपल्या गरजा भागविण्यासाठी, अधिक चांगल्या, दर्जेदार वस्तू व सेवा मिळविण्यासाठी जेव्हापासून वस्तूविनिमयाच्या पद्धतीचा स्वीकार केला, तीच या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेची सुरवात होती, असं म्हणता येईल. हीच प्रक्रिया जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये प्रस्थापित होणं, हे जागतिकीकरण, असं थोडक्यात म्हणता येईल. गॅट (जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड ॲन्ड टेरिफ) करारानं किंवा डब्ल्यूटीओ (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) च्या स्थापनेनं या प्रक्रियेमधील अडथळे दूर होऊन तिला गती प्राप्त झाली, इतकंच. जागतिकीकरणाच्या स्वीकारामुळं देशांतर्गत समाजजीवन प्रभावित होणं स्वाभाविक होतं, आणि तसं ते झालंही. मात्र, खुल्या अर्थव्यवस्थेच्या स्वीकारानंतर गेल्या २०-२२ वर्षांत सांस्कृतिक साम्राज्यवाद आणि अतिरेकी भांडवलशाही वर्चस्ववाद प्रस्थापित करण्याच्या दिशेनं झालेली वाटचाल ही ��क्कीच चिंताजनक बाब आहे.\nलोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाणारे प्रसारमाध्यमांचे क्षेत्रही जागतिकीकरणाच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवू शकले नाहीत. प्रसारमाध्यमे असा उल्लेख ज्यावेळी आपण करतो, त्यावेळी त्यात चित्रपट, इलेक्ट्रॉनिक, मुद्रित (print) या माध्यमांबरोबरच पारंपरिक (Traditional) माध्यमांबरोबरच इंटरनेटसारख्या नूतन आणि प्रभावी बनत चाललेल्या माध्यमाचाही समावेश गृहित धरला पाहिजे. तरच त्यासंदर्भातली चर्चा सर्वसमावेशक ठरेल. जागतिकीकरणानं या साऱ्या माध्यमांना एकमेकांची दखल घेणं भाग पाडलं. एक आंतरक्रियात्मक स्वरुप या माध्यमांना प्राप्त झालं. पण त्याचवेळी पारंपरिक जनमाध्यमांवर मात्र त्याचा विपरित परिणाम होऊन त्यांच्या आस्तित्वाचा प्रश्न एकीकडं उभा राहिला असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मात्र त्यांचं सादरीकरण वेगळ्या स्वरुपात सुरू झालं. ही बाब चांगली की वाईट हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा असला, तरी तसं झालंय, एवढं खरं.\nपारंपरिक माध्यमांची अशी व्यथा असतानाच मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मात्र एकमेकांवर अधिक प्रभाव पडताना दिसू लागला. विशेषतः मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता अधिक वृद्धिंगत झाली. दूरचित्रवाणी वाहिनीवर एखादी बातमी पाहिल्यानंतर तिच्यासंदर्भातील अधिक तपशीलासाठी किंवा शहानिशा करण्यासाठी वृत्तपत्र पाहिली जाऊ लागली. त्याचप्रमाणे एखाद्या वृत्तपत्राच्या विशेष वृत्ताची दखल इलेक्ट्रॉनिक माध्यमांतूनही घेतली जाऊ लागली. प्रसारमाध्यमांमधील हे साहचर्य जसं निर्माण होण्यास सुरवातीच्या काळात मदत झाली, तिलाच आता वाहिन्यांच्या प्रचंड वाढलेल्या संख्येमुळं गळेकापू स्पर्धेचं आणि नितिमूल्यविरहित माहिती प्रसाराचं स्वरुप आलं. माहितीचा प्रस्फोट असं जरी या गोष्टीला संबोधलं गेले असलं तरी माहिती कमी आणि आवाज मोठा असंच तिचं स्वरुप आहे.\nजागतिकीकरणाच्या माध्यमांवरील प्रभावाची सुरवातच मुळी दूरदर्शन आणि आकाशवाणी या सरकारी मालकीच्या माध्यमांपासून झाली. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या या यंत्रणांना स्वायत्तता प्रदान करण्याच्या दृष्टीनं १९९० साली प्रसारभारती कायदा भारतीय संसदेत एकमतानं मंजूर करण्यात आला. स्वतंत्र ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करून ही ��ोन्ही माध्यमं त्या मंडळाकडं सोपवणं, असा हा कायदा होता. तथापि, प्रचंड गदारोळ आणि उलटसुलट चर्चेमुळं हा कायदा प्रत्यक्ष आस्तित्वात येण्यासाठी १९९७ साल उजाडावं लागलं. संपूर्णतया सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या या माध्यमांना थोडासा (खरोखरीच थोडासा) मोकळा श्वास त्यामुळं घेता येऊ शकला आणि त्यांच्या विविधांगी कार्यक्रम निर्मितीचा तसंच विस्ताराचाही मार्ग मोकळा झाला. त्यामुळंच आजही देशातल्या सर्वसामान्य नागरिकांची माध्यमं म्हणून त्यांची ओळख टिकून आहे. आकाशवाणीचा आवाज तर जवळ जवळ शंभर टक्के जनतेपर्यंत पोहोचतो आहे.\nसरकारी माध्यमांच्या संदर्भात हालचाली सुरू असतानाच विविध खाजगी केबल व उपग्रह वाहिन्या हळूहळू भारतात पाय पसरू लागल्या. त्यामुळं दूरचित्रवाणी या माध्यमामध्ये क्रांतीकारक स्वरुपाचे बदल होऊ लागले. आज अक्षरशः शेकडो वाहिन्यांचे जाळे भारतभरात पसरले आहे. सन २००३मध्ये भारतीय वृत्तपत्र क्षेत्रात २६ टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. त्याचवेळी वृत्तविरहित माध्यमांमध्ये शंभर टक्के, एफएम रेडिओ वाहिन्यांमध्ये २० टक्के, जाहिरात व टीव्ही सॉफ्टवेअर क्षेत्रात सशर्त शंभर टक्के, केबल टीव्हीमध्ये ४९ टक्के तर ‘डायरेक्ट टू होम’ सेवेमध्ये २० टक्के इतक्या परदेशी गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली. परिणामी, या सर्वच क्षेत्रांचा देशात मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. या नंतरच्या काळात देशात ३५० हून अधिक एफएम रेडिओ वाहिन्या सुरू झाल्या, एवढं एकच उदाहरण त्यासाठी पुरेसं ठरेल.\nया काळात जनमानसावर सर्वाधिक वर्चस्व जर कुठल्या माध्यमानं प्रस्थापित केलं असेल, तर ते दूरचित्रवाणीनं. किंबहुना, दूरचित्रवाणीच्या या तीव्र स्पर्धेमुळं चित्रपट क्षेत्राला आपलं आस्तित्व टिकविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव उपक्रमांचा स्वीकार व आविष्कार करून प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागले. पायरसीविरोधात आंदोलन उभं करावं लागलं. या नव्या प्रवाहाशी जुळवून न घेता आल्यामुळं कित्येक चित्रपटगृहांना टाळंही ठोकावं लागलं तर टुरिंग टॉकीजसारखं ग्रामीण भागातलं मनोरंजनाचं साधनही लोप पावलं.\nकेवळ दूरदर्शन पाहण्याच्या काळात जे काही कार्यक्रम, मालिका सादर केल्या जात होत्या, त्यांचं निर्मितीमूल्य कदाचित साधारण स्व��ुपाचं असेल, तथापि, त्यामागचे हेतू मात्र मूल्यवान होते. त्यांच्या निर्मितीमध्ये आत्मा होता, (त्यात निर्मितीमूल्यापेक्षा नीतिमूल्यांना अधिक स्थान होते.) म्हणूनच आजही केवळ त्या कार्यक्रमांची नावंच नव्हे, तर त्यांच्या कथावस्तू त्यांच्या पात्रांसह नजरेसमोर उभ्या राहतात. त्यांचं संग्राह्यमूल्य आजही अबाधित आहे. आज काळाच्या ओघात शेकडो वाहिन्या निर्माण झाल्या आहेत, त्यांवरुन हजारो कार्यक्रम सादर होतात, पण नेमका त्यातला आत्माच हरवल्यामुळं त्या अल्पायुषी ठरतात, स्मृतीशेष होतात.\nसादरीकरणाच्या बाबतीत पुढं बोलूच, पण माध्यमांवर जागतिकीकरणाचा एक सर्वात मोठा परिणाम जो झाला आहे, तो म्हणजे देशातल्या माध्यमांच्या मालकीतलं वैविध्य कमी होत चाललं आहे. हैदराबादच्या अडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया या संस्थेनं केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासाठी भारतीय प्रसारमाध्यमांवरील मालकीसंदर्भात सादर केलेल्या अहवालामध्ये उपरोक्त निरीक्षण नोंदवण्यात आलंय. राष्ट्रीय स्तरावरील हिंदी व इंग्रजी माध्यमांपेक्षा प्रादेशिक स्तरावरील माध्यमांच्या बाजारपेठेवर मोजक्याच मालकांचं वर्चस्व वेगानं वाढत चालल्याचं निरीक्षणही त्यात नोंद आहे. या मालकीचं स्वरुप एकमाध्यमी न राहाता बहुमाध्यमी होत चाललं असून अन्य उद्योगांमधील प्रस्थापित कंपन्याही या क्षेत्रामध्ये येण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. तस पाहायला गेलं, तर बहुमाध्यमी विस्तार ही प्रसारमाध्यमांच्या आस्तित्वासाठी आवश्यक असलेली आर्थिक गणितं जुळवण्यासाठीची ही एक अपरिहार्यता आहे. त्यातून प्रस्थापित माध्यमं अधिक प्रस्थापित होत जातात आणि इतरांचा या क्षेत्रातला प्रवेश अधिक अवघड होत जातो. किंवा प्रवेश झालाच तर टिकाव लागणं जिकीरीचं असतं. त्यामुळं आज देशात माध्यमांची संख्या प्रचंड दिसत असली तरी विस्तार, आर्थिक स्थैर्य आणि प्रभाव या निकषांवर विचार केला असता भारतीय माध्यम बाजारपेठेवर साधारण पस्तीस-चाळीस माध्यम समूहांचंच वर्चस्व असल्याचं दिसून येईल. स्टार, झी, टाइम्स, भास्कर, सन, इनाडू, इंडिया टुडे, लिव्हिंग मिडिया, टीव्ही-१८ नेटवर्क, आनंद बझार पत्रिका, सकाळ, मल्याळम मनोरमा अशी काही नावं वानगीदाखल देता येऊ शकतील.\nअन्य प्रस्थापित कंपन्याही आ���ा माध्यम क्षेत्रात गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात रस घेत आहेत. कारण सध्या मिडिया सेक्टर हे गुंतवणुकीसाठी अतिशय हॉट सेक्टर असल्याचं मानलं जाऊ लागलं आहे. प्राइसवॉटरहाऊस-कूपरच्या अहवालानुसार, गतवर्षी या क्षेत्राचा बीएसई निर्देशांक सुमारे ४४ टक्क्यांनी वधारला. वृत्तपत्रं आणि दूरचित्रवाहिन्यांतील जाहिरांतींमधून मिळणाऱ्या महसूलवृद्धीत २० टक्के तर रेडिओ आणि इंटरनेटमधून ५० टक्के इतकी प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय दूरचित्रवाणी वार्षिक २४ टक्के इतक्या विक्रमी दरानं वृद्धिंगत होण्याचे अंदाज असतानाच डीटीएच आणि आयपीटीव्ही सेवांमुळं त्या वृद्धीला हातभारच लागणार असल्याचं चित्र आहे. इंटरनेट जाहिरातीची आजची भारतीय बाजारपेठच १०० कोटींच्या घरात आहे. यावरुन हे क्षेत्रही किती वाढणार आहे, याचा अंदाज येऊ शकेल. या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजची नेटवर्क-१८ व ईनाडूमधील गुंतवणूक अथवा बिर्ला समूहाची लिव्हिंग मिडिया (आजतक, हेडलाइन्स टुडे)मधील गुंतवणूक लक्षात घेता यामागील आर्थिक गणिताचा अंदाज येऊ शकेल.\nअशा पद्धतीनं पूर्णतः कमर्शियलायझेशनच्या मार्गाने निघालेल्या दूरचित्रवाणी या माध्यमाच्या बदलत्या स्वरुपाचा परिणाम भारतीय समाजजीवनावर पर्यायानं इथल्या कुटुंबव्यवस्थेवर निश्चितपणे होतो आहे. माहिती देणं, मार्गदर्शन/ प्रबोधन करणं, मतप्रदर्शन करणं/ जनमत घडवणं आणि मनोरंजन करणं अशी प्रमुख चार कार्ये जनमाध्यमांची म्हणून सांगितली जातात. तथापि, यातलं केवळ शेवटचंच (म्हणजे मनोरंजन) जणू आपलं काम, कर्तव्य आणि जबाबदारी आहे, अशा थाटात सध्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्या वावरताना दिसत आहेत. निखळ करमणुकीच्या नावाखाली ज्या कार्यक्रमांचा रतीब इथं दररोज घातला जातोय, तो पाहिला की त्यांच्यापासून होणाऱ्या परिणामांची कल्पना केली तरी सुद्धा चिंताजनक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.\nआज दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांचे अनेक प्रकार विकसित झाले आहेत. 24x7 वृत्तवाहिन्या, केवळ मनोरंनाला वाहिलेल्या वाहिन्या (यातल्या कित्येक, नव्हे बहुतेक स्वतःला कौटुंबिक म्हणवतात), कार्टून, इन्फोटेनमेंट, संगीतविषयक व क्रीडाविषयक (तरुणवर्गात पॉप्युलर) असे काही ढोबळ मानानं सांगता येतील. यातल्या वृत्तवाहिन्या हा खरं तर सर्वाधिक जबाबदार घटक असायला हवा, किंबहुना तो आहेच. ��ण प्रत्यक्षात 24 तास बातम्यांचा रतीब घालून त्यांना आपली वाहिनी चालवायची असल्यानं आणि त्यातही जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यायचं असल्यानं मिळेल ती बातमी, असेल त्या स्वरुपात 'ब्रेकिंग न्यूज'च्या नावाखाली दर्शकांच्या तोंडावर फेकण्यासाठी त्यांच्यात अहमहमिका लागलेली असते. फार पूर्वी दूरदर्शनवर ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकली की तिचं गांभिर्य आणि महत्त्वही दर्शकांच्या लक्षात यायचं. अलीकडं टीव्ही स्क्रीनवर पळणाऱ्या दोन चार पट्ट्यांपैकी एक कायमस्वरुपी ब्रेकिंग न्यूजची असते. त्यामुळं त्याचं काय कपाळाचं गांभीर्य राहणार), कार्टून, इन्फोटेनमेंट, संगीतविषयक व क्रीडाविषयक (तरुणवर्गात पॉप्युलर) असे काही ढोबळ मानानं सांगता येतील. यातल्या वृत्तवाहिन्या हा खरं तर सर्वाधिक जबाबदार घटक असायला हवा, किंबहुना तो आहेच. पण प्रत्यक्षात 24 तास बातम्यांचा रतीब घालून त्यांना आपली वाहिनी चालवायची असल्यानं आणि त्यातही जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यायचं असल्यानं मिळेल ती बातमी, असेल त्या स्वरुपात 'ब्रेकिंग न्यूज'च्या नावाखाली दर्शकांच्या तोंडावर फेकण्यासाठी त्यांच्यात अहमहमिका लागलेली असते. फार पूर्वी दूरदर्शनवर ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकली की तिचं गांभिर्य आणि महत्त्वही दर्शकांच्या लक्षात यायचं. अलीकडं टीव्ही स्क्रीनवर पळणाऱ्या दोन चार पट्ट्यांपैकी एक कायमस्वरुपी ब्रेकिंग न्यूजची असते. त्यामुळं त्याचं काय कपाळाचं गांभीर्य राहणार आपल्या अतिउत्साही वृत्तवाहिन्यांना जबाबदारीची खरी जाणीव झाली ती 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस. (नव्हे हल्ल्याच्या थेट प्रक्षेपणाच्या दुष्परिणामानंतर आपल्या अतिउत्साही वृत्तवाहिन्यांना जबाबदारीची खरी जाणीव झाली ती 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस. (नव्हे हल्ल्याच्या थेट प्रक्षेपणाच्या दुष्परिणामानंतर) त्यांच्या राऊंड द क्लॉक, रिअल टाइम रिपोर्टिंग आणि कव्हरेजमुळं पाकिस्तानात बसलेल्या हल्ल्याच्या रिमोट कंट्रोलर्सना बाहेरची सगळी माहिती विनासायास मिळत होती आणि ते कसाब आदी दहशतवाद्यांना सॅटेलाइट फोनवरुन पुढच्या सूचना देत होते. ही गोष्ट नेत्यांच्या आणि मीडियाच्या लक्षात आली, त्यावेळी खूप वेळ निघून गेला होता. अन्यथा, परिस्थितीवर खूप आधीच नियंत्रण मिळवता आलं असतं. पण, यातून एक गोष्ट झाली ती म्हणजे भारतीय मीडियामध्ये ‘सेल्फ रेग्युलेशन’च्या प्रक्रियेला सुरवात झाली, पण अद्याप ती बाल्यावस्थेत आहे. भारतासारख्या सव्वाशे कोटींच्या देशात माध्यमांना खूप मोठी जबाबदारी पार पाडायची असल्यानं या संदर्भात त्यांना खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. पण त्यासाठी पुढाकार घेणार कोण) त्यांच्या राऊंड द क्लॉक, रिअल टाइम रिपोर्टिंग आणि कव्हरेजमुळं पाकिस्तानात बसलेल्या हल्ल्याच्या रिमोट कंट्रोलर्सना बाहेरची सगळी माहिती विनासायास मिळत होती आणि ते कसाब आदी दहशतवाद्यांना सॅटेलाइट फोनवरुन पुढच्या सूचना देत होते. ही गोष्ट नेत्यांच्या आणि मीडियाच्या लक्षात आली, त्यावेळी खूप वेळ निघून गेला होता. अन्यथा, परिस्थितीवर खूप आधीच नियंत्रण मिळवता आलं असतं. पण, यातून एक गोष्ट झाली ती म्हणजे भारतीय मीडियामध्ये ‘सेल्फ रेग्युलेशन’च्या प्रक्रियेला सुरवात झाली, पण अद्याप ती बाल्यावस्थेत आहे. भारतासारख्या सव्वाशे कोटींच्या देशात माध्यमांना खूप मोठी जबाबदारी पार पाडायची असल्यानं या संदर्भात त्यांना खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. पण त्यासाठी पुढाकार घेणार कोण हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे.\nवृत्तवाहिन्यांमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेली आणखी एक मोठी खोड किंवा जाणीवपूर्वक त्या करत असलेला प्रयत्न तो म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणल्याचा आभास निर्माण करत आपली मतं प्रेक्षकांवर लादण्याचा प्रेक्षक निर्बुद्ध नाहीत. ते सुजाण आहेत, याकडे वृत्तवाहिन्या सोयीस्कर दुर्लक्ष करतात आणि आपली मतं त्यांच्यावर लादून राज्यकर्त्यांवर दबावतंत्राचा अवलंब करून आपले अंतस्थ हेतू साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला दिसतो. हे लक्षात आल्यामुळंच की काय, या वृत्तवाहिन्यांची विश्वासार्हता धोक्यात येताना दिसत्येय. त्याचवेळी केवळ दूरदर्शनच्या सातच्या, साडेआठच्या किंवा साडेनऊच्या बातम्या पाहून आपली माहितीची गरज भागविणारा एक वर्गही पुन्हा नव्यानं तयार होताना दिसतो आहे. विशेषतः कुटुंबातल्या कर्त्या पुरूषवर्गाचा कल असा बदलताना दिसतो आहे.\nवृत्तवाहिन्यांमधून त्यांच्या दर्शकांचाच नव्हे, तर मालकांचाही रस कसा कमी होत चालला आहे, आणि मनोरंजन वाहिन्यांमध्ये असलेल्या अमाप पैशानं त्यांचं लक्ष वेधून घेतल्याचं अलिकडच्या काळातल��� अगदी महत्त्वाचं उदाहरण म्हणजे स्टार समूहानं आनंद बझार पत्रिकेतून काढून घेतलेली भागीदारी. यामुळं ‘स्टार’च्या वृत्तवाहिन्यांची नावं ‘एबीपी माझा’, ‘एबीपी न्यूज’ अशी झाली. यातून भविष्यातील आव्हानं आणि धोक्यांची जाणीव या क्षेत्रातील अन्य वाहिन्यांना झाली तरी पुष्कळ\nनोकरी, स्पर्धा आणि करिअर आदी गोष्टींच्या मागं लागण्याचे दिवस असल्यानं आपल्या एकत्र कुटुंबांचं रुपांतर कधीच विभक्त कुटुंबामध्ये झालेलं आहे. यामुळं घरातल्या कर्त्या किंवा ज्येष्ठ व्यक्तीच्या हातातला रिमोट कंट्रोल बहुतांशी घरातल्या स्त्रीकडं आलेला दिसतो आणि टीव्हीचा रिमोट कंट्रोल तर घरातल्या छोट्यांच्या हातात. खास महिला प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून ज्या मालिका (महिला निर्मात्यांकडूनच) तयार केल्या जाताहेत, त्या पाहता या भारतवर्षात प्रत्येक कुटुंबात केवळ एक महिला सहनशील आणि बाकीच्या सगळ्या पाताळयंत्री, धूर्त आणि कपटी असल्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आणि अशा मालिका दैनंदिन पाहणाऱ्या महिलावर्गाची संख्या प्रचंड आहे. संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ कुणाची बिशाद आहे का, त्या महिलांना टीव्हीपुढून उठ म्हणण्याची) तयार केल्या जाताहेत, त्या पाहता या भारतवर्षात प्रत्येक कुटुंबात केवळ एक महिला सहनशील आणि बाकीच्या सगळ्या पाताळयंत्री, धूर्त आणि कपटी असल्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आणि अशा मालिका दैनंदिन पाहणाऱ्या महिलावर्गाची संख्या प्रचंड आहे. संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ कुणाची बिशाद आहे का, त्या महिलांना टीव्हीपुढून उठ म्हणण्याची (मग या वेळेमध्ये घरातला कर्ता पुरूष कुठेतरी अन्यत्र जाऊन \"बसला\", तर त्याला ती गृहिणी कारणीभूत आहे, असं मी म्हटलं तर चुकीचं ठरेल काय (मग या वेळेमध्ये घरातला कर्ता पुरूष कुठेतरी अन्यत्र जाऊन \"बसला\", तर त्याला ती गृहिणी कारणीभूत आहे, असं मी म्हटलं तर चुकीचं ठरेल काय गंमतीचा भाग सोडा, पण असंही कुठे होत असेलच की गंमतीचा भाग सोडा, पण असंही कुठे होत असेलच की) या मालिकांमध्ये या महिलांची इतकी भावनिक गुंतवणूक होण्याचं कारण काय, असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा कौटुंबिक पातळीवर कदाचित तिच्या होणाऱ्या घुसमटीला वाचा फोडत असेल (सत्तरच्या दशकातल्या अँग्री यंग मॅनप्रमाणं) या मालिकांमध्ये या महिलांची इतकी भावनिक गुंतवणूक होण्या��ं कारण काय, असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा कौटुंबिक पातळीवर कदाचित तिच्या होणाऱ्या घुसमटीला वाचा फोडत असेल (सत्तरच्या दशकातल्या अँग्री यंग मॅनप्रमाणं). पण तिची अभिव्यक्तता इतकी विकृत आणि क्रूरपणाची असेल का). पण तिची अभिव्यक्तता इतकी विकृत आणि क्रूरपणाची असेल का, असाही दुसरा प्रश्न मनात उभा राहतो. स्वतःला ती कोणत्या व्यक्तिरेखेमध्ये पाहात असेल, दुष्ट की सुष्ट, असाही दुसरा प्रश्न मनात उभा राहतो. स्वतःला ती कोणत्या व्यक्तिरेखेमध्ये पाहात असेल, दुष्ट की सुष्ट सुष्ट बाजूने तिचा कल असेल तर ती व्यक्तिरेखा आता बदला कशा पद्धतीनं घेते, हे पाहण्यात तिला रस असेल की सहनशील राहून इतरांमध्ये ती चांगला बदल कसा घडवते, हे पाहण्यात सुष्ट बाजूने तिचा कल असेल तर ती व्यक्तिरेखा आता बदला कशा पद्धतीनं घेते, हे पाहण्यात तिला रस असेल की सहनशील राहून इतरांमध्ये ती चांगला बदल कसा घडवते, हे पाहण्यात मालिकेमधलं घर विस्कटतंय याची हळहळ तिच्या मनाला लागून राहते, पण आपल्या पायाखाली तेच जळतंय, याचं भानही सुटत चाललंय, याला काय म्हणावं\nतरुण वर्गासाठीच्या वाहिन्यांवरच्या रिॲलिटी शोजनी तर अगदी हद्द केलीय. प्रेम म्हणजे फिजिकल इंटिमसी आणि प्रेमभंग म्हणजे पार्टनरची बेवफाई, इतका सरधोपट शारीरवादी दृष्टीकोन रुजवण्याला खतपाणी घालण्याचं काम या मालिका करताहेत. मेट्रो सिटीतला तरुण कदाचित ते स्वीकारेलही, पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यालाही, हे म्हणजेच प्रेम, असं वाटू लागलं असेल, तर याला जबाबदार कोण\nघरातला टीनएजर हा सुद्धा या वृत्तवाहिन्यांचा आणखी एक टार्गेट ग्रुप याच्यासाठीचे रिॲलिटी शोज म्हणजे डान्स आणि गाणंच फक्त जणू याच्यासाठीचे रिॲलिटी शोज म्हणजे डान्स आणि गाणंच फक्त जणू जगात इतर 62 कला अद्याप आस्तित्वात आहेत याचं भानच हे कार्यक्रम त्या टीन्सना आणि त्यांच्या आईबापाला होऊ देत नाहीत. फक्त नाचगाणं या दोन गोष्टी येणं म्हणजे टॅलंट, असाही एक (गैर)समज जनमानसात रुजवण्यामध्ये या कार्यक्रमांचा मोठा हात आहे. त्यामुळं जे अशा कार्यक्रमांपर्यंत पोहोचतात, ते टॅलंटवाले ठरतात, जे पोहोचू शकत नाहीत, ते (त्यांच्या आईबापासह) मोठ्या न्यूनगंडानं पछाडले जातात आणि या मोहमयी वातावरणाच्या मागं पुनःपुन्हा धावत राहतात, निराश होतात. या गोष्टीतून मला जी भिती भेडसावते, ती म���हणजे या दोन्ही गोष्टींत कुठंही सहभागी होत नसणारे, पण टीव्हीसमोर बसून अगदी सहजगत्या त्यांच्या भावविश्वाचा भाग बनून जाणारे प्रेक्षक टीन्स जगात इतर 62 कला अद्याप आस्तित्वात आहेत याचं भानच हे कार्यक्रम त्या टीन्सना आणि त्यांच्या आईबापाला होऊ देत नाहीत. फक्त नाचगाणं या दोन गोष्टी येणं म्हणजे टॅलंट, असाही एक (गैर)समज जनमानसात रुजवण्यामध्ये या कार्यक्रमांचा मोठा हात आहे. त्यामुळं जे अशा कार्यक्रमांपर्यंत पोहोचतात, ते टॅलंटवाले ठरतात, जे पोहोचू शकत नाहीत, ते (त्यांच्या आईबापासह) मोठ्या न्यूनगंडानं पछाडले जातात आणि या मोहमयी वातावरणाच्या मागं पुनःपुन्हा धावत राहतात, निराश होतात. या गोष्टीतून मला जी भिती भेडसावते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टींत कुठंही सहभागी होत नसणारे, पण टीव्हीसमोर बसून अगदी सहजगत्या त्यांच्या भावविश्वाचा भाग बनून जाणारे प्रेक्षक टीन्स देशाची ही प्रचंड अशी पोटॅन्शियल असलेली भावी पिढी एका फार मोठ्या 'पॅसिव्ह मोड'मध्येच राहणार की काय देशाची ही प्रचंड अशी पोटॅन्शियल असलेली भावी पिढी एका फार मोठ्या 'पॅसिव्ह मोड'मध्येच राहणार की काय केवळ समोर जे चाललंय, ते पाहात राहणं आणि तेवढ्यापुरतं रिॲक्ट होणं, यातून भारताची भावी पिढी कितपत कृतीशील आणि निर्णयक्षम राहील, असाही एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो.\nघरातल्या स्त्रीखालोखाल (जेव्हा ती स्वयंपाकघरात असते तेव्हा) टीव्हीचा रिमोट जर कुणाच्या हातात असेल तर ती म्हणजे घरातली बच्चे-कंपनी पूर्वी कसं फक्त शनिवारी आणि रविवारी अर्धा, अर्धा तास मिकी-डोनाल्ड, स्पायडरमॅन नाही तर हि-मॅन असायचं पूर्वी कसं फक्त शनिवारी आणि रविवारी अर्धा, अर्धा तास मिकी-डोनाल्ड, स्पायडरमॅन नाही तर हि-मॅन असायचं तेवढं पाहिलं की आठवडाभर पुन्हा कार्टून नाही. आता 24x7 चालणारे कार्टून चॅनल्स आहेत. भरपूर क्रिएटीव्हही आहेत, पण त्यात निरागसता किती राहिली आहे, हा कळीचा मुद्दा आहे. ही कार्टून चॅनल्सच त्या बालकाचं बाल्य हिरावून घेऊन त्याला अकाली प्रौढ बनण्यास भाग पाडताहेत की काय, असा प्रश्न, त्यातले संवाद ऐकले की पडतो. या कार्टून्सच्या प्रभावातून वेळीच या पिढीला बाहेर पडता आलं नाही तर फार मोठ्या भावनिक घोटाळ्यात ती सापडण्याची शक्यता संभवते. सारं जग हे असंच प्रतिक्रियात्मक आहे, असा त्यांचा समज दृढ होऊन ही मुलं पुढं 'सॅडिझम'ची बळी ठरून सॅडिस्ट बनतील की काय, अशी साधार भितीही मला वाटते.\nमाध्यमांच्या जाहिरातदारांनी तर त्यांचे टार्गेट ग्रुप अत्यंत विचारपूर्वक फिक्स केले आहेत. युवक, महिला आणि लहान बालकं यांना डोळ्यासमोर ठेवून जाहिरातींची इतक्या पद्धतशीरपणे निर्मिती केली जाते की त्याला हा वर्ग बळी पडलाच पाहिजे. मला सांगा, मोठ्या मोटारीच्या किंवा बाइकच्या जाहिरातीत लहान मुलगा कशाला हवा पण तो असतो. आणि आपल्या बाबाला ती मोटार किंवा बाईक घेण्यास फशी पाडतो. याचा परिणाम आपल्या घरातल्या मुलावर होतो. हा प्रयोग तो आपल्या बाबावर करून बघायला पाहतो. बनियनच्या जाहिरातीत स्त्री मॉडेल कशाला हवी पण तो असतो. आणि आपल्या बाबाला ती मोटार किंवा बाईक घेण्यास फशी पाडतो. याचा परिणाम आपल्या घरातल्या मुलावर होतो. हा प्रयोग तो आपल्या बाबावर करून बघायला पाहतो. बनियनच्या जाहिरातीत स्त्री मॉडेल कशाला हवी पण तीही असते. जेव्हा आपला तरुण बनियन घ्यायला दुकानात जातो, तेव्हा पहिल्यांदा ‘तो’च ब्रँड विचारायला विसरणार नाही, याची दक्षता जाहिरातदारानं घेतलेली असते. आजच्या पगारदार वर्गाला भविष्याची तरतूद म्हणून पेन्शनीनंतरचे आयुष्य आरामात घालवण्यासाठी फलाणा योजनेत पैसा गुंतवण्याचा \"आपुलकीचा\" सल्ला द्यायलाही हा जाहिरातदार विसरत नाही.\nएकूणच काय, सनसनाटीपणा निर्माण करून, पाश्चात्यांचं अंधानुकरण करून आणि गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करायला भाग पाडून आपली प्रसारमाध्यमं आपल्याच नागरिकांना चंगळवादाच्या दिशेनं खेचून घेऊन चालली आहेत. हा दर्शक हा त्यांच्या दृष्टीनं दर्शक राहिलेलाच नाहीय मुळी, तो आहे फक्त एक ग्राहक. इथं आपली खरेदी करण्याची क्षमता नव्हे, तर खर्च करण्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करणारी आणि त्याला हातभार लावणारी एक मोठी यंत्रणा कार्यरत झालेली आहे. शंभर कोटी लोकसंख्येचा भारत हा नजीकच्या काळात दहा हजार कोटींची ग्राहकपेठ होण्याच्या मार्गावर आहे, तो याच यंत्रणेच्या बळावर. या ग्राहकाला अत्यंत गोडीगुलाबीनं, त्याच्याही नकळत लुटण्याचं काम कधीच सुरू झालंय. पाहा, एखाद्या मॉलमध्ये आपण गेलो की आपल्या गरजेच्या नसलेल्या किमान दुप्पट किंमतीच्या वस्तू घेऊन घरी आलेलो असतो, पुन्हा डिस्काऊंट मिळाला म्हणून वर आनंदातही भारतामध्ये या जागतिकीकरणाच्या प्र��्रियेमध्ये उच्च-मध्यमवर्ग अशा गोंडस नावाचा एक वर्ग निर्माण झाला आहे. तो स्वतःला मध्यमवर्गीय मानत नाही, तर उच्च वर्गीय त्याला आपल्यातला मानत नाहीत. पण त्याची धडपड ही उच्चवर्गात शिरण्याची आहे. या व्यवस्थेमध्ये मध्यमवर्गाची मोठी गोची होते आहे. त्यालाही वर सरकायचंय, पण फार मोठ्या वैचारिक आणि सांस्कृतिक कोलाहलामध्ये, गोंधळामध्ये त्याचा जीव गुदमरतोय. पण चंगळवादाला जोरदारपणे खतपाणी घालणाऱ्या भांडवलशाही व्यवस्थेचं पोषण अशाच प्रकारे आपल्या देशात होत राहिलं तर या देशात 'आहे रे' आणि 'नाही रे' असे दोनच वर्ग शिल्लक राहतील. मध्यमवर्गाचा नामोनिशाण राहणार नाही. याला केवळ माध्यमंच जबाबदार आहेत, असं अजिबात म्हणायचं नाही, पण त्याला त्यांचा हातभार आहेच, हे कसं नाकारता येईल\nइतकं सारं मी नकारात्मकच का लिहितोय, की मी जागतिकीकरणाचा, माध्यमांचा विरोधक आहे, असा प्रश्न वाचकांना पडण्याची शक्यता आहे. पण जागतिकीकरणाचा स्वीकार करून आपल्याला पुढं जायचंय, हे मी सुरवातीलाच स्पष्ट केलं आहे आणि माध्यमांच्या मी विरोधात नाही, कारण मी माध्यमांशी संबंधित एक जबाबदार घटक आहे. पण, त्यातल्या त्रुटी जाणवून देऊन आपली व्यवस्था अधिक सक्षम राहण्यासाठी प्रयत्न करणं, हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे. तेच बजावण्याचा मी प्रयत्न करतो आहे, इतकंच\nआपली कुटुंबव्यवस्था ही एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्ततेकडं आणि तिथूनही पुढं एका आत्मप्रेमी, आत्मकेंद्रित टप्प्यावर येऊन उभी राहिली आहे. (त्यांचं आत्मभान मात्र हरपत चाललंय) या जास्तीत जास्त चौघांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला स्वतःची 'स्पेस' हवी आहे. या भावनेचा आदर राखूनही ही कुटुंबव्यवस्था जपता येऊ शकते. पण प्रसारमाध्यमं त्या स्पेसवर अतिक्रमण करत आहेत. कुटुंबांतर्गत सुसंवादाचा अभाव हा एका नव्या विसंवादाला जन्म देतो आहे. त्यातून या कुटुंबव्यवस्थेचे धागे आणखीच विसविशित होण्याचा धोका संभवतो आहे. पण तसं होऊ न देणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे कारण रिमोट कंट्रोल तर आपल्याच हातात आहे. जीवनाच्या कुठल्या चॅनलचा आनंद लुटायचा, समाधानाचा ब्राइटनेस किती वाढवायचा, खर्चाचा कॉन्ट्रास्ट किती कमी करायचा, सुसंवादाचा व्हॉल्युम किती वाढवायचा, विसंवादाचा व्हॉल्युम किती कमी करायचा आणि टीव्ही कधी स्वीच ऑफ करायचा. सगळंच तर ���पल्या हातात आहे. ‘प्रसारमाध्यमं आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही’, एवढी मूलभूत जाणीव कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात आपण निर्माण करू शकलो, तरी खूप काही साध्य केल्यासारखं आहे. करा तर मग लाइफचा स्वीच ऑन आणि करा घरातल्या प्रत्येकाला रिचार्ज) या जास्तीत जास्त चौघांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला स्वतःची 'स्पेस' हवी आहे. या भावनेचा आदर राखूनही ही कुटुंबव्यवस्था जपता येऊ शकते. पण प्रसारमाध्यमं त्या स्पेसवर अतिक्रमण करत आहेत. कुटुंबांतर्गत सुसंवादाचा अभाव हा एका नव्या विसंवादाला जन्म देतो आहे. त्यातून या कुटुंबव्यवस्थेचे धागे आणखीच विसविशित होण्याचा धोका संभवतो आहे. पण तसं होऊ न देणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे कारण रिमोट कंट्रोल तर आपल्याच हातात आहे. जीवनाच्या कुठल्या चॅनलचा आनंद लुटायचा, समाधानाचा ब्राइटनेस किती वाढवायचा, खर्चाचा कॉन्ट्रास्ट किती कमी करायचा, सुसंवादाचा व्हॉल्युम किती वाढवायचा, विसंवादाचा व्हॉल्युम किती कमी करायचा आणि टीव्ही कधी स्वीच ऑफ करायचा. सगळंच तर आपल्या हातात आहे. ‘प्रसारमाध्यमं आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही’, एवढी मूलभूत जाणीव कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात आपण निर्माण करू शकलो, तरी खूप काही साध्य केल्यासारखं आहे. करा तर मग लाइफचा स्वीच ऑन आणि करा घरातल्या प्रत्येकाला रिचार्ज आणि पाहा, जगातल्या कुठल्याही यंत्रणेत आपलं भारतीय कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य अजिबात असणार नाहीय.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १०:५७ म.पू. 1 टिप्पणी:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या ���ाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा ...\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090207/lv16.htm", "date_download": "2019-10-23T13:56:58Z", "digest": "sha1:P7SSV35CQYM5EAGQALYNBKOQ6EFZM2OY", "length": 5190, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमारवाडी युवा मंचच्या प्रदेशाध्यक्षपदी ललित गांधी\nकोल्हापूर, ६ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी\nअखिल भारतीय मारवाडी युवा मंचच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी ललित गांधी (कोल्हापूर) यांची निवड झाल्याची घोषणा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र गुप्ता यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय मुख्यालयात केली.\nरौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केलेली अखिल भारतीय मारवाडी युवा मंच ही समस्त मारवाडी समाजाची राष्ट्रीय स्तरावरील शिखर सामाजिक संस्था असून यामध्ये जैन, माहेश्वरी, अगरवाल, चौधरी, पुरोहित आदी सर्व घटक समाजांचा समावेश असून राष्ट्रीय एकात्मता जोपासणे, शैक्षणिक विकास करणे, व्यापार उद्योग वृध्दीसाठी प्रयत्न करणे हे युवा मंचचे प्रमुख उद्देश आहेत.\nमारवाडी युवा मंचच्या माध्यमातून देशभरात २१० रूग्णवाहिका, ३५० शीतल जलपान केंद्र यासह दोन कृत्रिम अवयव निर्माण केंद्रे, ऑक्सिजन पार्क यासारखे स्थायी प्रकल्प चालविण्यात येत असून गेल्या २४ वर्षांत ६५००० अपंगांना मोफत कृत्रिम अवयव प्रदान करण्यात आले असून विकलांग मुक्त भारत हा रौप्यमहोत्सवी वर्षांतील राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला असून कन्या भ्रृण संरक्षण या राष्ट्रीय योजनेच्या माध्यमातून देशभरात जनजागरण अभियान राबवून मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.युवा मंचच्या महाराष्ट्रात ५४ शाखा असून २००९ ते २०११ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. माजी प्रदेशाध्यक्ष सुदेश अट्टल (कल्याण) यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर राजेश सोनी व विष्णू चेचाणी (जालना) यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.\nयुवा मंचचे गेल्या १४ वर्षांपासून सदस्य असलेले ललित गांधी हे विविध सहकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी संबंधित असून भारत सरकारच्या प्राणी कल्याण समितीचे सदस्य म्हणून विविध शैक्षणिक संस्थांवर शासकीय प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/dutee-chand-ambition-to-play-and-then-be-a-coach-1748748/", "date_download": "2019-10-23T13:25:32Z", "digest": "sha1:CB472TFM3IBDJWKNWHVHDEPDDMCAPLBP", "length": 12594, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dutee Chand Ambition to play and then be a coach | न्यायालयात लढण्यापेक्षा खेळायचंय आणि नंतर प्रशिक्षक व्हायचंय! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nन्यायालयात लढण्यापेक्षा खेळायचंय आणि नंतर प्रशिक्षक व्हायचंय\nन्यायालयात लढण्यापेक्षा खेळायचंय आणि नंतर प्रशिक्षक व्हायचंय\nआंतरराष्ट्रीय पदके मिळवणाऱ्या भारताच्या बहुतांशी अव्वल धावपटूंनी परदेशात प्रशिक्षण घेतले आहे.’’\nएलबीबीच्या अखेरच्या वर्षांचे शिक्षण घेणाऱ्या द्युती चंदचे उद्दिष्ट\nबेंगळूरु : जकार्ता आशियाई क्रीडा स्पध्रेत दुहेरी रौप्यपदकाचे यश मिळवणारी द्युती चंद सध्या कलिंगा महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे; परंतु एलएलबी करून न्यायालयात लढायचे नाही, मला खेळायचे आहे आणि मग प्रशिक्षक होऊन खेळाडू घडवायचे आहेत, असे तिने आत्मविश्वासाने सांगितले.\nशरीरात पुरुष संप्रेरके असल्याचे कारण देत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने धावपटू द्युतीवर काही वर्षांपूर्वी बंदी घातली होती. मात्र ल्युसान येथील क्रीडा लवाद न्यायालयापुढे तिने बंदीविरोधात दाद मागितली. संघर्षमय लढय़ानंतर तिला निर्दोष ठरवण्यात आले. द्युती भुवनेश्वर येथील कलिंगा महाविद्यालयात एलएलबीच्या अखेरच्या वर्षांला आहे; परंतु अभ्यास आणि खेळ यांचे व्यवस्थापन करून हे शिक्षण घेत आहे. स्पर्धा आणि सराव यामुळे अभ्यासाला वेळ कमी पडतो, असे द्युतीने प्रामाणिकपणे सांगितले. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पध्रेत द्युतीने १०० मीटर आणि २०० मीटर अशा दोन्ही स्पर्धामध्ये रौप्यपदकाची कमाई केली.\nआंतराष्ट्रीय स्तरावरील आगामी आव्हानांविषयी द्युती म्हणाली, ‘‘सध्या आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेसाठी मी तयारी करीत आहे. ओरिसामधील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आशियाई पदकांनंतर पुढील मोहिमांसाठी सर्वतोपरी आर्थिक साहाय्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत मी कधीही परदेशात प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र ऑलिम्पिकसाठी परदेशातील प्रशिक्षणाच�� आवश्यकता असते. आंतरराष्ट्रीय पदके मिळवणाऱ्या भारताच्या बहुतांशी अव्वल धावपटूंनी परदेशात प्रशिक्षण घेतले आहे.’’\nआंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आफ्रिकेच्या धावपटूंचे कितपत आव्हान वाटते, या प्रश्नाला उत्तर देताना द्युती म्हणाली, ‘‘ऑलिम्पिकमध्ये आफ्रिकेतील धावपटूंशी स्पर्धा असली, तरी त्याचा मला काहीच फरक पडत नाही. विविध देशांनुसार शारीरिक क्षमता व्यक्तीमध्ये असतात. माझ्यातील सर्वोत्तम क्षमतेचा वापर करून पदकाच्या ईष्र्येने धावणे, हीच माझी जबाबदारी असेल.’’ ती पुढे म्हणाली, ‘‘आशियाई क्रीडा स्पध्रेत १०० मीटर शर्यतीत मला ११.३२ सेकंद ही वेळ नोंदवता आली. ऑलिम्पिकच्या दृष्टिकोनातून ११.१० सेकंद ही वेळ गाठण्याची आवश्यकता आहे.’’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/this-15-year-old-turtle-who-lost-both-his-legs-receives-a-special-wheelchair-netizens-find-it-adorable-nck-90-1918792/", "date_download": "2019-10-23T13:52:52Z", "digest": "sha1:5W7EFAEYYLJTOUUUUJZ6XV4AUGYS5CJQ", "length": 10937, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "This 15-year-old turtle, who lost both his legs, receives a special wheelchair; Netizens find it adorable | माणूसकी! पाय गमावलेल्या कासवासाठी बनवली व्हीलचेअर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\n पाय गमावलेल्या कासवासाठी बनवली व्हीलचेअर\n पाय गमावलेल्या कासवासाठी बनवली व्हीलचेअर\nया चाकांमुळे फक्त तो चालूच नाही तर धावू लागला.\nअमेरिकेमध्ये पाय गमावलेल्या एका कासवासाठी चक्क व्हीलचेअर बनवण्यात आली आहे. १५ वर्षीय या कासवाचे नाव पेड्रो असे आहे. काही कारणामुळे कासवाचे मागील दोन्ही पाय गमावले होते. त्याला कोणतीही हलचाल करता येत नव्हती. कासवाच्या मालकाने त्याला एलएसयू स्कूल ऑप वेटरनिटी मेडिसीनच्या वेटरनिटी टिचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता दोन्ही पाय सोडता त्याच्यामध्ये काहीच दोष नसल्याचे समोर आले.\nयेथील डॉक्टर आणि विद्यार्थांनी पेड्रोसाठी स्पेशल व्हीलचेअर तयार केली. त्यानंतर तो चालूच नाही तर धावू लागला. सोशल मीडियवर पेड्रोचा व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरी डॉकर आणि मालकांवर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. केली रॉकवेल, डॉ. मार्क मिशेल, एलएसयू वेटरनिटीची विद्यार्थिनी एस. सी. मर्सर आणि इतर विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी कासवासाठी व्हीलचेअर तयार केली.\nपेड्रोला त्याचे मागचे दोन्ही पाय मिळाले. या चाकांमुळे फक्त तो चालूच नाही तर धावू लागला. इतर कासवांच्या तुलनेत त्याची चालण्याची गती वाढली आणि हे पाहून सर्वांनाच आनंद झाला.\n‘आम्ही एका सळईला दोन्ही बाजूंनी चाकं लावली. पेड्रोच्या शरीराला पुरेल आणि शरीरावर बसेल असा त्याचा आकार ठेवण्यात आला. याला पेड्रोच्या शरीरावर बसवण्यासाठी घोड्याची नाळ बसवण्यासाठी जे एपोक्सी लावलं जातं त्याचा वापर केला आणि इतर काही गोष्टीदेखील वापरल्या, असे केली रॉकवेल म्हणाल्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पाद���ारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/01/School-fire-audit-news.html", "date_download": "2019-10-23T13:44:56Z", "digest": "sha1:247KNS5XOVS5SOVXYTVDTIX65QIT64D5", "length": 6564, "nlines": 61, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पालिकेच्या शाळांची सुरक्षा वाऱ्यावर - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI पालिकेच्या शाळांची सुरक्षा वाऱ्यावर\nपालिकेच्या शाळांची सुरक्षा वाऱ्यावर\nमुंबई - शाळांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीने शाळा इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे आदेश प्रशासनाने धाब्यावर बसवली असून सुमारे ४४२ शाळा ऑडीटविना आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोप नगरसेवकांची प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत संताप व्यक्त केला. दरम्यान, लवकरच ऑडीट केले जाईल, असे सांगत प्रशासनाने वेळ मारुन नेली.\nराज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये फायर ऑडिट बंधनकारक करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी त्याचे प्रशिक्षणही शाळांना देण्यात आले होते. दरम्यान, शाळांनी काय कार्यवाही केली, हे तपासण्यासाठी शाळांनी इमारतीचे फायर ऑडिट करून घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांचे मॉक ड्रिलही करून त्याचे अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयांना सादर करावेत, असे आदेश देण्यात आले. मात्र, या आदेशाला प्रशासकीय अधिकाऱ्यांंनी केराची टोपली दाखवली आहे. मुंबई महापालिकेच्या अनुदानित व विनाअनुदानित अशा ११०३ शाळा आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ २८२ शाळांचे ऑडीट झाले. तर उर्वरित ३१२ शाळांचे ऑडीट अपूर्ण असून सुमारे ४४२ शाळांचे ऑडीट अद्याप झालेच नसल्याचा आरोप शिक्षण समितीत नगरसेवकांनी केला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी फायरऑडीटचा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाचे कान धरले. कमला मिलमधील हुक्कापार्लरला डिसेंबर २०१७ मध्ये आग लागली होती. आगीनंतर खान यांनी ठरावाची सूचना मांडून पालिका शाळांचे ऑडीट करण्याची मागणी केली. राज्य सरकारने ऑडीटचे आदेश दिले. परंतु, प्रशासकीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. हे प्रकरण गंभीर असल्याचे खान यांनी स्पष्ट केले. दरम्यान, समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला तातडीने फायरऑडीट क���ण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. प्रशासनानेही फायरऑडीट करण्यास समर्थन दर्शवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/newa-un-development-program-team-has-been-registered-in-the-district-for-flood-damage-monitoring/", "date_download": "2019-10-23T12:58:15Z", "digest": "sha1:RQNXAP3TPSE3VJAH4RXTUJBZT4JCQASQ", "length": 13098, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल | Dainik Prabhat", "raw_content": "\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nकोल्हापूर: जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक जिल्ह्यात आज दाखल झाले. पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्ण वत्स यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण तज्ज्ञ पी.के.दास, उप जीविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर आणि अविनाश कुमार यांचा या पथकात समावेश आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात या पथकासमवेत आज बैठक झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी यावेळी उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. 30 जुलै ते 10 ऑगस्ट या 10 दिवसाच्या कालावधीत सर्वाधिक पाऊस जिल्ह्यामध्ये झाला. मुक्त पाणलोट क्षेत्रामधूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होता. या 10 दिवसांमध्ये सरासरी 90.54 मि.मी. इतका पाऊस झाला. जिल्ह्यातील 345 गावे या महापुरात बाधित झाली. यामध्ये 9542 पूर्णत: घरांचे तर 31492, अंशत: घरांचे नुकसान झाले आहे. 4221 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पूरामुळे 78102 हेक्टर पिकांचे, तसेच 337 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 282 रस्त्यांचे नुकसान झाले आहे.\nकृष्णा, भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून पुराचे जादा वाहून जाणारे 115 टी.एम.सी. पाणी दुष्काळग्रस्त तालुक्यांना पोहचविण्याचे नियोजित आहे. भविष्यामध्ये असा महापूर आल्यास त्यासाठी उपाय योजना म्हणून रस्त्यांची उंची वाढविणे, आवश्यक त्याठिकाणी उड्डाण पूल बांधणे, आवश्यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती करणे, महावि��रणचे उप केंद्र उंच ठिकाणावर बसविणे, विजेच्या खांबांची उंची वाढविणे असे नियोजित आहे.\nया सादरीकरणानंतर समितीच्या सदस्यांनी उपाय योजनांबाबत चर्चा केली. या समितीने आज काही भागांतील नुकसानीची पाहणी केली असून, उद्या काही पुरग्रस्तभागांना भेट देणार आहे.\nकोल्हापूरात भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nमुसळधार पावसामुळे सोलापुरात पाझर तलाव फुटला\nराज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nविदर्भासह पुण्यात जोरदार सरींची शक्यता\nनिकाला अगोदरच ‘या’ तीन उमेदवारांनी काढल्या विजयी मिरवणूका\nआज बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप\nमतदान करणाऱ्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार – मुख्यमंत्री\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nरक्तदानासाठी लढविली अनोखी शक्‍कल\nसोमवारपर्यंत बंडोबा होतील थंडोबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/overview-of-nbfcs-interest-rate-methodology/", "date_download": "2019-10-23T12:51:03Z", "digest": "sha1:SPT6TVWT6YTPBBQVW24EADO5WRMXMAW2", "length": 11719, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एनबीएफसीच्या व्याजदर पद्धतीचा घेणार आढावा | Dainik Prabhat", "raw_content": "\nएनबीएफसीच्या व्याजदर पद्धतीचा घेणार आढावा\nपुणे – बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था म्हणजे एनबीएफसी आणि गृह वित्त कंपन्या म्हणजे एचएफसी व्याजदराची कशा पद्धतीने आकारणी करतात याचा आढावा रिझर्व बॅंकेकडून घेतला जात आहे.\nरिझर्व बॅंकेने इतर बॅंकांना कर्जावरील व्याजदर संलग्न करण्याच्या सूचना अगोदरच दिल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. आता रिझर्व बॅंक एनबीएफसी आणि एचएफसीच्या व्याजदराकडे लक्ष देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एनबीएफसी आणि एचएफसीच्या व्याजदर आकारण्यात पारदर्शकता यावी व सुव्यवस्था यावी यासाठी असे करण्यात येणार आहे. आतापर्यंत बॅंका ठेवीवरील व्याजदरांच्या आधारावर म्हणजे एमसीएलआर दरावर कर्जाचे वितरण करीत होत्या. मात्र, त्यामुळे कर्जाचे व्याजदर उशिरा कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रिझर्व बॅंकेने इतर बॅंकांना कर्जावरील व्याजदर रेपोशी सलग्न करण्यास सांगितले आहे. मात्र, एनबीएफसी आणि एचएफसी तर एमसीएलआर पद्धतीनेही व्याजदर आकारणी करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या व्याजदर पद्धतीत सुसूत्रता आणण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.\nआतापर्यंत व्याजदर कशा पद्धतीने ठरवावे त्यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने एनबीएफसी आणि एचएफसींना कसल्याही सूचना दिलेल्या नाहीत. आता रिझर्व बॅंकेला पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. बॅंकांना ठेवी आणि इतर स्रोतांच्या माध्यमातून भांडवल मिळते. त्याच माध्यमातून एनबीएफसी आणि एचएफसीना भांडवल मिळत नाही. याची जाणीव रिझर्व्ह बॅंकेला आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांच्यासाठी एखादी नवी पद्धत विकसित करण्याच्या शक्‍यतेवर विचार होणार असल्याचे वृत्त होते.\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\nडिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड\nदिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू\n#प्लॅस्टिक बंदी : अडीच हजार दुकानदार, नागरिकांवर कारवाई\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमॉब लींचिंगच्या वाढत्या घटनांना सरकार जबाबदार – शशी थरूर\nपुणे – महिलेची चूक 10 जणांना पडली महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090808/lsvrt06.htm", "date_download": "2019-10-23T13:47:02Z", "digest": "sha1:TPMS4CREE3SBXIRTF3NRESC7TBRVBTWZ", "length": 6190, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ८ ऑगस्ट २००९\nशिक्षण हक्क विधेयकातील जाचक तरतुदीविरोधात कृती समिती\nअत्यंत घाईगडबडीने मंजूर केले गेलेले शिक्षण हक्क विधेयक केवळ अपुरेच नाही तर जनताविरोधी आणि बालकविरोधी आहे. या विधेयकातील लोकविरोधी तरतुदी वगळण्यासाठी आणि आवश्यक असणाऱ्या तरतुदींचा समावेश करण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्र शिक्षण हक्क कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय येथे झालेल्या\nअठरा वयोगटाखाली असणाऱ्यांना बालक समजण्यात यावे व त्यांना दर्जेदार शिक्षण पुरविण्यात यावे, अशा आशयाचा एक ठराव १९७६ साली झालेल्या ब्राझील येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये संमत करण्यात आला असून, या ठरावावर भारताने पहिली स्वाक्षरी केलेली आहे. त्यामुळे १८ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना समान दर्जाचे शिक्षण पुरविणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. तरीही केंद्र शासनाने यासंदर्भातील एक विधेयक चर्चा न करता सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता मंजूर करण्यात आले आहे. मंजूर करण्याची ही पद्धत लोकशाही संकेताला पायदळी तुडविणारी आहे, असे मत या संदर्भात येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.\n११० कोटींच्या जनतेच्या हितसंबंधांवर दूरगामी परिणाम करणारे हे विधेयक मंजूर करण्यापूर्वी लोकांमध्ये सुनावणीसाठी ठेवणे आवश्यक होते. त्यावर व्यापक प्रमाणात चर्चा होणे गरजेचे होते. पण या विधेयकाला लोकांचा विरोध होईल, या भीतीपोटी आणि शिक्षणसम्राटांच्या हितसंबंधांना धोका निर्माण होईल म्हणून जनसुनावणी घेण्यात आली नाही. आता यासंदर्भात एक व्यापक जनचळवळ उभारण्याचा निर्णय शिक्षण हक्क कृती समितीने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र शिक्षण हक्क कृती समितीची स्थापना केली जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रश्न.एन.डी.पाटील यांनी या समितीचे नेतृत्व करण्याचे मान्य केले आहे, तसेच ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे, प्रश्नचार्य सुनीलकुमार लवटे, प्रश्नचार्य डॉ.पी.एस.पाटील यांनीही या समितीमध्ये काम करण्यास होकार दिला आहे.\nमहाराष्ट्र शिक्षण हक्क कृती समितीच्या वतीने अन्याय्य विधेयक मागे घेण्यासाठी आणि सुधारित विधेयक मांडण्यात यावे, या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनामध्ये सर्व सामाजिक संघटना, शिक्षक संघटना, पालक, विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या समितीचे प्रभाकर आरडे, डॉ.राजेंद्र कुमार, श्रीमती अनुराधा भोसले यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/karnataka-minister-dk-shivakumar-stopped-from-meeting-rebel-congress-mla-zws-70-1929329/", "date_download": "2019-10-23T13:31:24Z", "digest": "sha1:IYG5VRDEDQJOFVXMWDIPMNSBGINTGWEF", "length": 13833, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Karnataka Minister DK Shivakumar stopped from meeting rebel congress MLA zws 70 | संभ्रमाचे ‘तरंग’! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nपोलिसांच्या गराडय़ातील इसमा�� पाहताक्षणी लोकशाहीने त्याला ओळखले.\nसमोरच्या तलावातील तरंग न्याहाळत लोकशाही हॉटेलच्या लॉबीमध्ये एकटीच बसली होती. पाच-सहा दिवसांपूर्वी कधी तरी सुरक्षा व्यवस्थेला चकवा देऊन विधान सौंधातून चौदा जणांसोबत बाहेर पडून थेट हॉटेलमध्ये दाखल झाल्यापासून लोकशाहीची बेचैनी वाढलीच होती. लपूनछपून राहण्याची सवयही नसल्याने आलिशान हॉटेलमध्येही ती अस्वस्थ होती. उद्या काय होणार तेही तिला कळत नव्हते. त्या चौदा जणांची मात्र सरबराई सुरू होती, हे पाहताना लोकशाहीला आनंदही झाला; पण लगेचच आपल्या एकाकीपणाच्या जाणिवेने तिने लांबलचक सुस्कारा सोडला. तेवढय़ात सोसाटय़ाचा वारा आला. ढगांची दाटी झाली, जोराचा पाऊस सुरू झाला. समोर काहीच दिसेनासे झाले. लोकशाहीला काळजी वाटू लागली. तेवढय़ात पाऊस थांबला. ढग येतात आणि जातात, पाऊसही थांबतो, आणि पुन्हा सारे स्वच्छ होते, हा तिचा अनुभव नवा नव्हता. तिने पुन्हा बाहेर पाहिले, अचानक पोलिसांची मोठी फौज आसपास पाहून लोकशाही घाबरून गेली. ते आपल्या रक्षणासाठी आहेत की आपल्याला त्यांच्यापासूनच धोका आहे, हेही तिला कळत नव्हते. पोलिसांच्या गराडय़ातील इसमास पाहताक्षणी लोकशाहीने त्याला ओळखले. सौंधात असताना त्या माणसाच्या दालनात होणारी गर्दी, त्याचा दबदबा आणि त्याची प्रतिमा सारे काही लोकशाहीस लख्ख आठवले, आणि हा माणून आपली सुटका करण्यासाठीच आला असणार याचीही तिला खात्री झाली. बाहेर त्याची पोलिसांशी हुज्जत सुरू होती. सारे त्राण कंठात आणून तिने त्याला हाकही मारली. ती काहीतरी बोलण्याचाही प्रयत्न करू लागली.. ‘डीके, डीके, मी इथे आहे’.. पण मध्ये काचेची मोठी भिंत असल्याने लोकशाहीचा आवाज तिथवर पोहोचलाच नाही. पोलिसांच्या गराडय़ातील त्या इसमाकडे तिने हतबलपणे पाहिले. आपल्याला आत जाण्याचा हक्क आहे, असे काहीतरी तो इसम त्यांना बजावत असावा असेही तिला वाटले. मनात पुन्हा आशेचा अंकुर उमलला, आणि लोकशाहीची नजर हॉटेलमधील त्या चौदा जणांच्या खोल्यांकडे वळली. ते शांतपणे बाहेरचा नजारा न्याहाळत होते. काहीही झाले तरी हा इसम आत येऊ शकणार नाही, असा विश्वास त्यांच्या नजरेत दिसत होता. लोकशाहीला कळेना.. आपण सुरक्षित आहोत की संकटात आहोत, याचे तिला कोडे पडले. या जागेत आपल्या अस्तित्वाला अर्थ नाही, असेही तिला वाटून गेले. तोवर बाहेरचा खेळ संपला होता. त्या इसम��स गाडीत कोंबून पोलिसांची ती गाडी शानदार गिरकी मारून निघूनही गेली होती. त्या चौदा जणांनी एकमेकांकडे पाहिले आणि दोन बोटेही उंचावली. लोकशाहीला वाटले, आपला विजय झाला.. तोवर गर्दीचा आणखी एक घोळका बाहेर गोळा झाला होता. ‘लोकशाहीला वाचवा’ असे कुणी तरी ओरडते आहे, असा भासही तिला झाला. आपण संकटातच आहोत असे तिला वाटू लागले. पण काही वेळ घोषणा देऊन घोळका निघून गेला, आणि लोकशाही पुन्हा एकाकी झाली. बसल्या जागेवरून तिने पुन्हा बाहेर पाहिले. समोरच्या अथांग तलावाच्या पाण्यात तरंग उमटतच होते. मग लोकशाहीने सुस्कारा सोडला आणि समोरचे सुंदर दृश्य पाहून ती स्वतशीच म्हणाली, ‘या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे’.. पण मध्ये काचेची मोठी भिंत असल्याने लोकशाहीचा आवाज तिथवर पोहोचलाच नाही. पोलिसांच्या गराडय़ातील त्या इसमाकडे तिने हतबलपणे पाहिले. आपल्याला आत जाण्याचा हक्क आहे, असे काहीतरी तो इसम त्यांना बजावत असावा असेही तिला वाटले. मनात पुन्हा आशेचा अंकुर उमलला, आणि लोकशाहीची नजर हॉटेलमधील त्या चौदा जणांच्या खोल्यांकडे वळली. ते शांतपणे बाहेरचा नजारा न्याहाळत होते. काहीही झाले तरी हा इसम आत येऊ शकणार नाही, असा विश्वास त्यांच्या नजरेत दिसत होता. लोकशाहीला कळेना.. आपण सुरक्षित आहोत की संकटात आहोत, याचे तिला कोडे पडले. या जागेत आपल्या अस्तित्वाला अर्थ नाही, असेही तिला वाटून गेले. तोवर बाहेरचा खेळ संपला होता. त्या इसमास गाडीत कोंबून पोलिसांची ती गाडी शानदार गिरकी मारून निघूनही गेली होती. त्या चौदा जणांनी एकमेकांकडे पाहिले आणि दोन बोटेही उंचावली. लोकशाहीला वाटले, आपला विजय झाला.. तोवर गर्दीचा आणखी एक घोळका बाहेर गोळा झाला होता. ‘लोकशाहीला वाचवा’ असे कुणी तरी ओरडते आहे, असा भासही तिला झाला. आपण संकटातच आहोत असे तिला वाटू लागले. पण काही वेळ घोषणा देऊन घोळका निघून गेला, आणि लोकशाही पुन्हा एकाकी झाली. बसल्या जागेवरून तिने पुन्हा बाहेर पाहिले. समोरच्या अथांग तलावाच्या पाण्यात तरंग उमटतच होते. मग लोकशाहीने सुस्कारा सोडला आणि समोरचे सुंदर दृश्य पाहून ती स्वतशीच म्हणाली, ‘या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुप���े गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tripura-university-vc-vijaykumar-dharurkar-resigned-after-so-called-bribe-video-come-front/", "date_download": "2019-10-23T12:25:23Z", "digest": "sha1:Z2E6S3BBJNMQ7KPN2QN4WBSJVDFHHQNL", "length": 17779, "nlines": 193, "source_domain": "policenama.com", "title": "लाच प्रकरण भोवलं ! त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा\n त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांचा राजीनामा\nपोलीसनामा ऑनलाईन टीम – त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्‍तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांना लाच प्रकरण भोवले आहे. लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एका इंग्रजी वर्तमान पत्रामध्ये त्यांसंदर्भात बातमी आल्यानंतर सर्वच स्तरातून धारूरकर यांच्यावर टीका होत होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याने डॉ. धारूरकर यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला आहे.\nलाच प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर धारूरकर यांनी हे आपल्याला बदनाम करण्यासाठी केले जात असून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले होते. दरम्यान, बदनामीकारक वातावरण निर्माण केले जात असल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विद्यापीठात महाराष्ट्र विरोधी वातावरण आहे. वर्षभरात मी विद्यापीठाचा महसूल 4 कोटीवरून 12 कोटींवर नेला होता. काही जणांना विद्यापीठाची प्रगती सहन होत नव्हती. त्यांनी मला विनाकारण टार्गेट करण्यास सुरवात केली होती. आता मी माझ्या पदाचा राजीनमा दिला आहे असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, धारूरकरांचा लाच प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, त्रिपुरा विद्यापीठ हे धारूरकरांच्या पाठिशी उभे राहिले आहे.\nकाही समाजकंटकांनी विद्यापीठ आणि धारूरकरांच्या बदनामीसाठी हे कारस्थान केल्याचे विद्यापीठानं पत्रक काढून सांगितलं आहे. धारूरकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्‍तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. धारूरकरांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याची उलट-सुलट चर्चा सुरू झाी होती.\nजीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत\nलिंबूच्‍या रसामध्‍ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर\nअत्‍यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण\n‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात\nअनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय\nसर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार\nसकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’\nहा ‘डाएट प्‍लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी\nफ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्‍लो’\nहार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले\nअचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्‍परिणाम\nतुम्‍ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का सहज ओळखू शकता याचे १० संकेत\nधुळे : जावखेडात घराच्या छताचा स्लॅब पडल्याने ज्येष्ठाचा मृत्यू\nमहाबळेश्वरला 121 मिमी तर नवजा येथे 166 मिमी पाऊस कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका\n‘इथं’ एका कंटेनरमध्ये तब्बल 39 मृतदेह आढळल्यानं परिसरात प्रचंड…\nकमलेश तिवारी मर्डरकेस : चाकूनं 15 सपासप वार करून गोळी झाडली, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये…\nभा��पच्या ‘या’ उमेदवाराचे निकालापूर्वीच ‘पर्मनंट आमदार’ असे…\nपोलिस दंड करतील म्हणून ‘या’ व्यक्तीनं केलं असं काही की पोलिस झाले…\nकाश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, ‘त्राल’मध्ये मारला गेला…\nबनावट चकमक प्रकरण : गँगस्टर आणि राजकारणी बिंदर गुर्जरला मुंबई पोलिसांकडून अटक\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची…\n‘इथं’ एका कंटेनरमध्ये तब्बल 39 मृतदेह आढळल्यानं…\nकमलेश तिवारी मर्डरकेस : चाकूनं 15 सपासप वार करून गोळी झाडली,…\nभाजपच्या ‘या’ उमेदवाराचे निकालापूर्वीच…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nदेशातील ‘या’ 5 बँकांकडून FD वर मिळतोय जास्तीचा…\n13 वर्षात 9 हजारांपेक्षा अधिक ‘रन’, सुमारे 300…\nइंदापूर विधानसभा मतदार संघात सायं. 5 वाजेपर्यंत 69.43 % मतदान\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपीचंद मोहिते यांचे निधन\nभारतीय लष्कराकडून PoK मध्ये घुसून 18 दहशतवाद्यांसह 16 पाक सैन्यांचा ‘खात्मा’\nVideo : ‘सांकेतिक’ भाषेत ‘त्या’ कर्णबधीर पित्यानं साधला तान्ह्या मुलाशी ‘संवाद’,…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं ‘टेक्नॉलॉजी’ विकली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-10-23T12:50:47Z", "digest": "sha1:4T32AAYCOJBKYNZ3EBXO3HPTYB46FHD7", "length": 18756, "nlines": 160, "source_domain": "www.batmidar.in", "title": "एका जिद्दी तरूण शेतकर्‍याची 'सक्सेस स्टोरी' | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome बातमीदार विशेष एका जिद्दी तरूण शेतकर्‍याची ‘सक्सेस स्टोरी’\nएका जिद्दी तरूण शेतकर्‍याची ‘सक्सेस स्टोरी’\nएका जिद्दी तरूण शेतकर्‍याची ‘सक्सेस स्टोरी’\nशेती क्षेत्रातील समस्यांना अंत नाही..वीज आहे तर पाणी नाही,पाणी आहे तर विज कधी आणि किती दिवस बेपत्ता होईल याचा नेम नाही,निसर्गाचीही साथ नसल्याने कधी दुष्काळ तर कधी गारपीट किंवा अतिवृष्टीचा फटका बसत असतो.सरकारची धोरणंही शेतकरी पूरक नसल्यानं जेव्हा शेतकर्‍यांकडंं विक्रीसाठी माल असतो तेव्हा त्याचे भाव पडलेले असतात.सरकारला मध्येच झटका येतो आणि सरकार रास्त भावात शेतकर्‍यांचं धान्य खरेदी करते पण पैसे देण्याच्या नावानं बोंब..गेल्या वर्षी ज्या शेतकर्‍यांनं तुरी दिल्या त्याचे दाम आजही मिळालेल��� नाहीत.शेतीत काम करायला मजूर नाहीत,आधुनिक यंत्राच्या सहाय्यानं शेती करायची तर त्यासाठी भांडवल नाही,शेतकर्‍यांना लुटणार्‍या टोळ्यांची तर वाणवाच नाही..थोडक्यात अनेक ‘व्याधींनी’ घेरलेला हा शेती व्यवसाय आहे.वर्षभर कष्ट केल्यानंतरही शेतकरी कंगाल असतो..त्यामुळं बर्‍याचदा शेतकरयावर आत्महत्येची वेळ येते, आणि शेतकर्‍यांच्या मुलांची लग्न होणंही अवघड होते . हे सारं विदारक वास्तव असलं तरी शेतीच्या क्षेत्रात थोडया प्रमाणात का होईना सकारात्मक घटना घडू लागल्या असून तरूण शेतकरी शेतीत नवनवे प्रयोग करून शेतीबद्दलच्या परंपरागत कल्पनाना फाटा देवू लागले आहेत.आधुनिक तंत्राच्या सहाय्यनं, कमी पाणी लागेल अशी पिकं घेऊन,अनेक तरूण शेती करतानाचे आशादायक चित्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसायला लागलं आहे.बीडमध्येही असे कवडसे दिसू लागले आहेत त्याचं स्वागत करावंच लागेल.बीड हा कायम दुष्काळी जिल्हा.पाऊस जेम तेम 500 ते 600 मिली मिटर पडतो.तो देखील अनिश्‍चित.मात्र निसर्गाच्या या लहरीपणावर मात करून शेतीत नवे प्रयोग अगदी बीडमध्येही सुरू आहेत.गावागावांमधून शेततळी उभारली जात आहेत.पाणी अडवाचे प्रयोग सुरू आहेत.श्रमदानातून गावातील नद्याचं खोलीकरण सुरू आहे..हे सारे बदल नक्कीच उत्साह वाढविणारे आहेत..शेती पूरक व्यवसाय आणि फळबागांच्या माध्यमातून बीड जिल्हयात परिवर्तन घडताना दिसत आहे..चित्र बदलायला थोडा वेळ लागेल पण सर्वत्र प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहेत.\nमागील आठवडयात गेवराई येथील तरूण प्रगतीशील शेतकरी अश्‍विन मुळे याच्या शेतावर जाण्याचा योग आला.गेवराई शहराच्या जवळ आणि महामार्गाला लागूनच त्याची शेती आहे.अश्‍विन हा पदवीधर तरूण आहे.लष्करात जाऊन देशाची सेवा करण्याचं अश्‍विनचं स्वप्न होतं.त्यासाठी एनडीएत प्रवेश मिळविण्यासाठी त्यानं पुण्यात राहून प्रयत्नही केले.मात्र हे स्वप्न साध्य होत ऩाही असं दिसल्यावर अश्‍विननं नोकरीच्या मागं न लागता थेट गाव गाठलं आणि शेती करण्याचा निर्णय घेतला.वडिलोपार्जित शेती होती तरी शिकल्या -सवरलेल्या बामनाच्या पोरानं नोकरी करावी हे काय भिकार डोहाळे आठवायला लागलेत असं सूर व्यक्त होऊ लागले.अनेकजण शेती विकून शहराचा रस्ता धरताहेत, शेती करतोय म्हटल्यावर कोणी पोरगीही देणार नाहीची भितीही दाखवली गेली.मात्र अश्���विनचा निर्णय पक्का होता.निर्धारही होता..शेतीची सूत्रं हाती घेऊन परंपरागत शेतीला टप्याटप्यानं फाटा देत आणि आधुनिकतेची कास धरत त्यानं शेती करायला सुरूवात केली.खिसा तर रिकामाच होता.त्याही परिस्थितीत न डगमगता त्यानं थोडा थोडा बदल करीत आज एक यशस्वी आणि प्रगतीशील शेतकरी असा तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे.अश्‍विनकडं आज तीस-पस्तीस एकर जमिन आहे.या शेतीत फळबाग करून त्यानं मोठा लाभ मिळविला आहे.पेरू,सिताफळ,चिंच यासारखी तुलनेत कमी खर्चीक फळं घेऊन त्यानं तरूणांना नवा आदर्श घालून दिला आहे.अश्‍विन एवढयावरच थांबला नाही.आज त्यानं नर्सरी सुरू केली आहे.कोणताही पुर्वानुभव नसताना त्यानं हे शिवधनुष्य उचलंलं आणि ते यशस्वी करून दाखविलं आहे.गेवराई तालुक्यात आज अश्‍विनला नर्सरीच्या क्षेत्रात कोणी स्पर्धक नाही.नर्सरित जवळपास सर्वच फळांची रोपं त्यानं तयार केली आहेत.त्याला मागणीही मोठी आहे.नर्सरी वाढवून ती आधुनिक पध्दतीनं करण्याचं त्याचं स्वप्न आहे.शेतकर्‍यानं परंपरागत शेतीला फाटा देऊन फळ बागायतीकडं वळावं असं त्याचं सांगणं आहे.त्याच्या नर्सरीला आता शासकीय मान्यता मिळाल्यानं मागणी वाढली आहे.अगदी जेवायलाही आज त्याच्याकडं वेळ नाही.. अश्‍विनकडं काही म्हशी देखील आहेत.शेतीला त्याचा उपयोग होतो.शेती,नर्सरी आणि दुग्धव्यवसाय या माध्यमातून अश्‍विननं बारा-पंधरा जणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय.पाण्याची कमतरता आहेच पण पाण्याचा योग्य वापर करून त्यानं या टंचाईवर मात केलीय.पाण्याचा थेंब ही वाया जाणार नाही याची काळजी अश्‍विन घेतो.सौर उर्जेच्या माध्यमातून त्यानं विजेच्या लपंडावातून स्वतःची कायमस्वरूपी सुटका करून घेतली आहे.एकही बैलजोडी नसताना ट्रॅक्टरच्या सहाय्यानं अश्‍विन सारी शेती करतो.आज त्याची शेती पाहण्यासाठी दूरदुरून शेतकरी त्याच्याकडं येतात.\nथोडक्यात नोकरीच्या मागं न लागता गेवराईसारख्या दुष्काळी भागात राहून त्यानं शेती देखील उपजिविकेचच नव्हे तर समृध्दीचं साधन होऊ शकते हे स्वकतृत्वानं सिध्द करून दाखविलं आहे.आज वडिल अनिलराव मुळे आणि धाकटा भाऊ उमेश मुळे याचीही चांगली साथ अश्‍विनला मिळले.हे सारं कुटुंबंच आज शेतीत रमलंय..अन हो अश्‍विन शेती करतो म्हणून त्याचं लग्न थांबलं नाही..लग्न झालं आणि चांगली बायको देखील त्याला मिळाली. ��ोडक्यात जिद्द,चिकाटी,परिश्रम करण्याची तयारी,आधुनिकतेची कास धरत जर शेती केली तर शेती परवडत नाही हे रडगाणं थांबविणं फार अवघड नाही हे अश्‍विननं दाखवून दिल आहे.\nअश्‍विनचं अभिनंदन आणि शुभेच्छा.\nअश्‍विनचा मोबाईल नंबर 9423691232\nNext articleदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nब्रिटिश मीडियाकडून मोदीविरोधाचा सूर\nसंतप्त पत्रकारांची मानवी साखळी\nयोगी आदित्यनाथ यांच्यात भाजपनं काय पाहिलंं \nआपच्या कार्यकर्त्यांची पत्रकारास मारपीट\nपत्रकारितेच्या विद्यापीठात आता गोशाळा\nहवामानावर आधारित पीक विमा\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nन्याय हवाय…एका पत्रकाराला ..\nव्वा सीएनएन…एका पत्रकारासाठी थेट राष्ट्राध्यक्षांशी पंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/extended-admission-date-for-idol-till-20-september-39702", "date_download": "2019-10-23T14:35:18Z", "digest": "sha1:UMH2ABC3NC7B2D4LFK5SU3P6PDAXS47Z", "length": 8522, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा", "raw_content": "\nआयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा\nआयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा\nमुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, विद्यार्थी २० सप्टेंबपर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत. बी.कॉम, बी.एस्सी आयटी, एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमए आणि एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमसीए, पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. हे प्रवेश अर्ज http://idoloa.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.\nमुसळधार पावसामुळं देशभरातील विविध राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं दूरशिक्षण संस्थांची प्रवेश पक्रिया पूर्ण होण्यास अडथळे येत होते. दरम्यान, प्रवेशास मुदतवाढ न मिळाल्यास अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची भीती असून, त्यामुळं प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगानं दे��भरातील सर्व दूर व मुक्त अध्ययन संस्थांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सप्टेंबर अखेपर्यंत मुदत दिली आहे.\nआयडॉलमध्ये आतापर्यंत ६५ हजार प्रवेश निश्चित झाले आहेत. यामधील ६२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले आहेत. वाणिज्य शाखेत सर्वाधिक ६२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. कला शाखेतील बीए व एमए या अभ्यासक्रमासाठी १८ हजार २६३ विद्यार्थ्यांनी तसंच, विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेत १ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.\nलालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झालेल्या सोन्या, चांदीचा होणार लिलाव\nशर्मिला ठाकरेंनीही केला आरे कारशेडचा विरोध\nआयडॉलप्रवेश२० सप्टेंबरमुदतविद्यार्थीदूर व मुक्त अध्ययन संस्था\nदहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'ह्या' तारखांना होतील परीक्षा\nरोज १ तास फिटनेससाठी, विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही धावणार\nविधानसभा निवडणुकीमुळं दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी\nमुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरावस्था, विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय\nविधानसभा निवडणुकीमुळं पहिल्या सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम\nभारतात मुंबई आयआयटी अव्वल स्थानी\nवर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच\nदहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात\nमुंबई विद्यापीठामार्फत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान\nअकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी\nनामांकित कॉलेजांत अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश, राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना दिलासा\nदहावी फेरपरीक्षा निकाल जाहीर, २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण\nआयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.redicals.com/good-morning-whatsapp-messages.html", "date_download": "2019-10-23T13:34:43Z", "digest": "sha1:LQQIMUG4WUJA4BUDQGOHUZAQOC533Y7U", "length": 37622, "nlines": 665, "source_domain": "www.redicals.com", "title": "Good Morning Message For Whatsapp messages Wishes Quotes", "raw_content": "\nमुस्कुराहट से भी ज्यादा “स्पेशल” होता है,\n☺”स्माइल” तो सबके लिए होती है,,,\n गुस्सा” सिर्फ उसके लिए होता है,,,,\nजिसे हम कभी “खोना” नहीं चाहते.,,\n¶¶जरी दिसत नसली तरी ,,\nत्यात मायेची उब असावी¶¶,,\n¶¶शब्दांतही वर्णता नाही येणार ,,\nएवढी त्यात आपुलकी असावी„¶¶\n¶¶कितीही असले गैरसमज तरीही,\nआपल्या नात्यात असावी „¶¶\nतुमचा द��वस तुमच्या मनासारखा जावो\nवेळ ही एखाद्या वाहत्या\nएकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,\nतुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,\nकारण,नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,\nकधीही परत येत नाही,\nएकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,\n सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nसाथ देणारं एक सुंदर नातं असाव.\nचेहरा आणि पैसा पाहून आपल्याला\nमैत्री किंवा नात करायला आवडत नाही.\nआपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची\nआहेत.. ती पण तुमच्या सारखी..\nजो मतलब से याद करते है\nजो रिस्तो से प्यार करते है\nहम आपको याद आये या\nहम हर दिन आपको\nदिल से याद करते है\nजर विश्वास देवावर असेल तर\nविश्वास स्वतःचा स्वतःवर असेल\nतर देव सुध्दा तेच लिहिणार\nजे तुम्हाला हवं आहे..\nआयुष्याच्या ⛹खेळात तसा तर \nलोकांना विसरणं मला आज पण\nपहील्या मिनीटाला मी तुमची\n☺ शुभ सकाळ ☺\nकुछ रिश्तों का कोई\nलोग तो मिल जाते है\nआयुष्यात किती तरी लोकं येतात आणि जातात…. पण\n✍जे “आपले” असतात ते नेहमी आपल्या सोबतच राहतात\n” कोणती हि व्यक्ति तुमच्या जवळ तीन कारणांन मुळे येते .\nप्रेमामुळे , कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे …..\nप्रेमामुळे आली तर प्रेम दया ,\nकमतरतेमुळे आली तर मदत करा ,\nआणि जर तुमच्या प्रभावामुळे आली असेल तर स्वतःला भाग्यवान समजा आणि आनंदि रहा ….. \nकारण देवाने तुमच्या मध्ये एवढी क्षमता दिली आहे म्ह्णून ती व्यक्ति तुमच्या जवळ आली आहे.आपला दिवस आनंदात जावो \nफणसाची चव आणि रूप यातला फरक खाणार्‍याला कळतो.\nमाणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव.\nआयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते….\nतुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,\nकिंवा ठेचून बारीक बारीक करा\nतरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल….\nसुंदर दिवसाची सुंदर सुरवात \nना दूर राहील्यामुळे नाती तुटतात\nना जवळ राहील्याने जोडली जातात\nहे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत.\n सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nआपला दिवस आनंदात व उत्साहात जावो\nपूर्ण झाली नाही तर\nफुल बनुन हसत राहणे हेच जीवन\nहसता हसता दु:ख विसरून\nजाणे हेच जीवन आहे.\n*पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे…\nअलगद पुसता आलं पाहिजे.\n मोगरा कोठेही ठेवला तरि वास हा येणारच \nआपली माणसे कोठेही असली तरी आठवण ही येणारच\n प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.\nतसं प्रत्येक “���ात”ही मनात जपलं जात नाही.\nमोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.\nतशी मोजकीच माणसं असतात…,\nकसं छान पणे रंगवलय.\nआभारी आहे मी देवाचा\nरंग माझ्या आयुष्यात भरलाय”\nकुछ रिश्तों का कोई\nलोग तो मिल जाते है\nखुप कमी भाग्यशाली लोक असतात..की ज्यांच्या कडे अशी सुंदर माणसं असतात की त्यांच्या एका\nGood morning ने समोरच्याचा संपूर्ण\nमी पण स्वता: भाग्यशाली च आहे..कारण माझ्या कडे तुमच्या सारखी सुंदर माणसं आहेत.\nभरोसा जेवढा मोठा असतो\nधोका त्याच्याही पेक्षा मोठा असतो.\nफुल कितीही सुंदर असू द्या\nकौतुक त्याच्या सुगंधाचे होते.\nमाणूस कितीही मोठा झाला तरी\nकौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते.\nचांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात.\nखुप कमी भाग्यशाली लोक असतात..की ज्यांच्या कडे अशी सुंदर माणसं असतात की त्यांच्या एका\nGood morning ने समोरच्याचा संपूर्ण\nमी पण स्वता: भाग्यशाली च आहे..कारण माझ्या कडे तुमच्या सारखी सुंदर माणसं आहेत.\nफुलांचे गीत ऐकावेत असे\nचंद्र-सुर्याला साठवुन ठेवणारे असे\nमाणसांची आठवण ठेवतील असे\nमैत्रीवर एक छान वाक्य,\n“वय” आणि “जीवन” यांच्यात फक्त इतकाच फरक आहे…\nजे मित्रांविना सरते ते\nजे मित्रांबरोबर सरते ते “जीवन”\nअशीच साथ राहु दया\nप्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणं येतात.,\nप्रत्येक वळणावर अनोळखी नाती जुळतात .\nअनोळखी व्यक्ती आपल्या हक्काच्या होतात…..\nआयुष्यात येऊन आयुष्यच बनून जातात…..\nही नाती हसतात, खेळतात, भांडतात, रूसूनही बसतात…..\nपण तरीही एकत्र येतात जश्या संगमावर नदया मिळतात…..\nकितीही दूर असली तरी मनात आठवण बनून राहतात…..\n“मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते..,\nकारण न सांगता जुळणा-या नात्यांची परीभाषाच काही वेगळी असते..,\nवेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो..,\nपरंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात….\nदिवस सरतात तशा „„„„„\nखुप प्रेमळ माणसे „„„„„\nमनाने जिंकलेली आपली माणसे „„„„\nगुलाब उमलतो नाजुक काट्यावर…,\nगवत झुलते वा-याच्या झोतावर…,\nपक्षी उडतो पंखाच्या जोरावर…,\nमाणूस जगतो आशेच्या किरणावर\nनाते टिकते ते फक्त\nखुप कमी भाग्यशाली लोक असतात..की ज्यांच्या कडे अशी सुंदर माणसं असतात की त्यांच्या एका\nGood morning ने समोरच्याचा संपूर्ण\nमी पण स्वता: भाग्यशाली च आहे..कारण माझ्या कडे तुमच्या सारखी सुंदर माणसं आहेत.\nपण तुमच्यासारखी माणसं भेटायला\nहक्कातून शब्दात जी उमटते\nकृतीतून समाधानात जी दिसते\n” मनातून ओठावर आणि\nओठावरून पुन्हा मनात जाते\n“म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण \nसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nआयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे,\nकानां पेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा,\nनाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच,\nती खोलवर जखमा पण देतात…\nकाही नाती अशी असतात कि ती दोन जन्म ,\nसोबत राहून सुध्दा कुठेतरी अपूर्ण असतात ,\nआणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात…\nबरे झाले देवा,व्हाटस् आप आले.\nमुकी मनं हळू हळू, बोलकी झाली.\nसर्व मित्र आणि आप्तेष्ट असेच जवळ येऊ दे…\nआणि मित्रत्वाचे गोड नाते,\nसुंदर दिवसाची सुंदर सुरवात \nएक छोटस हसु असेल,\nसुंदर दिवसाची सुंदर सुरूवात\nतुमचा दिवस सुखाचा जावो\nलक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो,\nएखादा कस्तुरी मृग सापडतो,\nशेकड़ो माणसे आयुष्यात येतात\n*”उत्तर” म्हणजे काय ते, “प्रश्न पडल्या शिवाय” कळत नाही.ll\n“जबाबदारी” म्हणजे काय हे त्या, “सांभाळल्या शिवाय” कळत नाही.ll*\n“काळ” म्हणजे काय हे तो, “निसटून\nगेल्या शिवाय” कळत नाही.ll\n*जो फक्त एक वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो.ll\nजो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो.ll\nजो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो\nआणि जी माणसं, माणसं जोडतात,* तीच आयुष्यात\nआणि तुम्ही माझ्याबरोबर आहात हेच माझ्यासाठी अनमोल आहे.ll\n⭐ काळजी घ्या ⭐\n आयुष्य खूप सुंदर आहे \nखुप कमी भाग्यशाली लोक असतात..की ज्यांच्या कडे अशी सुंदर माणसं असतात की त्यांच्या एका\nGood morning ने समोरच्याचा संपूर्ण\nमी पण स्वता: भाग्यशाली च आहे..कारण माझ्या कडे तुमच्या सारखी सुंदर माणसं आहेत.\n☀ माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं\n☀ काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा\n☀ कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय\nदोष माञ जीभेला लागतो ॥\nवेदना माञ मनाला होतात॥\nहीच ती खरी नाती असतात :\nस्वच्छ मनाने आठवण काढत असतो॥\nआयुष्यात गैरसमज न होण्यासाठी\nगुणकारी औषध म्हणजे, कानांपेक्षा\nडोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा.\nजुळत���त ना तेवढीच ती\nखोलवर जखमा पण देतात..\nकाही नाती अशी असतात\nकि ती दोन जन्म सोबत राहून\nसुध्दा कुठेतरी अपूर्ण असतात,\nआणि काही नाती दोन\nक्षणाच्या भेटीत दोन जन्म\nपुरेल इतके प्रेम देऊन जातात..\n|| शुभ दिन ||\n आपला दिवस आनंदात जावो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://dhyasg.blogspot.com/p/blog-page_17.html", "date_download": "2019-10-23T14:06:02Z", "digest": "sha1:52AUEVD23RFX5JUWT4ZKRZQGIEOEKY3J", "length": 12000, "nlines": 148, "source_domain": "dhyasg.blogspot.com", "title": "Dhyas G .in: दहा गाभा घटक", "raw_content": "WEl COME TO DHYAS G.IN सदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.\nआपल्या सूचना व प्रतिक्रिया नोंदवा\nसंकेत स्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच या ठिकाणी आपल्यला उत्तम वेबसाईट पाहयला मिळेल\nआजचा वार व दिनांक\n'ध्यास गुणवत्तेचा आता आपल्या मोबाईलवर\nमी बनवलेला या वेबसाईट चा App आपण फ्री डाऊनलोड करून घेऊ शकता.\nवेबसाईट निर्माता:- संदिप बलभीम वाघमोरे\nइतरांनाही 'ध्यास गुणवत्तेचा या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.in\nतुमचे आजचे वय सॉफ्टवेअर\nशाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी प्रकिया\nमुख्याध्यापकांचा नांवे साध्या कागदावर अर्ज करावा. त्यावर ज्याचा दाखला हवा आहे. त्या विद्यार्थांचे नांव, इयत्ता, शाळा सोडल्यांचे वर्ष इत्यादी...\n२ ते ६० पर्यंतचे पाढे\n२ ते ६० पर्यंतचे पाढे\nशालेय परिपाठ १)राष्ट्रगीत २) प्रतिज्ञा ३)संविधान ४) स्तोत्र ५) प्रर्थना ६) श्लोक ७) भजन ८) दिनांक, व...\nप्रश्नपत्रिका निर्मिती शिक्षक मित्रांनो चांगले प्रश्ननिर्मिती हि एक कला आहे. प्रश्नपत्रिका निर्मिती करण्यासाठी आपल्या कडे विषय न...\nयही है परवरिश का सही तरीका बच्चों को लेकर माता-पिता का फिक्र करना स्वाभाविक है, पर इस बात को लेकर बहुत अधिक परेशान होना भी ठीक नहीं है\nअडगुलं मडगुलं सोन्याचं कड्गुल रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा टीट लावू :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) एवढा मोठ्ठा भोपळा आक...\nऑनलाईन टेस्ट १ ऑनलाईन टेस्ट २ ऑनलाईन टेस्ट ३ ऑनलाईन टेस्ट ४ इतरांनाही या वेब साइट विषयी सांगा www.dhyasg.blogspot.c...\nबोनाफाईड सर्टिफिकेट कसे मिळते\nसंबधीत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे साध्या कागदावर अर्ज करून सदरचे सर्टिफिकेट मिळविता येते.\nमित्रांनो , आपण विद्यार्थ्यांना निवडणुकी विषयी माहिती व्हावी म्हणून शाळेमध्ये शालेय मंत्री मंडळाची निवडणूक घेत असतो हे अधिक सोपे व...\nशालेय परिपाठ १) सफाई २)राष्ट्रग ीत ३) प्रतिज्ञा ४)संविधान ५) स्तोत्र ६) प्रर्थना ७) श्लोक ८) भजन ९) दिनांक, वार ,सुविचार इ...\nनमस्ते सर मी एक वेबसाईट डिझायनर आहे. आज मी तुमची वेबसाईट पाहिली पाहून आश्चर्यचकित झालो की कोणत्याही प्रकारची सॉफ्टवेअरची डीग्री/कोर्स नसतानाही इतके सुंदर html effect चा वापर एखाद्या वेबडीझायनरलाही थक्क करून सोडणारी आहे यातून तुमचे अथक परिश्रम दिसत आहेत.\n वेबसाइट बघून आवाक झालो......\nएक प्राथ. शिक्षक म्हणून तुमचे काम अतिशय प्रेरणादायी आहे सर. अशा तरुण शिक्षकाची सध्या शिक्षण विभागाला आवश्यकता आहे. आपले नवीन नवीन उपक्रम अतिशय सुंदर वाटले Online Test चा उपक्रम तर अतिशय सुंदर वाटला आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा आम्हालाही मार्गदर्शन करा\n-बालाजी जाधव शिक्षक म्हसवड ता. माण जि. सातारा\nविद्यार्थि , शिक्षक तसेच पालकांसाठी सुध्दा अतिशय मह्त्त्वाची माहिती उपलब्ध . एवढी सगळी माहिती पुरवल्या बद्द्ल आपले खुप खुप आभार सर\nपरिपत्रके व शासन निर्णय\nवेब साईट सुरू दिनांक\n1.शालेय परिपाठ असा असावा\n5. आपल्या शाळेचा U-DISE कोड\n6. इ.1 ली साठी नवीन प्रवेश घेण्याकरीता कागदपत्रे\n7. शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासाठी प्रकिया\n8. बोनाफाईड सर्टिफिकेट कसे मिळते\n9. शाळाबाह्य बालकांना प्रवेश\n11. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यां प्रोत्साहनपर योजना\n12.आर टी ई कायद्यातील शाळेतील सुविधा\n13.वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश\nӜ माझ्या प्रयत्नाला मान्यवरांची दाद ....Ӝ\nӜभारतातील सर्वात पहिली महिला Ӝ\nही वेबसाईट आपणास कशी वाटली \nधन्यवाद पुन्हा भेट देत रहा\nसदर वेबसाईट PHP, C++ Programming मध्ये तयार केलेली असल्याने chrome तसेच अन्य web browser व मोबाईल मध्येही चांगल्या प्रकारे चालेल.\nवेबसाईट डिझाईन श्री.संदिप बलभिम वाघमोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adevendra%2520fadnavis&f%5B1%5D=field_site_section_tags%3A33&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%2520%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&search_api_views_fulltext=devendra%20fadnavis", "date_download": "2019-10-23T13:41:29Z", "digest": "sha1:JPNX2RGIKSKFRJ3P6QK3YU2URMDETKHR", "length": 8893, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove आरोग्य प��्यटन filter आरोग्य पर्यटन\nअभयारण्य (1) Apply अभयारण्य filter\nआंबेगाव (1) Apply आंबेगाव filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nतळेगाव (1) Apply तळेगाव filter\nनिती आयोग (1) Apply निती आयोग filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nभीमाशंकर (1) Apply भीमाशंकर filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nशिवाजीराव आढळराव (1) Apply शिवाजीराव आढळराव filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nरसायनमुक्त भाजीपाला उत्पादन, निर्यात क्लस्टर उभारा - आढळराव पाटील\nपुणे - राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.highlight86.com/mr/eas-special-tag-10.html", "date_download": "2019-10-23T12:40:07Z", "digest": "sha1:4MFNDNDYX25B22IZGBNYZ2YZFIOZ3ZAD", "length": 5537, "nlines": 139, "source_domain": "www.highlight86.com", "title": "EAS विशेष टॅग - हायलाइट", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nघर » उपाय » EAS विशेष टॅग\nदूध कॅन सुरक्षा टॅग\nEAS गोल्फ क्लब टॅग\nदूध टॅग करू शकता\nA028S / H028S सुरक्षा टॉवेल टॅग\nAM गोल्फ क्लब टॅग\nAM दूध कॅन सुरक्षित\nआरएफ गोल्फ क्लब टॅग\nपॅकेज पकडीत घट्ट टॅग\nआरएफ संकुल पकडीत घट्ट टॅग\nMS005L दूध कॅन सुरक्षित\nDPH001 सुरक्षा प्रदर्शन हुक\nलहान दूध कॅन सुरक्षित\nEAS दूध कॅन सुरक्षित\nडिस्पोजेबल दूध टॅग करू शकता\nएक-वेळ दूध कॅन सुरक्षित\nदूध कॅन अलार्म टॅग\nदूध कॅन कोळी ओघ\nदूध शकता कोळी ओघ\nEAS दूध टॅग करू शकता\nपिन / लॉक / गुंडाळी / Ferrite\nपत्ता: कक्ष 803, इमारत 1, Prona व्यवसाय प्लाझा, नाही. 2145 Jinshajiang रोड, Putuo जिल्हा, शांघाय\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nSitemap|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे|खाजगी धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090516/anv07.htm", "date_download": "2019-10-23T13:58:48Z", "digest": "sha1:DQBT55BYXE4JINTFOBNNDNUO7LUSDKR7", "length": 4855, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\nव्यापाऱ्याची चारलाख ठेवलेली बॅग लांबविली\nअहमदाबाद येथील व्यापाऱ्याची शिर्डी ते मनमाड प्रवासादरम्यान ३ लाख ९५ हजार\nरुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरीस गेली. मनमाड पोलिसांनी फिर्याद घेण्यास नकार दिल्याने या व्यापाऱ्याने अखेर येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिर्डी पोलिसांनी दोन जीपचालकांविरुद्ध आज चोरीचा गुन्हा दाखल केला.\nपोपटलाल साखरचंद पटेल (वय ४५) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा अहमदाबाद येथे इलेक्ट्रीक वस्तूंचा व्यवसाय असून, ते नगर जिल्ह्य़ातील व्यावसायिकांना साहित्य पुरवितात. या साहित्याची असलेली उधारीची रक्कम ३ लाख ९५ हजार रुपये त्यांनी वसूल क रून बॅगमध्ये ठेवली होती. पटेल हे शिर्डी येथून मनमाडकडे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये (एमएच २० एए १२२८) चालले होते. मनमाडला उतरल्यानंतर रोख रक्कम असलेली बॅग चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जीपचालकांकडे बॅगची चौकशी केली. परंतु त्यांनी बॅग चोरल्याचा इन्कार केला. तुम्ही शोध घ्या तोपर्यंत थांबतो, असे सांगत नंतर बऱ्याच वेळाने चालक जीप घेऊन शिर्डीला आला. पटेल यांनी मनमाड पोलीस ठाण्यात खबर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुम्ही शिर्डी येथून आलात व घटना तेथेच घडली असावी, असे उत्तर देत फिर्याद घेण्यास नकार दिला.\nपटेल हे शिर्डीला आले. त्यांनी येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाच्या आदेशावरून शिर्डी पोलिसांनी विजयकुमार आनंदराव सोनवणे (दाभाडेवस्ती, शिर्डी) व रघुनाथ वाणी (नांदुर्खी) या दोघा जीपचालकांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींना अद्यापि अटक करण्यात आलेली नाही. पटेल यांच्या पैशाची बॅगची चोरी मनमाड येथे झाली असावी. या घटनेमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचालकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T13:21:23Z", "digest": "sha1:Q7R3RD36EBW2N7TVZSADPSEJS4AIN62L", "length": 13201, "nlines": 157, "source_domain": "www.batmidar.in", "title": "राधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे ���ुरस्कार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी राधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार\nराधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार\nक़ृपया प्रसिद्धीसाठी दिनांक : 13-7-2019\nराधाकृष्ण नार्वेकर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर\nमुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार श्री राधाकृष्ण नार्वेकर यांना दिला जाणार असल्याची घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी आज केली. आचार्य अत्रे जयंतीच्या दिवशी, दि. 13 ऑगस्ट रोजी, समारंभपूर्वक श्री. नार्वेकर यांना हा पुरस्कार देण्यात येईल, असे श्री. वाबळे म्हणाले.\nमराठी पत्रकारितेत सुमारे पाच तप कार्यरत राहिलेल्या श्री नार्वेकर यांनी दैनिक `नवाकाळ'चे बातमीदार ते संपादक, दैनिक `सकाळ', दैनिक `पुण्यनगरी' वृत्तपत्र समूहाचे सल्लागार संपादक ही सर्व महत्त्वाची जबाबदारीची पदे भुषविली आहेत. मुंबईतील दैनिक `सकाळ'च्या संपादक पदावरुन निवृत्त झाल्यावर नार्वेकर यांनी लिहिलेले `सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. उर्दू भाषेत त्याचे भाषांतर झाले आहे. हिंदी व इंग्रजी भाषेतही भाषांतर झाले आहे. लवकरच त्याचे प्रकाशन होईल. त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामवंत पत्रकार आणि संपादक घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमुल्य आहे. माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, गिरणी कामगारांना न्याय मिळावा नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे, वसई–विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांच्या विकासाकरिता मुंबई सकाळच्या माध्यमातून विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. या उपक्रमांची शासनाने देखील दखल घेतली आहे. या पुरवण्या निश्चितच मार्गदर्शक व संग्राह्य ठरल्या आहेत. यासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल शासनपातळीवर सुध्दा घेतली गेली आहे. दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले नार्वेकर संपादक या नात्याने अमेरिका, जपान, रशिया, इस्राएल, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा विविध देशात महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. लोणावळा येथील दि. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना, त्यांच्याच पुढाकाराने निसर्गरम्य परिसरातील पत्रकार संघाची ही वास्तू उभी राहिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून काम केलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार देताना पत्रकार संघांला आनंद होत आहे. आचार्य अत्रे यांच्या प्रमाणेच शिक्षकी पेशामधून पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून समाज हितासाठी झटणारे आणि अनेकांना तसं झटण्याची प्रेरणा देणारे नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास अनुमती दिल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी म्हटले आहे.\nPrevious articleडोंगरचा राजा ला शुभेच्छा\nNext articleविविध पत्रकार संघटनांकडून कंगनाच्या अरेरावीचा निषेध\nवृतपत्र विक्रेत्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – आ. अमिताताई चव्हाण\nपत्रकारांच्या गळचेपीत भारत अव्वल\nपत्रकाराचे टबमध्ये बसून रिपोर्टिंग..\nआता लवकरच डीडी किसान\nबघा,फ्रान्सच्या माध्यमांनी काय निर्णय घेतलाय…\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nन्यूयॉर्क टाइम्स – ट्रंप यांची जुंपली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/satyajit-deshmukhs-bjp-enters-congress-from-shirala/", "date_download": "2019-10-23T12:27:13Z", "digest": "sha1:MYC7IU3ZIKPJESMCCLFS76NWDVGJUSHG", "length": 17148, "nlines": 183, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सत्यजित देशमुखांच्या भाजप प्रवेशाने शिराळ्यातून कॉंग्रेस हद्दपार | Dainik Prabhat", "raw_content": "\nसत्यजित देशमुखांच्या भाजप प्रवेशाने शिर���ळ्यातून कॉंग्रेस हद्दपार\nकॉंग्रेसने गमावले निष्ठावंत घराणे\nशिराळा – सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसने निष्ठावंत घराणे गमावले. निष्ठा काय असते, याचे उदाहरण स्व. शिवाजीराव देशमुख यांनी सर्वांना दाखवून दिली होती. शिराळा तालुक्‍याने कै. शिवाजीराव देशमुख यांच्या रूपाने राज्यातील कॉंग्रेस सरकारच्या काळात अनेक पदे भूषवली. शिराळा तालुक्‍यात कॉंग्रेस घराघरात पोहोचवण्यासाठी देशमुख घराण्यांने अनेक प्रयत्न केलेत. शिराळा तालुका हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु आता सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने शिराळा विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस हद्दपार झाली हे मात्र नक्की.\nशिराळा तालुक्‍याचे दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख हे सांगली जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस निष्ठावंत म्हणून परिचित होते. मात्र त्यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनी भाजप प्रवेश करुन राजकीय भूकंप घडविला आहे. आजपर्यंत शिराळा तालुक्‍यातील अनेक गावांतील ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसची सत्ता आहे. देशात व राज्यात भाजपाची लाट असतानाही 2017 साली शिराळा पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसची पकड ठेवण्यात सत्यजित देशमुख यशस्वी झाले होते. परिणामी शिराळा तालुक्‍यात कॉंग्रेसला अच्छे दिन आणण्यात सत्यजित यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु त्यांच्या नेतृत्वाची जाण राज्यातील कॉंग्रेसमधील नेत्यांनी न ठेवल्यामुळे व शिराळा विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिल्यामुळे नाराज होवून सत्यजित यांनी भाजप प्रवेश केला. यांच्या प्रवेशाने शिराळा मतदार संघात भाजपाची ताकद वाढली आहे.\n2009 साली विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असताना सत्यजित यांनी राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्या पाठीमागे ताकद उभी करून त्यांना आमदार करावे व 2014 ला मानसिंगराव नाईक यांनी त्यांची ताकद सत्यजित यांच्या पाठीमागे उभी करून त्यांना आमदार करून पैरा फेडावा असे सूत्र ठरले होते. त्यावेळी सत्यजित यांनी मानसिंगराव नाईक यांना पाठींबा देवून आमदार केले. परंतु 2014 ला कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीचे मानसिंगराव, कॉंग्रेसचे सत्यजित व भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्यात तिरंगी सामना झाला. त्यात शिवाजीराव ���ाईक निसटत्या मतांनी विजयी झाले. तद्‌नंतर झालेल्या स्थानिक निवडणुकीकरिता कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करुन शिवाजीराव नाईकांना रोखले. परंतु नेहमीच सत्यजित देशमुख यांची आमदार होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. ते यावेळी मैदानावर येणार या अपेक्षेने तयारीत आहेत. त्यांना राष्ट्रवादीचे मानसिंगराव यांनी पाठींबा देऊन 2009 चा पैरा फेडावा, ही इच्छा होती.\nपण मानसिंगराव नाईक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उभा राहून आमदार होण्याकरिता पूर्ण तयारी केली. परंतु काहीही झाले तरी यावेळी आमदार व्हाययचेच, या तयारीने कॉंग्रेसची तत्वे व निष्ठा बाजूला ठेवून आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सत्यजित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून शिराळा विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप घडविला. देशमुख गटाला व कार्यकत्यांना ताकद द्यायची असेल तर भाजप प्रवेश हाच पर्याय त्यांच्या पुढे होता.\nसत्यजित देशमुख यांनी भाजप प्रवेश केल्याने 1970 च्या दशकापासून कॉंग्रेस निष्ठावंत म्हणून राहिलेले पश्‍चिम महाराष्ट्रातील देशमुख घराणे ज्येष्ठ नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या घराण्याप्रमाणे अग्रगन्य म्हणून परिचित आहे. मात्र आघाडी आणि युतीच्या घोळात देशमुख घराण्यांची कॉंग्रेसच्या निष्ठेचा शिवधनुष्य खाली ठेवला. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार हे निश्‍चित आहे. मात्र विधानसभेला विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक की नवखे सत्यजित देशमुख यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार हे मात्र निश्‍चित आहे.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nसोनिया गांधींनी तिहार तुरुंगात घेतली डी. के. शिवकुमारांची भेट\nदुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’\nपाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर\nबॅनर्जींच्या सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विचारांशी सहमत नाही – जयराम रमेश\nपावसाचा दुष्काळी भागाला दिलासा\nलाडू-चिवडा महोत्सवाचे साताऱ्यात उद्‌घाटन\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहार��\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nग्राहकाला अंधारात ठेवणारे महावितरणच”फॉल्टी’\nपक्षश्रेष्ठींनी आदेश दिले, तर साताऱ्यातून लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/section-370-is-provisional-j-p-nada/", "date_download": "2019-10-23T13:11:32Z", "digest": "sha1:3RDFKES45O24MGPMTSDGMKCQ2JJYTEOR", "length": 12254, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कलम 370 हे अस्थायी – जे. पी. नड्डा | Dainik Prabhat", "raw_content": "\nकलम 370 हे अस्थायी – जे. पी. नड्डा\nनॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीने गैरसमज पसरवले\nबंगळरू – कलम 370 जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे आहे. संविधान सभेत कोणीही या कलमाच्या बाजुने नव्हते, कोणालाही वाटत नव्हते की असे काही व्हावे.याबाबत नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या नेत्यांकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला. खरेतर घटनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की, कलम 370 हे अस्थायी आहे व ते बदलणार आहे, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले.\nबंगळुरूमधील “एक देश एक संविधान’ या कार्यक्रमाप्रसंगी नड्डा बोलत होते. जम्मू-काश्‍मीरच्या मुद्यावरून पुन्हा एकदा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. नड्‌डा म्हणाले, जेव्हा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी शेख अब्दुल्ला यांना हे कलम पटवून देण्यास सांगितले होते. तेव्हा, तत्कालीन कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेख अब्दुल्ला यांना असे म्हटले होते की, आम्ही तुमच्या सीमा सुरक्षित कराव्यात, तुम्हाला अन्न आणि संपर्क यंत्रणा पुरवावी. मात्र जम्मू-काश्‍मीरमध्ये कोणत्याही भारतीयास नागरिकत्व दिलेले तुम्हाला नकोय, हे आम्हाला अमान्य आहे.\nनड्डा म्हणाले की, कलम 370 मुळे माहितीचा अधिकार, बालकांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देण्याचा कायदा, पंचायत राजसह 104 कायदे जे देशाच्या संसदेने निर्माण केले होते, ते जम्मू-काश्‍मीरमध्ये लागू होते नव्हते. अन्य राज्यांमधुन आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना तेथील सरकारमध्ये अन्य कोणत्याही नोकरीवर रूजू होण्याचे अधिकार नव्हते. अन्य राज्यात विवाह करणाऱ्या महिलांना वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार नव्हते. त्यामुळेच कलम 370 हटवणे आवश्‍यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले.\nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपाकच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष- बीएसएफ\nदिल्लीतले सगळे रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवणार- केजरीवाल\nवीज बिल थकबाकीवरून शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे\nभ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्रिपुराच्या माजी मंत्र्यास अटक\nकाश्‍मीरातील विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्यास विरोध\nपाक लष्कराचा पुंछवर तोफगोळ्यांचा मारा\nदोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nआठ उमेदवारांचा फटका वाईत कोणाला बसणार\nमोदींना क्लीन चिट, मिशन शक्तीची घोषणा आचारसंहितेचा भंग करीत नाही –...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/tribal-rights-should-not-be-challenged-uddhav-thackeray/", "date_download": "2019-10-23T14:20:48Z", "digest": "sha1:4HKP4U2MUQA3UYESRLIQLMBO3DOR5I7H", "length": 33484, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Tribal Rights Should Not Be Challenged: Uddhav Thackeray | आदिवासींच्या हक्कांना धक्का लागणार नाही : उद्धव ठाकरे | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\n��या बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nAll post in लाइव न्यूज़\nआदिवासींच्या हक्कांना धक्का लागणार नाही : उद्धव ठाकरे\nआदिवासींच्या हक्कांना धक्का लागणार नाही : उद्धव ठाकरे\nआम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून काही लोक गैरसमज पसरवित आहेत. मी आपणास शब्द देतो की, आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागू देणार नाही. उलट आदिवासींच्या हिताच्या जास्तीत जास्त योजना आणू, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.\nआदिवासींच्या हक्कांना धक्का लागणार नाही : उद्धव ठाकरे\nठळक मुद्देवणी, मनमाड, येवला येथे जाहीर सभा\nवणी/मनमाड/येवला : आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून काही लोक गैरसमज पसरवित आहेत. मी आपणास शब्द देतो की, आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागू देणार नाही. उलट आदिवासींच्या हिताच्या जास्तीत जास्त योजना आणू, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.\nनाशिक जिल्ह्यातील वणी, मनमाड आणि येवला येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, रवींद्र मिर्लेकर, राज्यमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, खासदार भारती पवार, जिल्हाप्रम��ख सुनील पाटील, महिला संपर्क प्रमुख स्नेहल मांडे आदी उपस्थित होते.\nशिवसेनेने वचननामा जाहीर केला असून त्यातील सर्व वचने पूर्ण करू असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करीत त्यांचा उतारा कोरा करणे ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. शिवसेनेने सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी उघड विरोध केला, मात्र सरकार अस्थिर होऊ दिले नाही, अशी आठवणही त्यांनी करून दिली.\nआगामी सरकार शिवसेना भाजप युतीचेच येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, मग तुमचे प्रश्न सोडविणे माझ्यावर सोपवा, अशा शब्दात ठाकरे यांनी आपल्या दायित्वाची स्पष्ट कल्पना दिली.\nवचननाम्याप्रमाणे १० रु पयात जेवणाचे ताट तसेच १ रुपयात विविध आरोग्य चाचण्या, शिक्षण, पीकविम्याचा शेतकºयांना लाभ देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. घरगुती विजेचा वापर ३०० युनिटपर्यंत असणाºयांसाठी दर कमी करणार असल्याचेही ते म्हणाले.\nबाळासाहेबांवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची चूक होती हे अजित पवार आता सांगतात, मग त्या प्रमुखाचे नाव का सांगत नाही असा सवाल करीत, तुमच्या कर्माची फळे तुम्ही भोगताच आहात. निवडणुकीनंतरही ती भोगावी लागतील, असे उद्धव ठाकरे येवल्यात म्हणाले. बाळासाहेबांना जास्त यातना ज्यांनी दिल्या, त्यांना घरी बसविण्याची हीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.\nशरद पवार यांना चिमटा\nराज्यात शिवसेना-भाजप युतीचेच येणार आहे कारण काँग्रेस व राष्ट्रवादी संपली आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, एकटे शरद पवार ८० व्या वर्षी झुंज देत आहेत, हे कौतुकास्पद आहे. हा जोश जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखविला असता तर ही वेळच आली नसती असा चिमटा त्यांनी काढला.\nचौकशीही करायची नाही का\nईडीच्या माध्यमातून जर कोणी सुडाचे राजकारण करीत असेल तर ते चुकीचे आहे; मात्र २० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांसाठी सुडाचेच राजकारण केले असल्याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. ईडीने गुन्हा दाखल केल्याने शरद पवार यांनी रडारड केली. सुडाचे राजकारण म्हणून टाहो फोडला. ज्यांनी घोटाळे केले, त्यांची चौकशी पण करायची नाही का असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.\nभटक्या विमुक्तांना वेगळ्या आरक्षणाचा विचार : आठवले\nमनमाड येथील सभेमध्ये ठाकरे यांच्यासमवेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सुद्धा उपस्थित होते. केंद्रातील सरकारचा संविधान बदलण्याचा तसेच दलित आरक्षण रद्द करण्याचा कोणताही विचार नाही. याउलट भटक्या विमुक्तांसाठी वेगळे आरक्षण देण्याचा विचार सुरू असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात होणार ४८८ फेऱ्या\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nब्रेक फेल होताच पुढील पोलीस वाहनावर बस जाऊन आदळली\nएचएएल संपप्रश्नी आमदारद्वयींची संरक्षण मंत्रालयात चर्चा\nगुरुवारी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ; दुपारपर्यंत निकाल\nप्रणालीच्या दोषामुळे ठेकेदार, कामगारांची दिवाळी संकटात\nमक्यासह बाजरीच्या कणसांना शेतातच फुटले कोंब\nपावसाचा द्राक्षबागांसह कांद्याला फटका\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1836 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090530/anv23.htm", "date_download": "2019-10-23T13:02:44Z", "digest": "sha1:5G536KMHP7PND4GI7SYHOOOBJJOC7W7F", "length": 4027, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ३० मे २००९\nजनसेवेसाठी कटिबद्ध - वाकचौरे\nआपला माणूस म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, असे प्रतिपादन शिर्डी\nलोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नूतन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.\nराहाता शहर शिवसेनेच्या वतीने खासदार वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी खासदार वाकचौरे व सरस्वती वाकचौरे यांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्र���ुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. के. वाय. गाडेकर, नगरसेवक अनिल टाक, राहाता तालुका शिवसेनाप्रमुख नाना बावके, किशोर दंडवते उपस्थित होते.\nनुकत्याच झालेल्या निवडणुकीत मला आपण आपला माणूस म्हणून निवडून दिले. आपला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी मिळालेल्या संधीच्या माध्यमातून समाजाची सेवा करीन. खासदार म्हणून मिळणारे मानधन मतदारसंघातील मंदिरासाठी देणार आहे. पहिली वचनपूर्ती सरला बेट येथील महंत नारायणमगिरीमहाराजांच्या समाधीस देऊन करणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. खासदार वाकचौरे यांच्या विवाहास ३१ वर्ष पूर्ण झाल्याने समारंभाचे औचित्य साधून यावेळी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.\nउप जिल्हाप्रमुख राजेंद्र पठारे, नगरसेवक टाक, डॉ. गाडेकर, बावके, शेखर बोऱ्हाडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास रोहीत वाकचौरे, विठ्ठल पवार, नवनाथ हेकरे, सतीश गुंजाळ, अनिल बांगरे, नितीन पुंड, अन्वर शेख, अमोल वहाडणे, मंजीराम शेळके, गोरख वाकचौरे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.shirurtaluka.com/index.php?shr=tourism&thgid=431", "date_download": "2019-10-23T12:36:28Z", "digest": "sha1:3VHOM3J3KBIURXRQLPN4DXHSGJDTNHXS", "length": 3811, "nlines": 65, "source_domain": "www.shirurtaluka.com", "title": "पर्यटन", "raw_content": "बुधवार, २३ ऑक्टोबर २०१९\nताज्या बातम्या - शिरूर तालुक्यातील थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या>>> | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी सभासद नोंदणी सुरू | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | 'शिरूर तालुका डॉट कॉम'साठी तुम्हीच व्हा बातमीदार | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात | संकेतस्थळाच्या माध्यमातून करा 'मोफत' जाहिरात \nजय मल्हार कृषी पर्यटन केंद्र, चिंचोली मोराची\nमोराची चिंचोली गावात असंख्य मोर आपल्या स्वागतासाठी तत्पर आहेत. मोरांचे ते मुक्त वन पाहिले, की त्यांच्या नजाकतभऱ्या सौंदर्यपिसाऱ्याची खरी जाणीव आपल्याला होते. गावात पर्यटनासाठी अनेकजण येत असतात.\nजय मल्हार कृषी पर्यटन केंद्र\nज्ञान-विज्ञान व मनोरजनाचा त्रिवेणी संगम एकाच ठिकाणी.\n25 एकरावर साकारलेले नसर्गरम्य कृषी पर्यटन केंद्र\nशालेय सहलींसाठी प्रेक्षणीय स्थळ\nआपण येथे काय पहाल व अनुभवाल....\n1) स्वागत व देवदर्शन\n6) औषधी वनस्पती संग्रहालय\n8) पाणी सिंचन व्यवस्थापन\n16) कृषी दर्शन, औजारे\n19) आंब्याची बाग, सिताफळ बाग\nजय मल्हार कृषी पर्यटन केंद्र\nमयुर बाग, आमराई, मोराची चिंचोली, ता. शिरूर, जि. पुणे.\nश्री. महेश गोरडे- 9822055853\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra/story-two-naxals-have-been-killed-by-security-forces-in-gadchiroli-1818833.html", "date_download": "2019-10-23T12:38:44Z", "digest": "sha1:3A5OLUBLWPRGGTS5VCFDVAGMT34ZMT5E", "length": 21765, "nlines": 283, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "two naxals have been killed by security forces in Gadchiroli, Maharashtra Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसे��ा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nगडचिरोलीमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा\nHT मराठी टीम, गडचिरोली\nगडचिरोलीमधील ग्यारापत्ती जंगल परिसरात सी - ६० पोलिस जवान आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.\nपावसामुळे मुंबईकरांची पुन्हा त्रेधातिरपीट\nग्यारापत्ती जंगल परिसरात मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वाखाली सी - ६० च��� जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिस पथकानेही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत काही नक्षली ठार झाल्याची तसेच काही जखमी झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिस पथकाच्या हाती लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.\n'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेला स्थान नाही'\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nगडचिरोलीत पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये तुंबळ चकमक\nACP राम जाधव यांच्यासह ४६ पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक'\n मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त होणाऱ्यांचा 'वाढदिवस'\nराज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nघाटकोपरमध्ये ऑनर किलिंग; पित्यानेच केली मुलीची हत्या\nगडचिरोलीमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nअन्नाच्या शोधात चंद्रपूरातील वीज केंद्रात शिरले अस्वल\nमध्य रेल्वेवर मंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक\nविधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर\nकोल्हापूरात सापडले ६९ गावठी बॉम्ब; दोघांना अटक\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/upsc-ese-recruitment/", "date_download": "2019-10-23T13:41:09Z", "digest": "sha1:OAUUWI5MG7RVHXJWZ7GLB2A5PTYJH6JR", "length": 15739, "nlines": 149, "source_domain": "majhinaukri.in", "title": "UPSC ESE Recruitment 2019 - UPSC Engineering Services 2020", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भ��रतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nUPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा 2020 [495 जागा]\nइतर UPSC भरती UPSC प्रवेशपत्र UPSC निकाल\nपरीक्षेचे नाव: इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा 2020\n1 सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)\n2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)\n3 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)\n4 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग(श्रेणी IV)\nशैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.\nवयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nपरीक्षा: 05 जानेवारी 2020\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2018 (06:00 PM)\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019\n(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागांसाठी भरती\n(LPSC) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘सायंटिस्ट/इंजिनिअर’ पदांची भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 170 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती\n(CMTI) सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट मध्ये विविध पदांची भरती\n(UPSC IES/ISS) भारतीय सांख्यिकी & आर्थिक सेवा परीक्षा 2019 (DAF)\n(VSSC) विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये JRF & RA पदांची भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्र. 2 कर सहायक प्रवेशपत्र\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» EPFO मध्ये 2189 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) भरती पूर्व परीक्षा निकाल\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आप���्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/punjab-lottery/", "date_download": "2019-10-23T12:34:40Z", "digest": "sha1:J7GSJRUVM5HLT4S6XLOFDLRG3XNGGWG5", "length": 9351, "nlines": 82, "source_domain": "www.lotto.in", "title": "पंजाब लॉटरी | पंजाब लॉटरी तिकिटे खरेदी करा | लॉटरी इंडिया", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nपंजाब लॉटरी ही भारतात खेळल्या जाणाऱ्या अनेक खेळांपैकी एक असून ती पंजाब सरकारतर्फे चालवली जाते. पंजाबमध्ये 1968 पासून लॉटऱ्या चालवल्या जात असून या कालावधीत त्यांनी कित्येक खेळाडूंना जॅकपॉट विजेते बनवले आहे. पंजाब राज्य लॉटरी साप्ताहिक, मासिक व बंपर लॉटरी सोडती काढते ज्यांमध्ये अनेकविध बक्षिसे देऊ केली जातात.\nपंजाब राज्य साप्ताहिक लॉटरी योजना\nपंजाब राज्य साप्ताहिक लॉटरी योजनेच्या सोडती आठवड्यातून एकदा होतात. सोडत दर बुधवारी लुधियाना येथे काढली जाते व तिकिटाचे मूल्य रु. 20 आहे.\nतिकिटामध्ये 10000 व 49999 यांमधील एक पाच अंकी संख्या असते, जी बक्षिस मिळण्यासाठी सोडतीत निघालेल्यांपैकी एकाशी जुळली पाहिजे. जिंकायच्या कोडपैकी अंशतः जुळत असलेल्यांसाठी काही स्तरांमध्ये बक्षिसे आहेत.\nहे टेबल साप्ताहिक लॉटरी योजनेचे बक्षिस स्तर व बक्षिस रकमा दर्शवते.\nबक्षिस रक्कम (रु) प्रति विजेता\n1ले सोडतीत निघालेल्या पाच-अंकी संख्येशी तंतोतंत जुळणी 1 500,000\n2रे सोडतीत निघालेल्या दोन पाच-अंकी संख्यांपैकी एकीशी तंतोतंत जुळणी 2 100,000\n3रे सोडतीत निघालेल्या दोन पाच-अंकी संख्यांपैकी एकीशी तंतोतंत जुळणी 2 50,000\n4थे सोडतीत निघालेल्या पाच पाच-अंकी संख्यांपैकी एकीशी तंतोतंत जुळणी 5 10,000\n5वे सोडतीत निघालेल्या दोन पाच-अंकी संख्यांपैकी एकीशी तंतोतंत जुळणी 10 5,000\n6वे सोडतीत निघालेल्या चार-अंकी कोडशी शेवटच्या चार अंकांची जुळणी 20 2,000\n7वे सोडतीत निघालेल्या 100 चार-अंकी कोड्सशी शेवटच्या चार अंकांची जुळणी 2,000 100\n8वे सोडतीत निघालेल्या 1,000 चार-अंकी कोड्सशी शेवटच्या चार अंकांची जुळणी 20,000 40\nपंजाब राज्य मासिक लॉटरी योजना\nपंजाब राज्य मासिक लॉटरी तुम्हाला दरमहा 51,00,000 रुपयांचा जॅकपॉट जिंकण्याची संधी देते. त्याबरोबरच रु. 50 पासून रु. 5,00,000 पर्यंत असणारी सात अन्य बक्षिसे उपलब्ध असतात. तिकिटाचे मूल्य रु. 50 असते व सोडती सामान्यतः महिन्याच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात काढल्या जातात.\nखेळाडूंना 000000 व 999999 यांमधील सहा-अंकी संख्या असलेले तिकीट मिळते, जे रात्री निघालेल्या सोडतीतील एकाशी जुळल्यास बक्षिस जिंकते. सर्व सहा अंकांपेक्षा कमी जुळणाऱ्यांना काही बक्षिसे दिली जातात.\nमासिक लॉटरी योजनेत देऊ केलेली बक्षिसे व स्तर यांचे तपशील असे आहेत:\nबक्षिस रक्कम (रु) प्रति विजेता\n1ले सहा-अंकी संख्येशी तंतोतंत जुळणी 1 5,100,000\n2रे सहा-अंकी संख्येशी तंतोतंत जुळणी 1 500,000\n3रे पाच सहा-अंकी संख्यांपैकी एकाशी तंतोतंत जुळणी 5 100,000\n4थे पाच सहा-अंकी संख्यांपैकी एकाशी तंतोतंत जुळणी 5 50,000\n5वे सोडतीत निघालेल्या पाच-अंकी संख्यांशी शेवटच्या पाच अंकांची जुळणी 10 20,000\n6वे सोडतीत निघालेल्या चार पाच-अंकी संख्यांपैकी एकाशी शेवटच्या पाच अंकांची जुळणी 40 5,000\n7वे सोडतीत निघालेल्या चार-अंकी संख्येशी शेवटच्या चार अंकांची जुळणी 100 500\n8वे सोडतीत निघालेल्या 1,000 चार-अंकी संख्यांशी शेवटच्या चार अंकांची जुळणी 100,000 50\nपंजाब राज्य लॉटरी वर्षातून अनेक वेळा बंपर लॉटरी सोडती काढते. त्या आहेत:\nमाँ लक्ष्मी दिवाळी बंपर\nबंपर लॉटरी योजना मासिक सोडतींप्रमाणेच सोडती काढते व रु. 150 पासून शानदार रु. 10,000,000 पर्यंतच्या मूल्यांची अनेक बक्षिसे जिंकण्यासाठी उपलब्ध असतात. प्रत्येक तिकिट 000000 व 999999 यांमधील सहा अंकांनी बनलेला क्रमांक प्रदर्शित करते. तिकिटांचे मूल्य रु. 100 ते रु. 200 यांच्या दरम्यान असते. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी त्यांच्या स्थानिक लॉटरी एजंटकडे तपास करावा असा सल्ला देण्यात येत आहे.\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%82/", "date_download": "2019-10-23T12:55:29Z", "digest": "sha1:KVHD5IXW4PZZ7YYMZPF4CGWWN5ZJO74L", "length": 17215, "nlines": 307, "source_domain": "irablogging.com", "title": "\"पुरुषांचं हे एक बरं असतं...\" ©दिप्ती अजमीरे - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\n“पुरुषांचं हे एक बरं असतं…” ©दिप्ती अजमीरे\n“पुरुषांचं हे एक बरं असतं…” ©दिप्ती अजमीरे\nWritten by दिप्ती अजमीरे\n“पुरुषांचं हे एक बरं असतं…\nहा केवळ एक प्रतिकात्मक प्रसंग आहे…\nपुरुषांच्या आवडी निवडी जपताना मन आणि घर सांभाळताना स्त्री वर आपसूक कितीतरी जबाबदाऱ्या येऊन पडतात…\nमग ती ही यातून सहज निघू शकत नाही… मात्र पुरुषांचं असं होतं नाही…\nहो.. हो.. मी पण येतो लगेच… अंघोळ करून… तोपर्यंत तुम्ही पोहचा मी आलोच…\nहो.. हो… चल बाय भेटू….”\n—राघव फोनवर बोलत उठला.\n”–वैदेही आश्चर्यकारक नजरेने बघत.\nहे सगळे ईट्टू, बिट्टू बसणारेत… मग त्यांना म्हटलं, मी पण येतो…\nअसं म्हणतच राघव बाथरूम मध्ये गेलाही.\n“अग, मला जरा टॉवेल देते का\n“अरे, माझा टि-शर्ट कुठे आहे\n“मी जेवणार नाही ग… तुम्ही जेऊन घ्या आणि आराम करा…”\n“चल, येतो मी.. बाय…”\nराघव फोनवर बोलतो काय आणि निघून जातो काय\nवैदेही मात्र विचारात पडते…\nसकाळपासून मी म्हणतेय की, अंघोळ कर तर हो.. हो.. करून गेलाच नाही आणि आता कसा\nआज रविवार.. सुट्टीचा दिवस.. जरा आराम करावा म्हटलं, तर उगीच पडीक काम आठवतात आपल्याला…\nसुट्टी म्हणून जरा कपाट आवरायला घेतलं आज.. तर त्यात ही याने आपलं काम काढून, “मला जरा मदत कर, मग आवर तुझं तू..” म्हणून मला गुंतवून च ठेवलं…\nमग काय पोटाची खळगी भरण्याची वेळ झालेली… म्हणून स्वयंपाक, जेवणं, मुलाला भरवणे, आणि ईतरआवराआवर…\nपाणी टेबलवर आणून ठेवण्यापासून तर ताट वाढेपर्यंत सारं काही आपणच करा…\nपरत एक आवाज लावा…\n“चला ताट वाढलं, या जेवायला…”\nमग मोबाईल घेवून, आरामात बसणार…\nवैदेही तोंडात घास टाकणार, तोच पिलूचं “मम्मा”\n“राघव, अरे, बघ रे जरा, काय म्हणतो..”\n एक तर सुट्टी मिळते.. त्यात तुझं हे बघ ते बघ\n चल, इकडे खेळ, मम्मा समोर..”—राघव पिलूला.\n“मी झोपतो ग जरा.. पाठ दुखतेय… थकल्यासारखे वाटत आहे…”–राघव.\nआम्ही आहोत.. पोर सांभाळायला…\nआज सुट्टी ना तुमचा आरामाचा दिवस..”–(मनात).\nजेवण झाल्यावर,भांडी वगैरे करून पोराला झोपवून वैदेही जरा पाठ टेकवत नाही तर परत फर्मान सुटतं…\n“काय मॅडम, आवरलं का\n“हो रे , पडते आता जरा..”\n“अग, जरा पाठ दाबून देते का”–राघव लाडात येत म्हणाला.\nविचारातच डोळा लागतो वैदेही चा… पण लगेच जाग येतो…\n“चला… दूध गरम करून घेऊ.. म्हणजे पिल्लू उठेस्तोवर, थंड होईल, मग त्याला देता येईल…”(वैदेही मनात)\n“4 वाजलेत.. उठत नाही का\n“जरा डोक्याला मालिश करून देना… मग आंघोळीला जातो…”–राघव.\n“निघाला का मुहूर्त आंघोळीचा\n“काय ग तुझं, आज सुट्टी ना…\nकरतो आरामात… कुठे जायचं तर नाही ना मग कशाला घाई\n“तू दे मालिश करून..”–राघव.\nतेवढ्यात पिलू उठलं… “मम्मा…”\n“राघव, त्याला पण घेऊन ये… मी जर�� तेल गरम करतेय…”–वैदेही.\n“अग, त्याला उठल्या उठल्या मम्मा लागते… माहिती न\nआणि माझी पाठ पण दुखतेय…\nघे ना… रडतोय तो… येत नाही आहे माझ्याजवळ…”–राघव.\nगॅस बंद करून, पिलूला घेत ती परत कामाला लागली…\n“तू मालिश करून देतेय ना\n“हो रे… जरा पिलूला फ्रेश करून दूध देते आणि येते…”–वैदेही.\nती मालिश करायला राघवजवळ येते न येते तोच राघव म्हणतो, “आणि आमच्या चहाचं काय\n“हो… एवढी मालिश करते आणि ठेवते चहा…\nतोपर्यंत तेल मुरेल नीट… मग आंघोळीला जा…”\n“हम्मम, झालं का आंघोळ पुराण परत सुरू…”\n“बरं.. नको जाऊ, राहू दे…”\nमध्ये मध्ये पोराला सांभाळत ती पण चहा घेते.\nमग संध्याकाळची झाडझुड, कपडे आणून ठेवणे, दिवाबत्ती, एक ना अनेक काम तिचा पिच्छा पुरवत असतात…\nराघव मात्र आपला रविवार एन्जॉय करत असतो…\nतेवढ्यात राघव चा फोन वाजतो…\nतो मित्रांसोबत बोलतो काय अन् आंघोळ करून ready होतो काय आणि निघून जातो काय…\n“पुरुषांचं हे एक बरं असतं… नाही का\nकिती बिनधास्त आयुष्य असतं नाही पुरुषांचं…\nलग्ना आधी किंवा नंतर काय…\nमनात विचार करत वैदेही आपल्या मुलासोबत खेळण्यात मग्न होते…\nसारं काही घरच्या स्त्री वर सोपवून बाहेर पडणे किती सोपं जातं नाही का पुरुषांना…\nआई, बहीण, बायको कोणत्याही रुपात स्त्री ला मात्र अनंत जबाबदाऱ्या सोपवल्या जाणे पुरुषांना फार सोपं जातं…\nपण बायकोला किंवा घरातल्या स्त्री ला जर एखाद्या मैत्रिणीचा फोन आला आणि वेळेवर काही प्लॅन बनवला तर ते निभावणं खरंच एवढं सोपं जाईल का \nमुलं, जेवण, kitchen, कपडे, घर, दिवाबत्ती असे कितीतरी प्रश्न डोक्यात डोकावून मग उत्तर येतं, “नको ग् बाई, आज राहू दे… नंतर जाऊयात कधीतरी.”\nपण पुरुष कधी असं उत्तर कदाचीत च देत असतील नाही का\n(Note:- याचा अर्थ ती फार सोशिक आहे किंवा राघव वैदेहीला फार छळतो वगैरे असं नाही बरं का…\nकाही पुरुष अपवाद ही असतील पण कधीतरी हा प्रसंग प्रत्येकाच्या घरात घडतोच…)\nखरा पुरुष (भाग 2)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट ��रुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nती आजारी पडली की सगळं घर आजारी पडतं\nमाझा गुरू वसतो चराचरात\nअसामान्य जगातली बंदिनी #भाग 2 ...\nपोटचा गोळा फेकून दिला …..\nतिचं ऐकलं असतं तर….\n“तो-ती आणि पाऊस” #पावसातील ओलिचिंब lovestory ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/maharashtra-assembly-election-2019/political-election-news/story-former-cop-pradeep-sharma-join-the-shiv-sena-1818751.html", "date_download": "2019-10-23T13:48:10Z", "digest": "sha1:DFEHAHOGJ433TZUHMFNV2FHBT55Y7AUS", "length": 24407, "nlines": 286, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "former cop Pradeep Sharma join the Shiv Sena, Political Election-News Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये ��यडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\n'बाळासाहेबांचा माझ्यावर प्रभाव', एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत\nHT मराठी टीम , मुंबई\nएन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या प्रदीप शर्मांची आता राजकारणात नविन इनिंग सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून, भगवा ध्वज स्वीकारून प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.\nचिदंबरम यांना पुन्हा धक्का, दिल्ली कोर्टाने याचिका फेटाळली\n'बाळासाहेबांचा माझ्यावर प्रभाव होता, त्यांच्यासाठी मी मुलासारखा होतो. उद्धव ठाकरे हे मला भावासारखे आहेत', असं मनोगत यावेळी प्रदीप शर्मा यांनी व्यक्त केलं. 'अजूनही काही लोक शिवसेनेत येणे बाकी आहेत', असं सूचक वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केलं. प्रदीप शर्मा आगामी विधानसभा निवडणूक पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघातून लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून ते बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.\nशर्मा यांनी ३५ वर्षांच्या सेवेनंतर जुलै २०१९ मध्ये स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता त्यानंतर १० सप्टेंबरला त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. ते ठाणे येथे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख होते. शर्मा यांनी १०० हून अधिक गुन्हेगारांना चकमकीत मारल्याचे बोलले जाते.\nभाजपमध्ये प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी केले ट्विट... वाचा काय म्हंटलय\nतर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातामध्ये शिवबंधन बांधले. भास्कर जाधव यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, भास्कर जाधव यांचे शिवसेनेत स्वागत करत लढवय्या शिवसैनिक परत घरात आला असल्याची प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांनी दिली.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीन�� केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nवसई- विरारमधली ठाकूर कुटुंबीयांची 'दादागिरी' संपणार- प्रदीप शर्मा\nएनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा स्वीकारला\nशिवसेनेचा वचननामा जाहीर, १ रुपयांत आरोग्य चाचणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी\nचकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेशाची चर्चा\nआमदार फोडण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुरु : शरद पवार\n'बाळासाहेबांचा माझ्यावर प्रभाव', एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nविधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर\nराज्यातील या प्रतिष्ठित लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nकुठलेही बटण दाबा, मत कमळालाच; साताऱ्यात प्रकार घडल्याचे माध्यमांचे वृत\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणे��ा कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-government-will-give-sardar-patel-national-unity-award-as-the-padma-award/", "date_download": "2019-10-23T12:48:20Z", "digest": "sha1:C4DJHBXHOZLRWMKOL3OSIQO4JJSSMS6S", "length": 11361, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकार पद्म पुरस्कारांप्रमाणे ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ देणार | Dainik Prabhat", "raw_content": "\nसरकार पद्म पुरस्कारांप्रमाणे ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ देणार\nनवी दिल्ली : राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने यापुढे पद्म पुरस्कारांप्रमाणेच ‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार’ देणार असल्याचे जाहीर केले आहे. या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.\nगेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केवडिया येथे डीजीपी आणि आयजीपीच्या वार्षिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार देणारी संस्थेची घोषणा केली. विशेष म्हणजे केवडियामध्येच सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक विशाल पुतळा आहे. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार अखंड भारताच्या मूल्यांना बळकटीकरण आणि भर देण्यात आणि ऐक्‍य व अखंडतेला प्रोत्साहन देणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा सन्मान देण्यात येणार आहे. जात, व्यवसाय, स्थान आणि लिंग यांच्या भेदभावाशिवाय उत्कृष्ट कार्य करणारी कोणतीही व्यक्ती या पुरस्कारास पात्र ठरेल. हा पुरस्कार मरणोत्तरही देण्यात येणार आहे. पुरस्कारांची नावे भारत सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध केली जातील आणि त्यासंदर्भात संबंधित रजिस्टरही राष्ट्रपतींच्या आदेशानुसार ठेवले जाईल. हा पुरस्कार कमळाच्या पानाच्या स्वरूपात असेल आणि त्यात सोने-चांदी मिसळली जाईल.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\n‘या’ भारतीय कंपनीने बनविले जगातील सर्वात महागडे चॉकलेट; गिनीज बुकमध्ये नोंद\nपीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nलोणंदचा आठव���ी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nशहर परिसरात रक्षाबंधन उत्साहात\nबारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090708/lv14.htm", "date_download": "2019-10-23T13:25:01Z", "digest": "sha1:TNHOSE2B6SA4L42GA2OGNIB5XSBEUITL", "length": 5188, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, ८ जुलै २००९\nकराडला शिक्षक सोसायटीच्या सभेत गदारोळ\nकराड-पाटण तालुका प्रश्नथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठय़ा गदारोळात पार पडली. सभासद वर्गणी वाढविण्याच्या मुद्दय़ावरून विरोधक व सत्ताधारी अशा सर्वच सभासदांनी संतप्त पवित्रा घेऊन सभागृह दणाणून सोडले. काही सभासदांमध्ये तूतू-मैमै होताना एकमेकांचे गचोटे पकडण्याचा प्रकार घडला. या धिंगाण्यामुळे महिला सभासदांनी सभागृहातून पळ काढला. तर हा गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावे लागल्याने एकंदरच शिक्षक सभासदांची सर्वत्र नाचक्की झाली.\nशिक्षक सोसायटीच्या येथील सभागृहात आज सकाळी साडे अकरा वाजता सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कदम हे होते. सभेसमोरील ९ पैकी ६ विषयांवर किरकोळ बाचाबाची होऊन तोडगा निघाला. मात्र विषय क्रमांक ७ मध्ये समाविष्ट असलेल्या वर्गणी ४०० रुपयांवरून १००० रुपये करण्याच्या संचालक मंडळाच्या भूमिकेला सभासदांनी तीव्र विरोध केला. याचबरोबर व्याजदर कमी करण्याची मागणीही या सभासदांनी आक्रमकपणे लावून धरली आणि याविरुद्ध केलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहच नव्हे, तर सारा परिसर दणाणून गेला होता.\nसभासदात घोषणायुद्धाबरोबरच हमरी तुमरी असे प्रकार होऊन एकच राडा झाला. पाऊण तासानंतर हा गोंधळ शांत होऊन वर्गणी १००० रुपयांवरून ७०० रुपये करण्यास सभासदांनी संमती दिली.\nया गोंधळामुळे प्रथमच सभागृहात पोलिसांना पाचारण करावे लागले. प्रथमच सर्व विषय व पोटनियम दुरुस्ती न होता सभा गुंडाळण्यात आली. व्याजदर कमी न करता वर्गणी वाढविल्याने सभासदांनी कमालीचा गोंधळ घातला. प्रथमच शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा समोर आला, तर सभागृहातील धिंगाणा पाहून महिला सभासदांनी पळ काढला, अशा अनुचित प्रकारांनी कराड-पाटण तालुका प्रश्नथमिक शिक्ष�� सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा ५८ वर्षाच्या इतिहासात सावळा-गोंधळामुळे बहुचर्चित ठरली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/model-code-of-conduct", "date_download": "2019-10-23T13:01:45Z", "digest": "sha1:M7P3EU3OIHROPFYKPIJ2JIK6GXYKVUZC", "length": 16383, "nlines": 170, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Model Code Of Conduct Latest news in Marathi, Model Code Of Conduct संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्द��व'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\n'मोदींच्या केदारनाथ यात्रेचे वार्तांकन म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन'\nलोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराचा कालावधी संपला आहे. आज ५९ जागांसाठी मतदान सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याचे वृत्तवाहिन्यांकडून केल्या जाणाऱ्या वार्तांकनावर...\nकाँग्रेस म्हणजे 'क्राय बेबी', आचारसंहितेवरुन जेटलींचा पुन्हा हल्लाबोल\nयंदाच्या निवडणुकीत बेलगाम वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उचलला आहे. तरीही विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून आचारसंहिता भंग केली जात आहे. याचदरम्यान जेटली यांनी...\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल\nमहाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश्य स्थिती आहे. राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई, चारा टंचाई असल्यामुळे दुष्काळ मदत कार्य करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल केली...\nDrought in Maharashtra : आचारसंहितेमुळे सरकार अडचणीत\nराज्यातील अनेक भागात दुष्काळ आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे model code of conduct दुष्काळी भागात सरकारी मदत पोहोचवण्यास अनेक अडचणी येत आहेत. पण यंदा निवडणूक आयोगाच्या अजब निर्णयामुळे...\nराजू शेट्टींना 'ते' वक्तव्य भोवले, आचारसंहिता भंगाचा गुन्हा\nनिवडणूक प्रचारावेळी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून खासदार आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली....\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B/", "date_download": "2019-10-23T12:46:23Z", "digest": "sha1:CUTR66SRATYGMOWKAFWU52MDOJOQTSZK", "length": 9968, "nlines": 157, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मित्रांनो, | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती ��मिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद न्यूज मित्रांनो,\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\n“शासकीय संदेश प्रसार धोरण 2018” या नावानं सरकारनं एक जाहिरात धोरण तयार केलंय.त्याचा मसुदा उपलब्ध झाला आहे.हे धोरण अंमलात आलं तर राज्यातील जिल्हा स्तरावरील छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या काार्यालयाला कुलूप ठोकावे लागणार आहे.छोटी वृत्तपत्रे बंद करून सारा मिडिया ठराविक भांडवलदारांच्या हाती देण्याच्या कटाचा हा एक भाग आहे असं मला वाटतं.माझं स्वतःचं साप्ताहिक नाही.दैनिक नाही तरीही माझा सरकारच्या या धोरणास विरोध आहे..कारण या धोरणामुळं बहुतेक वृत्तपत्रे तर बंद पडतील आणि त्यावर अवलंबून असलेली दोन लाख कुटुंबं रस्त्यावर येतील.एकीकडं सरकार छोटया उद्योगाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देत आहे आणि दुसरीकडं छोटी वृत्तपत्र बंद पडतील अशा योजना आखत आहे.याला संघटीतपणे विरोध झाला पाहिजे.त्यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढाकार घेत आहे.\nमराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सर्व जिल्हा संघांना सूचित कऱण्यात येत आहे की,त्यांनी तातडीने आपल्या संघाच्या बैठका बोलावून या प्रश्‍नावर नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे यावर आपल्या सदस्यांशी चर्चा करावी.अशी बैठक आज लातूरमध्ये, उद्या अकोल्यात होत आहे.अन्य जिल्हा संघांनी देखील तातडीने बैठका घ्याव्यात.बैठकीचा अहवाल परिषदेला पाठवावा.त्यानंतर परिषद ठोस भूमिका घेऊन पुढील कारवाई करेल.. आपणास ज्ञात आहेच की, आपण जो विषय हाती घेतो तो तडीस नेतो.. या प्रश्नी देखील आपण यशस्वी होणार आहोत.. विषयाचं गांभीर्य आणि तातडी लक्षात घेऊन ही जिल्हा संघांच्या बेठका लगेच घ्याव्यात.. ही विनंती.\nPrevious articleछोट्या वृत्तपत्रांसाठी ‘डेथ वॉरंट’\nNext article‘डेथ वॉरंट’च्या विरोधात मराठी पत्रकार परिषद आक्रमक\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्��\nमाहिती आणि जनसंपर्क विभाग Collapsed\nदिलीप कांबळे यांच्या वक्तव्याचा एसएमएस पाठवून निषेध करा..\nका होऊ दिला गेला नाही म्हसळ्यात ‘जंजीरा मुक्ती दिन’ \nकर्जाला कंटाळून पत्रकाराची आत्महत्या\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B%2520%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Asports&search_api_views_fulltext=%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B%20%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-10-23T13:32:04Z", "digest": "sha1:ZESP3GWOG3YVTIS7UN6LHDNHM3EZYAH7", "length": 11214, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\n(-) Remove खेलो इंडिया filter खेलो इंडिया\nक्रीडा (4) Apply क्रीडा filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nकिरण रिजीजू (1) Apply किरण रिजीजू filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nफुटबॉल (1) Apply फुटबॉल filter\nखेलो इंडियाची मुलींसाठी लीग\nमुंबई : देशातील नवोदित क्रीडा गुणवत्तेस चालना देण्यासाठी सुरू झालेल्या खेलो इंडियाने देशातील क्रीडा महासंघांना मुलींसाठी लीग घेण्याची सूचना केली आहे. आता त्याची सुरुवात फुटबॉल लीगने होण्याची शक्‍यता आहे. खेलो इंडिया गर्ल्स लीग राष्ट्रीय क्रीडा महासंघ तसेच...\nयुवा खेळाडूंची पदके जास्त मोलाची- राठोड\nनवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकविजेत्या खेळाडूंमध्ये 31 पदकविजेते 21 वर्षांचे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत, हे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितले. योग्य दृष्टिकोन तसेच खेळातील स्पर्धेची व्याप्ती लक्षात घेणे हा यशाच्या मार्गावरील पहिला...\nगोव्यात पुढील वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा\nपणजी : गोव्यात पुढील वर्षी 30 मार्च ते 14 एप्रिलदरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी विधानसभेत केली. 32 क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात येणार असून 34 क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्याचा प्रयत्न असेल. 2019 हे वर्ष त्यासाठी सुवर्णाक्षरांनी...\nरोज थोडा वेळ तरी खेळण्याचे पंतप्रधानांचे आवाहन\nनवी दिल्ली : खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हायला हवा. प्रत्येकाने रोज आपल्या दिवसातील काही वेळ तरी खेळायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन करताना खेले भी, खिले भी असाच जणू मंत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A5%2520%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Acricket&search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A5%20%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2019-10-23T14:11:22Z", "digest": "sha1:5TSIEFMM3LMCEZD2KZQMUPRY5FTH5L7O", "length": 12617, "nlines": 250, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\n(-) Remove लसिथ मलिंगा filter लसिथ मलिंगा\nक्रिकेट (4) Apply क्रिकेट filter\nश्रीलंका (3) Apply श्रीलंका filter\nआयपीएल (2) Apply आयपीएल filter\nएकदिवसीय (2) Apply एकदिवसीय filter\nऑस्ट्रेलिया (2) Apply ऑस्ट्रेलिया filter\nकर्णधार (2) Apply कर्णधार filter\nपुरस्कार (2) Apply पुरस्कार filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nइंग्लंड (1) Apply इंग्लंड filter\nइऑन मॉर्गन (1) Apply इऑन मॉर्गन filter\nकपिलदेव (1) Apply कपिलदेव filter\nगोलंदाजी (1) Apply गोलंदाजी filter\nजावेद मियॉंदाद (1) Apply जावेद मियॉंदाद filter\nजेपी ड्युमिनी (1) Apply जेपी ड्युमिनी filter\nट्रेंट बोल्ट (1) Apply ट्रेंट बोल्ट filter\nनामिबिया (1) Apply नामिबिया filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nयॉर्करशी यारी, मलिंगाची बातच न्यारी\nभारतीय ���पखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...\nबूम बुमरा बूम (सुनंदन लेले)\nभारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही...\nworld cup 2019 : विश्‍वकरंडक स्पर्धेतले अनोखे विक्रम (संजय घारपुरे)\nविक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...\nलसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी\nकोलंबो - श्रीलंका क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता माध्यमांशी बोलल्याबद्दल श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. चॅंपियन्स करंडक स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लसिथ मलिंगाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090211/lv07.htm", "date_download": "2019-10-23T13:20:10Z", "digest": "sha1:FCCS4N3ZZQT227EYUKEFRU2NP6LTIVVX", "length": 4148, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nनांदणीत अखेर बाटली आडवी\nइचलकरंजी, १० फेब्रुवारी / वार्ताहर\nदोन वेळ��्या अपयशातून तावून सुलाखून निघालेल्या नांदणी (ता.शिरोळ) गावातील महिलांनी एकजुटीचे दर्शन घडवीत मंगळवारी आडवी बाटली करण्यात यश मिळविले. गावातील एकमेव देशी दारू दुकान बंद करण्यासाठी बोलाविलेल्या खास सभेत ७० टक्के महिलांनी हात उंचावून कौल दर्शविला. या यशानंतर महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.\nनांदणी गावात शशिकला कोळी यांच्या मालकीचे देशी दारू दुकान १९७२ पासून सुरू आहे. ते बंद करण्यासाठी दोन वेळा प्रयत्न झाले पण महिलांची उपस्थिती कमी असल्यामुळे पदरी अपयश आले. गेल्या महिन्याभरापासून महिलांनी उचल खाल्ली. त्यांनी दुकान बंद करण्यासाठी प्रबोधन सुरू केले.\nमंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून महिला गटागटाने केंद्रीय शाळेत मतदानासाठी दाखल होवू लागल्या. ११ वाजता सभेला सुरूवात झाल्यावर सरपंच सुवर्णा देवकाते यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. दारूबंदीचा ठराव वैशाली कणीरे यांनी मांडला. त्यास सुनंदा कांबळे यांनी अनुमोदन दिले. हात उंचावून मतदान करण्याचे आवाहन केल्यावर ४६२२ पैकी ३२५५ महिलांनी प्रतिसाद देवून बाटली आडवी केली. दारू उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक के.टी.लोंढे, शिरोळचे गटविकास अधिकारी एम.आर.जाधव यांनी महिलांनी दाखविलेली एकजूट कौतुकास्पद असल्याचे सांगून दुकान बंद करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे नमूद केले. यानंतर महिलांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदाला वाट मोकळी करून दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38074", "date_download": "2019-10-23T13:17:36Z", "digest": "sha1:NQLZWTWXBK563J4KGNX7XBWTI7CAHWIQ", "length": 22625, "nlines": 172, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गजवदना - सूरमाय (४) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गजवदना - सूरमाय (४)\nगजवदना - सूरमाय (४)\nगजवदना शिवसूत तूच कृपाघना\nसुखदायक भक्तजना, नमितो तव चरणा ||धृ||\nमहाकाय तुंदिलतनु मोदक प्रिय तुजला\nरक्तवरण सुमने ही अर्पित तव पूजना ||१||\nसकलजना तारीलेसी ताप करूनी हरणा\nसाधक तव अर्पिताती गीत करी श्रवणा ||२||\nसंगीत संयोजन / वाद्ये प्रोग्रॅमिंग - योग\nमायबोली गीताच्या निर्मितीनंतर, या गीतात सहभागी झालेल्या मंडळींचा एक ग्रुप जमला. संगीतकार योग यांच्या पुढाकारामुळे आणि प्रेरणेमुळे सर्व पुन्हा एकत्र आले. या ग्रुपला सूरमाय हे नाव दिले गेले. आता सर्वांनी काही सृजनात्मक काम पुढे सुरु ठेवावे असे ठरले. यातून दोन नव्या गीतांची निर्मितीही झाली. नंतर सर्व आपापल्या कामात गुरफटल्यामुळे नवनिर्मिती थांबली. परत श्री गणेशाच्या कृपेमुळे परत नवे करण्याची प्रेरणा मिळून नवनिर्मिती सुरु झाली. बासरीवादक चैतन्य, व्हायोलिन वादक पद्मजा आणि कवयित्री क्रांति हे कलाकारही या ग्रुपमधे सामिल झाले. गेल्याच महिन्यात श्री गणेश स्तुतीपर गीते करायची असे ठरले. अलिकडे मी काही रुक्ष आणि क्लिष्ट विषयांच्या जबाबदा-या स्वीकारलेल्या असल्यामुळे, त्यात फार व्यग्र असल्यामुळे मला या उपक्रमात सहभागी होता येणार नाही असे वाटले. तसे मी कळवूनही टाकले कधीमधी कामासाठी मेलबॉक्स उघडला की सर्वांचे भरभरून वाहणारे मेल पाहून आणि नवी गीते तयार होताना पाहून मस्त वाटायचे. पण ती गीते ऐकायला आणि लिहिलेले वाचायला वेळ होत नव्हता. आणि गेल्या आठवडयात योग यांनी लिहिले, ''सूरमाय चे हे मायबोलीवरील प्रथमच प्रवेश/सहभाग असेल आणि अनिताताईंच्या सहभागाशिवाय त्यास पूर्णत्व येत नाही असे मला वाटते. तेव्हा सूरमाय च्या सर्व सदस्यांतर्फे विनंती, कृपया जमेल तसे वेळात वेळ काढून एखादी चीज, बंदीश, रचना पाठवाच... निव्वळ तानपुरा/तालमाला यावरही चालेल... फार साज संगीत द्यायचे नसल्यास किंवा तेव्हडा वेळ नसल्यास. पण तुमची रचना व तुमचे गायन हवेच हवे असा खास दीया चा देखिल आग्रह आहे कधीमधी कामासाठी मेलबॉक्स उघडला की सर्वांचे भरभरून वाहणारे मेल पाहून आणि नवी गीते तयार होताना पाहून मस्त वाटायचे. पण ती गीते ऐकायला आणि लिहिलेले वाचायला वेळ होत नव्हता. आणि गेल्या आठवडयात योग यांनी लिहिले, ''सूरमाय चे हे मायबोलीवरील प्रथमच प्रवेश/सहभाग असेल आणि अनिताताईंच्या सहभागाशिवाय त्यास पूर्णत्व येत नाही असे मला वाटते. तेव्हा सूरमाय च्या सर्व सदस्यांतर्फे विनंती, कृपया जमेल तसे वेळात वेळ काढून एखादी चीज, बंदीश, रचना पाठवाच... निव्वळ तानपुरा/तालमाला यावरही चालेल... फार साज संगीत द्यायचे नसल्यास किंवा तेव्हडा वेळ नसल्यास. पण तुमची रचना व तुमचे गायन हवेच हवे असा खास दीया चा देखिल आग्रह आहे अश्विनी, जरा जोर लाव बरे :)\" त्यांची ही कळकळीची विनंती, त्याला जोडून छोटया दीयाच्या आग्रहाची जोडलेली पुस्ती... मी वेळ काढायचं ठरवलं. मला मुभाही दिली होती की बंदीश रूपातलं गीतही चालेल. दुस-या संगीतकाराचं गाणं करायचं असतं तर ते परत परत ऐकणं, तंतोतंत गाण्याचा प्रयत्न करणं, परत परत रेकॉर्डिंग करून एम पी ३ फाईल पाठवणं, हे करायला फुरसत नव्हती.\nआता ''हम करे सो कायदा'' असल्यामुळे जमेल असं वाटलं. त्यातून सगळे ऑफिसची कामे, कौटुंबिक जबाबदा-या सांभाळत या उपक्रमात सहभागी झाली आहेत आणि आपण सबबी सांगतोय याबद्दल अपराधीपणाची भावनाही मनात होतीच.मग ठरवलं की चला, आपणही प्रयत्न करु या. बाहेर धुवांधार पाऊस कोसळत होता. मनात मल्हार भरून राहिला होता आणि आता नव्या उमटू लागलेल्या गीतात मल्हार येणार हे नक्की झालं. सूर आणि गजाननाचे रूप एक होत होत शब्द सुचत गेले. भक्तीभाव, शरणागती व्यक्त करणारा जयजयवंती ही मल्हारात मिसळला आणि जयंत-मल्हार रागात रचना तयार झाली. रचना एकतालात झाली. हा एकताल कुठुन आला हे काही सांगु शकणार नाही. अगदी थोड्या अवधीत गणपतीबाप्पांनी गीत बनवून दिलं.\nसर्वांना उद्दुक्त करण्याचं, ढकलण्याचं काम योग यांनी केलं. नाहीतर हे नवनिर्मितीचं कार्य घडलं नसतं हे नक्की. म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद. अशीच प्रेरणा सर्वांना श्री गणेशाकडून मिळो. ही छोटीशी रचना मायबोली गणेशोत्सवात श्री गणेशाच्या चरणी सादर अर्पण.\nखरे तर अशा प्रकारच्या म्हणजे शास्त्रीय अंग जास्त असलेल्या गाण्याला विशेष वाद्यमेळा देणे उचित वाटत नाही. त्यातही शब्द, चाल व गायकाचा एकंदर फोकस हा गीताचा अर्थ व भाव श्रोत्यापर्यंत पोचवण्याचा असल्याने साथ संगतीपुरते असे तबला पेटीच योग्य वाटते. त्यानुसार आनिताताईंशी विचार विनीमय करूनच एकंदर वाद्य सुरावट केली आहे. मी काही पट्टीचा पेटी वादक अजीबातच नव्हे त्यामूळे जाणकार संभाळून घेतीलच.\n(खरे तर हे गीत क्रमवारीत थोडे आधी आले असते तर बरे झाले असते पण संपूर्ण होईपर्यंत उशीर झाला.)\nछानच चालीत बांधलंय...... अनवट\nछानच चालीत बांधलंय...... अनवट आहे अगदी...\nशब्द, सूर, ताल - सर्व मेळ जमून आलाय की ......\n गीताचे शब्द अगदी सहज,सोपे आहेत आणि जयजयवंती व मल्हार यांचा मिलाप वैशिष्ट्यपूर्ण वाटतोय त्यामुळे गाण्याची चाल खूप आवडली. बाकी मला असं वाटतं की या बंदिशीचं संगीत संयोजन अजुन छान होऊ शकलं असतं. गाण्यात बासरी समाविष्ट केली असती तर गाण्याला भरीवपणा आला असता.\nतू हे रेकॉर्डिंगचं तंत्र शिकण्याचा प्रयत्न करणं, सॉफ्टवेअर डाऊनलोड करणं, गाण्��ाच्या MP3 फाईल्स बनवुन पाठवणं हे खूप कौतुकास्पद, प्रेरणादायी आहे.\nमनोगतात संगीत संयोजनाबद्दल लिहिलेलं नाही कारण ते रेकॉर्डिंग पाठवल्यावर लगेच पाठवलं होतं.\nमाझं फायनल गीत मी कालच ऐकल्यामुळे आता लिहिते. योग तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून सं. संयोजन केलंत या बद्दल आभारी आहे. अजून अवधी मिळाला असता तर अजून चांगले रेकोर्डिंग\nपाठवता आले असते. मी ट्रॅकवर रेकोर्डिंग करणं हे शिकण्याच्या प्रयत्नात आहे.\nआपण इथे गीत प्रकाशित करतो तेव्हा त्याचा दर्जा उत्तमच असायला हवा यासाठी गंभीरपणे विचार करून आपण तितका वेळ सबब न सांगता काढायला हवा\nत्यातही शब्द, चाल व गायकाचा एकंदर फोकस हा गीताचा अर्थ व भाव श्रोत्यापर्यंत पोचवण्याचा असल्याने..>>>>>>>>> योग, हे मी तुम्हाला अगोच्या रेकॉर्डिंगमधे व्होकलचा आवाज थोडा मोठा ठेवण्याविषयी लिहिले होते. कारण लहान आवाजात शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचले नाहित तर गीताचा उद्देश कसा साध्य होणार या संदर्भात. असो. या गीतात तंबोरा आणि तबला, पेटी याचा आवाज थोडा जास्त हवा होता. या उपक्रमाचा उद्देश काही नवं शिकण्याचा, नवं करण्याचा असल्याने मी हे इथे लिहिलं.\nमायबोली आपली आणि आपण मायबोलीचे असल्याने सर्व श्रोते आवडून घेत आहेत. कौतुक करत आहेत. म्हणून खूप धन्यवाद.\n>>योग, हे मी तुम्हाला अगोच्या\n>>योग, हे मी तुम्हाला अगोच्या रेकॉर्डिंगमधे व्होकलचा आवाज थोडा मोठा ठेवण्याविषयी लिहिले होते. कारण लहान आवाजात शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचले नाहित तर गीताचा उद्देश कसा साध्य होणार या संदर्भात.\n मला याही गीताच्या बाबतीत तोच निकष योग्य वाटला..\n>>आपण इथे गीत प्रकाशित करतो तेव्हा त्याचा दर्जा उत्तमच असायला हवा यासाठी गंभीरपणे विचार करून आपण तितका वेळ सबब न सांगता काढायला हवा\nही रचना माझ्या निवडक १० त\nही रचना माझ्या निवडक १० त काय सुरेख आवाज आहे अनिताताई काय सुरेख आवाज आहे अनिताताई अगदी आवर्जून शिकावी अशी बंदिश झाली आहे ही अगदी आवर्जून शिकावी अशी बंदिश झाली आहे ही वाद्यमेळही अगदी बंदिशीला सुयोग्य वाद्यमेळही अगदी बंदिशीला सुयोग्य फारच छान जमलं आहे गीत.\nसुरेख झालीय बंदिश. खूप आवडली\nसुरेख झालीय बंदिश. खूप आवडली मला. 'कृपाघना' ची जागा तर फारच खास एकतालात गायला मजा येते.\nतुझ्या आवाजात तुझं स्वतःचं असं काहीतरी वेगळं आहे ते मनाला स्पर्शून जातं, ��ेमकं काय ते नाही सांगता येणार. तुझं गाणं फार प्रांजळ आहे असं मला नेहमीच वाटतं\nआहे तो वाद्यमेळ मला आवडला. फक्त गाणे चालू असताना मागून तानपुरा थोडा जास्त ऐकू आला असता ( क्लासिकलच्या मैफिलीत येतो तसा ) तर अजून छान वाटलं असतं. पेटी साथ म्हणून वाजवलेली आहे त्यामुळे तिचा आवाज योग्य वाटतोय.\nछान झाली आहे बंदिश काकु.\nछान झाली आहे बंदिश काकु.\nएकताल मला प्रचंड आवडतो. शेवटच्या कडव्यात चालीत अजून काही ट्विस्ट आणता आला असता का\n*म्हणजे, आहे ते सुंदर आहेच, अजून सुंदर होऊ शकेल का असा विचार आला मनात.\nमस्त झाली आहे बंदिश\nमस्त झाली आहे बंदिश\nखूप छान झालंय गीत अनिताताई\nखूप छान झालंय गीत अनिताताई\nखुपच सुंदर, श्रवणीय झालंय\nखुपच सुंदर, श्रवणीय झालंय गाणं.. अनिताताई, तुम्ही आवर्जून वेळ काढलात म्हणून आमच्या कानांना इतकी सुरेल मेजवानी मिळाली. गीतरचना आणि गायन दोन्ही सुरेख. शास्त्रिय बैठकीचे आहे, बंदिश आहे, तरिही कुठेही ते क्लिष्ट झालेलं नाही, अगदि कुणालाही सहज आवडेल अशी सुरावट आहे.\nआणि योग तुही त्या साधेपणाला कुठेही धक्का लागू दिला नाहियेस हे महत्त्वाचं. तुम्हा दोघांचंही खुप खुप अभिनंदन.\nबंदिश वंदिश यह बंदा नही\nबंदिश वंदिश यह बंदा नही जानता,\nपण जे ऐकलं ते खूप श्रवणीय आहे, सुंदर आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/maharashtra-assembly-election-first-list-of-congress-to-be-released-on-20-september-maharashtra-assembly-election-39848", "date_download": "2019-10-23T14:26:54Z", "digest": "sha1:P2NT4YYWNZ2XEXQLTFNP543ZOC7NQKDE", "length": 8203, "nlines": 99, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "विधानसभा निवडणूक २०१९: २० तारखेला जाहीर होणार काँग्रेसची पहिली यादी", "raw_content": "\nविधानसभा निवडणूक २०१९: २० तारखेला जाहीर होणार काँग्रेसची पहिली यादी\nविधानसभा निवडणूक २०१९: २० तारखेला जाहीर होणार काँग्रेसची पहिली यादी\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहिर करण्यास सुरूवात केली आहे. नुकताच विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, शुक्रवार २० तारखेला कॉग्रेस आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळं कॉंग्रेस कोणाला उमेदवारी देतं याकडं सर्व विरोधी पक्षांचं लक्ष लागूल राहिलं आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसनं ५ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर केली. महाराष्ट्रात जागावाटपावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पहिलाच निर्णय झाला होता. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष १२५-१२५ जागांवर निवडणुक लढविणार आहेत. तसंच, बाकी ३८ जागांच वाटप मित्र पक्षांमध्ये करणार आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीसाठी पहिली यादीत ५ उमेदवारांची नाव घोषित केली. यामध्ये धनंजय मुंडे (परळी), संदीप क्षीरसागर (बीड), विजय सिंह पंडित (गेवराई), प्रकाश सोळंकी (माजलगाव) आणि नमिता मूंदडा (काईज)यांनी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत समाजवादी पार्टीलाही सहभागी करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टी राज्यात ७ जागांवर कॉंग्रेससोबत निवडणुक लढविण्याची शक्यता आहे. यामध्ये गोवंडी आणि भिवंडीच्या जागेचा समावेश आहे.\nरेड अलर्टमुळं मुंबई-ठाण्याताली शाळांना सुट्टी जाहीर\nमुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्काचं घर\nExit polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊत\nExit polls: राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणार- जयंत पाटील\nMaharashtra Assembly Elections: काँग्रेसकडून ईव्हीएम बिघाडाच्या ३२१ तक्रारी\nMaharashtra Assembly Elections: १६०० माहुलवासी यंदाही मतदानापासून वंचित\nयापुढं निवडणूकच लढवणार नाही, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा\nExit polls: निकाल मनसे, वंचितची निराशा करणारे\n राष्ट्रवादीने लावले रोहित पवारांच्या विजयाचे फलक\nमतमोजणीची तयारी पूर्ण; २५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nहर हर महादेव, मुख्यमंत्री निकालाआधी केदारनाथ चरणी\n‘या’ एक्झिट पोलचा 'मनसे' निकाल, जिंकणार ‘इतक्या’ जागा\n‘असा’ भाऊ नको, दिपाली सय्यदची जितेंद्र आव्हाडांवर टीका\nविधानसभा निवडणूक २०१९: २० तारखेला जाहीर होणार काँग्रेसची पहिली यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2019-10-23T14:31:15Z", "digest": "sha1:FZA5K3HGE7IU4DMKE7GJ6UVF3W2D66OO", "length": 3694, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nधमाल ‘आप्पा आणि बाप्पा’ची\nगणपती ‘बाप्पा’ करणार प्रेक्षकांचं मनोरंजन \nबाप्पा गेले, आता मराठी सिनेमांची दिवाळी\nगणेशोत्सव २०१९: मुंबईत बाप्पाच्या विसर्जनावेळी ४१ जण जखमी\nगणेशोत्सव २०१९ : ब्रिटिशकाळात असं व्हायचं गणपतीचं विसर्जन, पाहा ऐतिहासिक व्हिडिओ\nमुंबईतील आकर्षक इकोफ्रेंडली बाप्पा\nपुढच्या वर्षी लवकर या...' पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार\nलालबागच्या राजाची स्वारी निघाली... गणेश विसर्जनाच्या Live Updates साठी 'इथं' क्लिक करा\nगणेशोत्सव २൦१९ : १२ फुटावर विराजमान 'फोर्टचा इच्छापूर्ती'\nसुबोधनं आणला भरतरूपी बाप्पा\nगणेशोत्सव २०१९: अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेमार्गावरील जलद लोकल धिम्या मार्गावरून धावणार\nगणेशोत्सव २०१९ : सामाजिक एेक्य जपणारा 'उमरखाडीचा राजा'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2019-10-23T13:05:33Z", "digest": "sha1:BNKVGBWD55YEMMEAWO7NSOL6RNEGYDUM", "length": 8955, "nlines": 231, "source_domain": "irablogging.com", "title": "एक गाव असावं.. जिथे जायला मन आतुर असावं.. - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nएक गाव असावं.. जिथे जायला मन आतुर असावं..\nएक गाव असावं.. जिथे जायला मन आतुर असावं..\nएक गाव असावं.. जिथे फक्त ओलावा आणि प्रेमच बरसावं…\nएक गाव असावं...जिथे आजोबांची सावली आणि आजीचं प्रेम असावं….\nएक गाव असावं....जिथे मामी सुगरण आणि मामा तालेवार असावा..\nएक गाव असावं... जिथे सुट्ट्यांचा आनंद मनमुराद लुटता यावा…\nएक गाव असावं…जिथे घरापेक्षाही मोठ अंगण असावं…\nएक गाव असावं…जिथे जायला मन आसुसलेलं असावं..\nएक गाव असावं...जिथे चहुबाजूने हिरवळ व झाडांची रेलचेल असावी..\nएक गाव असावं… जिथे शहराचा कागदी पणा व झगमगाट नसावी..\nएक गाव असावं….जिथे सर्व एकत्र कुटुंबात राहावे…\nएक गाव असावं…ज्याला माहेर म्हणताना आपोआप डोळे ओले व्हावे..\nएक गाव असावं…जिथे जायला उन्हाळ्याची वाट असावी…\nएक गाव असावं..जिथे जाताच प्रत्येकाची रीती ओंजळ भरावी….✍️जयश्री कन्हेरे सातपुते\nगावाला सगळे विसरत चालले आहे.. त्यासाठी थोडस.. साधं सरळ..\nएकच बाळ असत आजकाल..त्यामुळे मामा मावशीचे नाते फक्त ऐकण्यापुरतेच राहिलेत.. व सगळे शहरात.. त्यामुळे गावाशी असलेलं नाळ तुटत आहे.. आवडल्यास like, कॉमेंट करा शेअर करायच असेल तर नावासहित करा. धन्यवाद, ©®जयश्री कन्हेरे सातपुते.. फोटो.. साभार गुगल \nचंद्र आजही निघाला होता… पण….\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nपहिला मुलगा झाला.. आता टेंशन नाही… ...\nतुही मेरा… भाग 14\nपहिला पाऊस आणि बहरलेले प्रेम… ( प्रेमकथा ) ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/actress-shridevi/", "date_download": "2019-10-23T12:24:29Z", "digest": "sha1:KTOWJ3HBEPKEU6Q24G4ZHH3ZVWQHSBQI", "length": 9450, "nlines": 150, "source_domain": "policenama.com", "title": "Actress Shridevi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nIPS अधिकाऱ्याने केलेल्या श्रीदेवीच्या मर्डरच्या दाव्यानंतर बोनी कपूर यांनी केलं ‘हे’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल नुकतेच डीजीपी ऋषिराज सिंह यांनी धक्कादायक दावा केला. ज्यामध्ये त्यांनी म्हणले आहे की, अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला नव्हता तर तिचा मर्डर…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nगुळुंचे येथील घरांच्��ा भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nमॅचपुर्वी टीम आणि देशाला सोडून पाकिस्तानला पळून गेला ‘हा’…\nएकमेव अभिनेता ज्याचं ‘तारूण्य’ वयाच्या 62 व्या वर्षी देखील…\nअजय देवगणचा ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ आणि दीपिका पादुकोणच्या…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nराज्यातील ‘या’ 35 मतदारसंघात बिग ‘फाईट’, ‘इथं’ भाजप व राष्ट्रवादीला…\nपुण्यासह राज्यात आगामी 48 तास मुसळधार पाऊस \n‘डिजिटल’ युगातही केंद्रीय गृह विभाग 1 वर्षे मागे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-10-23T13:08:50Z", "digest": "sha1:STSTZ3GKTBIGVUEYSUMULVITOR34B6XO", "length": 9348, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "संवाद ...एसेम यांच्याशी.. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी संवाद …एसेम यांच्याशी..\nएसेम देेशमुख गेली 35 वर्षे पत्रकारितेत सक्रीय आहेत.तालुका पातळीवरचा वार्ताहर ते मान्यवर दैनिकांचा दीर्घकाळ संपादक असा त्यांचा प्रवास झालेला आहे.मात्र देशमुखांची महाराष्ट्राला ओळख आहे ती,एक चवळवळ्या संपादक,पत्रकार म्हणूनच..केवळ पत्रकारांच्या हक्काच्याच नव्हे तर लोकहिताच्या अनेक चवळवळी उभ्या करून त्यांनी त्या यशस्वी करून दाखविल्या..ते जो विषय हाती घेतात तो यशस्वी करून दाखवितात म्हणूनच त्यांचे मित्र त्यांना एस एम म्हणजे सक्सेस फुल मॅन म्हणून ओळखतात .मात्र त्यांच्यासाठी हा सारा लढा सोपा नव्हता..पत्रकारांसाठी ,लोकहितासाठी लढताना अनेक संकटं आली,नोकर्‍यांवर पाणी सोडावं लागलं,पण त्यांनी घेतलेला वसा सोडला नाही.पत्रकार पेन्शन हा विषय त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा होता,पत्रकार संरक्षण कायद्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं..अटका झाल्या,उपोषणं करावी लागली..त्यांना आलेले अनुभव विदारक होते..हे एसेम देशमुख यांच्याकडूनच ऐकण्यात खरी गंमत आहे.पत्रकारांची चळवळ आज एका निर्णायक टप्प्यावर उभी असताना ही चळवळ ज्यांनी उभी केली ती समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.म्हणूनच आम्ही एसेमसरांना बोलतं करणार आहोत…संवाद..एसेमसरांशी या कार्यक्रमात…\nनांदेड अधिवेशनातील हा सर्वात महत्वाचा कार्यक्रम असणार आहे.\nकार्यक्रम होईल रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता..\nPrevious articleछोटासा हातभार…गावच्या शाळेसाठी…\n10,000 पत्रकारांची आरोग्य तपासणी\nमुूूंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात भ्रष्टाचाराचे रॅकेट एका लाचखोरास अटक\nरायगड मे ‘कुछ भी हो सकता है’\n‘आक्षेपार्ह पोस्ट’ अटकेच्या कक्षेत\nपाकिस्���ानी मिडियाचे भारतीय निवडणुकांवर लक्ष\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nमराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांची नावे जाहीर\n‘ट्रोल आर्मी’चा उपद्रव पत्रकारांसाठी डोकेदुखी ठरणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/air-india-net-loss-of-rs-8400-crore-in-2018-19-39713", "date_download": "2019-10-23T14:25:56Z", "digest": "sha1:MF7QRINK3FYMTMMCX5PF2QZRCGGH352Q", "length": 6938, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पाकिस्तानमुळे एअर इंडियाला झाला 'एवढा' तोटा", "raw_content": "\nपाकिस्तानमुळे एअर इंडियाला झाला 'एवढा' तोटा\nपाकिस्तानमुळे एअर इंडियाला झाला 'एवढा' तोटा\nया आर्थिक वर्षात एअर इंडियाला २६ हजार ४०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. मात्र, कंपनी चालवण्याचा खर्च वाढत असल्याने आणि विदेशी चलनाच्या विनिमिय दरामुळे कंपनी तोट्यात आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nसरकारी विमान कंपनी एअर इंडियाला आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण ८४०० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. कंपनीचा आॅपरेटिंग तोटा ४६०० कोटींवर गेला आहे. या आर्थिक वर्षात एअर इंडियाला २६ हजार ४०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. मात्र, कंपनी चालवण्याचा खर्च वाढत असल्याने आणि विदेशी चलनाच्या विनिमिय दरामुळे कंपनी तोट्यात आहे.\nतेलाच्या किमती वाढल्याने आणि पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांना त्यांच्या हवाई हद्दीतून जाण्यास बंदी घातल्याने एअर इंडियाचा तोटा वाढला आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केल्याने पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला आपली हवाई हद्द भारतीय विमान कंपन्यांसाठी बंद केली. त्यामुळे एअर इंडियाला २ जुलैपर्यंत ४९१ कोटी रुपयांचं नुकसान झालं.\nएअर इंडियाने २०१९-२० या चालू आर्थिक वर्षात नफ्यात येण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विमान इंधनांच्या किमती घटल्या आणि विदेशी चलनाच्या विनिमिय दरात जास्त चढ-उतार झाला नाही तर कंपनीला ७०० ते ८०० कोटी रुपयांचा आॅपरेटिंग नफा होण्याची कंपनीला आशा आहे.\nसरकारी बँकांची तब्बल ३२ हजार कोटींची फसवणूक\nसरकारी विमान कंपनीएअर इंडियातोटाउत्पन्ननफापाकिस्तानविदेशी चलन\nBSNL आणि MTNL चं होणार विलीनीकरण\nअवघ्या मिनिटांत इन्फोसिसचे ४५ हजार कोटी बुडाले\nबँकांमध्ये होणार ५ दिवसांचा आठवडा\nमोफत नाही मिळत क्रेडिट कार्डची सेवा, बँका आकारतात 'हे' शुल्क\nपीपीएफ : सरकारी हमीचा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय\nएअर इंडियाच्या १२० वैमानिकांचा राजीनामा\nजाणून घ्या कसा वाचेल तुमचा आयकर\nएअर इंडियाच्या इमारतीवर १४०० कोटींची बोली\nजगात सर्वात परवडण्याजोग्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश\nएअर इंडियाच्या मुंबईतील ३० फ्लॅटचा पुन्हा लिलाव\nपाकिस्तानमुळे एअर इंडियाला झाला 'एवढा' तोटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/remarks-by-pm-modi-at-joint-press-meet-with-president-kagame-of-rwanda-540866", "date_download": "2019-10-23T13:02:09Z", "digest": "sha1:2S75V7I2NATT55YB5RN3X3R7PSCPYW6T", "length": 17512, "nlines": 222, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "रवांडा दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसिद्धी वक्तव्य", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nरवांडा दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसिद्धी वक्तव्य\nरवांडा दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसिद्धी वक्तव्य\nभारताचे पंतप्रधान रवांडाला येण्याची ही पहिलीच वेळ आहे. माझे मित्र, राष्ट्रपती कगामे यांच्या निमंत्रणानुसार मला या देशात येता आले, हे माझे सौभाग्य आहे.\nराष्ट्रपतींच्या मैत्रीपूर्ण शब्दांबद्दल तसेच माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे उत्साहाने स्वागत आणि सन्मान केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी राष्ट्रपती स्वत: आले. त्यांची ही कृती म्हणजे संपूर्ण भारताचा सन्मान आहे. उद्या सकाळी किगारी जेनोसाईड स्मृती स्थळावर मी आदरांजली अर्पण करणार आहे. 1994 सालच्या जेनोसाईडनंतर रवांडाने जी शांतता प्रक्रिया स्वीकारली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आणि अद्वितीय अशी आहे. राष्ट्रपती कगामे यांच्या कुशल नेतृत्वाखाली तसेच प्रभावी आणि सक्षम शासनामुळे रवांडा देश आज वेगाने आर्थिक प्रगती करत आहे.\nभारत आणि रवांडामधिल संबंध काळाच्या कसोटीवर चोख ठरले आहेत. रवांडाच्या आर्थिक विकासात आणि राष्ट्रीय विकासाच्या यात्रेमध्ये भारत हा आपला विश्वासू साथीदार ठरला ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. रवांडाच्या विकास यात्रेतील आमचे योगदान यापुढेही कायम राहील. आम्ही प्रशिक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रकल्प सहाय्य अशा क्षेत्रांमध्ये सहकार्य करत आहोत. वित्त, व्यवस्थापन, ग्राम विकास आणि आयसीटीसारख्या क्षेत्रांमध्ये आम्ही रवां��ासाठी अग्रगण्य भारतीय संस्थांमध्ये प्रशिक्षण प्रदान करतो. क्षमता वृद्धीसाठीचे हे योगदान आम्ही आणखी वाढवू इच्छितो. आजच आम्ही लाईन्स ऑफ क्रेडिट आणि प्रशिक्षण या विषयी 200 दशलक्ष डॉलर्सचे करार केले आहेत. आज आम्ही चर्मोद्योग तसेच दुग्ध व्यवसाय विषयक संशोधनासह विविध क्षेत्रात दोन्ही देशांमधिल सहकार्य वाढविण्यासाठी चर्चा केली. या संदर्भात राष्ट्रपतींसोबत रवेरु या आदर्श गावाला मी उद्या भेट देणार आहे, या भेटीबाबत मी फारच उत्सुक आहे. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आमची बहुसंख्य जनता या गावांमध्येच वसली आहे आणि म्हणूनच ग्रामीण जीवन अधिक सुधारण्यासाठी मी रवांडामधील अनुभव आणि राष्ट्रपतींनी सुरु केलेले उपक्रम यांच्या माध्यमातून माहिती मिळवू इच्छितो. भारत आणि रवांडामधील व्यापक विकासात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी उत्पादन क्षेत्र, आतिथ्यशीलता आणि पर्यटनासह अनेक क्षेत्रे आम्ही प्रस्तावित केली आहेत. आम्ही आमच्या व्यापार तसेच गुंतवणुक संबंधांना अधिक दृढ करु इच्छितो आणि म्हणूनच राष्ट्रपती कगामे आणि मी उद्या दोन्ही देशांमधील उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या मान्यवरांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्या सूचना विचारात घेणार आहोत.\nआम्ही लवकरच रवांडामध्ये उच्चायोग सुरु करत आहोत, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. यामुळे दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये अधिक घनिष्ठ संवाद शक्य होईल तसेच उच्चायोग, पारपत्र तसेच व्हिसासह इतर अनेक सुविधा उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात दोन्ही देशांमधील परस्पर संबंध नव्या उंचीवर पोहोचतील अशी आम्हाला आशा वाटते.\nमी पुन्हा एकदा राष्ट्रपतींचे आभार मानतो आणि सव्वाशे कोटी भारतीयांतर्फे रवांडाच्या नागरिकांना शुभेच्छा देतो.\n23 ऑक्टोबर 2019 च्या या काही महत्त्वाच्या बातम्या (October 23, 2019)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\n23 ऑक्टोबर 2019 च्या या काही महत्त्वाच्या बातम्या\nया महत्त्वाच्या बातम्याद्वारे तुम्हाला रोज सकारात्मक बातम्यांची दैनंदिन मात्रा दिली जाते. सरकार, पंतप्रधानांशीसंबंधित ताज्या घडामोडींच्या या बातम्यांवर नजर टाका आणि त्या बातम्या शेअरदेखील करा आणि पाहा त्यांचा तुमच्यावर किती प्रभाव पडतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090515/pvrt02.htm", "date_download": "2019-10-23T13:16:24Z", "digest": "sha1:PF3OJYMLLBHAOWZNLHRFOVNWIWSVR4O7", "length": 8651, "nlines": 34, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\nपुण्यातील मतमोजणीची तयारी पूर्ण; फेरीनिहाय निकाल ‘ऑनलाईन’\nपुणे, १४ मे / खास प्रतिनिधी\nपुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून पहिला निकाल दुपारी एक वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणीतील\nकौल पाहण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रथमच फेरीनिहाय मतदान ‘ऑनलाईन’ देण्याची व्यवस्था केली आहे. कडक पोलीस तपासणी, मतदारसंघनिहाय बॅरिकेटींग, कर्मचारी आणि मतमोजणी प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था अशी वेगळी रचना मतमोजणीसाठी करण्यात आली आहे.\nपुणे, बारामती, शिरूर व मावळ या चार लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात शनिवारी (दि. १६) होणार आहे. मतदान झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे याच गोदामातील ‘स्ट्राँगरूम’मध्ये ठेवण्यात आली आहे. मतमोजणी व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी पत्रकारांसमवेत केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.\nया चारही मतदारसंघांतील मतमोजणीचे काम सुमारे साडेचार हजार कर्मचारी करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया मतमोजणीच्या दिवशी सकाळी सहा वाजता करण्यात येणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता टपाली मतदान मतमोजणीसाठी आणले जाईल आणि प्रत्यक्षात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात केली जाईल. मतमोजणीचे कर्मचारी व सात हजार मतमोजणी प्रतिनिधींची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणीत कोणताही गोंधळ वा अडथळा येऊ शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.\nमतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा टेबल ठेवली जाणार आहेत. एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ या प्रमाणे ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. या प्रत्येक टेबलवर ‘स्टॅटीक ऑब्झव्र्हर’ नेमण्यात आले आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक राऊंडची माहिती त्यांनी घेतल्यावर ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाईल आणि त्यानंतर आकडेवारी अंतिम करण्य��त येईल. मतमोजणीतील पारदर्शकतेसाठी प्रत्येक राऊंडमधील दोन मतदान यंत्रांवरच्या मतांच्या आकडेवारीची पडताळणी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून करण्यात येणार आहे, असेही दळवी यांनी नमूद केले.\nनिवडणुकीत झालेल्या मतदानानुसार पुण्यात मतमोजणीचे २१ राऊंड, मावळमध्ये २३ राऊंड व बारामती व शिरूर मतदारसंघात प्रत्येकी २४ राऊंड होतील. पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या ३६ असल्याने निकाल हाती येण्यास सायंकाळ होईल. शिरूर लोकसभेचा निकाल मात्र दुपारी एकपर्यंतच हाती येऊ शकेल. बारामती व मावळचा निकाल दुपारी तीनपर्यंत मिळू शकेल. या मतमोजणीची फेरीनिहाय माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालय, एसएसपीएमएस शाळा व सीओईपीच्या मैदानावर ध्वनीक्षेपक लावण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. मतमोजणीचा फेरीनिहाय निकाल ‘जेनिसिस सॉफ्टवेअर’द्वारे आयोगाला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ही माहिती निवडणूक आयोगाच्या www.eci.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मंडप व्यवस्था, अग्निशामक दलाचे बंब, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचेही दळवी यांनी स्पष्ट केले.\nसाडेचार हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक\nकर्मचारी व मतदान प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था\nपहिला निकाल शिरूरचा तर शेवटी पुण्याचा\nनिकाल ऐकण्याची कृषी महाविद्यालयात सोय\nनिकाल ‘ऑनलाईन’ही पाहता येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22802", "date_download": "2019-10-23T13:40:33Z", "digest": "sha1:DX2JWBQAVR2KISXU4CWTKPX2WIBL5AVR", "length": 17029, "nlines": 170, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी\nआज पासुन देशात मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी लागु झाली आहे..........\nइथे आपण जर मोबाइल नंबर बदलणार असाल तर कोणत्या नेटवर्क मधुन कोणत्या नेटवर्क मधे जावु इच्छीता......आणि कोणत्या कारणास्तव............ हे कृपया इथे लिहावे.....जेणे करुन त्या नेटवर्क वाल्यानां कळेल........त्यांची चुक काय आहे ते.........\nमी.........reliance GSM TO vodafone or airtel होणार आहे.............reliance चे नेट्वर्क फार खराब आहे......त्याच प्रमाणे त्यांचे कस्ट्मर केअर पण काही उपयोगाचे नाही.......आणि कधी हि कोणत्या ही कारणाने कुठ्ल्या ही सेवेचे पैसे कापु��� घेतात जी आपण कधी घेतली हि नसते..........\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nMNP टेक्निकली कसे चालते\nMNP टेक्निकली कसे चालते कुणाला माहिती आहे का सध्या प्रत्येक ऑपरेटर ला नंबर्स चा ब्लॉक अलोकेट केलेला असतो आणि त्यातल्या पहिल्या काही डीजीट्स वरुन कॉल स्विचिंग होते.\nMNP नंतर जेव्हा नंबर्स ची सरमिसळ होईल तेव्हा कॉल स्विचिंग कशाच्या आधारवर होईल आणि कसे\nबाळू जोशी, तूम्ही रिलायन्स\nतूम्ही रिलायन्स च्या पुणे सर्कल मध्ये आहात म्हणुन अन्यथा रिलायन्स ची ही सगळीकडे बोम्बच आहे \nआणि एक गोष्ट सगळ्यांनी नोट करा की जर तूम्ही 3-G Facilities घेत असाल तरच MNP तुम्हाला थोडे फार ऊपयोगाला येईल (DOCOMO, Airtel यांचे 3G plans चांगले आहेत), अन्यथा\n BSNL ची सेल फोन सेवा खरच छान आहे, GPRS पण अगदी झकास चालते नेटवर्क कव्हरेज ही चांगले असते नेटवर्क कव्हरेज ही चांगले असते मुंबई - पुण्याच्या व्यतिरिक्त (तिथे MTNL असते) सगळी कडे BSNL हा सर्वात चांगला पर्याय आहे \nप्राचीतै पुण्याला बीएस्र्न्लच आहे\nbsnl चे फोन.................जेव्हा हि लावा कायम एन्गेज येत असतात.....\nमुंबई - पुण्याच्या व्यतिरिक्त\nमुंबई - पुण्याच्या व्यतिरिक्त (तिथे MTNL असते) >>>> पुण्यात BSNL आहे .MTNL मुम्बई आणि दिल्लीत असते\nbsnl चे फोन.................जेव्हा हि लावा कायम एन्गेज येत असतात.....\n>>> उत्तम सेवॅमुळे लोक बोलतच राहतात. बिलेही अगदी कमी येतात.\nमी पुण्यात बीएसएनेल, व्होडाफोन, एअरटेल, आयडिया इ. सारे वापरून बघितले आहेत. सगळ्या ऑपरेटर्सची थोड्याफार फरकाने सारखीच लायकी आहे. जोवर फक्त तुंबड्या भरण्यासाठी कपॅसिटीपेक्षा जास्त कनेक्शन्स वाटले जाऊन लोकांच्या माथी नेटवर्क कंजेशन मारले जाते आहे, तोवर पोर्टेबिलिटीसारख्या योजनांचा शून्य उपयोग. ऑपरेटर बदलण्याचा उपद्व्याप म्हणाजे फक्त आगीतून फुफाट्यात.\nकोणी एअरटेलचा ४ जणांच्या\nकोणी एअरटेलचा ४ जणांच्या परिवारासाठी चांगला प्लॅन सुचवू शकेल का \n३ जण पुण्यात आणि एकजण कायम रोमिन्ग मधे असणार आहे.\nप्रीपेड किंवा पोस्टपेड काय योग्य राहील \nजर एकजण कायम रोमिंगत असेल तर\nजर एकजण कायम रोमिंगत असेल तर एस्टीडी स्वस्त असलेला प्लॅन पहा. माझ्या मते तुम्ही सांगितलेल्या सिच्युएशन मधे प्रीपेड योग्य राहील. कारण प्रीपेडात हवं तसं रीचार्ज केलं की काम भागतं. पोस्ट्पेड ला कमीतकमी २४ तास लागतात कुठलीही वॉईस सर्वीस चालू व्हायला.\n४ एका घरातले लोक. १ नेहेमी रोमिं���. = ३ लोक लोकल.\nवर दिल्याप्रमाणे असेल तर फक्त १कानी स्वस्त एस्टीडी घ्यावा. त्याच नंबरनी भरपूर वेळ बोलावं; सगळ्यानी मिळून. बाकी लोकांनी अगदीच गरज असेल तरच दुसर्या नंबर वरून फोन/एसएमएस करावा...\nजर सगळ्यांकडे डेटा एनेबल्ड फोन्स असतील तर ३जी वरून सरळ स्काईप, फेसटाईम वा अन्य अ‍ॅप वापरून डेटा कॉल करावेत. बरंच स्वस्त पडतं. + घरी जर वायफाय असेल तर सेल्यूलर डेटा पण कमी लागेल.\nयोगेश, धन्यवाद, खरेतर ३जी चा\nखरेतर ३जी चा पर्याय योग्य आहे पण त्यासाठी घरी पण एक ३जी एनेबल्ड फोन घ्यावा लागेल, तसेच घरात असताना वायफायचा वापर होईल पण बाहेर असताना नाही.\nरोमिन्गचे दर हे प्रीपेड किंवा पोस्टपेड दोन्हीला सारखेच असतात का \nअसा कोणताच प्लॅन नाहीये का की ज्यामधे दोन नंबर्स एकमेकात फ्री (किंवा अगदी कमी दरात (रोमिन्गमधे असुन देखील)) बोलू शकतील.\nरोमिन्गचे दर हे प्रीपेड किंवा\nरोमिन्गचे दर हे प्रीपेड किंवा पोस्टपेड दोन्हीला सारखेच असतात का >> जनरली हो... पोस्ट्पेड ला रेट्स जरी कमी वाटले तरी तुम्ही रेण्ट्ल भरताच की\nअसा कोणताच प्लॅन नाहीये का की ज्यामधे दोन नंबर्स एकमेकात फ्री (किंवा अगदी कमी दरात (रोमिन्गमधे असुन देखील)) बोलू शकतील>> असे प्लॅन्स आहेत. बहुतेक सगळ्यांच ऑपरेटर्स कडे आहेत.\nएअरसेल चा सिंग्नल चांगला मिळत\nएअरसेल चा सिंग्नल चांगला मिळत असेल तर साधे इंटरनेट वापरुन सुध्दा व्हॉटसअ‍ॅप वगैरे....निम्बज सारखे अप्लिकेशन वापरुन बोलता येते.......... १०० रुपये महिना फक्त\nजनरली सगळ्यांच ऑपरेटर्स चे\nजनरली सगळ्यांच ऑपरेटर्स चे २जी प्लॅन्स १००/- प्रतीमाह = १ ते १.५ जीबी डेटा पर्यंत आहेत. आणि सगळ्यांच ऑपरेटर्सचे ३जी प्लॅन्स २५०/- प्रतीमाह = १ ते १.३ जीबी डेटा पर्यंत आहेत.\nनाही..............एअर सेल मधे अनलिमिटेड आहे कितीही वापरा\nउदयन, अनलिमिटेड असले तरी\nउदयन, अनलिमिटेड असले तरी स्पीड ३जी नसेल,\nकारण तसे तर एअरसेल व्यतिरिक्त इतर ऑपरेटर्सचे प्लॅन पण अनलिमिटेडच असतात,\nउदा. २५० रू. मधे १ जीबी (१ महिन्यासाठी)\nजर १ महिना पुर्ण होण्याच्या आधी १ जीबी संपले तरी सर्विस वापरू शकता, त्याचे दर वापराप्रमाणे (१० पैसे प्रत्येक ३० केबीसाठी) असतात आणि स्पीड २ जी मिळतो.\nएअरसेल मधे याहून वेगळे काही आहे का \nउदा. २५० रू. मधे १ जीबी (१\nउदा. २५० रू. मधे १ जीबी (१ महिन्यासाठी)\nजर १ महिना पुर्ण होण्याच्या आधी १ जीबी संपले तरी सर्विस वापरू शकता, त्याचे दर वापराप्रमाणे (१० पैसे प्रत्येक ३० केबीसाठी) असतात आणि स्पीड २ जी मिळतो.>>> नाही स्पीड ३जी चीच अस्ते मात्र पैसे जबरदस्त लागतात... :ड\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/home/page/10/", "date_download": "2019-10-23T12:36:48Z", "digest": "sha1:YMWO7HABUBKC6NVSWYYCOHKPGNLWKTHF", "length": 17318, "nlines": 151, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Home", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(ICT Mumbai) केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथे विविध पदांची भरती\nComments Off on (ICT Mumbai) केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथे विविध पदांची भरती\n(Air India) एअर इंडिया मध्ये ट्रेनी कंट्रोलर पदांची भरती\nComments Off on (Air India) एअर इंडिया मध्ये ट्रेनी कंट्रोलर पदांची भरती\n(Sarthi) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत 112 जागांसाठी भरती\nComments Off on (Sarthi) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत 112 जागांसाठी भरती\n(Police Bharti) महाराष्ट्र राज्य ��ोलीस भरती 2019\n(CAG-IA&AD) भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात खेळाडूंच्या 182 जागांसाठी भरती\nComments Off on (CAG-IA&AD) भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात खेळाडूंच्या 182 जागांसाठी भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जळगाव येथे 108 जागांसाठी भरती\nComments Off on (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जळगाव येथे 108 जागांसाठी भरती\n(MECL) मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 256 जागांसाठी भरती\nComments Off on (MECL) मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 256 जागांसाठी भरती\n(NCLP) राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे 224 जागांसाठी भरती\nComments Off on (NCLP) राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, औरंगाबाद येथे 224 जागांसाठी भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागां��ाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक-टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/marathi-film/songs-on-gokulashtami-festival-in-marathi-film-38769", "date_download": "2019-10-23T14:36:40Z", "digest": "sha1:WKPQHLGARB7WSKJZCYH5CNJILNXNX4ED", "length": 18464, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आज गोकुळात रंग खेळतो हरी...", "raw_content": "\nआज गोकुळात रंग खेळतो हरी...\nआज गोकुळात रंग खेळतो हरी...\nसिनेरसिकांप्रमाणं रुपेरी पडद्यानंही कायम सणांचा आनंद लुटला आहे. त्यातल्या त्यात मराठी सिनेमानं नेहमी मराठमोळे सण साजरे करत त्यातील गीत-संगीतानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. गोकुळाष्टमीचा सणही मराठी सिनेमांनी मोठ्या भक्ती भावानं साजरा केला आहे.\nसिनेरसिकांप्रमाणं रुपेरी पडद्यानंही कायम सणांचा आनंद लुटला आहे. त्यातल्या त्यात मराठी सिनेमानं नेहमी मराठमोळे सण साजरे करत त्यातील गीत-संगीतानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. गोकुळाष्टमीचा सणही मराठी सिनेमांनी मोठ्या भक्ती भावानं साजरा केला आहे.\nभगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच गोकुळाष्टमी... या सणाचं औचित्य साधत काही मराठी सिनेमांनी रसिकांना अजरामर गीतांची भेट दिली आहे. अगदी कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट काळातील दिग्दर्शकांपासून रंगीत सिनेमांच्या युगातील फिल्ममेकर्सनाही या सणानं मोहिनी घातली आहे. त्यामुळंच मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या या सणाचं प्रतिबिंब कायम मराठी चित्रपटांमध्ये उमटल्याचं पहायला मिळालं आहे. श्रीकृष्णाष्टमीचा उपवास आणि पहाटेपासून सर्वत्र वाजणारी काही चित्रपट गीतं या सणाचा आनंद द्विगुणीत करतात.\nकृष्णधवल युगातील गाण्यांचा बाज काही वेगळाच होता. त्या काळातील संगीताची लय आणि धुनही नंतरच्या काळातील संगीतापेक्षा फार वेगळी होती. १९५१ मधील 'अमर भूपाळी' या चित्रपटातील शाहीर होनाजी बाळा लिखित 'सांगा मुकूंद कुणी हा पाहिला...' हे गीत ऐकल्यावर त्याची प्रचिती येते. आशा भोसले आणि पंडीतराव नगरकर यांनी गायलेलं हे गीत वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलं आहे. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात पंडीतरावांनी शाहीर होनाजी बाळांची व्यक्तिरेखा साकारली आहे, तर संध्या यांनी गुणवंती बनून त्यांना साथ दिली आहे.\n१९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांच्या 'उमज पडेल तर' या सामाजिक चित्रपटातील 'घननीळा, लडीवाळा झुलवू नको हिंदोळा...' हे ग. दि. माडगूळकर लिखीत आणि बाबूजी म्हणजेच सुधीर फडके संगीत दिग्दर्शित पहाडी रागातील गीत एका वेगळ्याच विश्वात नेणारं आहे. बाबूजी यांनी माणिक वर्मांसोबत हे गीत गायलंही आहे. चित्रा, रमेश देव, दादा साळवी, शांता जोग, जीवनकला, आत्माराम भेंडे, शरद तळवळकर, दत्तोपंत आंग्रे, शोभा खोटे आदी कलाकारांच्या अदाकारीनं हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचं काम केलं.\n१९६८ मध्ये मराठी रसिकांच्या भेटीला आलेल्या 'एक गाव बारा भानगडी' या तमाशापटातील 'कशी गवळण राधा बावरली...' या राधा-कृष्णावर आधारित गीतानं सर्वांनाच मोहिनी घातली. जयश्री गडकर, अरुण सरनाईक आणि गणपत पाटील यांच्यावर चित्रीत झालेलं हे गीत कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलं आहे. राम कदम यांनी भैरवी रागात याची चाल बांधली आहे. सुमन कल्याणपूर यांच्या सुमधूर आवाजानं हे गीत अधिक श्रवणीय करण्याचं काम केलं. मराठी चित्रपटातील ब्लॅाकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत माने यांनी केलं आहे.\n'सतीचं वाण' या १९६९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दत्ता धर्माधिकारी यांच्या चित्रपटातील 'किती सांगू की सांगू कुणाला...' हे गाणं आजही रसिकांना ताल धरायला लावतं. या चित्रपटातील कृष्णजन्माष्टमीचं हे गीत जगदीश खेबूडकरांनी लिहिलं असून, प्रभाकर जोग यांनी आशा भोसलेंच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. गोकुळाष्टमीचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या या गीतात अभिनेते धुमाळ कृष्ण बनल्याचं पहायला मिळतं. यात त्यांच्या जोडीला आशा काळे, कृष्णकांत दळवी, गजगेश्वर, तारा किणीकर, पुष्पा जोशी, बी. माजनाळकर, मधू आपटे, लता कर्नाटकी, ललिता पवार, वसंत शिंदे, शांता तांबे आदी कलाकार आहेत.\nगानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजातील 'आज गोकुळात रंग खेळतो हरी...' हे गीत भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं दर्शन घडवतं. सुरेश भटांनी लिहिलेल्या या गीताला पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी अत्यंत सुरेल संगीताची किनार जोडली आहे. आजही हे गाणं वाजू लागलं की रसिक तल्लीन होतात. सुरेश भटांच्या अर्थपूर्ण शब्दांना लतादीदींच्या आवाजाची मोहिनी लाभली आणि हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत सर्वांच्याच हृदयावर कोरलं गेलं. आजही लतादीदी जेव्हा या गाण्याविषयीची आठवण सांगतात, तेव्हा मराठी सिनेमांच्या सुवर्णयुगाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.\n१९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या कमलाकर तोरणे दिग्दर्शित 'बाळा गाऊ कशी अंगाई' या चित्रपटातील आशा काळे यांच्यावर चित्रीत झालेलं 'अरे मनमोहना कळली नाही तुला राधिका...' हे एव्हरग्रीन गाणं आजही खूप पॅाप्युलर आहे. विक्रम गोखले, पु. ल. देशपांडे, मधुकर तोरडमल यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय आहेत, पण आशा भोसले यांच्या आवाजातील एन. दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गोकुळाष्टमी स्पेशल आहे. हे गाणंही जगदीश खेबूडकरांनी लिहिलं आहे.\n'जानकी' या १९७९ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात पुन्हा लतादीदींच्याच आवाजाची जादू अनुभवायला मिळाली. यातील 'झुलतो बाई रास झुला...' हे गीत अजरामर झालं आहे. गीतकार श्रीधर मोघे यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतालाही हृदयनाथ यांनीच संगीत दिलं आहे. डॅा. श्रीराम लागू, सीमा देव, अशोक सराफ, उषा नाईक, राज गोस्वामी, धुमाळ आदी त्या काळातील दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. मराठी चित्रपटातील हा गरबा रास प्रेक्षकांना चांगलाच भावला आणि हा चित्रपट हिट झाला.\n१९८१ मध्य��� आलेल्या दिग्दर्शक व्ही. के. नाईक यांच्या 'गोधळात गोंधळ' या चित्रपटातील 'अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग...' या गाण्यात अशोक सराफ आणि रंजना या त्या काळातील लोकप्रिय जोडीचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळतो. अशोक सराफ कृष्णाच्या, तर रंजना राधेच्या रूपात दिसते. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या सुमधुर आवाजानं सजलेलं हे सदाबहार गीत कानी पडताच या गीताच्या तालावर नृत्य करणारी अशोक-रंजनाही ही जोडी अनाहुतपणं डोळ्यांसमोर येते. जगदीश खेबूडकर लिखीत हे गीत संगीतकार विश्वानाथ मोरे यांनी शंकरा या रागात बांधलं आहे.\nसंजय रावल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वजीर' या चित्रपटातील 'सांज ये गोकुळी...' हे आशा भोसले यांच्या आवाजतील गाणंही खूप गाजलं आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गीतांना सुधीर फडके यांनी स्वरसाज चढवला आहे. अशोक सराफ, विक्रम गोखले, अश्विनी भावे, उज्वल ठेंगडी, इला भाटे, आशुतोष गोवरीकर, कुलदीप पवार, चंद्रकांत गोखले, कुसुम देशपांडे, फैयाज, प्रतिभा अमृते, सयाजी शिंदे, सुधीर जोशी, प्रदीप वेलणकर, सुनिल शेंडे, अर्जुन ठेंगडी, इर्शाद हाश्मी, वरदा बाळ, ऐश्वर्या सबनीस, आदित्य राव ही दमदार स्टारकास्ट ही या चित्रपटाची खासियत ठरली. गोकुळाष्टमीच्या सणाचं औचित्य साधत चित्रपटांमध्ये आलेली राधा-कृणाची महती वर्णनारी ही गीतं मराठी रसिकांना आजही ताल धरायला लावतात यातच यांचं यश दडलं आहे.\nगोकुळाष्टमीभगवान विष्णूश्रीकृष्णकृष्णधवलब्लॅक अँड व्हाईटचित्रपट गीतंअमर भूपाळी\nमराठीतील पहिला अॅक्शनपट 'बकाल'चा टीजर प्रदर्शित\nलॉस एंजलिसमधील ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये मराठमोळा ‘बाबा’\n… आणि टाईमपास गर्लला मिळाला ‘गर्ल्स’\n‘देवाक काळजी’ म्हणत २४ तासांमध्ये केलं ४ गाण्यांचं रेकॉर्डिंग\nमॅगीचा ‘टकाटक’ अंदाज पाहिला का\nया कलाकारानं चाखली पर्णच्या प्रँन्क्सची चव\nआज गोकुळात रंग खेळतो हरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/arjun-khotkar/", "date_download": "2019-10-23T14:17:29Z", "digest": "sha1:QYRZHMHIKT5S5D5JMP2EQAI4LGGZN2AM", "length": 29600, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Arjun Khotkar News in Marathi | Arjun Khotkar Live Updates in Marathi | अर्जुन खोतकर बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्य�� मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nजालन्यात अखेरच्या दिवशी फिरली हवा, पण कुणाच्या बाजुने \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे. ... Read More\nArjun KhotkarShiv Senajalna-pcअर्जुन खोतकरशिवसेनाजालना\nMaharashtra Election 2019: दोन महाविद्यालयीन मित्रांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nही निवडणूक दोघांनी प्रतिष्ठेची केली आहे. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019jalna-acArjun KhotkarcongressShiv Senaमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019जालनाअर्जुन खोतकरकाँग्रेसशिवसेना\nशहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदिल्ली- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जालना शहरास महत्त्व येणार आहे. अनेक मोठे उद्योग शहरात येत असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन अर्जुन खोतकर यांनी केले. ... Read More\nJalanaAssembly Election 2019Arjun KhotkarShiv Senaजालनाविधानसभा निवडणूक 2019अर्जुन खोतकरशिवसेना\nदानवेंची ‘मोहोब्बत’ माझे ‘इश्क’ जालन्यात सुसाट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n लोकमत न्यूज नेटवर्क जालना : भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणुकीपूर्वी सतत उमेदवारीचा शड्डू ... ... Read More\nJalanaAssembly Election 2019Arjun KhotkarShiv Senaजालनाविधानसभा निवडणूक 2019अर्जुन खोतकरशिवसेना\nदानवेंची 'मोहोब्बत' माझें 'इश्क' जालन्यात सुसाट \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआगामी विधानसभा निवडणुकीत जालन्यातील आपल्या विजयात कोणताही अडथळा नसून आम्ही शंभरच्या स्पीडने सुसाट असल्याचं खोतकर यांनी म्हटले आहे. ... Read More\nArjun KhotkarShiv SenaBJPjalna-acअर्जुन खोतकरशिवसेनाभाजपाजालना\nजालन्यात दानवे-खोतकरांच्या गट्टीने शिवसेनेला बळ \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nखोतकर यांचा अर्ज दाखल करण्यापासूनच दानवे त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे दोघाच्या जमलेल्या गट्टीची चर्चा मतदार संघात सुरू आहे. ... Read More\nArjun Khotkarraosaheb danveShiv Senacongressअर्जुन खोतकररावसाहेब दानवेशिवसेनाकाँग्रेस\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभोकरदन : भोकरदन विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही मतदाराकडे जाणार आहोत. त्या आधारेच ... ... Read More\nJalanaAssembly Election 2019Raosaheb DanweArjun KhotkarSantosh Danweyजालनाविधानसभा निवडणूक 2019रावसाहेब दानवेअर्जुन खोतकरसंतोष दानवे\nअर्जुन खोतकरांनी शक्तीप्रदर्शन न करता भरला उमेदवारी अर्ज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअर्जुन खोतकर हे पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला ... Read More\nArjun Khotkarvidhan sabhaElectionअर्जुन खोतकरविधानसभानिवडणूक\nजालना विधानसभेत पुन्हा एकदा महाविद्यालयीन मित्रांमध्ये रंगणार सामना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजालना विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विरूद्ध माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी षड्डू ठोकला आहे ... Read More\nvidhan sabhaElectionPoliticsArjun Khotkarcongressविधानसभानिवडणूकराजकारणअर्जुन खोतकरकाँग्रेस\nजालन्यातून खोतकर, गोरंट्याल यांच्या पुत्रांची वडिलांच्या विजयासाठी जोरदार तयारी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार अर्जुन खोतकर आणि कैलाश गोरंट्याल यांचा प्रचार कार्यक्रम सुरू झाला आहे. परंतु, दोघांनाही यावेळी प्रचारात आपल्या मुलांचा हातभार लागत आहे. ... Read More\nArjun KhotkarcongressShiv Senaअर्जुन खोतकरकाँग्रेसशिवसेना\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1835 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090516/anv22.htm", "date_download": "2019-10-23T13:19:20Z", "digest": "sha1:KGAVA5UWXBF76YFAUCKX32P763D22QGK", "length": 6376, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\n‘तनपुरे’विषयी गैरसमज पसरवू नये - धुमाळ\nडॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाची पूर्वतयारी सध्या वेगाने सुरू आहे.\nत्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही सुरू झाली आहे. अशा स्थितीत कारखान्याविषयी काही मंडळी द्वेषबुद्धीने गैरसमज पसरविण्याचा उद्योग करत आहेत. तो त्यांनी त्वरित थांबवावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ यांनी केले आहे.\nकारखान्याच्या यंत्रसामग्रीची आवश्यक दुरुस्ती नियमितपणे सुरू आहे. कारखान्याच्या शेतकी विभागाच्या वतीने कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या उसाच्या नोंदी घेतल्या असून, पुढील गळीत हंगामासाठी ऊस कार्यक्षेत्रात ��पलब्ध आहे. त्या उसाचा पुरवठा झाल्यास कारखाना अधिक गाळप करू शकतो. अपेक्षित गाळप झाल्यास आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. कारखाना कामगारांचे दरमहा पगार, त्यांच्या इतर अनुषंगिक बाक्या, आवश्यक सरकारी देणी कारखान्याने दिली असून, प्रशासकीय पूर्तता केलेली आहे. त्याचबरोबर मजूर हजेरीवरील कामगारांचे पगार दिले आहेत. नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात ऊसउत्पादक शेतकऱ्यांना ११०० रुपये दर देऊन वचनपूर्ती केली.\nसुमारे २६ हजार ७५२ सभासदांपैकी अवघ्या ३ हजार ८०० सभासदांनीच कारखान्याला उसाचा पुरवठा केला. त्याच सभासदांना सवलतीच्या दराने साखर मिळणार आहे. अन्यत्र ऊस देणाऱ्या सभासदांना यापुढे साखर दिली जाणार नाही, असे श्री. धुमाळ यांनी सांगितले.\nकारखान्याने सर्व स्तरावर काटकसरीचे धोरण अवलंबून पुढील गळीत हंगाम सुरू करण्याचा जोमाने प्रयत्न सुरू केला. मात्र, आमचे काही मित्र दररोज वेगळ्या स्वरूपाच्या अफवा उठवून कारखान्याची बदनामी करीत आहेत. तालुक्यातील कारखानारुपी उद्योग जर बंद पडला, तर पुढील कित्येक पिढय़ांचे आर्थिक नुकसान होणार आहे, म्हणून पक्षीय आणि राजकीय जोडे बाहेर ठेवून बदनामीचे षङ्यंत्र थांबवावे. कारखाना हा तालुक्यातील शेतकऱ्यांची एकमेव अर्थवाहिनी आहे. तिला जर तडा गेली आणि शेतकऱ्यांचा त्यावरील विश्वास उडाला तर तालुक्यातील शेतकरी आपणास कधीच माफ करणार नाही. म्हणून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून उसाचे टिपरूदेखील बाहेर जाणार नाही, यासाठी सर्वानी संघटित प्रयत्न करावेत. साखर उत्पादन झाले तर कारखान्याचा संचित तोटा कमी होईल आणि त्यातून कारखान्याच्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांना, कामगारांना व संबंधित घटकांना आर्थिक न्याय देता येईल. कारखाना चालू राहण्याची काळजी राजकीय मित्रांनी घ्यावी, असे श्री. धुमाळ म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/blood-donation-camp-2017-marathi/", "date_download": "2019-10-23T13:43:37Z", "digest": "sha1:SIX53M6O6N2WXBWCYA4HNFVLAZAXNGOC", "length": 11188, "nlines": 107, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "महारक्तदान शिबीर २०१७", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nदिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजीत व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाच्या आधारे साकार होणार्‍या महारक्तदान शिबीराचे यंदा १८ वे वर्ष आहे.\n१९९९ साली डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सद्‌गुरु बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या शिबीरांचे उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आयोजीत करण्यात येतात. २०१६ साली महाराष्ट्रातील १०६ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून एकूण ११,२१६ बाटल्या रक्त जमा केले गेले. हा उपक्रम वर्षभर राबविण्यामागील अव्याहत परिश्रमांतूनच या उपक्रमाची व्यापकता कळून येते.\nदरवर्षी मुंबईत होणार्‍या महारक्तदान शिबीरामधुनच या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. यंदा १६ एप्रिल २०१७ रोजी श्री हरिगुरुग्राम (न्यु इंग्लिश स्कुल) येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात रक्तदान शिबीर आयोजित करण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे एका बाजूस एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात ओपरेशन करून घेण्याची रुग्णांची मानसिकता व त्यामुळे प्रचंड प्रमाणात रुग्णांसाठी भासणारी रक्ताची गरज तर दुसर्‍या बाजूस याच काळात निर्माण होणारा रक्त पुरवठ्याचा तुटवडा. इथे एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे प्रखर उष्णतेमुळे अंगाची काहिली होत असतानाही डॉ. अनिरुद्ध जोशींचे (बापू) श्रद्धावान मित्र मोठ्या प्रमाणात या भव्य महारक्तदान शिबीरामध्ये हिरहिरीने भाग घेण्यासाठी श्री हरिगुरुग्राम येथे येतात. गेल्या १७ वर्षापासून अव्याहतपणे अशा प्रकारे शिबीरांचे यशस्वीरित्या आयोजन करून आजपर्यंत ५१,९०० बाटल्या रक्त जमा होणे ही एक विशेष बाब ठरत आहे. या शिबीरात अतिशय उल्हसीत वातवरण असते व शिबीरात भाग घेणारा प्रत्येक श्रद्धावान ’दातृत्वाची अनुभूती’ घेत असतो.\nया वर्षी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आणि नागपूर येथील ३३ रक्तपेढ्या या शिबीरात सहभागी होणार आहेत. रुग्णालयांच्या संबंधित मेडिकल स्टाफशिवाय आपल्या संस्थेतर्फे ६० डॉक्टर व ७० पॅरामेडिक्स हे शिबीर सुरळीत पार पाडण्यासाठी आपली सेवा देणार आहेत. शिबीरात रक्तदान करणार्‍या श्रद्धावानांसाठी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाईल. मुंबईजवळील आजुबाजुच्या परिसरातील ज्या श्रद्धावांनांना या शिबीरात भाग घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी बस सेवेची व्यवस्थाही तेथील उपासना केंद्रांतर्फे करण्यात आली आहे.\nगेल्या १७ वर्ष���त डिसेंबर २०१६ पर्यत संस्थेतर्फे दरवर्षी आयोजीत होणार्‍या महारक्तदान शिबीरासकट महाराष्ट्रातील विविध भागात एकूण ८५२ रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले, यात १,१७,१३८ रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या आहेत.\nमला नक्कीच खात्री आहे की या वर्षीसुद्धा महारक्तदान शिबीराला नेहमीप्रमाणेच श्रद्धावानांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळेल. या शिबीरात सामील होणार्‍या प्रत्येक श्रद्धावानाचा सहभाग स्वागतार्ह्य असेल. जे श्रद्धावान या शिबीरात रक्तदान करण्यासाठी पात्र ठरणार नाहीत त्यांच्यासाठी संस्थेतर्फे शिबीराच्या ठिकाणी चरखा चालवण्याचीही व्यवस्था केली जाईल, कारण तेथे चरखा चालवण्याद्वारेसुद्धा असे श्रद्धावान एका प्रकारे श्रमदान करण्याचा आनंद घेऊ शकतील.\nअनिरुद्ध पूर्णिमा २०१९ में अधिकृत दर्जा प्राप्त हु...\nगूँज उठी पिपासा – भाग १ संबंधी सूचना...\nगुरुमंत्र का बीज ‘रं’ बीज ही है\nरामनाम बही का कम से कम एक पन्ना प्रतिदिन लिखिए – ०२\nअनिरुद्ध पूर्णिमा २०१९ में अधिकृत दर्जा प्राप्त हुए केंद्रों के नाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2014/01/", "date_download": "2019-10-23T12:25:52Z", "digest": "sha1:RS6P6MVGOSYXKXJAM7YBBONCXJFXN7OL", "length": 22788, "nlines": 146, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: January 2014", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nबुधवार, १ जानेवारी, २०१४\n('दै. कृषीवल'मध्ये गेले वर्षभर सुरू असलेल्या माझ्या पाक्षिक 'निखळ' या लेखमालेतील अखेरचे पुष्प ब्लॉगवाचक मित्रांसाठी साभार सादर करीत आहे. दै. कृषीवलच्या रायगड जिल्ह्यातील वाचकांचा जसा या मालिकेला प्रतिसाद लाभला, तितकाच तो या ब्लॉगवरुनही लाभला. त्यामुळे अधिक चांगलं लिहीण्याची प्रेरणा मिळाली. संपादक मित्रवर्य श्री. संजय आवटे सरांना यासाठी खरंच मनापासून धन्यवाद द्यायला हवेत, कारण त्यांच्या माझ्यावरील विश्वासामुळं आणि त्यांनी दिलेल्या संधीमुळंच ही लेखमाला मी वर्षभर यशस्वीपणे लिहू शकलो.- आलोक जत्राटकर)\nवाचक मित्र हो, संपादक मित्राच्या आग्रहाखातर सुरू झालेला आपला हा पाक्षिक संवाद पाहता पाहता त्याच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करता झाला आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपण अनेक विषयांवर बोललो, अनेक गोष्टी मी आपल्याशी शेअर केल्या. रायगड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या वाचक मित्र-मैत्रिणींशी मी जोडला गेलो. महत्त्वाचं म्हणजे आपला हा संवाद एकतर्फी राहिला असता, तर संवादाला कदाचित उणेपण आलं असतं, पण अनेक वाचकांनी कित्येकदा थेट मोबाईलवर संपर्क साधून माझा लेख, मी मांडलेले मुद्दे आवडल्याचं सांगितलं. काहींनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यामध्ये वयोगटाचा विचार केला तर विद्यार्थ्यांपासून ते प्राध्यापकांपर्यंत आणि तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साऱ्यांचा समावेश होता. त्यामुळं ‘दैनिक कृषीवल’च्या माध्यमातून आपल्यासोबत सुरू असलेला माझा हा प्रवास खरोखरीच या मालिकेच्या नावाप्रमाणंच 'निखळ' आनंददायी ठरला. हे सारं खूप अनपेक्षित होतं. वाचक इतकं गांभीर्यानं वाचतात म्हटल्यावर लिहीणाऱ्याची जबाबदारीही आपोआपच वाढते. माझ्या पहिल्या लेखात मी म्हटल्याप्रमाणं, आम्ही पत्रकार लोक वाचकांना खूप गृहित धरतो, पण, प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नसते. याचं प्रत्यंतर आपण सूज्ञ व जागरूक वाचकांनी आणवून दिलं, याचा मनस्वी आनंद आहे.\nआजच्या कोलाहलात जिथं एक तर विवेकाचा बळी घेतला जातो किंवा त्याला गहाण तरी ठेवलं जातं, अशा परिस्थितीत आपण जिज्ञासूपणे वाचताहात; भवतालाकडं चिकित्सक दृष्टीनं पाहताहात, एखाद्या विधानाला सारासार विचाराच्या कसोटीवर तपासून पाहताहात, ही खूप दिलासादायक बाब आहे. रायगड जिल्हा हा खूप व्यामिश्रतेनं भरलेला आहे. इथल्या जीवन-संस्कृतीत विकासाची अन् आदिमतेची टोकाची रुपं पाह्यला मिळतात. मात्र, तशाही परिस्थितीत एक मध्यममार्गी, सम्यक जीवनपद्धती इथं आकाराला येत असलेली दिसते आहे. विकासाच्या संधी इथं नक्कीच व्यापक आहेत, मात्र त्याचवेळी विकास म्हणजे नेमका काय, आणि तो कुठल्या दिशेनं व्हायला हवा, याची जाणीव करून देणारं समाजजीवनही इथं आहे. त्यामुळं रायगडच्या शाश्वत विकासाबद्दल मी आश्वस्त आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपल्या दरम्यान जो संवाद झाला, त्यातून ही आश्वस्तता माझ्या मनात निर्माण झालेली आहे. या जिल्ह्याचा माहिती अधिकारी म्हणून माझी कारकीर्द अल्प ठरली असली तरी, या लेखमालेच्या निमित्तानं आणि माध्यमातून मी आपणा सर्वांशी आणि या जिल्ह्याशी दीर्घकाळासाठी, नव्हे- आयुष्यभरासाठी जोडला गेलो आहे. हे जोडलं जाणं, खऱ्या अर्थानं माझ्याच काय, कुणाच्याही दृष्टीनं खरं संचित असतं. म्हणतात ना, माणसाची श्रीमंती त्या��्याकडच्या संपत्तीपेक्षा, त्यानं जोडलेल्या माणसांवरुन ठरवावी. त्या दृष्टीनं आपणा सर्वांच्यामुळं माझ्या संपत्तीमध्ये खूप मोठी भर पडली आहे, अशी कृतज्ञतेची आणि कृतार्थतेची भावना या क्षणी माझ्या मनी आहे.\nआपल्याशी हा संवाद निरंतर ठेवण्यामध्ये कृषीवलच्या संपादकांसह संपादकीय टीमचाही खूप मोलाचा वाटा आहे. त्या टीमशी जोडलं जाण्याचाही आनंद खूप वेगळा आहे. या दैनिकाच्या रुपानं आणि तिथल्या सहकाऱ्यांच्या रुपानं अलिबागशी एक आगळा जिव्हाळा निर्माण झाला आहे. स्तंभलेखक परिषदेच्या निमित्तानं तिथं आलो, तेव्हा तर हे बंध अगदी घट्ट झाले. जिल्हाभरातल्या पत्रकार मित्रांशी जोडला गेलो. ‘कृषीवल’चं हे ऋण मोठं आहे. केवळ वृत्तपत्र म्हणून नव्हे, तर एक चळवळ म्हणून अलिबागसारख्या ठिकाणी आदर्श पत्रकारितेचा दीपस्तंभ म्हणून काम करणं खूप कठीण आहे. पण अखंडितपणे हे व्रत या दैनिकानं जोपासलं आहे, याचं मोल शब्दातीत आहे.\nया लेखमालेदरम्यान विचारांचा जागर घालावा, वगैरे काही अजिबातच माझ्या मनात नव्हतं, नाही. ते विचारवंत वेगळे आहेत. मी त्यांच्याइतका मोठाही नाही. पण, शेअरिंग करायला मला आवडतं. बरोबर असेल किंवा कधी चूकही. पण, शेअर केल्याशिवाय, सांगितल्याशिवाय ते पडताळणार तरी कसं त्याचबरोबर शेअरिंगमुळं आपण एकटेच असे नाही आहोत, इतरांनीही असा अनुभव येऊ शकतो, याची जाणीव होऊ शकते, तर कधी कधी 'अरे, असंही असू शकतं ना त्याचबरोबर शेअरिंगमुळं आपण एकटेच असे नाही आहोत, इतरांनीही असा अनुभव येऊ शकतो, याची जाणीव होऊ शकते, तर कधी कधी 'अरे, असंही असू शकतं ना' याचंही प्रत्यंतर येतं. म्हणजे दोन्ही बाजूंनी शेअर करणारा आणि ज्याच्याशी केलं जातं, ते फायद्यात राहतात. त्याउपर काही चांगलं वर्तन-प्रेरक असे विचार जर देऊ-घेऊ शकलो, तर त्याहून मोठं असं काय असू शकेल' याचंही प्रत्यंतर येतं. म्हणजे दोन्ही बाजूंनी शेअर करणारा आणि ज्याच्याशी केलं जातं, ते फायद्यात राहतात. त्याउपर काही चांगलं वर्तन-प्रेरक असे विचार जर देऊ-घेऊ शकलो, तर त्याहून मोठं असं काय असू शकेल समस्त लेखन प्रपंचाच्या यशापयशाविषयी, साध्यतेविषयी साद्यंत चर्चा होऊ शकेल. पण, अंतिमतः त्यातून मिळणाऱ्या समाधानाचं मोल कशाशी करणार समस्त लेखन प्रपंचाच्या यशापयशाविषयी, साध्यतेविषयी साद्यंत चर्चा होऊ शकेल. पण, अंतिमतः त्यातून मिळणाऱ्या ��माधानाचं मोल कशाशी करणार एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की, या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये 'चला, काही तरी लिहू या,' असं म्हणून पाट्या टाकण्याचा प्रकार कधी हातून झाला नाही. माझ्या लेखनाचं हेच मोठं यश वाटतं मला. आणि अगदी साप्ताहिक जरी नसलं तरी आपण नेमानं पाक्षिक लिहू शकतो, असा आत्मविश्वास मनात निर्माण झाला. वाचकांच्या प्रोत्साहनाच्या बळावरच ही उपलब्धी साध्य करता आली, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.\nरात्रीच्या गर्भात आशेचा किरण जन्म घेत असतो, किंवा जुन्याच्या जीर्ण होत जाण्यातूनच नवं सृजन जन्मण्याची शक्यता अधिक गडद होत असते. तद्वतच सरतं वर्ष आणि येणारं नवं वर्ष यांच्या सीमारेषेवर आज उभे राहात असताना अनामिक हुरहूर मनाला लागून राहणंही स्वाभाविकच म्हणायला हवं. तशीच ती लागून राहिली आहे. पण, कधी तरी माणसाला थांबणं गरजेचं असतं. आणि त्या थांबण्यातूनच पुन्हा नव्या प्रवासाची आशाही द्विगुणित होत असते.\nएकूणच आपला हा सहप्रवास सुहाना सफर ठरल्याची भावना मनात दाटून येते आहे--\nजिंदगी में समझा था,\nसारे बेगाने ही शायद साथ होंगे,\nबयान ना कर सके जुबाँ,\nइतने दर्द शायद सहने होंगे,\nदर्द तो सारे बाद में आए,\nकराहने की फुरसत न दी,\nजिन्हें बेगाना कहता रहा मैं,\nमरहम साथ लिए दौडे आए\nखाली आशियाँ जलने का,\nदुख जता रहा था मैं,\nहाथ तो उन्हीं के जल गए थे\n नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १:३४ म.पू. २ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… म���त्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2019/06/", "date_download": "2019-10-23T12:26:17Z", "digest": "sha1:J7AVPKSOWBFAZZ3FPVY23VD52MD2KCHQ", "length": 82758, "nlines": 174, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: June 2019", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nरविवार, ३० जून, २०१९\nमेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है...\n('दै. सकाळ'च्या निपाणी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. ३० जून २०१९ रोजी 'नातं मातीशी' या विषयावर विशेषांक प्रकाशित करण्यात आला. मित्रवर्य संजय साळुंखे याच्या आग्रहामुळं या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार सादर करीत आहे.- आलोक जत्राटकर)\n‘निपाणी’... लहानपणापासून म्हणजे अगदी कळता झालो तेव्हापासून निपाणीच्या स्टँडमध्ये येण्यासाठी बस काटकोनात वळायची आणि स्टँडच्या प्रवेशद्वारावरची ‘निपाणी’ अशी भली मोठी मरुन रंगातली वळणदार कोरलेली मराठी अक्षरं मनाचा वेध घ्यायची... खूप काही सूचित करायची... विशेषतः त्यांत ओतप्रोत भरलेली मराठी अस्मिता ओसंडून वाहायची... अलिकडंच झालेल्या स्टँडच्या नूतनीकरणात अनेक जुन्या गोष्टींबरोबर ही मराठी अक्षरं आणि त्याबरोबर त्या अनेक गोष्टी लुप्त झाल्या आहेत. काळाच्या ओघात अशा गोष्टी घडणार, घडत राहणार\nएक गाव म्हणून प्रत्येक ठिकाणाचं स्वतःचं असं एक व्यक्तीमत्त्व असतं. निपाणीचंही आहे. शहर नव्हे, पण अगदी खेडंही नाही, असं हे स्वरुप. अनेक खेड्यांच्या मध्यवर्ती, कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरचं पहिलं महत्त्वाचं गाव. त्यामुळं सीमाप्रश्नाच्या चळवळीमध्येही मराठी भाषकांच्या अस्मितेला सातत्यानं जागृत राखणारं, आत्मभान देणारं, अत्यंत व्हायब्रंट आणि सजग जाणीवांचं गाव. तंबाखूचं अमाप पीक असल्यामुळं तंबाखू उत्पादक, विडी कामगार, शेतमजूर, तंबाखू व्यापारी आणि विडी कारखान्यांचं गाव. कामगार असल्यामुळं कामगार चळवळ आणि नेत्यांचाही गाव. सौंदत्तीच्या रस्त्यावर असल्यामुळं देवदासी आणि जोगत्यांचाही गाव. मध्यवर्ती ठिकाणामुळंच चालत आलेली बाजारपेठेची मक्तेदारी. विशेषतः कापड व्यापार. लग्नाचा बस्ता असो की किरकोळ कापड, साडी खरेदी; पंचक्रोशीची इथल्या चंडुलाल शेटजीच्या दुकानाला सर्वाधिक पसंती. एकीकडं आचार्य अत्रेंच्या ‘तो मी नव्हेच’मधल्या लखोबा लोखंडे या तंबाखू व्यापाऱ्याचं गाव म्हणून साहित्यिक-सांस्कृतिक परीघात फेमस झालेल्या शोषक निपाणीची काळोखी ���ाजू अनिल अवचटांच्या ‘अंधेरनगरी निपाणी’मधून बाहेर आली. त्या शोषणातून तंबाखू कामगार महिलांच्या मुक्ततेसाठी आणि न्यायासाठी झगडा मांडणाऱ्या सुभाष जोशींसारख्या लढवय्याची ही निपाणी. गिरणीतल्या पिठावरच्या रेघोट्यांनाही सक्षम साहित्यिक अजरामरत्व प्राप्त करून देणाऱ्या महादेव मोरेंचीही ही निपाणी. विविध क्षेत्रांत कर्तबगारी सिद्ध केलेल्यांचा हा गाव.\nकष्टकरी कामगार वर्गाचा वावर असल्यानं इथल्या खाद्यसंस्कृतीवर त्याचं पडलेलं प्रतिबिंब जाणवण्याइतकं. सकाळी कामावर जाण्यासाठी स्टँडवर उतरलेल्या कामगार वर्गाचं पोट भरावं म्हणून सांगावकरांच्या कल्पकतेमधून सुरू झालेली चपाती-भाजी हा आता ‘वर्ल्ड फेमस इन निपाणी’ असा खाद्यपदार्थ. संध्याकाळी कांदाभजी, मिरची भजी आणि भडंग. ‘सकाळ’ची पुरीभाजी, ‘शाम’मधली डोसा-आंबोळी आणि पापडी, ‘वैष्णव’मधला कुंदा व खवा पेढे हे या खाद्यसंस्कृतीचं पुढं झालेलं एक्स्टेंशन. एसटी स्टँडवरचं वैभव आणि आराम डायनिंग आणि जुन्या मोटार स्टँडवरच्या ‘प्रभात’सारख्या काही घरगुती खानावळींमधल्या इथल्या सामिश भोजनाला अस्सल गावरानपणाचा ठसका होता. आता या साऱ्याच बाबतीत एक प्रकारचं ‘कॉस्मो’पण आल्यामुळं सगळीकडं आता सगळेच पदार्थ मिळतात. भजीच्या गाड्यांपेक्षाही भेळ, चायनीज भेळ आणि चिकन ६५च्या गाड्यांनी आता सारंच अधिक्रमित केलंय. काळाच्या ओघात हे होणार, हे मान्य केल्यानंतरही निपाणीची सामिश भोजन परंपरा मात्र कुठं तरी अस्तंगत झाल्यासारखी वाटतेय. गेल्या काही वर्षात हे प्रकर्षानं जाणवतंय. जागतिकीकरणाबरोबर देशातल्या इतर कोणत्याही शहराप्रमाणं निपाणीनंही आपली कूस बदललीय. तिचं व्यक्तीमत्त्व पालटलंय. पण, म्हणून तिचं अंगभूत सौंदर्य मात्र कमी झालेलं नाही. तंबाखू व्यापारी पेठेची ओळख मागं पडून आता सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांचं गाव म्हणून नव्यानं ओळख निर्माण झालीय निपाणीची. संपूर्ण गावात एकेकाळी केवळ दोन रिक्षा होत्या, आता रिक्षा व्यवसाय हा जणू इथला एक प्रतिष्ठेचा व्यवसाय बनून गेलाय, इतक्या रिक्षा झाल्यात गावात. नव्या-जुन्याचं फ्युजन आता प्रकर्षानं जाणवतंय.\nया पार्श्वभूमीवर, निपाणीचं ‘माझं’पण हे माझ्यासाठी माझ्या वडिलांची कर्मभूमी म्हणून खूप मोलाचं आहे. खरं तर गेल्या वीसेक वर्षांत माझ्या कर्मभूमी म्हणू�� मुंबई आणि विशेषतः कोल्हापूरविषयी माझ्या मनात खूप वेगळं स्थान आहे; पण, निपाणीबाबतचा जिव्हाळाही तितकाच अनोखा आहे. माझ्या व्यक्तीगत आयुष्यात या शहराचं स्थान महत्त्वाचंय याचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वाधिक महत्त्वाचा टीनएजला कालखंड मी इथं घालवला. शिक्षणापासून ते पहिल्या नोकरीपर्यंतचा कालखंड इथंच गेला. कोणाच्याही आयुष्यात हा काळ अविस्मरणीयच असतो. अपवाद माझाही नाही. इथल्या कैक गोष्टींनी मी कधी भारावलोय, तर कधी रागावलोय. आयुष्यातल्या काही कटु आठवणी मला इथंच मिळाल्या, तर आयुष्याचं सर्वात मोठं संचित असणारं खरं मैत्र मला इथंच लाभलं. पहिलं प्रेम इथंच लाभलं आणि प्रेमभंगाचं शल्यही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला उत्कटपणानं सामोरं जायला मला या गावानंच शिकवलं. अपयश पचवून यशाला भिडण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायला शिकवणारंही हेच गाव आहे.\nनिपाणीशी निगडित माझ्या आठवणी जागवत जागवत मी इतका मागं गेलो, ते थेट अशोकनगरातल्या गुमठाणावरांच्या माडीवर जेव्हा आम्ही भाड्यानं राहात होतो तिथंवर. मी साधारण दोनेक वर्षांचा असेन, पण त्या वयातलाही एक प्रसंग मला प्रकर्षानं आठवतोय, तो म्हणजे या घरात माझ्या हाताच्या बोटाला मोठ्या काळ्या मुंगळ्यानं दंश केला होता आणि मी प्रचंड रडलो होतो. त्यानंतरच्या कालखंडात जगातल्या तमाम काळ्या मुंगळ्यांवर मी सूड उगवत सुटलो होतो. त्या एका मुंगळ्यापायी मी त्यांच्या कित्येक पुढच्या पिढ्यांची कत्तल केली होती. जेव्हा थोडं समजू उमजू लागलं, तेव्हा हे सत्र थांबलं. आज माझ्या मुलांना मी कीडामुंग्यांनाही जीव असतो, हे तत्त्वज्ञान सांगत असतो. त्यामागं पुन्हा आपल्या हातून असं कृत्य होऊ नये, ही भावना असते. अशोकनगरचाच उल्लेख निघालाय म्हणून सांगतो, अगदी लहानपणापासून ते अगदी टीवाय होईपर्यंत याच पेठेतल्या दुकांनातून बाबा आमच्यासाठी कपडे घेत- खरं तर कापड घेत आणि लगेच पी. काजम काकांच्या कडे ते शिवायला टाकत. पुढे शिकायला बाहेर पडल्यानंतर कापड घेऊन ड्रेस शिवून घेतला, घातला; पण, त्या शिवण्याला काजम काकांची सर काही आल्यासारखी वाटेना आणि तिथून पुढं हे कपडे घेणं थांबलं आणि आता उक्ते कपडे घालतानाही या गोष्टी मी मिस करतोच.\nपुढं आईच्या नोकरीच्या निमित्तानं कागलला शिफ्ट झालो. माझं काही शिक्षण आजोळी सांगलीत आणि कागलला ��ालं. दरम्यान बाबांनी श्रीनगरमध्ये जागा घेतली. आणि ते थोडेसे संभ्रमात असत की घर निपाणीत बांधावं की, कागलमध्ये जागा घेऊन बांधावं. मला काही फारसं कळत असण्याचं कारण नव्हतं, पण ते जेव्हाही कधी विषय काढत, तेव्हा मी निपाणीतच घर बांधण्याचा आग्रह धरीत असे. का, याचं कारण आजही सांगता येणार नाही. पण, निपाणीबद्दल काही तरी वेगळी ओढ होती, एवढं मात्र खरं.\nमाझे वडील नोकरी करायचे, ते देवचंद कॉलेज आणि देवचंद शेटजी यांच्याबद्दल माझ्या मनात त्या वयातही अपार आदर आणि अभिमान होता. आजही आहे. त्या काळात सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय उभं करावं असं वाटणं आणि ते जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षणासाठी ओळखलं जावं, या तळमळीतून शेटजींनी ते उभारलं, याचं मला भारी अप्रूप होतं. शेटजी गेले, तो दिवस माझ्या आयुष्यातला एक नितांत दुःखाचा दिवस होता. पुढं याच संस्थेच्या मोहनलाल दोशी विद्यालयात आणि याच महाविद्यालयात मला शिक्षण घेता आलं, ही बाबही महत्त्वाची.\nमाझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुरूंची तर फौजच या गावानं मला प्रदान केली. जीएनके सर, आरएनके सर, जेपीके मॅडम, पी.के. जोशी सर, चौगुले सर, पाटील सर, परीट सर, पंगू सर, रानडे सर, चिले सर- नावं तरी किती घ्यावीत. थेट शिकविणाऱ्यांखेरीज ज्यांचा विशेष प्रभाव पडला, त्यामध्ये अच्युत माने, जे.डी. कांबळे, सुभाष जोशी, उल्हास वराळे, ए.जी. जोशी, विठ्ठल घाटगे, एन.एस. काझी, दिवाकर असे बाहेरच्यांसाठी प्राध्यापक, विचारवंत पण माझ्यासाठी काका असणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे. माझं व्यक्तीमत्त्व घडण्यामध्ये यांचा वाटा किती महत्त्वाचा आहे, हे शब्दांत सांगणं कठीण आहे.\nकागलमध्ये पाचवी-सहावीत असताना ज्युदो शिकत होतो. त्यावेळी दिवाळीच्या सुटीत निपाणीच्या रोटरी क्लबनं देवचंद कॉलेजमध्येच आठवडाभराचा ‘रायला कॅम्प’ आयोजित केला होता. आयुष्यात पहिल्यांदा असा घराबाहेर राहिलो, तो निपाणीत. या आठवड्यानं माझ्या व्यक्तीमत्त्व विकासात पायाभूत भूमिका बजावली. प्राचार्य डॉ. एम.जे. कशाळीकर यांचं सान्निध्य आणि डॉ. सुहास शहा यांचं आयुष्यभराचं प्रेम लाभण्याची ही सुरवात होती. आयुष्यातलं पहिलं उत्स्फूर्त भाषण, ग्रुप डिस्कशन वगैरे अनेक बाबी पहिल्यांदा इथंच पाहिल्या, त्यात सहभागी झालो. कॅम्पमधला सर्वात लहान पार्टीसिपंट असल्यानं साऱ्यांचं लक्ष म��झ्याकडं असे. प्रचंड आत्मविश्वास या कॅम्पनं माझ्यात ओतला.\nपुढं इथल्या श्रीनगरमध्ये घर बांधल्यानंतर मी मोहनलाल दोशी विद्यालयात नववीत प्रवेश घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी रानडे सरांच्या केदारबरोबर शाळेअगोदर जीएनके सरांच्या ट्यूशनमध्ये गेलो. माझ्या आयुष्यात तोपर्यंत मी कोणत्याही ट्यूशनला गेलो नव्हतो. मी अटेंड केलेली ही आयुष्यातली एकमेव ट्यूशन. पण, त्यामुळं जीएनकेंसारखा एक भारी विज्ञान शिक्षक मला लाभला. माझ्या मैत्रीच्या परीघ विस्ताराची ती सुरवात होती. ही ट्यूशन आणि शाळा यांच्यामुळं श्रीनिवास व्हनुंगरे, माधव कुलकर्णी, निशांत जाधव, सुभाष शिंत्रे, सिद्धार्थ शहा, अनुप शहा असे कितीतरी मित्र मिळाले. वर्गात (स्व.) प्रशांत आंबोलेसारखा जबरदस्त मित्र मिळाला. मोहनलाल दोशी विद्यालयातल्या प्रत्येक शिक्षकाचं मला इतकं प्रेम लाभलं की विचारू नका. मी नववीत हिंदी-संस्कृत घेतलं. हिंदीच्या वाळवे मॅडम तर अप्रतिमच शिकवायच्या. पण, कागलमध्ये आठवीत संस्कृत नव्हतं. त्यामुळं जेपीके मॅडमनी मला त्यांच्या घरी बोलावून नववीच्या पहिल्या दोन महिन्यांत माझ्याकडून आठवीचं संस्कृत करून घेतलं आणि नववीचं संस्कृत शिकण्यास मी लायक झालो. कोणत्याही मोबदल्याविना शिकविणाऱ्या जेपीके मॅडमचं ऋण कोणत्या शब्दांत व्यक्त करावं त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळंच पुढं बारावीपर्यंत संस्कृत शिकण्याचा आत्मविश्वास तर आलाच, पण आरएनके सरांसारखा उत्तम शिक्षकही लाभला. जेपीके मॅडमनी कथाकथन, नाटक अशा अनेक गोष्टींत भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं. शाळेत पी.के. जोशी सरांच्या प्रशंसेला पात्र व्हायचं म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती. मात्र, सरांचं मला जे अकृत्रिम प्रेम लाभलं, ते शब्दांत सांगणं कठीणाय. सरांनी त्यांचं प्रेम शब्दांतून कधीच व्यक्त केलं नाही, पण ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, असं मात्र नाही. माझं जर्नल लिहीणं त्यांना आवडायचं. वर्गातल्या बाकीच्यांना ‘ब’ आणि मला तेवढा ‘अ’ शेरा, यातूनच काय ते समजायचं. सारा वर्ग जळायचा. माझी व्हॉलीबॉलची सर्व्हीस सरांना खूप आवडायची. ‘ब’ तुकडीबरोबर झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात मी एक जोरदार ड्रॉप मारून गोल नोंदविला तेव्हा सरांनी ‘वा रे पठ्ठ्या’ म्हणत समोरच्या बाजूला मारलेली उडी मी आजही विसरू शकत नाही. म्हणून माझं एमजेसीच��� लघुशोधप्रबंध मी कागलचे ढोले गुरूजी आणि पी.के. जोशी सर यांना संयुक्तपणे अर्पण केला. चौगुले सरही माझ्यावर खूप प्रेम करणारे. माझ्या प्रगतीकडं जाणीवपूर्वक लक्ष देणारे. पुढं मी निपाणीत जेव्हा ‘निपाणी दर्शन’ ही पहिली केबल न्यूज सेवा सुरू केली, तेव्हा त्या काळात खिशातून पाचशे रुपये काढून मला बक्षीस देणारे चौगुले सर. त्यांचं हे प्रेम कसं विसरता येईल\nनववीत असतानाच इथल्या बुलियन कॉम्प्युटर या खाजगी संस्थेत संगणकाशी ओळख झाली. बेसिक, कोबॉल, फोरट्रॅन या भाषा शिकलो. प्रिया शहा ही त्यावेळी माझी तिथली सहाध्यायी होती. पुढं ‘अप्टेक’मधून संगणकाची पदविका घेतली, तेव्हा या क्षेत्रात आवड निर्माण होण्यासाठी बोरगावे मॅडम आणि चेतन नागांवकर यांनी माझ्यावर खूप परिश्रम घेतले आहेत.\nपुढं देवचंद कॉलेजमध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेतला आणि माझ्या गुरूंचा अन् मित्रांचा परीघ आणखी विस्तारला. विरेंद्र बाऊचकर, भालचंद्र काकडे, दिलीप पाटील, अश्विन उपाध्ये, मनिषा कलाजे, सुषमा चव्हाण, मृणालिनी चव्हाण, सुलेखा सुगते हा लाइफटाइम ग्रुप इथंच जमला.\nशिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोलापूरच्या ‘दैनिक संचार’साठी बेळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी निपाणीतून काम पाहू लागलो. पहिलं ऑफिशियल वार्तांकन मी निपाणीतूनच केलं, ते ‘बामसेफ’च्या परिषदेचं. तिथून मग माझी पत्रकारितेमधली कारकीर्द सुरू झाली. उमेश शिरगुप्पे, पिटू शांडगे, संजय साळुंखे या मित्रांच्या साथीनं ‘निपाणी दर्शन’ या निपाणीतल्या पहिल्या केबल न्यूज सेवेचा प्रारंभ केला. या सेवेचा पहिला संस्थापक-संपादक म्हणून मी काम पाहिलं. ‘निपाणी दर्शन’मुळं इथल्या सर्व क्षेत्रांतल्या लोकांशी वन टू वन संपर्क प्रस्थापित होऊ शकला. मात्र, चारेक महिन्यांतच ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून निवड झाल्यानं मी पुढील करिअरसाठी इथून बाहेर पडलो. मात्र, जितका दूर जात गेलो, तितकं हे गाव हृदयात खूप आत आत शिरत गेलं. बाहेरगावी असताना कधीही मी आजारी पडलो, काही दुखलं खुपलं, तर मला हटकून निपाणीची आठवण येते. अशा वेळी मी हमखास इथंच येतो. इथं येताक्षणी माझं निम्मं आजारपण निघून जातं. उरलेलं काम पाटील डॉक्टरांचं इंजेक्शन करतं. वेदनेच्या प्रसंगी आपल्याला आठवतात ती आपली माणसं, आपला गाव. त्या अर्थानं निपाणी ��े माझं वेदनाशामक आहे, माझं रि-एनर्जायझर आहे. मी जिथं फिरतो, तिथं सीमावासियांच्या वेदनेचा हुंकार म्हणून वावरतो. हा हुंकार माझा स्थायीभाव आहे. कर्नाटकाकडून मी भाषिक परप्रांतीय आहे, तर महाराष्ट्राकडून भौगोलिक परप्रांतीय. निपाणीला लाभलेली उपरेपणाची ही भळभळती वेदना माझ्यात खूप खोलवर जिवंत आहे. म्हणूनच निपाणीशी माझं नातं अधोरेखित करताना नीलेश मिस्राच्या पुढील ओळी आठवतात -\nबात बेबात पे अपनी ही बात कहता है,\nमेरे अंदर मेरा छोटा सा शहर रहता है\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ६:५५ म.पू. २ टिप्पण्या:\n‘सर, फ्यामिली हय क्या\nकाही दिवसांपूर्वी माझे वडिल आणि भाऊ यांच्यासह एका ढाब्यावर जेवायला गेलो होतो. आत आणि बाहेर असे दोन हॉल होते. उन्हाळ्याचे, उष्म्याचे दिवस असल्याने आम्ही बाहेरच्या, तुलनेत बऱ्यापैकी हवेशीर अशा त्या हॉलमधला एक खिडकीकडेचा टेबल निवडला आणि बसलो. काही वेळात वेटर आला. त्यानं विचारलं, ‘सर, फ्यामिली हय क्या’ आम्ही एकमेकांकडं पाहिलं आणि ‘होय,’ म्हणून त्याला सांगितलं. थोड्या वेळात तो पुन्हा पाण्याचे ग्लास घेऊन आला आणि पुन्हा एकदा त्यानं तोच प्रश्न विचारला, ‘सर, फ्यामिली हय क्या’ आम्ही एकमेकांकडं पाहिलं आणि ‘होय,’ म्हणून त्याला सांगितलं. थोड्या वेळात तो पुन्हा पाण्याचे ग्लास घेऊन आला आणि पुन्हा एकदा त्यानं तोच प्रश्न विचारला, ‘सर, फ्यामिली हय क्या’ आम्ही परत त्याला ‘होय’ म्हणून सांगितलं. त्यावर तो अस्वस्थपणे इकडं तिकडं पाहू लागला. त्याच्या अस्वस्थतेचं कारण एव्हाना आमच्याही लक्षात आलेलं. आम्ही बसलो होतो तो हॉल ‘फॅमिली’साठी राखीव होता. आजूबाजूच्या दोनेक टेबलांवर त्याला अभिप्रेत असलेल्या ‘फ्यामिली’ बसलेल्या होत्या, म्हणजे त्यांच्यात एखाद-दुसरी महिला होती.\nवेटरनं त्याच अस्वस्थतेत आम्हाला सांगितलं, ‘सर, आप अंदर बैठिए ये फ्यामिली रुम हय ये फ्यामिली रुम हय’ आमच्याही लक्षात आलं की, आपल्याला आता आतल्या रुममध्ये बसायला लागणार. त्यापूर्वी हे प्रकरण कुठवर जातंय, ते पाहण्यासाठी मी त्याला म्हटलं, ‘हम भी फ्यामिली हय’ आमच्याही लक्षात आलं की, आपल्याला आता आतल्या रुममध्ये बसायला लागणार. त्यापूर्वी हे प्रकरण कुठवर जातंय, ते पाहण्यासाठी मी त्याला म्हटलं, ‘हम भी फ्यामिली हय ये मेरे पिताजी हय और ये मेरा सगा भाई ये मेरे पिताजी हय और ये म��रा सगा भाई चाहे तो हमारे आयडी देख लो चाहे तो हमारे आयडी देख लो’ त्यावर त्याला काय बोलायचं सुचलं नाही. तो थेट गेला आणि त्याच्या मालकालाच घेऊन आला. मालकालाही मी तेच सांगितलं.\nत्यावर मालक म्हणाला, ‘सर, आपको बैठने दूँगा, तो बाकी लोग भी शराब पीकर आएँगे और यहाँ बैठने की माँग करेंगे\nपुन्हा मी म्हणालो, ‘एक तो हम फॅमिली है, और ना ही हमने शराब पी रख्खी है तो हमें यहाँ बैठने का पूरा हक है तो हमें यहाँ बैठने का पूरा हक है और समझो मै शराब पी के किसी गैर महिला को साथ ले आया, जो मेरी कोई रिश्तेदार या फॅमिली नहीं है, तो आप क्या करोगे और समझो मै शराब पी के किसी गैर महिला को साथ ले आया, जो मेरी कोई रिश्तेदार या फॅमिली नहीं है, तो आप क्या करोगे मुझे यहाँ बैठने दोगे की नहीं मुझे यहाँ बैठने दोगे की नहीं\nया माझ्या प्रश्नावर मालक अत्यवस्थच झाला. त्याला काय उत्तर द्यावं सुचेना. म्हणाला, ‘सर, प्लीज बात को समझिए मैं आपको अंदर बैठने की रिक्वेस्ट करता हूँ मैं आपको अंदर बैठने की रिक्वेस्ट करता हूँ’ त्याची ती हतबलता पाहून आम्हाला मौज वाटली आणि आम्ही आतल्या जनरल रुममध्ये शिफ्ट झालो, जिथे आमच्या आधीपासून असलेले काही ‘शराब पिए हुए दोस्त लोग’ बटर चिकनवर ताव मारत होते. आम्हालाही भूक लागली असल्यानं आम्ही हा सवाल-जवाब लांबविता येणं शक्य असूनही, न वाढविता आत जाऊन बसलो. जेवणाची ऑर्डर दिली.\nऑर्डर येईपर्यंत आम्हा तिघांना आता हा एक ताजा आणि वेगळा विषय ‘स्टार्टर’ म्हणून मिळाला होता. आमचे बंधुराज जरा जास्तच भडकलेले. ‘फ्यामिलीचे शेंडेफळ’ असल्यानं त्यांचा तो अधिकारच होता. पण, त्यांची समजूत घालता घालता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, भारतीय समाजात स्त्रीशिवाय कोणतेही कुटुंब पूर्ण होत नाही, किंबहुना त्याला कुटुंब- फॅमिली म्हणताच येणार नाही, हा केवढा मोठा संदेश या हॉटेल-रेस्टॉरंट्सनी त्यांच्या या कृतीमधून दिला आहे. मात्र, एखाद्या कुटुंबात काही कारणानं स्त्री नसेल, तर त्या उर्वरित पुरूष कुटुंबाला ही हॉटेल कुटुंबाचा दर्जा देणारच नाहीत का त्यांना फॅमिली म्हणून स्वीकारणारच नाहीत का त्यांना फॅमिली म्हणून स्वीकारणारच नाहीत का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला.\nपूर्वीच्या काळी मुळात कोणी ‘हाटेलात’ जात नसे. एक तर पैशाच्या काटकसरीची सवय आणि हॉटेलात जाऊन खाणे म्हणजे पैशाचा माज आणि ���धळपट्टी, अशी असलेली एक ठाम समजूत. पण काळ बदलला तसा कधी गरज म्हणून तर कधी खास प्रसंग साजरे करण्यासाठी क्वचित हॉटेलात जाण्यास ‘कुटुंबाला’ मुभा मिळू लागली. मग अशा कधीतरी बाहेर पडलेल्या आणि कधीतरीच हॉटेलात आलेल्या कुटुंबाला थोडेसे मोकळेपण आणि काहीशी प्रायव्हसी म्हणून हॉटेलांनी त्यांच्या एका भिंतीला पार्टीशने घालून, पडदे लावून ‘फॅमिली रुम’ची सुविधा निर्माण केली. तेव्हाच्या काळात ती सोय होती. पुढच्या काळात या सोयीचा, प्रायव्हसीचा आधार घेऊन गैरप्रकार करण्याचे प्रकारही सुरू झाले. पण, ते अपवाद आणि तसली कुप्रसिद्ध हॉटेले वगळता ‘फॅमिली रुम’ ही खरेच एक चांगली सोय होती. आताच्या ‘हर दिन दिवाली..’ म्हणून साजरा करण्याच्या कालखंडात हॉटेल ही बाब नवीन राहिलेली नाही; तर अगदी नित्याची झाली आहे. उलट, मॉल, मल्टिप्लेक्स आणि मल्टीस्टार (तीन तारांकित आणि पुढची) हॉटेल या तीन ठिकाणी भेट देणारे लोक हे गरज म्हणून कमी आणि स्टेटस सिम्बॉल म्हणून मिरविण्यासाठी अधिक जात असल्याचे तिथे गेल्यानंतर सहजी लक्षात येते. आताशा मोठ्या हॉटेलांमधून फॅमिली रुम बऱ्यापैकी हद्दपार झाल्या आहेत. त्याला आता मल्टिक्युझीन रेस्टो-बारचे स्वरुप आलेले आहे. कोठेही पडदे नाहीत की पार्टीशन. पाठीला पाठ लावून असलेल्या टेबल खुर्च्यांवर बसलेल्या या लोकांमध्ये एक अप्रत्यक्ष पडदा असतोच- परस्परांच्या स्टेटसबद्दल परस्परांच्या मनातील उच्चनीचपणाच्या भावनेचा प्रत्येकजण आपापल्या टेबलवर बसून कॉकटेल-मॉकटेलचे घुटके आपल्या फॅमिलीसहित एन्जॉय करताना दिसतो. इतर जगाशी (म्हणजे शेजारच्या अगर मागच्या टेबलवरील फॅमिलीशी) त्यांना काहीएक देणे नसते.\nत्या ढाब्याच्या ‘फ्यामिली रुम’च्या चर्चेच्या निमित्ताने, आजच्या काळात आता गे, लेस्बियन अगर ट्रान्सजेंडर व्यक्ती हॉटेलमध्ये आल्या, तर त्यांच्याबाबत ही हॉटेल्स काय भूमिका घेतील लेस्बियनांना मिळेल फॅमिली रुम; पण गे अगर ट्रान्सजेंडर्सचं काय लेस्बियनांना मिळेल फॅमिली रुम; पण गे अगर ट्रान्सजेंडर्सचं काय त्यांच्याबद्दल ही हॉटेल सहानुभूतीनं विचार करणार की नाही त्यांच्याबद्दल ही हॉटेल सहानुभूतीनं विचार करणार की नाही त्यांचं स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तीमत्त्व आणि प्रायव्हसीची गरज मान्य करणार की नाही त्यांचं स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तीमत्���्व आणि प्रायव्हसीची गरज मान्य करणार की नाही अशा अनेक मुद्यांना आम्ही स्पर्श केला. सर्वात महत्त्वाचा मुद्दा अचानक स्ट्राईक झाला, तो म्हणजे भारतीय समाजाच्या स्त्रियांबाबतच्या दांभिक मानसिकतेचा अशा अनेक मुद्यांना आम्ही स्पर्श केला. सर्वात महत्त्वाचा मुद्दा अचानक स्ट्राईक झाला, तो म्हणजे भारतीय समाजाच्या स्त्रियांबाबतच्या दांभिक मानसिकतेचा एकीकडे स्त्रीशिवाय कुटुंब अपूर्ण असल्याची भावना निर्माण करीत असताना दुसरीकडे त्या कुटुंबात मात्र प्रत्यक्षात तिचे स्थान काय आणि कसे असते, ते कसे असायला हवे, याबाबत मात्र आपला समाज सातत्याने मौन बाळगून असतो. स्त्री ही आज कितीही सबला, सक्षम वगैरे झाल्याचे ढिंढोरे आपण पिटत असलो तरी आपल्या दृष्टीने तिचे ‘कमोडिटी’पण, तिची उपभोग्यता आपण हरघडी, हरक्षणी अधोरेखित करीत असतो. माध्यमांतल्या जाहिरातींपासून ते प्रत्यक्ष पदोपदी तिच्या शरीरावर सुरू असलेला नजरांचा बलात्कार आणि यातून तिच्यावर गुदरणारा विनयभंगाचा आणि बलात्काराचा प्रसंग अशा अनेकांगांनी समाज, समाजातील घटक तिचे शोषण करीत असतात. घराबाहेर ही परिस्थिती तर घरातही कौटुंबिक स्थान दुय्यमच. ज्या घरात अगदी पुरूषच नाही, अशाच वेळी फक्त कर्तेपणा स्त्री आपल्याकडे घेते. खंबीरपणे घर चालविते. मुलांना चांगलं शिकवून सवरुन मोठं करते, कमवतं करते आणि मग एका क्षणी तिचा मोठा झालेला मुलगा केवळ पुरूषीपणाच्या बळावर तिचं दुय्यमत्व पुन्हा तिच्या पदरात टाकतो.\nएक गोष्ट आपण मान्य करायला हवी की, स्त्रीशिवाय खरोखरीच आपण, आपलं कुटुंब अपूर्ण असतो. कुटुंबाचं पूर्णत्व म्हणजे स्त्री आहे; मात्र, त्या पूर्णत्वाला खऱ्या अर्थानं संपूर्णत्व बहाल करण्यात मात्र आपण व्यवस्था म्हणून खूपच कमी पडलो आहोत, पडतो आहोत, याचा आपण कधी तरी विचार करणार की नाही हॉटेलवाला पोऱ्या भलेही अजाणतेपणी या पूर्णत्वाचा आग्रह धरत असेल; आपण तो जाणतेपणाने धरायला काय हरकत आहे\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ६:४६ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nशाहू- आंबेडकर स्नेहबंध: मर्मबंधातली ठेव\nमाणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज. (हे छायाचित्र प्रतिकात्मक आहे, अस्सल नाही.)\n(राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्ताने सन्मित्र प्रकाश लिंगनूरकर यांच्या साप्ताहिक 'वार्ता-सम्राट'च्या दि. २६ ���ून २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या विशेषांकासाठी लिहीलेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार सादर करीत आहे.)\nमहात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर ही त्रयी म्हणजे या देशामध्ये समता प्रस्थापनेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. फुले आणि राजर्षींची भेट झालेली नसली तरी त्यांच्या सत्यशोधकी कार्याचा वसा आणि वारसा मात्र महाराजांनी अत्यंत सजगपणे पुढे चालविला. मात्र, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या उभय नेत्यांच्या परस्पर स्नेहभावाचा मी चाहता आहे. या दोघांच्या मोजक्या गाठीभेटी आणि त्यांचा परस्परांशी पत्रव्यवहार यातून त्यांच्या स्नेहबंधाची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही. त्याचप्रमाणे यंदा माणगाव परिषदेचा शतकमहोत्सव साजरा केला जात असताना राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहबंधांना उजाळा मिळणे, ही एक स्वाभाविक बाब आहे. राजर्षींच्या अकाली जाण्याने बाबासाहेबांचा प्रचंड मोठा आधार नाहीसा झाला तरी राजर्षींचे कार्य पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून देशभरात चिरंतन करण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले.\nबडोदा संस्थानच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने विलायतेतील विद्याभ्यास अर्धवट सोडून भारतात परतलेल्या बाबासाहेबांनी तो पूर्ण करण्यासाठी पुंजी साठवावी म्हणून सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकी पत्करली होती. शिक्षण पूर्ण केल्याखेरीज सामाजिक अगर राजकीय जीवनात प्रविष्ट न होण्याचा त्यांचा संकल्प होता. मात्र, साऊथबरो कमिशनसमोर अस्पृश्यांच्या राजकीय व सामाजिक हक्कांच्या संबंधाने जर बाजू मांडली नाही, तर या समाजाचे घोर नुकसान होण्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले. त्यातून त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये ‘द महार’ या नावाने त्यांची बाजू मांडणारा लेख लिहीला. त्याचप्रमाणे थेट व्हॉइसरॉय कार्यालयाशी पत्रव्यवहार करून कमिशनसमोर साक्ष नोंदविण्यासाठी आपली निवड करवून घेतली. बाबासाहेबांचा टाइम्स ऑफ इंडियामधील लेख राजर्षींच्या वाचनात आलेला होता. त्या लेखाने ते प्रभावितही झालेले होते. आपले विश्वासू दत्तोबा पोवार यांच्याकडून त्यांनी बाबासाहेबांची माहिती मिळविली. महार समाजातील एक युवक विलायतेला जाऊन उच्चविद्याविभूषित होतो, ही बाबच मुळी राजर्षींना अभिमानास्पद वाटली. आपण अंगिकारलेल्य��� कार्याला अशीच फळे येण्याची स्वप्ने ते पाहात असत. दत्तोबांना सांगून त्यांनी बाबासाहेबांना भेटीला बोलावले. तोपर्यंत भारतातील संस्थानिकांबद्दल, त्यांच्या लहरी वर्तणुकीबद्दल बाबासाहेबांच्या मनात एक प्रकारची अढी होती. मात्र, राजर्षींच्या पहिल्या भेटीतच ती गळून पडली. परळच्या चाळीत आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यांच्या या भेटी झाल्या. अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी बाबासाहेबांना वृत्तपत्राची निकड जाणवू लागलेली होती. ती त्यांनी राजर्षींना बोलून दाखविली. त्यांचा हा विचार पसंत पडून राजर्षींनी लगोलग त्यांना अडीच हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. राजर्षींच्या या मदतीमधूनच ३१ जानेवारी १९२० पासून ‘मूकनायक’ प्रकाशित होण्यास सुरवात झाली. सरकारी नोकरीत असल्याने बाबासाहेबांचे त्यावर नाव नव्हते. पांडुरंग भटकर यांचे नाव संपादक म्हणून लागले. मात्र, अग्रलेखासह बहुतांश लेखन बाबासाहेबच करीत असत.\nयाच वेळी कागल संस्थानातल्या माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरविण्याचे नियोजन दत्तोबा पोवारांसह निंगाप्पा ऐदाळे वगैरे मंडळी करीत होती. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांना निमंत्रण देण्यात आले. २० व २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथे झालेली ही परिषद अनेकार्थांनी ऐतिहासिक स्वरुपाची ठरली. बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याच्या दृष्टीने त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या या पहिल्या परिषदेस राजर्षींची उपस्थिती आणि त्यांचे भाषण फार महत्त्वपूर्ण ठरले. शिकारीहून परत जाता जाता या परिषदेस उपस्थित राहात असल्याचे राजर्षींनी दर्शविले असले, तरी त्यामागे त्यांचे धोरणीपण अधोरेखित होते. ‘अस्पृश्य समाजाला आंबेडकरांच्या रुपाने त्यांच्यातीलच नेता लाभला असून भविष्यात ते या देशाचे पुढारी होतील,’ असे भाकितच राजर्षींनी वर्तविले. त्याचबरोबर परिषदेनंतर त्यांना रजपूतवाडीच्या कँपवर भोजनाचे निमंत्रणही दिले. या परिषदेत झालेल्या इतर ठरावांबरोबरच शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करण्याचा ठरावही करण्यात आला.\nमाणगाव परिषदेनंतर दोनच महिन्यांत नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान राजर्षींनी स्वीकारले. माणगाव परिषद ही जणू या नागपूर परिषदेची बीजपरिषद होती. आक्कासाहेबांची प्रकृती खालावल���यामुळे या परिषदेला राजर्षी उपस्थित राहतील की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना पाठविलेले पत्र हृदयास भिडणारे आहे. या पत्रात बाबासाहेबांनी म्हटले की, “नागपूरच्या परिषदेस हुजुरांचे येणे झाले नाही तर आमचा सर्वनाश होणे अटळ आहे. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी आपला आधार व टेकू नाही मिळाला, तर काय उपयोग. घरी अपत्य आजारी असताना आपणास सभेस गळ घालणे हे कठोरपणाचेच लक्षण. पण काय करावे आक्कासाहेबांप्रमाणे आम्ही आपली लेकरे नव्हे काय आक्कासाहेबांप्रमाणे आम्ही आपली लेकरे नव्हे काय आपल्याशिवाय आमचा कोण वाली आहे आपल्याशिवाय आमचा कोण वाली आहे आम्ही कालपर्यंत किती आजारी आहोत, हे आपणास सांगायला नको. आमचा परामर्ष यावेळी आपण घेतलाच पाहिजे. नाही तर आपल्यावर बोल नाही, रुसवा राहील. म्हणून माझी सविनय प्रार्थना आहे की, अन्य सर्व गोष्टींकडे काणाडोळा करून सभेचे अध्यक्षस्थान मंडित करून या आपल्या लडिवाळ अस्पृश्य लेकास वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर त्यांची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना वर काढणे अशक्य होईल.” बाबासाहेबांचे हे शब्द वाचून राजर्षींच्या हृदयाला पाझर फुटला नसता तरच नवल. ते नागपूर परिषदेला उपस्थित राहिले आणि त्यांनी देशभरातून आलेल्या अस्पृश्य बांधवांना प्रेमभराने संबोधितही केले. श्रीपतराव शिंदे यांनी महाराजांचे भाषण वाचून दाखविले. त्यात महाराजांनी जातिनिर्मूलनामध्ये शिक्षण, रोटीव्यवहार आणि बेटीव्यवहाराचे महत्त्व सांगितले. त्याशिवाय जातिनिर्मूलनाचे आणखी एक महत्त्वाचे सूत्र सांगताना महाराज म्हणतात की, “लग्नकार्यात निरर्थक पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षणासारख्या उपयुक्त कामाकडे तो लागला पाहिजे. ज्याप्रमाणे जपानमधील उच्चवर्णीय सामुराई यांनी पुढाकार घेऊन जसा तेथील जातिभेद संपवला, त्याचप्रमाणे येथील उच्चवर्णीयांची जातिभेद निर्मूलनातली भूमिका महत्त्वाची आहे. खालील जातींनी आपली सुधारणा करून, दर्जा वाढवून घेण्याचा व वरील पायऱ्यांवर चढण्याचा प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे. आणि वरील जातींनीही जरुर तर काही पायऱ्या खाली येऊन त्यांना हात देऊन वर घेतले पाहिजे. असे झाले म्हणजे सुरळीतपणे व सलोख्याने हे जातिभेद मोडण्याचे बिकट काम सिद्धीस जाण्याचा संभव आहे. आम्हासारख्या मराठ्यांना सुद्धा जात मोडून एकी करण्यास भाग पाडले पाहिजे,” अशी भावना महाराजांनी व्यक्त केली. या परिषदेतही महाराजांचा जन्मदिन उत्सवासारखा साजरा करण्याचा ठराव झाला.\nयाच कालावधीत बाबासाहेबांनी राजर्षींना लिहीलेल्या एका पत्रात ’२६ जूनचा आपला वाढदिवस सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘मूकनायक’चा विशेषांक प्रकाशित करण्याचा मानस आहे.’ असे महाराजांना कळविले होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे दरबारकडून उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही केली होती. बाबासाहेबांचे हे पत्र म्हणजे राजर्षींच्या जन्मतारखेचा एक अस्सल पुरावा आहे, यात शंका नाही.\nनागपूर परिषदेनंतर बाबासाहेब महाराजांच्या मदतीनेच उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. यावेळी माझी भगिनी रमाबाईला मी कोल्हापूरला तिच्या माहेरी घेऊन जातो, असे भावोद्गार महाराजांनी काढले होते. बाबासाहेबांना त्यांनी त्यांचे मित्र सर अल्फ्रेड पीज यांच्यासाठी बाबासाहेबांचा गौरवपूर्ण परिचय करून देणारे व गरज भासल्यास त्यांना मदत करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले होते.\nबाबासाहेब तिकडे असताना इकडे टिळकांनी महार ही गुन्हेगार जमात असल्याचे उद्गार काढले होते. त्याचप्रमाणे त्यांनी जमविलेल्या सार्वजनिक फंडातील गैरव्यवहाराचे प्रकरणही त्यावेळी चर्चेत आले होते. या दोन प्रकरणांमध्ये टिळकांवर दिवाणी अगर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल करता येईल का, याविषयी इंग्लंडमधील मे. लिटल् आणि कंपनीकडे चौकशी करावी, असे पत्रही राजर्षींनी बाबासाहेबांना लिहीले होते. त्यावर अशा खटल्यातून त्रासाखेरीज काहीच निष्पन्न होणार नाही, असे बाबासाहेबांनी महाराजांना कळविले. त्यावर, महाराज पुन्हा त्यांना पत्र पाठवून सांगतात की, अशी केस दाखल करा. बाकी काही नाही झाले तरी, त्यामुळे ही केस कोणी दाखल केली, याची चर्चा होईल आणि तुम्ही साऱ्या इंग्लंडास माहिती व्हाल.\nबाबासाहेब इंग्लंडमधील घडामोडींची फर्स्ट हँड माहिती पत्राद्वारे महाराजांना अवगत करीत असत. माँटेग्यू यांच्याशी झालेल्या भेटी आणि त्यातून मुंबई प्रांतिक विधिमंडळात त्यांनी दिलेली सदस्यपदाची ऑफर याविषयीही बाबासाहेब कळवितात. इंग्लंडमधील मजूर पक्षाशीही संवाद प्रस्थापित करीत असल्याचे त्यांनी कळविल्याचे दिसते.\n४ सप्टेंबर १९२१चे बाबासाहेबांनी महाराजांना पाठविलेले पत्रही असेच हृदयाला भिडणारे आहे. या पत्रात त्यांनी महाराजांकडे दोनशे पौंडांच्या कर्जाची मागणी केली आहे. “चलनाचे दर वाढल्यामुळे माझी लॉ ची फी १०० पौंड आणि भारतात परतण्यासाठी म्हणून १०० पौंड असे दोनशे पौंडांचे कर्ज द्यावे. ते परतल्यानंतर व्याजासह परतफेड करेन,” असे बाबासाहेब कळवितात. याच पत्राच्या अखेरीस ‘तुमची आम्हाला नितांत गरज आहे. कारण भारतात उदयास येऊ घातलेल्या सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण महान आधारस्तंभ (Pillar of the great movement towards social democracy)’ आहात, असे गौरवोद्गार बाबासाहेबांनी काढले आहेत. राजर्षींच्या समग्र कार्याचे एका वाक्यात यथोचित मूल्यमापन करणारे असे हे बाबासाहेबांचे उद्गार आहेत.\n६ मे १९२२ रोजी महाराजांचे निधन झाल्याची वार्ता समजताच बाबासाहेबांचे हृदय विदीर्ण झाले. अत्यंत दुःखी आणि उद्विग्नावस्थेत त्यांनी राजाराम महाराजांना सांत्वनाची तार पाठविली. त्यामध्ये ‘महाराजांच्या निधनाने व्यक्तीगत पातळीवर माझी अपरिमित हानी झाली आहेच, पण अस्पृश्य समाजाने आपला महान तारणहार गमावला,’ अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.\nमहाराजांच्या निधनानंतरही राजाराम महाराज, कोल्हापूर संस्थान यांच्याशी बाबासाहेबांचा स्नेह राहिला, तरी शाहू महाराजांइतकी जवळीक मात्र त्यात प्रस्थापित होऊ शकली नव्हती. महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूर दरबारच्या दिवाणांना आर्थिक मदतीची विनंती करण्यासाठी लिहीलेल्या पत्रात बाबासाहेब लिहीतात की, ‘शाहू महाराज हयात असते तर आपल्याकडे मदतीसाठी याचना करण्याची वेळ आली नसती. पण, आपले नवीन महाराजही शाहू महाराजांसारखेच कृपाळू आहेत. त्यामुळे आमची निकड त्यांच्या कानी घालून काही मदत देता आली, तर पाहावे,’ असे बाबासाहेब लिहीतात. महाराजांच्या जाण्याने हा फरक निश्चितपणे पडला होता. बाबासाहेबांचा अर्धपुतळा त्यांच्या हयातीमध्येच कोल्हापूरच्या बिंदू चौकात बसविण्यात आला, हा नगरीने त्यांच्या कार्याला केलेला मानाचा मुजरा आहे.\nबाबासाहेब महाराजांना ‘माय डियर महाराजासाहेब’ असे संबोधन लिहीत, तर महाराज त्यांना ‘माय डियर डॉ. आंबेडकर’ असे लिहीत. एका पत्रात मात्र महाराजांनी बाबासाहेबांना ‘लोकमान्य डॉ. आंबेडकर’ असे संबोधले आहे. महाराजांच्या लेखी डॉ. आंबेडकर हे सच्���े लोकमान्य व्यक्तीमत्त्व होते. पुढे बाबासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराजांना अभिप्रेत असणारे आपले लोकमान्यत्व सिद्ध केले.\n(लेखक फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे अभ्यासक आहेत.)\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ६:३३ म.पू. 1 टिप्पणी:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nमेरे अंदर म���रा छोटासा शहर रहता है...\n‘सर, फ्यामिली हय क्या\nशाहू- आंबेडकर स्नेहबंध: मर्मबंधातली ठेव\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/modi-ar-nashik-ask-for-vote-to-fadanvis-gov/", "date_download": "2019-10-23T13:44:51Z", "digest": "sha1:X6IHOAJJC6DID4FJRE2PH7PZ5JC6XJEN", "length": 13485, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या | Dainik Prabhat", "raw_content": "\nफडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ः अयोध्या प्रकरणी न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवा\nनाशिक : राज्यात पूर्ण बहुमत नसतानाही पाच वर्षे स्थिर सरकार दिले. पूर्ण बहुमताशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रगतीशील, विकसनशील राज्य दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार देण्याची महाराष्ट्राची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींचे हे वक्तव्य शिवसेनेला सूचक इशारा मानला जात आहे.\nपवारांकडून काश्‍मीर मुद्‌द्‌यावर अपप्रचार\nमतांसाठी शरद पवारांकडून काश्‍मीर मुद्‌द्‌यावर अपप्रचार केले जाणे दुर्देवी असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. कॉंग्रेस गोंधळले आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मता���साठी चुकीचे विधान करत असेल तर फार दुख होते. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्‍टरी कुठे आहे हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात, असा हल्लाबोल करत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये झाला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.\nनरेंद्र मोदी म्हणाले, अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून न्यायालयावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासंबंधी वक्तव्य केली जात आहेत. देशातील सर्व नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणे आवश्‍यक आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत. सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे आपला सर्वोच्च न्यायालय, राज्यघटनेवर, न्याय प्रक्रियेवर विश्वास असला पाहिजे. राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, असे आवाहन त्यांनी केले.\nदरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या पंचवटीतील तपोवनात होत असलेल्या जाहीर सभेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहचू नये, यासाठी गुरुवारी सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच कांद्याच्या कोंडीने शेतकरी वर्गात संताप खदखदत असून त्याचा भडका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उडू नये आणि कांदा हे निषेधाचे हत्यार ठरू नये यासाठी या सभेत कांदा वा अन्य शेतमालाशी संबंधित वस्तूच नव्हे, तर पिशव्यादेखील आणण्यास मनाई करण्यात आली.\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्या���ाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nकॉंग्रेसच्या मुख्यालयावर प्राप्तीकर विभागाचे छापे\nप्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीचे इक्‍बाल मिर्चीसोबत आर्थिक व्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/priyanka-gandhi-aims-at-government-by-posting-video-of-cricket/", "date_download": "2019-10-23T13:21:58Z", "digest": "sha1:BNSOHVPJS2ASZRRHDY6HHGDK3USLDB6D", "length": 12393, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्रिकेटचा व्हिडीओ पोस्ट करत प्रियंका गांधींनी साधला सरकारवर निशाणा | Dainik Prabhat", "raw_content": "\nक्रिकेटचा व्हिडीओ पोस्ट करत प्रियंका गांधींनी साधला सरकारवर निशाणा\nनवी दिल्ली : देशात अर्थव्यवस्थेची बिघडत चाललेली घडी पाहता सरकारवर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आता कॉंग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एका क्रिकेट मॅचमधील कॅचचा व्हिडिओ पोस्ट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. जेव्हा क्रिकेट या खेळात कॅच पकडायचा असतो तेव्हा चेंडूवर नजर आणि खेळ खेळण्याची सच्ची भावना मनात असणे गरजेचे आहे. कॅच सुटला म्हणून गणित, गुरुत्वाकर्षण, ओला-उबर अशी कारणं द्यायची नसतात. असे म्हणत प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच भारतीय अर्थव��यवस्थेसाठी जनहितार्थ जारी असेही त्यांनी या ट्विट सोबत लिहिले आहे.\nसही कैच पकड़ने के लिए अंत तक गेंद पर नजर और खेल की सच्ची भावना होनी जरुरी है वरना आप सारा दोष #gravity, गणित, ओला-उबर और इधर-उधर की बातों पर मढ़ते रहेंगे\nभारतीय अर्थव्यवस्था के लिए जनहित में जारी\nअर्थव्यवस्थेची होत असलेली घसरण आणि वाहन उद्योगावर आलेल्या आर्थिक अरिष्टावरून कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार डोळे कधी उघडणार, असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला केला आहे. दरम्यान, याआधीही प्रियंका गांधी यांनी फोटो ट्विट करुन मोदी सरकारवर आर्थिक मंदीवरुन निशाणा साधला होता. भारतीय अर्थव्यवस्था मंदी फेऱ्यात अडकत चालली असून, देशाचा जीडीपी पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या आर्थिक संकटावरून काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही सरकारवर टीका केली होती.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\n‘या’ भारतीय कंपनीने बनविले जगातील सर्वात महागडे चॉकलेट; गिनीज बुकमध्ये नोंद\nपीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nखडकवासला प्रकल्पात फक्‍त 4.75 टीएमसी पाणीसाठा\nअंगणवाडी सेविकांना पेन्शन देण्याबाबत सरकार सकारात्मक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-10-23T14:33:02Z", "digest": "sha1:KHJPJXZL6MPU6TTURAHV5JBT6L4ZZSS2", "length": 13049, "nlines": 245, "source_domain": "irablogging.com", "title": "कोरडी नाती - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nकाल 1 पोस्ट फिरत होती फेसबुक वर” we get together” आणि त्यासोबत मित्रांचे,परिवाराचे फोटो. ते बघून एक लक्षात आलं की फेसबुक व्हाट्सएप मुळे मित्र परिवार, आपले घरचे जवळ आल्यासारखं वाटत. यामुळे आपले शाळेपासूनचे मित्र,मैत्रिणी पण आणि कदाचित कधी न भेटलेले पण माहीत असलेले असे लोकही आपल्या फेसबुक च्या लिस्ट मध्ये आहेत. एकमेकांपासून लांब असलो तरी फोटो, विडिओ मार्फत कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हेही कळत.\nया फेसबुक व्हाट्सएपने जग जवळ आणलं खर पण खरच डोळ्यांना दिसण्यासाठी ते जवळ आहे की, मनापासून जवळ आहे याचा विचार करायला लावणार मनही आज यांत्रिकच झालंय.\nथोडं मागे म्हणजे हे सोशल मीडियाच्या अगोदरच्या जगात डोकावून पाहिलं तर लक्षात येत तेव्हा रोज नाही पण महिन्यातून एकतरी फोन आपल्या जवळच्या व्यक्तींना व्हायचा. आवाजातूनच ख्याली खुशाली कळायची. मग भेटायच नियोजन व्हायचं. छान मनसोक्त गप्पा व्हायच्या.\nनंतर या सगळ्याची जागा या ऑनलाईन दुनियेन घेतली. आता रोज एकमेकांना बघतो पण बोलत नाही, ख्याली खुशाली आता प्रोफाइल फोटो आणि स्टेटस बघून कळते. भेट होते फक्त वाढदिवस किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छाचे फोटो पाठवून (कॉल नाहीच). गप्पा तर होतच नाहीत. सध्या एखादया समारंभात सुद्धा गप्पा मारायला वेळ नसतो, तिथेही ऑनलाईन असायचं, फोटो काढायचे आणि ते अपडेट करायचे यातच व्यस्त असतात सगळे. आता आयुष्य आधी फोटोमय आणि मग ते ऑनलाईन अपडेट केले की आनंदमय होत. सध्या लग्न समारंभाचे आमंत्रणही ऑनलाईन,भावाला राखी पण ऑनलाईन आणि कोणी आजारी असेल तर सदिच्छा पण फुले पाठवून ऑनलाईनच. इतकंच काय कुणी व्यक्ती गेली तरी सांत्वन पण ऑनलाईनच (RIP लिहून). इथे प्रेमही ऑनलाईन होत आणि भांडण पण ऑनलाईन,आपला फोटो पाहून प्रतिक्रिया दिली नाही म्हणून सुद्धा अबोला होतो आणि विनाकारणच नात्यात दुरावा येतो. राग रुसवा मात्र ऑनलाईन निघत नाही तर इथे थेट नाती ब्लॉकच होतात.\nया सोशल मीडिया मुळे जग जवळ आलं, माणूस सतत सोशल राहू लागला पण एकटाच झाला. ऑनलाईन मित्र अगणितही असतील पण गरज भासेल तेव्हा एक तरी सोबत असतो का याचा विचार करायला हवा. ऑनलाईन राहण्याच्या धडपडीत नात्यातील ओलावा हळूहळू कमी होत चाललाय, नाती मनाने कोरडी होत चालीयेत. सोशल असूनही मनाने एकटाच असतो माणूस.\nकधीतरी ऑफलाईन राहून आपल्या प्रिय माणसांना मनापासून भेटुया, एकमेकांचे हितगुज समोर बसून शेअर करूया,सदिच्छा व्यक्त करूया आणि पुन्हा नक्की भेटू या अटीवर या क्षणाच्या गोड आठवणी मनात जपुन ठेवूया(फोटोच्या स्वरूपात).\nबघा ऑनलाईन जग खरा आनंद देऊन जात की ऑफलाईन जग सुखद क्षण देऊन जात.\nनाती · प्रेम · मोबाईल\nतो ती आणि पाऊस #प्रेमकथा ...\nअसामान्य जगातली बंदिनी अंतिम भाग ...\nअसामान्य जगातली बंदिनी ...\nअसामान्य जगातली बंदिनी #भाग 2 ...\nअसामान्य जगातली बंदिनी ...\n…. मनाची की पैशाची \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\n #गोष्टी # बालकथा #लहान मुलांच्या गोष्टी …\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\nकुणीतरी ऎकणारं हवं असतं ...\nगोष्ट…प्रत्येक लग्नाची आणि लग्नघराची… ...\nमाहेर कधीच तुटणार नाही… ...\nमाहेर कधीच तुटणार नाही..(अंतिम) ...\nशोध अस्तित्वाचा भाग १\nते विकताय…आम्ही विकले जातोय… ...\nपुनः एकदा सुरूवात तेही साठाव्या वर्षात\nमी असते तर… काय केले असते ...\nहरवलेले आईपण – भाग १\n“नेक दिल” बनण्याची धडपड…. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nhm-goa-recruitment-2019/", "date_download": "2019-10-23T13:08:34Z", "digest": "sha1:LR4SFS2C4JV2Z2SRE2VPNPEOFTWL4P6X", "length": 2603, "nlines": 28, "source_domain": "nmk.co.in", "title": "NHM Goa Recruitment 2019. Invited to apply for the post.", "raw_content": "\nपणजी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दंत सर्जन पदाच्या एकूण १२ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालय, पणजी-गोवा यांच्या आस्थापनेवरील दंत सर्जन पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहे.\nदंत सर्जन पदाच्या एकूण १२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दंत शस्त्रक्रिया पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण अर्हता धारक अणि कोकणी व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.\nमुलाखतीची तारीख – उत्तर गोवा उमेदवारांसाठी २४ सप्टेंबर २०१९ आणि दक्षिण गोवा उमेदवारांसाठी २५ सप्टेंबर २०१९ आहे.\nमुलाखतीचा पत्ता – उप संचालक (पीएच), केबिन आरोग्य सेवा संचालनालय, पणजी (गोवा)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/editorial/raj-thackerays-intention-good-he-want-leader-opposition/", "date_download": "2019-10-23T14:21:29Z", "digest": "sha1:BIXBMXGY2KTT7LJTX62B4A4ESIN72AIJ", "length": 34361, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Raj Thackeray'S Intention Is Good, But He Want To The Leader Of The Opposition | राज ठाकरेंचा हेतू चांगला, पण विरोधकांची 'स्पेस' कृतीतून मिळते! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रि��� कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nAll post in लाइव न्यूज़\nराज ठाकरेंचा हेतू चांगला, पण विरोधकांची 'स्पेस' कृतीतून मिळते\nराज ठाकरेंचा हेतू चांगला, पण विरोधकांची 'स्पेस' कृतीतून मिळते\nसत्तेकरिता नव्हे तर सक्षम विरोधी पक्षाकरिता मत द्या, असे आवाहन केले.\nराज ठाकरेंचा हेतू चांगला, पण विरोधकांची 'स्पेस' कृतीतून मिळते\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीकरिता आपली पहिली-वहिली सभा मुंबईत घेतली. काल पुण्यात त्यांच्या सभेवर ���ावसामुळे पाणी फेरले गेले होते. लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हीडिओ’ या हॅशटॅगने राज यांच्या सभा हीट झाल्या. मात्र मोदींच्या करिष्म्यापुढे त्यांच्या प्रचाराने टिकाव धरला नाही. अगदी अलीकडे कोहिनूर मिलच्या खरेदी व्यवहाराबाबत त्यांची व त्यांच्या व्यावसायिक भागीदारांची ईडीने चौकशी केली. त्यामुळे विधानसभेच्या प्रचारात राज हे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागणार का असा प्रश्न होता. राज यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात मोदी-शहा या जोडगोळीचा साधा नामोल्लेखही केला नाही. रस्त्यांचे खड्डे, विजेचा लपंडाव वगैर नागरी समस्यांवर राज यांनी ठाकरी शैलीत प्रहार केला. अखेरीस त्यांनी आपण आतापर्यंत कुठल्याही पक्षाने केली नाही, अशी मागणी करतो, असे सांगत मला सत्तेकरिता नव्हे तर सक्षम विरोधी पक्षाकरिता मत द्या, असे आवाहन केले.\nराज यांचे हे आवाहन वरकरणी आकर्षक व ‘आऊट ऑफ बॉक्स’ वाटत असले तरी भारतीय राजकारणात कुठल्याही निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मत देण्याची भारतीय मतदारांची मानसिकता असते. याचा अर्थ मतदार हाच निवडणूक काळात विरोधी पक्षाची भूमिका वठवत असतो. त्यामुळे जर सरकारची कामगिरी खराब असेल, भ्रष्टाचार बोकाळला असेल, नेते उतलेमातले असतील तर लोक त्यांना घरी पाठवतात. जनतेचा हा सरकारविरोधी कौल सत्ताधारी कोण होणार नाही ते निश्चित करतो. त्यानंतर ज्यांना लोकांनी निवडणुकीत झटका दिलेला असतो त्यांच्याकडे विरोधकांची खुर्ची आपसूक चालून येते. ती मागण्याची गरज नसते. विरोधकांची स्पेस ही निवडणूक लढवून नव्हे तर कृतीतून मिळते.\nराज यांच्या पक्षातील बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई वगैरे प्रमुख, पहिल्या फळीतील नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसत नाहीत. पक्षातील दुस-या फळीतील तरुण, आक्रमक नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे खुद्द राज हेही निवडणूक लढवण्यास तयार झाले. अन्यथा अलीकडेच झालेल्या मेळाव्यात ईव्हीएमवर निवडणुका होत असतील तर त्या कशाला लढवायच्या असे म्हणत त्यांनी आपल्या नेत्यांना पैसे जपून वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे निवडणूक लढवण्याबाबत तळ्यात मळ्यात भूमिका घेतलेला पक्ष निवडणुकीनंतर धारदार विरोधी पक्षाची भूमिका कृतीतून घेईल का, हीच लोकांच्या मनातील शंका आहे.\nईडीची नोटीस आल्यावर व तेथे नऊ तास चौकशीला सामोरे गेल्यानंतर राज यांनी दीर्घकाळ मौन बाळगले होते. निवडणूक आल्यावर सक्रिय व्हायचे व निवडणूक झाल्यावर कोशात जायचे, अशा पद्धतीने सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावता येत नाही. विरोधकांची भूमिका बजावण्याकरिता अविरत संघर्ष करावा लागतो. सरकारच्या दमनशक्तीचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. संघर्षाची किंमत मोजावी लागते. विरोधक म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे सरकारला घेरत असल्याची खात्री जनतेला पटली तर जनता विद्यमान सत्ताधाऱ्यांना खाली खेचून तुमचा सत्तेचा मार्ग प्रशस्त करते.\nविरोधकांची भूमिका बजावण्याकरिता संघटनात्मक वीण घट्ट असावी लागते. सत्ता असताना कार्यकर्ते गुळाभोवती जमणा-या डोंगळ्यांसारखे जमा होतात. पण विरोधात असताना कार्यकर्ते गोळा करुन टिकवणे व त्यांना संघर्षाची प्रेरणा देणे ही फार अवघड गोष्ट असते. मनसेत अशा निरपेक्ष भावनेनी संघर्षाला तयार होणा-या कार्यकर्त्यांची संख्या किती आहे, हा प्रश्न राज यांनी स्वत:ला करायला हवा. त्यामुळे सक्षम विरोधकाची भूमिका बजावण्यात राज यांच्या पक्षाला खूप मर्यादा आहेत. निवडणुकीचे निकाल लागल्यावर जर अपवादाने (मागील वेळेप्रमाणे) यश लाभले असेल तर राज यांना त्यांचा शब्द खरा करण्याकरिता प्रयत्न करता येईल. मात्र काहीच हाती लागले नाही तर निवडणूक लढवण्याकरिता आग्रही असलेले दुस-या फळीतील नेते व निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेचे पहिल्या फळीतील नेते यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: नवलेवाडीत घड्याळाला दिलेले मत कमळाला निवडणूक अधिकारी म्हणाले की...\nMaharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान;१३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद\nMaharashtra Election 2019 : स्ट्राँग रुमला राहणार त्रिस्तरीय सुरक्षा कवच\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : ‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत..\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: 'कणकवलीत नितेश राणेंचा पराभव होणार अन् शिवसेनेचा विजय पक्का'\nविकासाचा अभाव हे मंदीचे कारण\n‘बॅनर्जींचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार, अमेरिका आणि आम्ही\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय कोलांटउड्यांचा म��दारांना उबग\n... म्हणून तर मतदारांनी पाठ फिरविली नाही\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1836 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=114", "date_download": "2019-10-23T13:08:44Z", "digest": "sha1:HHFUGO65X7BO67KYKDKYGFXLUACXKOTO", "length": 6051, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 115 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nचिमणी आणि बाळ (परीकथा) लेखनाचा धागा\nदुरावा….. भाग २. लेखनाचा धागा\nOct 9 2015 - 8:09am मयुरी चवाथे-शिंदे\nअंत नसलेल्या कथा- ५ लेखनाचा धागा\n' गोड बातमी ' लेखनाचा धागा\nकथा (भाग ४) लेखनाचा धागा\nलोकल डायरी -- २८ लेखनाचा धागा\nशृंगार ४ लेखनाचा धागा\nकथा (भाग १) लेखनाचा धागा\nप्राजक्ताच् झाड़ लेखनाचा धागा\nशृंगार २ लेखनाचा धागा\nअमानवीय जखिण आणि ताई लेखनाचा धागा\nबाप ,,,,,,,,, बाप हा बाप असतो . लेखनाचा धागा\nलोकल डायरी -- २२ लेखनाचा धागा\nआधुनिक सीता - ३२ लेखनाचा धागा\nमूव्ह ऑन... लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-10-23T13:25:33Z", "digest": "sha1:LHUXJWXRJH5QYCO3Z55KCPA45O7MKCHC", "length": 10094, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "केमिकल फॅक्टरी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nधुळे : शिरपूरजवळील केमिकल कंपनीत स्फोट, 12 मृत्युमुखी तर 58 गंभीर जखमी\nधुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हयातील शिरपूर जवळ असलेल्या रूमित केमिकल्स कंपनीमध्ये आज (शनिवारी) सकाळी झालेल्या भीषण स्फोटामध्ये आत्‍तापर्यंत 12 जण मृत्युमुखी पडले आहेत तर 58 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना जवळील हॉस्पीटीलमध्ये…\nधुळे : शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, 7 जण ठार तर 30 जखमी\nधुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हयातील शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी मोठा स्फोट झाला. वाहाडी केमिकल फॅक्टरीत झालेल्या बॉयरलच्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटात 30 जण गंभीर जखमी झाले आहेत.…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या…\nExit Poll : ‘या’ लहान पक्ष्यांनी दाखवला मोठा…\nमाजी उपमहापौर दीपक मानकरांना ‘सशर्त’ जामीन मंजूर\nराज्यातील ‘या’ 35 मतदारसंघात बिग ‘फाईट’,…\nडोळ्यांची ‘दृष्टी’ गेल्यानंतर देखील नाही हरलं ‘नशीब’, ती बनली देशातील पहिली अंध IAS\nDiwali 2019 : फराळासाठी ‘अशा’ बनवा कुरकुरीत तांदळाच्या चकल्या \n13 वर्षात 9 हजारांपेक्षा अधिक ‘रन’, सुमारे 300 ‘विकेट’ पण MS धोनीनं खेळवलं फक्त 3…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/manjusha-gund/", "date_download": "2019-10-23T14:21:40Z", "digest": "sha1:2LY2FSQ6XS3FXE6QINWH52CUOJYQFEQX", "length": 11416, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "Manjusha Gund Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\nमाजी जि. प. अध्यक्ष मंजुषा गुंड भाजपच्या वाटेवर, रोहित पवार यांना मोठा धक्का \nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार हे निवडणूक रिंगणात असल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंजुषा गुंड व त्यांचे पती राजेंद्र मुंडे हे…\nरोहित पवारांना राष्ट्रवादीमधूनच विरोध, अजित पवार समर्थक गुंड या देखील आमदारकीस ‘इच्छुक’\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेची जोरदार तयारी करीत असताना त्यांना पक्षातून अंतर्गत विरोध होऊ लागला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा…\nराष्ट्रवादीत अंतर्गत ‘गटबाजी’ वाढली ; पवार घराण्यातील उमेदवाराला विरोध\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. तर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जमखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली.…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे.…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे स्थानिक सराफ बाजारात देखील…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना…\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने दिवाळी आधीच कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत बीएसएनएल…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना…\nकॅनडात ‘सिंह इज किंग’ जगमीत सिंह यांच्या हातात सत्तेची…\n मुंबई पोलिसांना ‘जबर’ मारहाण, संतप्त…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा…\nगाडीमध्ये बसणारच होते BJP चे नेते, तेवढयात कारमधून निघाला अजगर अन्…\nपाकिस्तानी सिंगर रबी पीरजादाची पुन्हा ‘नौट��की’,बनली ‘आत्मघातकी’, PM मोदींवर ‘निशाणा’\n मोदी सरकारची शेतकर्‍यांना दिवाळी भेट, ‘या’ पिकांच्या ‘किमान आधारभूत किंमती’त (MSP) केली…\nकाश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, ‘त्राल’मध्ये मारला गेला ‘कमांडर’ जाकिर मूसाचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-10-23T12:44:53Z", "digest": "sha1:E4XRZGCIDK5AOQFNRQMP5FBXSSCMTHNO", "length": 12174, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "देवडी :दुष्काळाला हरवताना... | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome बातमीदार विशेष देवडी :दुष्काळाला हरवताना…\nदेवडी : दुष्काळाला हरवताना..\nआमच्या गावची पाणी टंचाई दूर करायची, गावातून दुष्काळ हद्दपार करायचा आणि गाव पाणीदार करायचं हे आमचे वडिल माणिकराव देशमुख यांचं जुनं स्वप्न होतं. ते सरपंच असताना त्यांनी तसा प्रयत्न देखील केला. त्यात ते यशस्वी देखील झाले. मात्र नंतरच्या काळात दुष्काळाची तीव्रता वाढत गेली. त्यामुळे झालेले प्रयत्न अपुरे पडू लागले. गाव पाणीदार करायचे असेल तर गावातील नदीचे रूंदीकरण आणि खोलीकरण करून त्यावर बंधारा बांधावा असा त्यांचा माझ्यामागे आणि आमचे बंधू दिलीप देशमुख यांच्यामागे सतत लकडा असायचा . आमचेही त्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. सकाळ रिलिफ फंडानं त्यासाठी मदत करण्याचं आश्वासन आमचे बंधू दिलीप देशमुख यांना दिलं आणि लगेच कामाचा श्रीगणेशा देखील आमचे वडिल माणिकराव देशमुख यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात केला गेला . गेल्या पंधरा वीस दिवसात नदीच्या खोलीकरणाचं आणि रूंदीकरणाचं ७५ टक्क्यापेक्षा जास्त काम झालं आहे. आज भिंतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सकाळचे जिल्हा प़तिनिधी दत्ता देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्यांनी या बंधारयाचे स्वप्न पाहिले ते माझे वडिल आजच्या कायॅक़मास उपस्थित नव्हते. त्यांना एक अपघात झाल्याने ते पुण्यात संचेतीमधये उपचार घेत आहेत. त्यांची अनुपस्थिती आम्हा सवाॅनाच जाणवली. काय॓क़मास माझ्यासह गावचे सरपंच जालंधर झाटे, माजी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र झाटे, रामभाऊ आगे, माजी सरपंच त्र्यंबक झाटे, बंधारयाचं काम करणारे बोबडे, खडके गुरूजी, गोरख पैठणे, बाबासाहेब झाटे, अंकुश झाटे पत्रकार मोरे, साईट मॅनेजर राऊत तसेच अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ७२ फूट लांबीची ही भिंत १० मे पय॓त पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.\nआमच्या वडिलांनी पाहिलेले गावच्या कल्याणाचे स्वप्न आमच्या कडून पूर्ण होत आहे. आमच्यासाठी यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. मुंबई – गोवा महामार्गासाठी कोकणातील पत्रकारांनी सतत पाच वर्षे माझ्या नेतृत्वाखाली लढा दिला.. तो लढा यशस्वी झाला आणि रस्त्याचं काम सुरू झालं त्या दिवशी मी जेवढा खूष होतो तोच आनंद आज मी उपभोगतो आहे..गावातील दुषकाळाला हद्दपार करून मातृभूमीचया श्रुणातून मुक्त होण्याचा माझा आणि माझ्या बंधुंचा छोटासा प्रयत्न आहे. ग्रामस्थांची साथ आणि सहकारयामुळेच हे शिव धनुष्य आम्हाला उचलता आलं. आभार सकाळ रिलीफ फंड… आभार देवडी ग्रामस्थ..\nबंधारा पूर्ण होईल तेव्हा गाव पाणीदार होणार आणि गावकरयांना गतवैभवाची अनुभूती घेता येणार आहे. बंधारयात दहा कोटी लिटर पेक्षा जास्त पाणीसाठा होईल अशी अपेक्षा आहे.\nPrevious articleपाकिस्तानी मिडियाचे भारतीय निवडणुकांवर लक्ष\nNext articleआज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन\n9 ऑक्टोबरला सांगलीत पत्रकारांचा महामेळावा\nकॉपी करून फक्त पत्रकार होता येतं..\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस संज्ज\nबैलगाडी स्पर्धा आयोजकांवर गुन्हा दाखल\nरेल्वेला अपघात,15 ठार,50 जखमी\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nहिंदी पत्रकारिता दिनाच्या शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agdiagnostics.com/blog/2019/01/09/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-10-23T12:30:27Z", "digest": "sha1:5A72X2PB3AMXUA4NQSYFMSGK3OHUUOH6", "length": 1526, "nlines": 17, "source_domain": "agdiagnostics.com", "title": "मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी आवश्यक तपासण्या – Dr.Ajit Golwilkar | A.G Diagnostics | Dr.Ajit Golwilkar", "raw_content": "\nमूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी आवश्यक तपासण्या – Dr.Ajit Golwilkar\nमूत्रपिंड हा आपल्या शरीरातील फार महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील दूषित घटक बाहेर टाकणं हे मूत्रपिंडाचं प्रमुख काम. त्याबरोबरच रक्तदाब नियंत्रित करणं, शरीरातलं पाणी, ‘इलेक्ट्रोलाईट’ आणि ‘ड’ जीवनसत्त्व या घटकांवर लक्ष ठेवणं ही इतर कार्य देखील मूत्रपिंड करत असते. मूत्रपिंडाच्या आजाराचं निदान लवकर व अचूक होणं उपचारांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-priyanka-gandhi-attacks-modi-government-at-workers-protest-in-rae-bareli-1817370.html", "date_download": "2019-10-23T13:50:48Z", "digest": "sha1:SX6KEIOKXLMN5B6F7VUNJBKEQJJ75MVN", "length": 23582, "nlines": 283, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Priyanka Gandhi Attacks Modi Government at Workers Protest in Rae Bareli, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपद���चा कार्यभार स्वीकारला\nरायबरेलीतून प्रियांका गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nकेंद्र सरकार रायबरेलीच्या जनतेसोबत पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केला आहे. मंगळवारी रायबरेली दौरा करत त्यांनी 'रेल्वे कोच' कारखान्याच्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. प्रियांका गांधींनी जवळपास एक तास थांबून आंदोलकांचे समर्थन केले.\n'मंदीवर बोलण्यापूर्वी तुमच्या काळातील अर्थमंत्र्यांशी चर्चा करा'\nयावेळी त्या म्हणाल्या की, कारखान्याला महामंडळामध्ये रुपांतरित करण्याचा मोदी सरकारचा डाव कधीही पूर्ण होऊ देणार नाही. कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी जवळपास तासभर त्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. रेल्वे कोच कारखाना हे सोनिया गांधी यांचे स्वप्न आहे. त्यामुळेच हा प्रकल्प महामंडळात रुपांतरित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.\nPM मोदींचं कौतुक करणं शशी थरुर यांना महागात पडणार\nया प्रकल्पामध्ये ज्या लोकांच्या जमीनी गेल्या त्यांना दिलेल्या नोकरीचे आश्वासनही सरकारने पूर्ण केलेले नाही, असेही त्या म्हणाल्या. आदोलनामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, या कारखानासंदर्भातील महामंडळाचा मुद्दा सोनिया गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्रही लिहिले. हा संघर्ष फक्त कारखान्याशी संबंधित कर्मचाऱ्यांपूरता मर्यादित नसून हा रायबरेलीच्या जनतेची समस्या आहे, असे त्यांनी म्हटले आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nप्रियांका गांधींचा २० तासांनंतरही चुनार गेस्ट हाऊसमध्येच मुक्काम\n... यामुळे प्रियांका गांधींचा मुलगा रेहानने केले नाही मतदान\nमाझी सुरक्षा कमी करावी, प्रियांका गांधींचे CM आदित्यनाथ यांना पत्र\n... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही\nसोनभद्र गोळीबार प्रकरण: प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात\nरायबरेलीतून प्रियांका गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nVIDEO: कर्नाटकात पावसामुळे घर पत्त्यांसारखे कोसळले\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशि���विष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D/", "date_download": "2019-10-23T12:41:20Z", "digest": "sha1:34F4KGCYNXVN447Y4BBGT3WNRLW57JH7", "length": 8648, "nlines": 154, "source_domain": "www.batmidar.in", "title": "शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद न्यूज शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअकोलाः पत्रकार पेन्शन योजना,पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी,मजिठियाची अंमलबजावणी,छोटया वृत्तपत्रांचे जाहिरात व अन्य प्रश्‍न आदि प्रश्‍नांचा मराठी पत्रकार परिषद सतत पाठपुरावा करीत असून आज परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्रकारांच्या जिव्ङाळ्याच्या प्रश्‍नांकडे त्यांचे लक्ष वेधले.मुख्यमंत्र्यांनी याच अधिवेशनात पेन्शनचा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिलेले आहे ही गोष्टही शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांबद्दल सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे शिष्टमंडळास सांगितले.या वेळी खा.संजय धोत्रे उपस्थित होते.मुख्यमंत���र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब,संचीव संजय खांडेकर,गजानान राऊत,रामविलास शुक्ला,मुकुंद देशमुख आदि उपस्थित होते.-\nPrevious articleलोकसत्ताच्या वार्ताहराला मारहाण\nNext articleभुकेले मारहाण प्रकरण परिषदेत..\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष\nपत्रकारांवरील हल्ले आणि राजकीय फेकाफेकी\nहषॅद कशाळकर यांना मानवी हक्क वाताॅ पुरस्कार\nमुरूडला गॅस सिलेंडरचा स्फोट\nतरूण तेजपाल हाजीर हो \nपनवेल वडाळे तलावात मत्स्यालय उभारणार\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aforest&%3Bpage=2&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1239&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82&search_api_views_fulltext=forest", "date_download": "2019-10-23T13:28:40Z", "digest": "sha1:FMJE4PJ63B3STJRX2FQ7LBYGXUZRNPUM", "length": 8776, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove सिटिझन जर्नालिझम filter सिटिझन जर्नालिझम\n(-) Remove पुरस्कार filter पुरस्कार\nअंश सेल्सियस (1) Apply अंश सेल्सियस filter\nइंजिनिअर (1) Apply इंजिनिअर filter\nजम्मू-काश्मीर (1) Apply जम्मू-काश्मीर filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nशिक्षक (1) Apply शिक्षक filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nअनुभवातून शहाणपण देणारे विद्यापीठ\nलेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश सेल्सियस तापमान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090317/vidhvrt20.htm", "date_download": "2019-10-23T13:19:30Z", "digest": "sha1:4YF3LQZDXF6MIYR2TV4MZPCFAVKEC7P3", "length": 5470, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १७ मार्च २००९\nसैलानी यात्रेत पारंपरिक पद्धतीने निघाला संदल\nबुलढाणा, १६ मार्च / प्रतिनिधी\nलाखो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने रविवारी रात्री पिंपळगाव सराई ते सैलानी बाबा दर्गा अशी संदल यात्रा काढण्यात आली. १५ दिवस चालणाऱ्या सैलानी बाबा यात्रेत संदल महोत्सव अतिशय महत्त्वाचा समजला जातो. मिरवणुकीने जाऊन रात्री उशिरा सैलानी बाबाच्या दग्र्यावर चादर चढविण्यात आली. त्यावेळी लाखोंच्या जनसागराने सैलानी बाबांचा जयजयकार\nकरीत त्यांच्या दग्र्याला अभिवादन केले.\nसैलानी बाबाच्या यात्रेत होळी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे. शनिवारी वादळीवारा, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यात्रेकरूंची दाणादाण उडाली. मात्र, संदलच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपापर्यंत परिस्थिती पूर्ववत झाली. सायंकाळपर्यंत पाच ते सहा लाख भाविक सैलानी परिसरात दाखल झाले होते. पाणी पाऊस व चिखलाची पर्वा न करता या भाविकांमध्ये सैलानी दग्र्याचे दर्शन घेण्याची प्रचंड अहमहमिका दिसून आली. त्यामुळे या परिसरात भाविकांची एकच झुंबड उडाली.\nरात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळगाव सराई येथील संदल घरात संदलची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. पुष्पहारांनी सजविलेल्या उंटिणीच्या पालखीत हा संदल ठेवण्यात आला. त्यानंतर या उंटिणीची पिंपळगाव सराई ते सैलानी दर्गा अशी तीन किमीची मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या तुफानी गजर व ठिकठिकाणी करण्यात आलेल्या रोषणाई तथा आतषबाजीने हा परिसर गजबजून गेला. संदल उंटिणीच्या खालून जाण्यासाठी यावेळी भाविकांनी एकच गर्दी केली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणांना प्रचंड अशी कसरत करावी लागली. वेळ प्रसंगी त्यांना सौम्यलाठीमारही करावा लागला. पिंपळगाव सराई येथून निघालेली मिरवणूक पांदण रस्त्याने सैलानी ���ाबाच्या दग्र्यावर पोहोचली. त्यावेळी संदल यात्रेचे स्वागत करण्यात आले. संदलची पूजा अर्चा करण्यात आल्यानंतर हा संदल सैलानी बाबाच्या दग्र्यावर चढविण्यात आला. यावेळी सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल समद यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090515/pvrt09.htm", "date_download": "2019-10-23T13:19:05Z", "digest": "sha1:FDV6BZZ4V675OKGYMPWC3B7H72EQ6XVJ", "length": 5437, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\nकोथरूड गोळीबारप्रकरणी मारणे टोळीतील सहाजणांना अटक\nपुणे, १४ मे /प्रतिनिधी\nकोथरूड येथे उद्योजकाच्या मोटारीवर काल सायंकाळी गोळीबार करणाऱ्या गजानन ऊर्फ गज्या मारणे टोळीतील सहाजणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. वारजे येथे राजमुद्रा ढाब्याजवळ आज सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. मारणे मात्र\nअद्याप पसार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.\nबाब्या ऊर्फ श्रीकांत पवार, गणेश हुंडारे, बापू बागल, प्रदीप कंधारे, सागर रजपूत, शशांक बोडके (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहाजणांची नावे आहेत. फळे व भाजीपाला आयातनिर्यात करणाऱ्या समीर मदन पाटील (वय ३४, रा. हिरा मॅन्शन, वनाज कंपनीजवळ, कोथरूड) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. पाटील यांच्यासह त्यांचा सहकारी व मोटारचालकावर काल सायंकाळी सातच्या सुमारास मारणे टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता.\nकोथरूड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एच. शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘पाटील यांच्या राहत्या घरीच त्यांचे कार्यालय असून दीड महिन्यापूर्वी त्यांच्या कार्यालयाच्या दारासमोर आरोपींनी मोटार लावली होती. मोटार दारासमोरून काढण्यावरून त्यावेळी पाटील आणि आरोपींची बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यानंतर पाटील यांच्या एका मोटारीच्या काचा फोडल्या होत्या. रस्त्यावरून जाता-येता पाटील यांच्याकडे आरोपी चिडून पाहत असत. बावधन येथील एका लग्न समारंभातून पाटील काल सायंकाळी घरी परतत असताना आरोपींनी पौड रस्त्यावर जनसेवा बँकेजवळ गोळीबार केला व पसार झाले होते. त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती.\nपोलिसांकडे तक्रार देताना पाटील यांनी या पूर्ववैम��स्याविषयी माहिती दिल्यावर कोथरूड पोलिसांनी मारणेसह आरोपींचा शोध सुरू केला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास पवार, हुंडारे, कंधारे या तिघांसह सहाजण राजमुद्रा ढाब्यावर येणार असल्याची खबर मिळाल्यावर तेथे सापळा रचण्यात आला. मात्र गज्या मारणे अद्याप पसार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.’’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/463", "date_download": "2019-10-23T13:49:21Z", "digest": "sha1:PDQCS7I6IQ7ECLXVXLN23FNVICLNQ5VD", "length": 21649, "nlines": 150, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दारूबन्दी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /रॉबीनहूड यांचे रंगीबेरंगी पान /दारूबन्दी\nतात्यांचा अनुभव खोटा किंवा चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. पण कडवट अनुभवातूनही जेव्हा माणसे आनन्द शोधून म्हणा किंवा ते बाजूला ठेऊन म्हणा जेव्हा जगू पाहतात त्यांचेविषयी मला नेहमी कुतुहल, कौतुक वाटते आणि जगण्याला उभारीही येते. बर्‍याच वेळा मला त्यांच्यासारखे वागायलाही जमत नाही पण त्यांच्याबद्दल आदर वाटतो.\nबर्‍याचदा दोन नातेवाईक इतके भांडतात इतके भांडतात की असे वाटते की ते आयुष्यात पुन्हा एकमेकाचे तोंड पाहणार नाहीत. आठ दिवसानी त्याना हसत खेळत गप्पा मारताना पाहिले की आपल्यालाच एक सुखद भावना निर्माण होते. साने गुरुजींची टिंगल करण्याचे दिवस आहेत पण त्यांची ओळ आठवते\n'असावे सौख्य जगतात\" तात्यानी फोरास रोडचा विषय काढलाय म्हणून आठवले तिथे जे प्रवीण पाटकरांचे काम आहे आणि अहमदनगरचे आमचे डॉ. गिरिश कुलकर्णी जे स्नेहालय नावाची संस्था वेश्यावस्तीत चालवतात ते पाहिल्यावर मन थक्क होते. ही उर्जा कोठून आणतात म्हनण्यापेक्षा यातून काय होणार आहे हे मानसिक मळभ ही मंडळी कसे दूर करतात हा खरा अभ्यासाचा विषय आहे.\nएक दारूबन्दी अधिकारी होते. हल्ली दारूबन्दी हा चेष्टेचाच विषय आहे. त्यातही शासनात दारूबन्दी खाते आहे हाही एक विनोदच म्हणायचा. मी त्याना विचारले दारू पिण्याला एवढी प्रतिष्ठा प्राप्त झालेली असताना तुम्ही कसे काय काम करता हो. हे म्हणजे पु लंच्या भाषेत ताम्बट आळीत सतार वाजविण्यासारखे आहे. त्यानी सांगितले मला या कामाची आवड आहे. आणि अगदीच परिणाम होत नाही असे समजू नका, एखाद्या कार्यक्रमाने कधी कधी सम्पूर्ण गाव बदलून जाते ते समाधान काही औरच असते.\nनन्दुरबार जिल्ह्यात माझा ग्रामीण भागाशी माझा जवळून संबंध येतो. तिथल्या आदिवासींच्या धर्मात आणि विधींमध्ये दारूचे महत्व असाधारण आहे. त्यातील काही ट्राईब्जमध्ये पाचविच्या दिवशी पल्स पोलिओसारखे दारूचे थेम्ब अर्भकाला पाजतात. असा हा बालपणीच बाप्तिस्मा झालेला माणूस आयुष्यभर काय करीत असेल हे सांगायलाच नको. दारू हे व्यसन नसून संस्कृतीचा व जीवनशैलीचा भाग झालेला असल्याने त्यात guilty वाटन्याचे अथवा चुकीचे काही करतोय हे वाटण्याचे कारणच नाही. पण त्यामुळे विशेश्त: उपाशी पोटी पीत राहिल्याने पार वाट लागते. बायकाही त्याला अपवाद नाहीत. (मागे V&C वर स्टेट्समधल्या हळदीकुंकवात बायकानी दारू प्यावी का यावर चर्चा झालेली आठवते का\nअशा या प्रदेशात म्हणजे नन्दुरबार जिल्यात पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रभावामुळे काही गावात दारूबन्दी झाली हे पाहून थक्क व्हायची पाळी माझी होती.\nआता हे करताना स्वाध्यायीना काहीच अडचणी आल्या नसतील का पूर्वीच्या मिशनर्‍याच्या चिवटपणाने त्यानी हे केलेच...\n(दारू पिण्यात वाईट ते काय आहे असे हितगुजवरील बहुतांश मंडळी मानतात, पण तात्यांसारखे संवेदनाशील लोक दारू पिऊन मारझोड करणार्‍या नवर्‍यांचा राग राग करतात म्हणजे ते नक्कीच वाईट असले पाहिजे. ही मारझोड नन्दुरबारात, सदाशिव पेठेत,मलबार हिलवर आणि न्यू जर्सीतही होते असा अनुभव आहे..)\nतर मला एक शेरही आठवला,\nशेख करता है मस्जिदमे खुदा को सजदे,\nउसके हर सजदेमे असर हो ये जरूरी तो नही....\nतेव्हा काहीतरी करीत राहिले पाहिजे प्रत्येक वेळी त्याच्यातून काही निष्पन्न होईलच याची आशा कशी करता येईल म्हणून औपचारि तर औपचारिक पण हे दिन, सप्ताह या गोष्टी साजर्‍या झाल्या पाहिजेत असे मला वाटते...\nतुमचं काय मत्त हाये ह्येच्यावर म्या इच्यारतू....\nरॉबीनहूड यांचे रंगीबेरंगी पान\nरॉबीन, मस्तच हो.. आमचं मत अस हाय की आम्ही उघड्या डोळ्यांनी ह्या दारूपायी घर .. संसार.. मुलाबाळांची आयुष्य उद्धस्त होताना पायीले हाये, तेंव्हा असा दिवस साजरा करणे म्हणजे अशा गोष्टींना प्रेरणा देऊन समाजघातक कृत्य करणे होय.\nदारुचं काय पण कुठलीही गोष्ट\nदारुचं काय पण कुठलीही गोष्ट जिच्यामुळे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नुकसान होणार असेल , आपण राहतो त्या समाजाला त्रास होणार असेल तर ती गोष्ट करु नये.\nरॉबीन, दारूला प्रत��ष्ठा कधी\nरॉबीन, दारूला प्रतिष्ठा कधी मिळत गेली हे कळलेच नाही. मी दारू पित नाही, असे मी ज्यावेळी ठासून सांगतो, फोटोपुरता किवा उपचारापुरताही शँपेन चा ग्लास हातात धरत नाही, त्यावेळी मी हास्यास्पद ठरतो.\nमाझ्या यूरोपियन मित्रांशी मी चर्चा केली होती, त्या वरुन मला कळले ते असे, कि तिथे दारू पिण्याची पद्धतच वेगळी आहे. तिथे माणुस घरी येतो, जेवतो आणि मग पब मधे दारु प्यायला जातो. परत घरी येऊन जेवतो. आणि आवर्जून ब्लॅक कॉफी पितो. त्याने दारुच्या बहुतेक दुष्परिणामाना आळा बसतो.\nआपल्याकडे उपाशी पोटी दारु प्यायली जाते (हे मी आदिवासी वा वनवासींचे म्हणत नाही, ते तर बिचारे भूक मारण्यासाठी पितात.) बरोबर जे खाल्ले जाते (चकणा म्हणतात ना त्याला ) ते असते तळलेले, तेलकट आणि कोरडे. त्याने आणखी तहान लागते, म्हणून आणखी दारु प्यायली जाते. मग जेवणाचे भान राहतेच असे नाही.\nखुपदा बियर म्हणजे काहि दारु नाही, असा युक्तीवाद केला जातो. पण ज्या प्रमाणात ती पितात, त्याने अल्कोहोलचे प्रमाण तेच होते.\nसोमरसाचा पण उल्लेख केला जातो. मी वाचले आहे त्याप्रमाणे सोमवल्ली हि पांढरे ठिपके असलेली गुलाबी मश्रुमची जात होती (आता ती बहुतेक उपलब्ध नाही) तिच्यापासुन केलेले पेय, हे उन्मादक (लास पाडणारे) असे पण त्यात अल्कोहोल असे का, हे माहित नाही.\nआपल्या मेंदूचे संरक्षण आवरण, दोनच गोष्टी भेदू शकतात, एक अल्कोहोल आणि दुसरे निकोटीन.\nप्रत्येकाला कसली तरी नशा\nप्रत्येकाला कसली तरी नशा असते... कामाची, स्वच्छतेची, समाज सेवेची, चहा, पैसा, दारु...\nदारु... मी लहान असतांना दारु पिऊन नाल्यात (नाल्या कडेच पाय का वळतात) लोळणारेच जास्त बघितले. महिन्याच्या पाच तारखेला ही माणसे त्यांचा तुटपुंजा पगार झाल्याबरोवर आधी दारुच्या गुत्त्यावरच जाणार. झोकांड्या खातच बाहेर येणार आणि नाल्यातील थंड पाण्यात पहुडणार... मग घरचे लोकं (बायको, चिल्ले पिल्ले.. :अरेरे:) यांना गावभर शोधत फिरणार, सायंकाळी घराकडे नेणार... उरलेल्या पगारात मग राहिलेला महिना कुटुंब कसातरी काढणार. सबंध कुटुंब साधारण २२-२४ तारखेनंतर ५ तारिख यायची वाट बघणार. त्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी दारुबंदी वरदान ठरेल. पण दुदैवाने तसे होणे नाही.\nदारु भक्तांनो - तुम्ही चैन करा पण त्याची झळ (आर्थिक, शारिरीक, मानसिक) कुणालाही विशेषत: तुमचे कुटुंब आप्त यांना पोहोचणार नाही य���ची काळजी घ्या.\nदोनदा पोस्ट आले म्हणुन हे\nदोनदा पोस्ट आले म्हणुन हे वाक्य.\nआजच सकाळ सप्तरंगमध्ये गडचिरोलीतील आदिवासी जमातींमधील रुढी, प्रथा, जीवनपध्दती व मोहाच्या दारूविषयीच्या प्रघातांविषयी लेख वाचनात आला : http://72.78.249.124/esakal/20100516/4922482927339341631.htm\nत्यात म्हटले गेले आहे\n<< विशेष म्हणजे बाळ जन्मल्यानंतर ज्याप्रमाणे त्याला मोहाच्या दारूची चव दिली जाते, तसे एखादी व्यक्‍ती मेल्यानंतरही सोबत दारू ठेवूनच मृतदेह पुरण्याची प्रथा माडियांमध्ये दिसून येते. याशिवाय मृताची आवडती वस्तूसुद्धा तिथे ठेवण्यात येते. असा जन्मापासून मृत्यूपर्यंत दारूचा सहवास लाभत असला, तरी त्याचा स्वीकार संस्कृतीचा एक भाग म्हणूनच होतो. त्यामुळेच या जमातीत दारूचे व्यसनाधीन फारसे आढळत नाहीत. एकूणच माडिया जमातीत बाळ जन्माला येण्यापूर्वीपासून जन्मल्यानंतरही विविध प्रथा, परंपरांचे पालन करीत त्याच्यावर संस्कार करण्यात येतात. >>\nदारू पिण्याचे असेही समर्थन\n>>ग्लास हातात धरत नाही,\n>>ग्लास हातात धरत नाही, त्यावेळी मी हास्यास्पद ठरतो>>\nआता तर बर्‍याच लोकांचे असे म्हणणे असते की त्यामुळे मी सोशल होतो, लोकांच्या ओळखी वाढतात, बिझनेस वाढतो इ.इ.\nहे पान अचानक दोन अडीच वर्षानी\nहे पान अचानक दोन अडीच वर्षानी कसं वहायला लागलं\nदारूचा महिमा हूडा वासाने आले\nदारूचा महिमा हूडा वासाने आले असणार सगळे\nहे पान अचानक दोन अडीच वर्षानी\nहे पान अचानक दोन अडीच वर्षानी कसं वहायला लागलं >>>>> दारु जितकी जुनी, तितकी चांगली असे 'लोक' म्हणतात\nतेव्हा काहीतरी करीत राहिले पाहिजे प्रत्येक वेळी त्याच्यातून काही निष्पन्न होईलच याची आशा कशी करता येईल म्हणून औपचारि तर औपचारिक पण हे दिन, सप्ताह या गोष्टी साजर्‍या झाल्या पाहिजेत असे मला वाटते... >>>> अनुमोदन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/chandrayaan-2-last-three-hours-to-contact-vikram-lander-hope-lost/", "date_download": "2019-10-23T13:34:33Z", "digest": "sha1:EWEUADXFNPK6Y6HZWRW6XJHWXS732QJN", "length": 13355, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चांद्रयान-२ : विक्रम लॅण्डरशी संपर्क साधण्यास शेवटचे तीन तास; आशा संपुष्टात? | Dainik Prabhat", "raw_content": "\nचांद्रयान-२ : विक्रम लॅण्डरशी संपर्क साधण्यास शेवटचे तीन तास; आशा संपुष्टात\nनवी दिल्ली – जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-२′ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. परंतु, चंद्राच्या केवळ २.१ किमी दूर असताना “विक्रम’ लॅंडरसोबत इस्रोशी संपर्क तुटला. यानंतर इस्रोचे शास्त्रज्ञ अद्यापही विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा आता हळूहळू संपत चालली आहे. कारण चंद्रावर रात्र होण्यास केवळ ३ तासच शिल्लक राहिले आहेत.\nविक्रम लॅण्डरची ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हार्ड लँडिंग झाले. त्यावेळी चंद्राच्या दक्षिण भागावर सूर्याची किरणे पडण्यास सुरुवात झाली होती. पृथ्वीचे चौदा दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. त्यामुळे लॅंडर, रोव्हरची रचना दिवसा काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. यामुळे २१ सप्टेंबर रोजी विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हरचा १४ दिवसांचा मिशनचा कालावधीही संपुष्टात येणार आहे. यामुळे विक्रम लॅण्डरशी संपर्क साधण्याच्या आशा धूसर होण्यास सुरुवात झाली आहे. नासाही आपले ऑर्बिटर पाठवून विक्रम लॅण्डरच्या स्थितीबाबत माहिती देणार होते. विक्रमबरोबर संपर्क साधण्यासाठी इस्रोकडे फक्त २१ सप्टेंबरपर्यंतचा वेळ कारण त्यानंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. रात्रीच्यावेळी चंद्रावर कडाक्‍याचा थंडावा असतो. त्या वातावरणात लॅंडर, रोव्हर काम करण्याची शक्‍यता नाही.\nदरम्यान, इस्रोने आज ट्विटरद्वारे संपूर्ण देशवासीयांचे आभार मानले आहेत. ‘तुम्हा सर्वांचे आभार. आम्ही जगभरात भारतीयांची आशा आणि स्वप्नांनी प्रेरित होऊन पुढे वाटचाल करत राहू’, असे ट्विट इस्रोने केले आहे. या ट्विटवरून इस्रो आपल्या पुढील मिशनकडे वाटचाल करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nविक्रम लॅंडरचा अद्याप ठावठिकाणा मिळाला नाही, नासाचे स्पष्टीकरण\nचांद्रयान -2 च्या ऑर्बिटरने पाठवले चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो\nइस्रो पुन्हा एकदा अंतराळात सोडणार देशाची छाप\nनासाला ‘विक्रमचा’ ठावठिकाणा नाही सापडला, ऑक्टोबरमध्ये पुन्हा करणार प्रयत्न\n# व्हिडीओ : भारताचा विक्रम लॅंडर सापडला का : ब्रॅड पिटचा अंतराळवीराला सवाल\nआमच्या पाठिशी खंबीर���णे उभे राहिल्याबद्दल सर्वांचे आभार-इस्रो\nपंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोसाठी अपशकुनी ; माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींची जीभ घसरली\nआता नासा घेणार विक्रम लॅंडरचा शोध\nचांद्रयान-२ : ‘या’ गाण्याद्वारे केला इस्रोच्या शास्त्रज्ञांना सलाम\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nजाणून घ्या आज (23 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090624/lv07.htm", "date_download": "2019-10-23T13:21:56Z", "digest": "sha1:T2DLLCMPM5WSDUB7DVUT26QVH4Q4DQ4R", "length": 4605, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २४ जून २००९\nमाउलींची पालखी सातारा जिल्ह्य़ात\nश्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळमृदंगाच्या गजरात मोठय़ा उत्साहात भव्य स्वागत सातारा जिल्ह्य़ात करण्यात आले. नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना विधिवत अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर वारकऱ्यांचा दिंडी सोहळा लोणंद मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. वरुणराजाने ओढ दिल्याने माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी पावसासाठी साकडे घातले. माऊलींच्या अभ्यंगस्नानासाठी वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात आले होते.\nजिल्ह्य़ाच्या सीमेवर पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणेतील सर्व प्रमुख जातीने हजर होते. जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार मदन भोसले, विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप आदी मान्यवरांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.\nयेत्या २७ जूनपर्यंत पालखी सातारा जिल्ह्य़ातून मार्गक्रमण करणार आहे. मंगळवारी लोणंदमध्ये एक दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर बुधवारी २४ जूनला तरडगाव येथे चांदोबा रिंगण सोहळा पार पडणार असून, गुरुवारी २५ जूनला पालखीचा मुक्काम फलटण येथे व शुक्रवारी २६ जूनला बरड येथे मुक्काम राहाणार असल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेने चोख बंदोबस्त व सुविधा देण्यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची व्यवस्था वीज वितरण कंपनीने चोखपणे केलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090808/raj10.htm", "date_download": "2019-10-23T13:03:17Z", "digest": "sha1:UBUY4PZOIXSECBKR5JCLCZZJNDVOQS7M", "length": 8769, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ८ ऑगस्ट २००९\nप्रस्तावित टाटा-रिलायन्स औष्णिक वीज प्रकल्प\nपुनर्वसन प्राधिकारणाची अंतिम मंजुरी नाही\nअलिबाग, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी\nरायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड आदी नऊ गावांच्या क्षेत्रावर टाटा-रिलायन्सचे औष्णिक वीज प्रकल्प होणे अद्याप निश्चित झाले नसल्याने, या प्रस्तावित प्रकल्पांना पुनर्वसन प्राधिकरणाने अंतिम मंजुरी दिलेली नाही, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक सतीश लोंढे यांनी दिली आहे.\nमहाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि पुनर्वसनमंत्री दिलीप देशमुख यांच्या अध्य���्षतेखाली गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. दरम्यान या प्रस्तावित प्रकल्पांच्या निमित्ताने भूसंपादन प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने, पुनर्वसनमंत्री देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले आह़े प्रत्यक्ष जागेवर जाऊन संयुक्त मोजणी, न्यायालयाने दिलेला ‘कांदळवने वनखात्याच्या ताब्यात देण्यासंबंधीचा आदेश’ व राष्ट्रीय पुनर्वसन आणि पुनस्र्थापन धोरणाप्रमाणे उपलब्ध असल्यास प्रथम पडीक जागा पाहाणी करणे, तसेच ऊर्जा निर्मितीसाठी तंत्रवैज्ञानिक पर्याय या महत्त्वाच्या विषयासंदर्भात महसूल विभागासह ऊर्जा विभागाची बैठक होणे आवश्यक असल्याचे या बैठकीत मान्य करण्यात आले. राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी येत्या १२ ऑगस्ट रोजी महसूल विभागासह बैठक घेण्याचे सुतोवाच यावेळी केल्याचे लोंढे यांनी पुढे सांगितले.\nगेल्या ५ ऑगस्ट रोजी टाटा व रिलायन्सच्या प्रस्तावित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांच्या विरोधात एकूण २१४७ खातेदारांपैकी १९३३ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच पुनर्वसन खात्याच्या प्रधान सचिवांकडे लेखी हरकती सादर केल्या़ एका बाजूला टाटा-रिलायन्सला जमीन विकण्यासाठी सुमारे ३०० शेतकऱ्यांनी संमती दिल्याची आवई उठलेली असतानाच, तब्बल १९०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी टाटा-रिलायन्सच्या विरोधात प्रत्येकी व स्वतंत्रपणे हरकती घेऊन ८० टक्केपेक्षा जास्त जनमत प्रकल्पविरोधात असल्याचे या उभयतांकडे लेखी नोंदविले आहे.\nपुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा झालेला आराखडा ‘जर प्रकल्प अस्तित्वात आला’ तरच उपयोगाचा असल्याने त्या चच्रेला ‘प्रारूप आराखडा’ असेच स्वरूप असलेली चर्चा मानता येईल़ अशा पाश्र्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांनी प्रभावित गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केल्यास प्रचंड संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या सर्व प्रक्रियेत कोकण विभागीय महसूल आयुक्तांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े प्रस्तावित प्रकल्पासंबंधित ग्रामपंचायतींना टाटा-रिलायन्समार्फत एक कोटी रुपये लालूच देण्याचा प्रयत्न जनतेनेच हाणून पाडला आह़े कामार्ले (सुतारपाडा) गावातील शेतकऱ्यांनी गावकीच्या बैठकीत ‘येथे प्रकल्पच येऊ शकत नाही’, तर एक कोटी रुपये तुमच्याकडून घेण्याचा प्��श्नच उद्भवत नाही, असा ठराव एकमताने केला़ अशाच अर्थाचे प्रकल्पविरोधी ठराव करण्याचा निर्धार ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून प्रस्तावित गावातील शेतकऱ्यांनी केला आह़े\nदरम्यान १२ ऑगस्टच्या बैठकीकरिता शहापूर-धेरंड परिसरातील हजारो शेतकरी ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांना ‘१२ तारखेची बैठक झालीच पाहिजे’ अशा पोस्टाच्या तारा आणि मोबाइलवरून एसएमएस करून असा आग्रह धरणार आहेत़ शुक्रवार संध्याकाळपर्यंत कमळपाडा, धामणपाडा, खिडकी व शहापूर या गावांच्या ग्रामस्थांनी एका तारेला ३५ रुपये खर्च असतानाही आतापर्यंत ५० तारा पास्टाने पाठविल्या असल्याचे लोंढे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/matitarth-news/india-health-care-system-1915938/", "date_download": "2019-10-23T13:13:28Z", "digest": "sha1:CTNLYR3RD6M3ZQKLRNBM33U6KCYQOJVT", "length": 16374, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "india health care system | लज्जास्पद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nस्वच्छतेचा आपल्या आरोग्याशी असलेला घनिष्ठ संबंध महत्त्वाचा आहे.\nस्वातंत्र्याला तब्बल ७२ वर्षे होत आली तरीही या देशात मलमूत्राची टाकी स्वच्छ करताना चार जणांचे बळी जात असतील तर ती समस्त देशवासीयांसाठी केवळ आणि केवळ लज्जास्पद अशीच बाब आहे.\nस्वातंत्र्याला तब्बल ७२ वर्षे होत आली तरीही या देशात मलमूत्राची टाकी स्वच्छ करताना चार जणांचे बळी जात असतील तर ती समस्त देशवासीयांसाठी केवळ आणि केवळ लज्जास्पद अशीच बाब आहे. ही घटना गुजरातमध्ये बडोद्याशेजारी असलेल्या दभोई येथे घडलेली असली तरी घटना कुठे घडली याला महत्त्व नाही तर ती आपल्या देशात घडली हे महत्त्वाचे आहे. एरवीही अशा घटना घडत असतात. भारतातील प्रगत शहर मानल्या गेलेल्या मुंबईमध्येही अशा घटना सातत्याने घडतात. मानवी प्राणांचे आणि श्रमांचे मूल्यच राहिले नाही की काय अशी शंका यावी, अशा या दुर्घटना आहेत. स्वच्छता राखावी यासाठी देशाच्या पंतप्रधानांना थेट देशाला उद्देशून भाषण करण्याची वेळ येते, यातच खूप काही आले. त्यांनी अशी मोहीम हाती घेऊन देशातील महत्त्वाच्या समस्येकडे जनतेचे लक्ष वेधले आणि समस्येला प्राधान्य दिले हे महत्त्वाचे असले तरी अशी वेळ देशाच्या पंतप्रधा��ांवर यावी ही देखील नामुष्कीच होती.\nदभोईमधील घटना बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर काही महत्त्वाच्या गोष्टी सहज लक्षात येतात. विदेशी कंपन्या भारतात येऊन काम करून घेतात त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इथे श्रमांचे मूल्य तुलनेने कमी द्यावे लागते. व्यवसायामध्ये सगळीकडेच असा विचार होतो. दभोई येथील हॉटेलच्या मालकानेही असाच विचार केला. त्याला वाटले की, त्या स्वच्छतेसाठी यंत्र बोलावले तर जेवढे पैसे द्यावे लागतील त्यापेक्षा माणसे या सांडपाण्याच्या मलमूत्राच्या टाकीत उतरवली तर १५०० रुपये कमी द्यावे लागतील. त्यामुळे त्याने गावातून माणसे बोलावून स्वस्तातील सौदा पक्का केला. मुळात अशाप्रकारे मलमूत्राच्या हाताळणीसाठी माणसे उतरवणे कायद्याने प्रतिबंधित आहे. मात्र गावापासून शहरापर्यंत अनेक ठिकाणी हे प्रकार सर्रास होताना दिसतात. महत्त्वाचे म्हणजे एरवी उठसूट भूमिका घेणारी विचारवंत मंडळी या दुर्दैवी घटनांसंदर्भात मात्र मूग गिळून गप्प बसलेली दिसतात. हा मुद्दा कुणालाच लावून धरावासा वाटत नाही. सांडपाण्याच्या गटारांमध्ये उतरणारी ही मंडळी असतात कोण याचा विचार केला तर लक्षात येईल की, अनेकदा ती तळागाळातील आणि पददलित समाजातील असतात. ती माणसे आहेत, याला प्रथम महत्त्व असले तरी ती कोणत्या समाजातील आहेत यालाही तेवढेच महत्त्व आहे. कारण समाजामध्ये आजही असा एक वर्ग आहे की, ज्याला अशा प्रकारचे काम करावे लागते. किंवा त्याशिवाय इतर संधी फारशा उपलब्ध नाहीत.\nमानवी आरोग्याचे मूल्य आपण नेमके जाणण्यामध्ये कमी पडलो हेच सध्या देशभरात सुरू असलेल्या पंतप्रधानांच्या स्वच्छता मोहिमेमध्ये अधोरेखित झाले. त्याचीही गत अशी की, केवळ दिखाव्यामध्येच आपल्याला अधिक रस असतो. सर्वाधिक स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळविलेल्या शहरात पहाटे पाच ते सकाळी ८ या वेळात रेल्वेच्या दुतर्फा पाहिले तरी वास्तव सहज लक्षात यावे.\nस्वच्छतेचा आपल्या आरोग्याशी असलेला घनिष्ठ संबंध महत्त्वाचा आहे. एक नागरिक आजारी पडतो आणि त्याच्या हातून काम होत नाही त्यावेळेस तो दुहेरी फटका असतो. देशाच्या उत्पादकतेवर त्याचा थेट परिणाम होतो आणि पलीकडे आरोग्यावरचा खर्चही वाढतो त्याचा अर्थव्यवस्थेला फटका बसतो. मात्र या नजरेतून आपण सार्वजनिक आरोग्याकडे आणि या व्यवस्थेकडे कधीच पाहात ���ाही. महासत्ता व्हायचे तर सार्वजनिक आरोग्याची देशाची बैठक पहिली पक्की असावी लागेल तर पुढे पावले टाकता येतील, याचे भान ठेवायलाच हवे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/05/Railway-Asare.html", "date_download": "2019-10-23T12:45:28Z", "digest": "sha1:DIU6JG57WEZFLEZCF5JOWMX4KWZCNHNE", "length": 5995, "nlines": 61, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मध्य रेल्वेच्या सात स्थानकांवर प्रवाशांसाठी ‘आसरे’ - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI मध्य रेल्वेच्या सात स्थानकांवर प्रवाशांसाठी ‘आसरे’\nमध्य रेल्वेच्या सात स्थानकांवर प्रवाशांसाठी ‘आसरे’\nमुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकात २९ सप्टेंबर रोजी चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू आणि ३४ जण जखमी झाले होते. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपी यांनी कंबर कसली आहे. परळ स्थानकात गर्दीचे नियोजन करण्यासाठी खास उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच मध्य रेल्वेच्या सात स्थानकांवर प्रवाशांना पावसात थांबण्यासाठी २१५ चौरस फुटांचे आसरे तयार केले जाणार आहेत.\nएल्फिस्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावसाची मोठी सर आली तर प्रवासी थेट स्थानकाबाहेर न पडता पाऊस थोडा कमी होण्याची वाट पाहत राहतात. त्यामुळे पाठीमागून प्रवाशांची गर्दी वाढत जाते. त्यामुळे प्रवाशांना पावसात थांबण्यासाठी मध्य रेल्वेच्या करीरोड, कुर्ला, ठाणे, मुंब्रा, कळवा, मुलुंड, नाहुर या सात स्थानकांत २१५ चौरस फुटांचे प्रवासी आसरे बनविण्यात येणार आहेत. तसेच परळ व एल्फिस्टन स्थानकात कॉर्पोरेट कार्यालयांमुळे गर्दी वाढत आहे. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आरपीएफ, जीआरपी आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या दोन स्थानकांची गर्दी एकाच ब्रिजवर होऊ नये यासाठी येथे परळच्या सीएसएमटी दिशेकडील अरुंद पुलावरून जादा गर्दी आली तर एल्फिन्स्टन रोड स्थानकातून येणारी गर्दी दोरीने काही काळ थांबविण्यात येणार आहे. तसेच एल्फिन्स्टन रोडच्या प्रवाशांना सीएसएमटी दिशेकडील पुलाकडून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/chief-justice-ranjan-gogoi/", "date_download": "2019-10-23T12:51:45Z", "digest": "sha1:JIRFGDC5LNMLIXBSZMWTEVFDB4VES5LK", "length": 11327, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश | Dainik Prabhat", "raw_content": "\nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nजम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयात जाणे अवघड बनल्याच्या दाव्यांची गंभीर दखल\nनवी दिल्ली -जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयात दाद मागणे जनतेला अवघड जात असल्याबाबतचे दावे अतिशय गंभीर असल्याच्या शब्दांत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. एवढेच नव्हे तर, गरज भासल्यास स्वत: श्रीनगरला भेट देईन, अशी टिप्पणी थेट सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केली.\nजम्मू-काश्‍मीरशी संबंधित एका सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाणे अवघड बनल्याच्या दाव्यांना गांभीर्याने घेतले. त्या दाव्यांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलण्याची ग्वाही गोगोई यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने त्या दाव्यांसंदर्भात उच्च न्यायालयाला अहवाल सादर करण्यास सांगितले. त्या दाव्यांची खातरजमा आता सर्वोच्च न्यायालय करणार आहे.\nमात्र, ते दावे खोटे आढळल्यास याचिकाकर्त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला. जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवण्यात आल्यानंतर तिथे निर्बंध लागू करण्यात आले.\nत्यानंतर तिथे अल्पवयीनांनाही ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप एका जनहित याचिकेतूून करण्यात आला आहे. त्या याचिकेवरील सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांनी उच���च न्यायालयात जाणे अवघड बनल्यासंबंधीचे दावे केले.\nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपाकच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष- बीएसएफ\nदिल्लीतले सगळे रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवणार- केजरीवाल\nवीज बिल थकबाकीवरून शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे\nभ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्रिपुराच्या माजी मंत्र्यास अटक\nकाश्‍मीरातील विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्यास विरोध\nपाक लष्कराचा पुंछवर तोफगोळ्यांचा मारा\nदोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nडीएनए तंत्रज्ञान नियमन विधेयक लोकसभेत सादर\n#व्हिडिओ : सतेज पाटलांची नवी घोषणा आमचं ठरलय,आता दक्षिण उरलय..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/mumbai-rain-updates-heavy-raining-in-mumbai-suburbans-thane-and-navi-mumbai-39914", "date_download": "2019-10-23T14:32:00Z", "digest": "sha1:6KSASX3KX64HWZ6X2KLWFBTDIIT5UOCO", "length": 7663, "nlines": 100, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वेवर कोणताही परिणाम नाही", "raw_content": "\nमुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वेवर कोणताही परिणाम नाही\nमुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वेवर कोणताही परिणाम नाही\nमुंबईत दक्षिण मुंबईसह माटुंगा, दादर, वरळी आणि लालबागमध्ये पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत दक्षिण मुंबईसह माटुंगा, दादर, वरळी आणि लालबागमध्ये पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे. तर, पश्चिम उपनगरांमध्ये वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली असून ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नवी मुंबई परिसरातही जोरदार पाऊस कोसळत आहे.\nयेत्या २४ तासांमध्ये मुंबई, कोकणासह गोव्यातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यासोबत रायगड आणि पुणे जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात २३ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळलेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nमुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता मुंबईकरांनी समुद्रात जाणं टाळावं, तसेच ज्या ठिकाणी पाणी भरलं असेल अशा ठिकाणीही जाणं टाळावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले आहे. या पावसामुळं मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरूळीत सुरू आहे.\nलोहारचाळ परिसरात ४ मजली इमारत कोसळली\nकाॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा\nसुप्रीम कोर्टाची कोस्टल रोड कामाला स्थगिती कायम\nPMC खातेदारांसाठी खूशखबर, पैसे काढण्याची मर्यादा 'इतकी' वाढवली\nदिंडोशी येथील डोंगरावर पुन्हा लागणार आग\nPMC बँक घोटाळा : खातेदारांची आज रिझर्व्ह बँकेबरोबर बैठक\nलोकलमध्ये मद्यपान करणाऱ्यांना प्रवाशांनी दिला चोप\nPMC बँकेच्या खातेदारांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार\nमुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी\nमेट्रो-४ प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीला मनाई- उच्च न्यायालय\nघरासाठी महापालिका मुख्यालयावर माहुलवासीयांची धडक\nमुंबईत गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर\nघ���ातील कचऱ्याचे परिसरातच होणार रिसायकल\nमुंबईत ऑक्टोबर हिटच्या झळा, कमाल तापमानात झाली 'इतकी' वाढ\nमुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वेवर कोणताही परिणाम नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2451", "date_download": "2019-10-23T12:32:48Z", "digest": "sha1:5SD6UB2P5ZLEMD3OLPTXUUK4MSVEJ33C", "length": 14369, "nlines": 113, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पिंपळगावची बगीचावजा स्‍मशानभूमी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगावोगावच्या स्मशानभूमीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील लासलगावनजीक पिंपळगावची स्मशानभूमी आहे. मात्र तिच्या आजुबाजूचा परिसर स्थानिक लोकांसाठी रोज सकाळी- रात्री नैसर्गिक विधी उरकण्याचे निवांत ठिकाण बनून गेला होता. तेथे दुर्गंधी इतकी सुटे, की अंत्यविधीला येणारे लोक स्मशानभूमीपासून खूप दूर अंतरावर उभे राहत. फक्त प्रेत उचलून आणणारे खांदेकरी आणि प्रेताला अग्नी-पाणी देणारा, एवढेच लोक त्यांची नाके दाबून अंत्यविधीच्या चौथऱ्यापर्यंत कसेबसे जात, तेथे धर्मविधी आटोपत. पण एकदा, गावात एका श्रीमंत माणसाचा मृत्यू झाला, त्याच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीचा परिसर जेसीपी मशीन आणून स्वच्छ करून घेतला, जेणेकरून अंत्यविधीला येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी उभे राहता येईल. तो प्रकार गावातील काही लोकांना खटकला. श्रीमंतासाठी वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय असे का गरिबांचा अंत्यविधी चांगल्या प्रकारे करता येणार नाही का\nत्या विचाराने प्रेरित झालेल्या लोकांनी प्रा. शिरीष गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच-सात वर्षांपूर्वी स्मशानभूमी सुशोभिकरणाची सुरुवात केली. आरंभी, त्यांची काही लोकांनी टिंगलटवाळी केली, त्यांना विरोधही केला, पण ती मंडळी त्यांच्या विचारावर व कार्यावर ठाम राहिली. त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. सुहास आत्माराम ठाकरे या गृहस्थाने त्याच्या घरगुती नर्सरीतून झाडांची आणि फुलझाडांची रोपे तयार करून दिली. त्यांना चांगदेव मुरलीधर भुजबळ या ज्येष्ठ नागरिकाने मार्गदर्शन केले. सर्वजण त्यांना गंमतीने ‘ पिंपळगावचे अण्णा हजारे’ म्हणू लागले. त्याचबरोबर श्याम शहाजी मोरे, राजेंद्र निवृती कदम, भिकाजी पुंजाजी पवार, सचिन बाळू विंचू, संतोष चांगदेव भुजबळ, गोरख भास्कर वडनेरे, दिलावर रहीमुद्रीन काझी, प्रकाश पांडुरंग आंबेकर या सर्वांनी श्रमदानाने स्मशानभूमीचा परिसर स्���च्छ करून घेतला. त्या ठिकाणी सुंदर बगीचा निर्माण झाला. सामान्य परिस्थितीच्या आणि विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या ह्या लोकांनी तो चमत्कार घडवला आहे\nत्यात शिरीष गंधे यांनी एक अभिनव कल्पना तेथे राबवण्यास सुरूवात केली. ते दरवर्षी दिवाळीला त्या मंडळींच्या सहकार्याने स्मशानात आकाशकंदील लावतात दिवाळीच्या दिवशी पणत्या लावून फटाकेही फोडतात. त्या बगीचावजा स्मशानभूमीत एक छोटेसे पेटीवाचनालयही आहे. त्याचा उपयोग अंत्यविधीच्या वेळीही आणि इतर वेळी नागरिकांना होतो.\nशिरीष गंधे यांनी या प्रयोगाचे मर्म एका वाक्यात सांगितले. ते म्हणाले, की स्मशान या शब्दात शान आहे, पण वास्तवात तेथे ‘जान’ व शानही नाही त्या स्थानास शान प्राप्त व्हावी यासाठी हा प्रयोग आहे. पिंपळगावसारखाच प्रयोग वाकी व विंचूर या गावांच्या स्मशानभूमीमध्ये सुरू झाला आहे. त्यास चालना देण्यासाठी मी व माझ्या विद्यार्थ्यांनी मिळून ‘अमरधाम विकास ग्रूप’ निर्माण केला आहे.\nगंधेसर निवृत्त झाले असले तरी मराठी लेखनसंशोधनाचे त्यांचे काम चालू आहे. शाहीर अनंत फंदींबाबतचे त्यांचे काम पूर्ण झाले असून सध्या ते त्यांचे पूर्वज अंताजी माणकेश्वर गंधे यांचा शोध घेत आहेत. अंताजी पानिपतयुद्धात पेशव्यांबरोबर लढले. मराठी भाषेला तेरावे शतक ते विसावे शतक या काळात ज्या कवींनी वैभव प्राप्त करून दिले, त्यांच्या कृतींचे शिरीष गंधे यांनी संकलन-संपादन करून ठेवले आहे.\nहे काम खूपच कौतुकास्पद व जनहिताचे आहे\nप्रा शिरीषजी फार स्तुत्य उपक्रम व अभिनव कल्पना तुमच्या सर्व उपक्रमांना माझ्या व पूर्ण *Global गंधे* परिवारा कडून हार्दिक सुभेच्छा\nप्रा.शिरीष गंधे सर च आमचे आदर्श आहे नविन लेखक असो अथवा एखादी नविन कल्पना राबव्यचि असल्यास ,इतिहासतील कोणत्याही घटने बाबत माहिती विचारलि असता योग्य मार्गदर्शन सर आमच्या सारख्या नवोदिताना करतात\n****** सर आम्हा लासलगांव कराना तुमचा अभिमान आहे*****\n*****थिंक महाराष्ट्र आपन दखल घेतल्या बद्दल आपले आभार*****\nबॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nमराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था\nआम्ही कुटुंबीय समाजाचे उतराई\nसंदर्भ: साहित्यविषयक संस्था, Literature Organization\nआखाजी - शेतक-याचा सण\nमाधव बर्वे – विषयवार वृक्षबागांचा अधिकारी माणूस\nसंदर्भ: शेती, शेतकरी, प्रयोगशी��� शेतकरी, कोठुरे गाव, निफाड तालुका, सेंद्रीय शेती, वृक्षारोपण, Nasik, Niphad Tehsil, फळ लागवड\nकिरण कापसे - समाजसेवेसाठी स्थानिक राजकारणात\nसंदर्भ: निफाड गाव, निफाड तालुका\nहुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, पुस्‍तकसंग्रह, निफाड तालुका, नांदुर्डी गाव, ग्रंथालय\nदेवरायांनी झपाटलेला संशोधक – उमेश मुंडल्ये\nसंदर्भ: निसर्ग, वृक्षारोपण, संशोधन, संशोधक, वनस्‍पतीशास्‍त्रज्ञ\nदिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक\nसंदर्भ: निफाड तालुका, विंचूर गाव, व्‍याख्‍यानमाला, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.highlight86.com/mr/lanyard-33.html", "date_download": "2019-10-23T12:37:43Z", "digest": "sha1:6P6E64QJJCNNTMIQ2LYYVQJVOKA7LBOP", "length": 3596, "nlines": 104, "source_domain": "www.highlight86.com", "title": "कणा - हायलाइट", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nघर » उपाय » EAS उत्पादने » कणा\nसाठी मेटल बॉक्स EAS कणा\nEAS प्रदर्शित सुरक्षा कणा\nपिन / लॉक / गुंडाळी / Ferrite\nपत्ता: कक्ष 803, इमारत 1, Prona व्यवसाय प्लाझा, नाही. 2145 Jinshajiang रोड, Putuo जिल्हा, शांघाय\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nSitemap|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे|खाजगी धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/cricket-live-scorecard/?matchcode=bazm09182019191735&page=commentary", "date_download": "2019-10-23T13:32:34Z", "digest": "sha1:BW2RIEDZ7Z3XSNMEP2WAHSVZ5NNEL4FL", "length": 11522, "nlines": 195, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Live Cricket score, Ball by Ball Commentary, Scorecard, थेट क्रिकेट स्कोअर - HT Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अने�� गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०��९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/militari-spory/", "date_download": "2019-10-23T13:46:49Z", "digest": "sha1:HDDNWXIWO7QNV2DGUH72RZLCESV4PTTS", "length": 11482, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जेंव्हा लष्कर खेळाडूचा शोध घेते… | Dainik Prabhat", "raw_content": "\nजेंव्हा लष्कर खेळाडूचा शोध घेते…\nनवी दिल्ली : काश्‍मिरात खंडित झालेली दूरध्वनी आणि इंटरनेटसेवा.. भारतीय महिला व्हिलचेअर बास्केटबॉल संघातील खेळाडू… निरोप देण्यात अडथळे… लष्कराची मदत… अखेर शिबिरासाठी रवाना… ही नाट्यमय घटना घडली ती इशरत अख्तर या खेळाडूसोबत…\nभारतीय महिला व्हिलचेअर बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक माजी नौदल अधिकारी लुईस जॉर्ज यांच्यामुळं हे नाट्य घडलं. त्याचं झालं असं, काश्‍मिरातून 370 कलम हटवल्यानंतर तेथील इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा खंडित झाली. त्यावेळी भारतीय महिला व्हिलचेअर बास्केटबॉल संघाची निवड झाली. त्यात इशरत अख्तर या 24 वर्षीय खेळाडूचा समावेश होता. पण तिच्याशी संपर्क होतच नव्हता.\nलुईस यांचे शाळेपासूनचे मित्र कर्नल (निवृत्त) इसेनओव्हर यांच्याशी एकदा सहजच दूरध्वनीवर बोलत होते. इसेनओव्हर यांनी काही काळ गुप्तचर खात्यातही काम केले होते. त्यांच्याशी गप्पात काश्‍मिरचा विषय निघाला. त्यात इशरतचा उल्लेख झाला. इसेनओव्हर यांनी तिची माहिती आणि फोटो मागवला. ही गोष्ट 23 ऑगस्टची.\nलुईस यांच्याकड��� तिचा नेमका पत्ता नव्हता. तेव्हा त्यांनी तिचा नुसताच फोटो पाठवला. इसेनओव्हर यांनी आपल्या सुत्रांमार्फत आधी काश्‍मीर पोलिस आणि नंतर लष्कराशी संपर्क साधला. इशरत 25 ऑगस्टला तिच्या वडिलांसोबत घरी होती. त्यावेळी कोणीतरी दार ठोठावले. तिच्या वडिलांनी दार उघडले. दारात लष्कराचे जवान. घरात काही काळ घबराट पसरली.\nजवानांनी इशरतचा फोटो दाखवत विचारलं ही तुमची कन्या आहे हो म्हणताच ते जवान एकमेकांकडे पाहून हसले. त्यांनी सांगितले, तुमच्या मुलीची इंडीयन व्हिलचेअर संघात निवड झाली आहे. अभिनंदन. तुम्हाला परवा चेन्नईला जायचंय\n27 ला सकाळीच लष्करी जवानांचे पथक आणि पोलिस इशरतच्या घरी पोहोचले. त्यांनी कडेकोट बंदोबस्तात तिला श्रीनगर विमानतळावर सोडले. विमानाने तेथून दिल्लीला आणि दिल्लीतून चेन्नईला रवाना झाली. लष्कराच्या या अनोख्या शोधमोहिमेमुळे एका खेळाडूचं देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं…\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nकीटकनाशके उपलब्ध असूनही तुटवडा\n#CWC19 : अपराजित्व कायम राखणारच – विल्यमसन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Abadminton&search_api_views_fulltext=%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2019-10-23T14:05:07Z", "digest": "sha1:6US36JFHND32J7PPUKXSY3DXG2Q5DR4V", "length": 8852, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove आनंद शिंदे filter आनंद शिंदे\nखासदार (1) Apply खासदार filter\nगुड इव्हनिंग (1) Apply गुड इव्हनिंग filter\nदिलीप सोपल (1) Apply दिलीप सोपल filter\nदिवसभरातील घडामोडी (1) Apply दिवसभरातील घडामोडी filter\nदिव्यांग (1) Apply दिव्यांग filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमंत्रिमंडळ (1) Apply मंत्रिमंडळ filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराहुल गांधी (1) Apply राहुल गांधी filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nपाकिस्तानची हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत बंद... राहुल हे पाकिस्तानच्या हातचे खेळणे : भाजप... मंत्रिमंडळ बैठकीत झाले 25 मोठे निर्णय; आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घोषणांचा धडाका... 'सिंधू भारत की बेटी'; मग ही सुवर्णविजेती मानसी कोणयांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18981", "date_download": "2019-10-23T13:09:12Z", "digest": "sha1:KG5ZXSIXVTCSOCLTDWF6UJCD7NF2HIAU", "length": 3633, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संपर्क सेवा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संपर्क सेवा\nबल्क एस एम एस सेवा\nछोटे दुकानदार, शो- रुम, सर्विस स्टेशन, डॉक्टर, वकील, बॅन्क, पतसंस्था, समाजसेवी संस्था, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, वाचनालय इत्यादी साठी उपयुक्त\nआपण सुरु करणार असणार्या / सुरु असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आपल्या सर्व सहकार्यांिना व ग्राहकांना सामावुन घेण्यासाठी त्यांचेशी जलद व तत्पर सम्पर्कात असणे गरजेचे आहे.\nबल्क एस एम एस\nRead more about बल्क एस एम एस सेवा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80-day-2/", "date_download": "2019-10-23T12:56:12Z", "digest": "sha1:DTMSGPBWZGRGF67WRQIWQW6JM55YLONS", "length": 12920, "nlines": 225, "source_domain": "irablogging.com", "title": "युरोप डायरी (Day- 2) - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nयुरोप डायरी (Day- 2)\nयुरोप डायरी (Day- 2)\nरोम चा इतिहास नावाप्रमाणेच रोमहर्षक आहे. साधारण २३०० वर्षांपेक्षा मोठा इतिहास असलेले हे शहर इटलीची राजधानी आहे. रोमन सम्राट रोम्युलस यानं वसवलेले हे शहर. त्याच्या बांधकामात आणि केलेल्या सोयी सुविधांतून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.\nआज सर्वप्रथम ‘Trevi fountain’ (फाऊंटन ऑफ विशेस) पाहयला गेलो. हे भव्य कारंजं साधारण ४०० वर्षांपूर्वी बांधलं गेलंय. २२ कि.मी. लांब अंडरग्राऊंड कॅनॉल्स मधून याला पाणी पुरवले जातं. ४०० वर्षांपूर्वी हे बांधकाम कशाप्रकारे केलं असेल असा प्रश्न साहजिकच पडतो. रोमन आर्किटेक्चरची हि एक अतिशय सुंदर रचना आहे.\nरोम ची सिटी टूर घेताना त्यांचं नॅशनल मॉन्युमेंट पाहिलं सैनिकांच्या स्मृतीसाठी बनवलेलं, रोमची अनेक वैशिष्टय़पूर्ण चर्चेस पाहिली . आणि सर्वात शेवटी आलो रोमच्या महत्त्वाच्या इमारतीकडे, जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक ‘कोलोसियम (colosseum).’\n४ मजली भव्य इमारतीतले काही भाग आता ढासळले आहेत. हे कोलोसियम म्हणजे त्या काळचे अॅम्फी थिएटर, ज्याची क्षमता साठ हजार लोक एकावेळी बसून कार्यक्रम पाहू शकतील इतकी प्रचंड होती. पूर्ण संगमरवरात बनवलेली ही इमारत त्या काळी मेकॅनिकल पुली, अंडरग्राउंड वॉटर टँक्स, बसण्यासाठी केलेली व्यवस्था यांनी सुसज्ज होती. येथे राजा आणि प्रजेसाठी मनोरंजनाचे क��र्यक्रम व्हायचे. ग्लॅडिएटर आणि हिंस्त्र प्राण्यांच्या लढाया असे भयानक खेळ खेळले जायचे. २००० वर्षांपूर्वी कमीत कमी साधनं असताना ही इतकी मोठी इमारत कशी बरं बांधलेली असेल याचं राहून राहून आश्चर्य वाटतं.\nतिथून मग वॅटिकन सिटी (Vatican city) या सर्वात छोट्या राज्याला भेट दिली. याची लोकसंख्या फक्त ९०० आणि क्षेत्रफळ ११० एकर आहे. या देशात ख्रिश्चनीटी हा एकच धर्म पाळला जातो आणि पोप या देशाचे सर्वेसर्वा आहेत. पोपच्या अधिपत्याखाली राज्याचा कारभार चालतो. ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार हे काम प्रामुख्यानं पोप करतात. या कामांसाठी जगभरातून पैशाचा ओघ येथे कायम असतो.\n‘सेंट पीटर्स बॅसिलिका’ हे इथलं चर्च, हे चर्च करारा ह्या सर्वात महागड्या मार्बलने हे बनवले गेलंय. चर्च बांधायला १२० वर्षे लागली. पूर्ण संगमरवरात पोप, सेंट यांच्या कोरलेल्या मूर्ती, छतावर केलेली अप्रतिम चित्रकला आणि या सर्वांवर कळस करणारी मायकल एंजेलोची कलाकृती..मदर मेरीने जिझस क्राइस्ट चा मृतदेह आपल्या मांडीवर घेतलाय असं दाखवणारं हे अप्रतिम भावपूर्ण शिल्प… ही कलाकृती मायकल एंजेलोने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी साधलीयं. काही गोष्टींच वर्णन करुच शकत नाही, त्यातलंच एक हे शिल्प . हे सगळं डोळ्यात आणि कॅमेऱ्यात टिपून घेतलं कायम लक्षात राहण्यासाठी ….\nरोमन साम्राज्याचं हे भव्य दिव्य रूप पाहून थक्क झालो. त्याचा इतिहास, मायकल एंजेलो ची कलाकृती, कोलोसियम, चर्चेस आणि इतरही बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती मिळाली आता उद्या ‘पिसाचा झुलता मनोरा’ अजून एक रोमहर्षक ठिकाण ….\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदा���ी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nकोणतंही काम हलक नसतं\nअशा मुलांना खुशाल बिनलग्नाचं ठेवावं…. ...\n“तूझी वाट बघेन मी येशील ना ग्”\nअसामान्य जगातली बंदिनी ...\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nतू विघ्नहर्ता माणसातला… ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/terms-of-us/", "date_download": "2019-10-23T13:01:55Z", "digest": "sha1:FJP5GWNHH2P73W6CWC3IXF66RVKP2GJN", "length": 5771, "nlines": 191, "source_domain": "irablogging.com", "title": "Terms of us - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nमीलती है जहाँ खुशीयाँ परीयो के भेस में….. ...\n…तर मग का केलंस लग्न\n“दोष फक्त तिचा च असतो” ©दिप्ती अजमीरे ...\nमुलांसाठी सहन करतेय….. संसाराची तडजोड ...\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\nतू फक्त माझा आहेस …..\nकॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग ...\nकोणतंही काम हलक नसतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/hindu-issues/save-temples/temple-takeover-karnataka", "date_download": "2019-10-23T12:47:39Z", "digest": "sha1:3FV7UHIIN2DZ5TLDJKFSUHT74VXMN2GF", "length": 19501, "nlines": 224, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "कर्नाटकातील मंदिरांचे सरकारीकरण - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > हिंदूंच्या समस्या > मंदिरे वाचवा > कर्नाटकातील मंदिरांचे सरकारीकरण\n१. हिंदूद्वेष्ट्या काँग्रेस शासनाने केलेला ‘मंदिर सरकारीकरण कायदा’ आणि त्याद्वारे दिलेली अनुदाने\nवर्ष १९९७ मध्ये कर्नाटकातील काँग्रेस शासनाने ‘मंदिर सरकारीकरण कायदा’ केला. यातून मुसलमान, खिश्चन, बौद्ध, जैन, शीख आणि पारसी आदींना वगळून केवळ हिंदूंचीच २ लक्ष ६४ सहस्र मंदिरे शासनाने कह्यात घेतली होती. शासनाच्या महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार शासनाने वर्ष १९९७ मध्ये कह्यात घेतलेल्या २ लक्ष ६४ सहस्र मंदिरांची संख्या २००२ साली २ लक्ष ५१ सहस्र दाखवली गेली. सुमारे १३ सहस्र मंदिरे त्यातून गायब झालेली होती. या सर्व मंदिरांकडून मिळालेल्या ३९१ कोटी रुपयांपैकी १८० कोटी रुपये मदरसे आणि हज यात्रेसाठी, तर ४४ कोटी रुपये चर्चला अनुदान म्हणून दिले गेले. प्रत्यक्षात देवळाच्या व्यवस्थापनाकरिता केवळ ८४ कोटी रुपयेच खर्चासाठी दिले. परिणामी निधीअभावी ५० सहस्र मंदिरे बंद करावी लागली.\nया विरोधात मंदिरांच्या विश्वस्तांनी संघटित होऊन लढा दिला आणि सप्टेंबर २००६ मध्ये तेथील उच्च न्यायालयाने हा कायदाच रहित केला.\n२. शासनाच्या निर्णयाच्या विरोधात जागृती करणे\n‘हिंदूंची सर्वच्या सर्व मंदिरे सरसकट कह्यात घेण्यात येतील’, अशा कर्नाटक शासनाच्या ‘रिलिजियस इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड चॅरिटेबल एण्डोमेंट\nअ‍ॅक्ट’ या निर्णयाच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खिस्ताब्द २००८ ते २०११ या काळात राज्य, जिल्हा आणि तालुका या स्तरांवर निदर्शने करण्यात आली. तेव्हा सहस्रावधी हस्तपत्रके वितरित केली.\nअशा प्रकारचे आंदोलन १७ जिल्ह्यांत करण्यात आले. परिणामी बर्‍याच जणांना या कायद्याचे दुष्परिणाम समजले.\n३. शासनाकडून होणार्‍या मंदिरांतील धनाच्या अपव्ययाविषयी जागृती करणे आणि ‘देवस्थान आणि धार्मिक महासंघ’ स्थापन करणे\nमाहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून खिस्ताब्द २००३ पर्यंत मंदिराच्या पैशाचा शासनाने कसा उपयोग केला, याविषयीची माहिती मागवली. या माहितीच्या आधारे उभारलेल्या आंदोलनाच्या वेळी बरेच स��वामीजी, मंदिरांचे विश्वस्त या आंदोलनात जोडले गेले. याच काळात ‘देवस्थान आणि धार्मिक महासंघ’ स्थापन करण्यात आला. त्यामध्ये १०० हून अधिक संस्थांनी नोंदणी केली. अन्य मोठ्या मंदिरांच्या संपत्तीविषयी माहिती मागवली असता शासनाने यांतील बराचसा निधी शासकीय उपक्रमांकरता वापरल्याची माहिती मिळाली. ती सर्वदूूर पसरवून प्रबोधन करण्यात आले.\n४. न्यायालयीन लढा उभारणे\nबेंगळुरू येथे प्रसन्ना महालक्ष्मी मंदिर शासनाच्या कह्यात आहे. त्यालाही तीव्र विरोध केला आणि न्यायालयीन स्तरावर लढा उभारला. त्यामुळे न्यायालयाने ‘निकाल लागेपर्यंत मंदिरांच्या संपत्तीवर हक्क दाखवू नये’, असा आदेश शासनाला दिला.\nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nसरकारीकरण झालेल्या मंदिरांत होत असलेला भ्रष्टाचार \nप्राचीन देवस्थानांची दु:स्थिती आणि हिंदु संघटनांचे कर्तव्य \nसरकारीकरण केलेल्या मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा कसा द्यावा \nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nमहिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्���व \nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%88-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%82/", "date_download": "2019-10-23T13:28:11Z", "digest": "sha1:X4CEB5FFGEL4XGNQFMCNUSG3G5VWOBF2", "length": 14848, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "हां, मै अलिबाग से ही आया हू... | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा हां, मै अलिबाग से ही आया हू…\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\n‘अलिबाग से आया है क्या’ हा संवाद अनेक चित्रपटं,मालिका,आणि नाटकांतून ऐकायला मिळतो.या डायलॉग मागचा भावर्थ चांगला नाही हे उघड आहे.अलिबागकर येडे,गबाळे आहेत,अडाणी आहेत अशीच भावना या संवादामागे असते.वर्षानुवर्षे हे संवाद सिनेमात वगैरे वापरले जात होते.त्या विरोधात अलिबागकरांनी मोठी चळवळ उभी केली.निर्मात्यांचा निषेध करण्यापासून ते थेट त्यांना तंबी देण्यापर्यंत आणि हे संवाद असलेली चित्रपटं अलिबागमध्ये न चालू देण्यापर्यंत सारं काही तळमळीनं केलं.\n.मात्र या सार्‍या चळवळीचा फारसा लाभ झाला नाही.हे संवाद सुरूच राहिले.त्यामुळं चिडलेल्या सातीर्जे येथील राजेंद्र पाटील यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली .त्याचा निकाल आज लागला.न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.’अलिबाग से आया है क्या’ या डायलॉगवर बंदी घालण्यास नकार देताना न्यायालयानं जे मत व्यक्त केलंय ते अलिबागकरांना मान्य होणारं नाही.’विनोद हे सर्व समुदायाच्या लोकांवर होतच अ��तात.ते फारसे मनावर घ्यायचे नसतात’ असा अभिप्राय न्यायालयाने नोंदविला आहे.अलिबाग म्हणजे विशिष्ट समुदाय नाही.ते शहर आहे.येथे सर्व समुदायाचे लोक राहतात आणि त्यांना सर्वांना मिळून हे निर्माते अडाणी,गावंढळ,समजतात.त्यामुळं हा अलिबाग शहराच्या अस्मितेचा,प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे.विषय विनोदापुरता मर्यादित असता तर वांदा नव्हता.पंरतू एका शहरातील पंचवीस-तीस हजार लोकांना गावंढळ समजायचं,त्यांची येथेच्छ बदनामी करायची हे मान्य होण्यासारखं नाही.कारण अलिबाग हे एक ऐतिहासिक,सुसंस्कृत आणि सभ्य,विद्वान् लोकांचे शहर आहे.जगाला गवसणी घालणारी अनेक नररत्ने अलिबाग ने देशाला दिली आहेत.समुद्रावर हुकूमत गाजविणारे सरखेल कान्होजी आंग्रे असतील किंवा ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये मोठी कामगिरी बजावणारे जनरल अरूणकुमार वैद्य असतील हे अलिबागचे होते.या शिवाय साहित्य,नाटय,पत्रकारिता,सामाजिक कार्याच्या क्षेत्रातही अलिबागचा एक दबदबा होता आणि आहे.क्रिकेटवीर उमेश कुलकर्णी,अभिनेत्री अश्‍विनी भावे,अलिबागचे आहेत.जागतिक कीर्तीचे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर,मालतीबाई बेडेकर तथा विभावरी शिरूरकर,ज्येष्ठ समिक्षक म.सु.पाटील,खोती विरोधी लढयातील अग्रणी नारायण नागू पाटील,नवकथेचे प्रवर्तक,’दुर्दम्य’ या टिळकांवरील कादंबरीचे लेखक गंगाधर गाडगीळ,स्वामी विनोद महर्षि,बापू छत्रे,निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी,ही सारी मंडळी अलिबागची किंवा अलिबाग परिसरातील आहे.अशी ही कर्तृत्ववान,आणि विद्ववानांची भूमी आहे.निसर्गानं देखील या पवित्र भूमीला भरभरून दाण दिलं आहे.विस्तृत समुद्र किनारा,नारळी-पोफळीच्या बागा,मनमोहक हिरवाई अशी देवभूमी येडया गबाळ्याची भूमी कशी काय असू शकते या डायलॉगवर बंदी घालण्यास नकार देताना न्यायालयानं जे मत व्यक्त केलंय ते अलिबागकरांना मान्य होणारं नाही.’विनोद हे सर्व समुदायाच्या लोकांवर होतच असतात.ते फारसे मनावर घ्यायचे नसतात’ असा अभिप्राय न्यायालयाने नोंदविला आहे.अलिबाग म्हणजे विशिष्ट समुदाय नाही.ते शहर आहे.येथे सर्व समुदायाचे लोक राहतात आणि त्यांना सर्वांना मिळून हे निर्माते अडाणी,गावंढळ,समजतात.त्यामुळं हा अलिबाग शहराच्या अस्मितेचा,प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे.विषय विनोदापुरता मर्यादित असता तर वांदा नव्हता.पंरतू एका शहरातील पंचवीस-तीस हजार लोकांना गावंढळ समजायचं,त्यांची येथेच्छ बदनामी करायची हे मान्य होण्यासारखं नाही.कारण अलिबाग हे एक ऐतिहासिक,सुसंस्कृत आणि सभ्य,विद्वान् लोकांचे शहर आहे.जगाला गवसणी घालणारी अनेक नररत्ने अलिबाग ने देशाला दिली आहेत.समुद्रावर हुकूमत गाजविणारे सरखेल कान्होजी आंग्रे असतील किंवा ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये मोठी कामगिरी बजावणारे जनरल अरूणकुमार वैद्य असतील हे अलिबागचे होते.या शिवाय साहित्य,नाटय,पत्रकारिता,सामाजिक कार्याच्या क्षेत्रातही अलिबागचा एक दबदबा होता आणि आहे.क्रिकेटवीर उमेश कुलकर्णी,अभिनेत्री अश्‍विनी भावे,अलिबागचे आहेत.जागतिक कीर्तीचे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर,मालतीबाई बेडेकर तथा विभावरी शिरूरकर,ज्येष्ठ समिक्षक म.सु.पाटील,खोती विरोधी लढयातील अग्रणी नारायण नागू पाटील,नवकथेचे प्रवर्तक,’दुर्दम्य’ या टिळकांवरील कादंबरीचे लेखक गंगाधर गाडगीळ,स्वामी विनोद महर्षि,बापू छत्रे,निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी,ही सारी मंडळी अलिबागची किंवा अलिबाग परिसरातील आहे.अशी ही कर्तृत्ववान,आणि विद्ववानांची भूमी आहे.निसर्गानं देखील या पवित्र भूमीला भरभरून दाण दिलं आहे.विस्तृत समुद्र किनारा,नारळी-पोफळीच्या बागा,मनमोहक हिरवाई अशी देवभूमी येडया गबाळ्याची भूमी कशी काय असू शकते परंतू अलिबागकरांना येडा,गबाळा समजण्याची कोणी तरी मस्ती केली आणि पुढे ही प्रथाच बनली.ती संतापजनक आहे.या विरोधात सर्व प्रथम मी माझ्या असा हा रायगड या पुस्तकात आवाज उठविला होता.त्यानंतर अलिबागकरांनी सातत्यानं या विरोधात आवाज उठविला पण उपयोग झाला नाही.आता तर उच्च न्यायालयानेच या संबंधीची याचिका फेटाळून लावल्याने निर्मात्यांना अधिकच चेव येईल आणि बिनदिक्कतपणे अलिबागकरांची बदनामी होत राहिल यात शंकाच नाही.मात्र सर्वच निर्मात्यांना आमचे आवाहन आहे की , भलेही न्यायालयाने अलिबागकरांची मागणी मान्य केली नसेल पण हा विषय लोकभावनेशी निगडीत आहे,एका शहराच्या अस्मितेशी निगडीत हा विषय असल्याने निर्मात्यांनी हा संवाद टाळावा आणि अलिबागकरांची बदनामी थांबवावी.तसेच अलिबागकरांनी देखील आपला गौरवशाली इतिहास आणि आपल्या अभिमानाचे विषय प्रखरपणे जगासमोर आणले पाहिजेत. अलिबाग से आया है क्या परंतू अलिबागकरांना येडा,गबाळा समजण्याची कोण��� तरी मस्ती केली आणि पुढे ही प्रथाच बनली.ती संतापजनक आहे.या विरोधात सर्व प्रथम मी माझ्या असा हा रायगड या पुस्तकात आवाज उठविला होता.त्यानंतर अलिबागकरांनी सातत्यानं या विरोधात आवाज उठविला पण उपयोग झाला नाही.आता तर उच्च न्यायालयानेच या संबंधीची याचिका फेटाळून लावल्याने निर्मात्यांना अधिकच चेव येईल आणि बिनदिक्कतपणे अलिबागकरांची बदनामी होत राहिल यात शंकाच नाही.मात्र सर्वच निर्मात्यांना आमचे आवाहन आहे की , भलेही न्यायालयाने अलिबागकरांची मागणी मान्य केली नसेल पण हा विषय लोकभावनेशी निगडीत आहे,एका शहराच्या अस्मितेशी निगडीत हा विषय असल्याने निर्मात्यांनी हा संवाद टाळावा आणि अलिबागकरांची बदनामी थांबवावी.तसेच अलिबागकरांनी देखील आपला गौरवशाली इतिहास आणि आपल्या अभिमानाचे विषय प्रखरपणे जगासमोर आणले पाहिजेत. अलिबाग से आया है क्या या बदनामीला ‘हा मै अलिबाग से ही आया हू’ अशा चळवळीनं उत्तर दिलं जावं.तरच ही बदनामी थांबेल असे वाटते..\nPrevious articleएका दैनिकाचा मृत्यू …\nNext article27 तारखेला ‘जंबो’ पुरस्कार वितरण सोहळा,65 पत्रकारांचा सन्मान\nरायगडात तीन कोटी लिटर दारू घश्याखाली\nलेखणीला हवा जनआधार …\n‘माथेरान वाचवा’ म्हणत हरित लवादाकडे याचिका\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअनिल महाजन परिषदेचे विभागीय चिटणीस\nअदिती तटकरेंसाठी शिवसेनेची माघार कशी\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nरेवदंडा बंदरात जहाज भरकटले\nरायगडः शिवसेनेची पाच पंचायत समित्यांवर सत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/2050-arsenal-21-victims-year-round-defilement/", "date_download": "2019-10-23T13:51:37Z", "digest": "sha1:PP5K4GWKKHQD3PDUMA46XXYWJUSCZNSW", "length": 11335, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "2050 शस्त्रसंधी; 21 बळी : वर्षभरातील नापाक कारवाया | Dainik Prabhat", "raw_content": "\n2050 शस्त्रसंधी; 21 बळी : वर्षभरातील नापाक कारवाया\nनवी दिल्ली : पाकिस्तानकडून चिथावणीखोर कृत्ये सातत्याने घडत असून या वर्षी तब्बल 2050 वेळा शस्त्रसंधचिे उल्लंघन केले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली. या कारवायात 21 जणांचा मृत्यू होऊनही भारतीय जवानांनी अत्यंत संयमाने त्यास प्रत्यूत्तर दिले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.\nपाकिस्���ानकडून उचापतखोर कारवाया सुरूच आहेत. भारताने काश्‍मिरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या उपद्‌व्यापांचा पाढा वाचला.\nपाकिस्तानने घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे 2015 वेळा प्रयत्न केले. त्यात 21 जणांचे बळी गेले. मात्र तरीही भारताने संयमाने प्रत्युत्तर दिले. मात्र घुसखोरीचे असंख्य प्रकार हाणून पाडण्यात आले.प्रत्यक्षात पाकिस्तान आणि भारतीय लष्करामध्ये 2003च्या शस्त्रसंधी कराराचे पालन करायचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार कोणताही तणावाचा प्रसंग उद्‌भवल्यास फोनवर संवाद साधून अथवा बॉर्डर फ्लॅग मिटींगमध्ये त्यावर संवादाने तोडगा काढायचा असे निश्‍चित करण्यात आले आहे. मात्र पाकिस्तान लष्कर जाणीवपूर्वक त्याकडे दूर्लक्ष करत आहे, असे त्यात म्हटले आहे.\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\nपंजाबच्या सीमेवर पाकचे ३ संशयित ड्रोन आढळले, बीएसएफकडून गोळीबार\nचिथावणीखोर भाषणाबद्दल शरीफांच्या जावयाला अटक\nदोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक\nपंजाबमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक\nजाणून घ्या आज (22 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nपाकिस्तानचा मुजोरपणा थांबेना; पुन्हा एकदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन\nथायलंडच्या राणीची सर्व राजपदावरुन हकालपट्टी\nभारताने दिलेल्या प्रत्युत्तराने पाकच्या पायाखालची जमीन घसरली\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nजम्मू काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या २ दहशतवाद्यांना अटक\nशेखर कपूरच्या ट्विटवर भडकले जावेद अख्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A4%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Arevenue%2520department&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2019-10-23T14:11:35Z", "digest": "sha1:KOUCQTM3FBXC4V4PCAQ5L6NGNO72FV7R", "length": 8249, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\n(-) Remove लाचलुचपत विभाग filter लाचलुचपत विभाग\nकल्याण (1) Apply कल्याण filter\nजलसंपदा विभाग (1) Apply जलसंपदा विभाग filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nसार्वजनिक बांधकाम विभाग (1) Apply सार्वजनिक बांधकाम विभाग filter\nअकोला - भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या भाजप सरकारच्या काळातच राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. अवघ्या आठ महिन्यांत विविध ३१ विभागांतून ६९६ लाचखोरांवर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले असून, यामधून ९२ लाख ६५ हजार ९७८ रुपये जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, लाचखोरीत पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊ�� कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090530/anv03.htm", "date_download": "2019-10-23T13:25:08Z", "digest": "sha1:KDMABFZ6R2UM2ORQKU6MVCBHVPE7M3YX", "length": 4026, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ३० मे २००९\nजमिनीच्या वादातून दलित कुटुंबास मारहाण\nतालुक्यातील भांबोरे येथे शिवाजी पोपट रंधवे या तरुणास व त्याच्या कुटुंबाला जातीवाचक\nशिवीगाळ व जबर मारहाण करून त्यांचे राहते छप्पर पेटवून दिले. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. पोलिसांनी या प्रकरणी १९जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.\nशिवाजी पोपट रंधवे व बापू बाजीराव गिरी यांच्यात जमिनीवरून वाद आहे. हा वाद न्यायालयात गेला आहे. मात्र, आज साडेदहा वाजता शिवाजी पोपट रंधवे (वय २३), सुभाष रंधवे, सुरेश रंधवे हे त्यांच्या राहत्या छपरात बसले होते. तिथे बापू बाजीराव गिरी, सुदाम बाजीराव गिरी, पिंटू गिरी, मारुती गोसावी, विजय गोसावी, राजेंद्र गोसावी, नवनाथ गोसावी, बापू गोसावी, राजेंद्र भारती, पोपट भारती व इतर असे एकूण १९जण हातात काठय़ा व कुऱ्हाड घेऊन आले. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत शिवाजी रंधवे, सुभाष रंधवे व सुरेश रंधवे यांना आमच्याविरुद्ध कोर्टात केलेली केस काढून घ्या, असे म्हणून जबर मारहाण केली. त्यानंतर छप्पर पेटवून दिले. या आगीत काही कोंबडय़ा व अन्नधान्य असा २० हजारांचा ऐवज जळाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.\nरंधवे कुटुंबास मारहाण करणाऱ्या १९जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कर्जत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणासही अटक केलेली नव्हती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmarathi.com/paramparik-navaratrotsav-traditional-navaratri-festival/", "date_download": "2019-10-23T12:29:41Z", "digest": "sha1:BP2YTQZSAI36VWA6TBILFVXNCALK64SH", "length": 18226, "nlines": 128, "source_domain": "www.thinkmarathi.com", "title": "पारंपारिक नवरात्रोत्सव - Thinkmarathi.com", "raw_content": "\nनवरात्रामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये देवी म्हणजेच घट बसवण्याची वेगवेगळी पध्दत आहे. ही पध्दत जरी वेगळी असली तरी त्या मागची श्रध्दा, आपलेपणा, प्रेम हे सारखेच अनुभवायला मिळते. यावेळी महाराष्ट्र व गुजरात राज्यात नवरात्रामध्ये होणारी पूजा आपण पाहणार आहोत.\nमहाराष्ट्रात देशावर घट बसवण्याची पध्दत आहे. काही ठिकाणी रुजवण घातलं जात. ती कसे घातले जाते ते पाहूयात. घट बसवणे म्हणजे रुजवण घालण्या आधी घरातल्या देवांची यथासांग पूजा केली जाते. ते करताना घरातल्या देवांना पंचामृताने अभिषेक करुन पुसून प्रत्येक देव खायच्या दोन पानांवर ठेवले जातात याला आसन देणं म्हणतात. नंतर त्यांची पूजा केली जाते. नवरात्रात देवांना हलवता येत नाहीत. हे झाल्यावर एका टोपलीमध्ये पत्रावळीत थोडी ओली काळी माती घालून त्यात मूग, चवळी, मटकी, मका, कुळीथ, नाचणी, हरभरा, करडई, बाजरी, ज्वारी, भात, जव यापैकी कोणतीही नऊ धान्य मिसळावी.\nयालाच रुजवण म्हणतात. एका मातीच्या घटात पाणी भरुन सव्वा रुपया व सुपारी घालून त्यावर खायची पाच पाने ठेऊन नारळ ठेवला जातो. त्या नारळाला काही जणी डोळे, कान, नाक, तोंड लावून सजवतात. पहिल्या दिवशी खायच्या पानांची माळ या घटाला घातली जाते. नंतरच्या दिवशी हादग्याच्या फुलांची माळ वा झेंडूच्या फुलांची माळ या घटाला घातली जाते. तर अष्टमीला कडाकण्याची माळ लावली जाते. ती करण्यासाठी गुळाच्या पाण्यात कणिक व बेसन घालून त्या पिठाची वेणी, फणी, जोडवी, बांगड्या, खायचं पान, हाताचा शिक्का आणि धपाटी असे मिळून नऊ प्रकार केले जातात. त्यानंतर ते तळून त्यांची माळ केली जाते. या कडाकण्याच्या माळेला व हादग्याच्या फुलांच्या माळेला नवरात्रात खरा मान असतो. घटासमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. घटावरील नारळ न हलवता दर दिवशी त्यात पाणी घातले जाते. तर रुजवणावर शिपंडले जाते. घरात घट बसवल्यानंतर नऊ दिवस उपवास ठेवला जातो. नऊव्या दिवशी देवीच्या घटाची पूजा करुन पुरण पोळ्यांचा नैवेद्य दाखवून घट हलवला जातो. घरातल्या देवांखालची खायची पानं व माळा विसर्जीत केल्या जातात. घरातले देव नविन वस्त्रांवर बसवून त्यांची पूजा केली जाते. तसेच कडाकण्याचा आणि घटावरील नारळाचा प्रसाद करुन वाटला जातो.\nघटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तांदूळ, गहू वा मूगाने घरातील मातीचे कोरे मडके अर्ध्या पर्यंत भरले जाते. त्यात अखंड दिवा ठेवला जातो. तसेच या मडक्याच्या मागे देवीची मूर्ती वा फोटो ठेवला जातो. नंतर देवीची विधीवत पूजा केली जाते. नऊ दिवसांसाठी देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवतात. घरातील पुरुष, महिला यांपैकी एक जण नऊ दिवस कडक उपवास करतात. उपवास करणारे नऊ दिवसात चप्पल वापरत नाहीत. या उपवासामध्ये शिंगाडा, शेंगदाणे, राजगिरा, साबुदाणा ���ा पदार्थाचं सेवन केलं जातं. नऊ दिवस सकाळ – संध्याकाळ देवीची आरती व स्तूती केली जाते. देवीला फळांचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी घरातील महिला देवीसमोर फेर धरून कमीत कमी पाच वेळा तरी गरबा खेळतात. देवीची पूजा झाल्यावर गरबा खेळल्याने देवी ही आपल्या बरोबर नाचते अशी गुजराती महिलांची श्रध्दा आहे.\nअष्टमीला देवीची महापूजा केली जाते. देवीसमोर होमहवन करण्यात येतं. त्या दिवशी घरातील लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच जण उपवास करतात. नवमीच्या दिवशी देवीला थाळीचा महानैवेद्य दाखवला जातो. तांदळाची खीर या नैवेद्यात असतेच. नऊ मुलींचे पूजन करुन त्यांना जेवण वाढून भेटवस्तू देण्याची प्रथा गुजराती माणसांमध्ये आहे.\nबंगाली देवी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दुर्गेचं रूप धारण केलेली, राक्षसाला मारणारी अष्टभुजा देवीची मूर्ती. बंगाली लोकांमध्ये प्रत्येकाच्या घरात दुर्गा देवीची स्थापना होत नाही तर सार्वजनिकरीत्या दुर्गा देवीची स्थापना करतात. सर्व बंगाली लोक एकत्र येऊन नवरात्रीचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात. दुर्गादेवीची मूर्ती मोठी असते. डाव्या – उजव्या बाजूला गणपती, सरस्वती, लक्ष्मी व कार्तिकेय यांचीही प्रतिष्ठापना करतात. सष्ठीला दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्यावेळी पूजा करून होम-हवन केलं जातं. अष्टमीला कुमारिकापूजन केलं जातं. त्यावेळी एक ते अकरा वर्षाच्या वयोगटातील मुली बोलावून त्यांना दुर्गादेवीप्रमाणे सजवून त्यांची पूजा केली जाते. दस-याच्या दिवशी सर्व बंगाली लोक एकत्र येऊन आरती करतात आणि नंतर देवीचं विसर्जन करतात.\n← युरोप पर्यटन – जीवनात पर्यटन म्हणजे ज्ञानानंद …. \n“दुर्गे दुर्घट भारी”…. →\nश्री’ची प्राणप्रतिष्ठापना – श्रीगणेश पूजनाचा विधी.\nलग्न जुळवताना पत्रिका जुळणे किती महत्वाचे असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-oil-marketing-companies-stopped-jet-fuel-supply-to-air-india-at-six-airports-1817040.html", "date_download": "2019-10-23T13:20:57Z", "digest": "sha1:7WZSLNYUXEP6TWJYJH65HLHJ23JIDBVU", "length": 23742, "nlines": 302, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Oil marketing companies stopped jet fuel supply to air india at six airports, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nतेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला\nआधीच आर्थिक डबघाईमध्ये असलेल्या एअर इंडिया कंपनीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला आहे. थकीत रक्कम न फेडल्यामुळे तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये इंडियन ऑइलसह सर्वच तेल कंपन्यांचा समावेश आहे.\nविधानसभेसाठी सुप्रिया सुळेंची राज्यभर 'संवाद यात्रा'\nएएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोची, पाटणा, पुणे, विशाखापट्टणम, रांची आणि मोहाली या सहा विमानतळावर एअर इंडियाचा इंधन पुरवठा थांबवण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळपासून तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा थांबवला आहे. दरम्यान, याआधी देखील थकीत रक्कम न फेडल्यामुळे तेल कंपन्यांनी ६ विमानतळावर एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला होता.\nटेरर फंडिंगः कर्जात बुडालेल्या पाकला धक्का, 'ब्लॅकलिस्ट'मध्ये समावेश\nदरम्यान, एअर इंडियाने आतापर्यंत ६० कोटी रुपयांची फेड केली आहे. एअर इंडियाचे प्रवक्ते ���नंजय कुमार यांनी सांगितले की, 'या मुद्द्यावर तेल वितरण कंपन्यांसोबत आमची चर्चा सुरु आहे. आर्थिक मदतीशिवाय एअर इंडिया थकित कर्जाची परतफेड करू शकणार नाही. तर, विमानसेवा प्रभावित होऊ नये यासाठी विमानामध्ये पर्यायी इंधन भरुन उड्डाण करण्यात आले आहे.'\nपश्चिम बंगालमध्ये मंदिराची भिंत कोसळली; ४ जणांचा मृत्यू\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nएअर इंडियाच्या वरिष्ठ कॅप्टनविरुद्ध महिलेची लैंगिक अत्याचाराची तक्रार\nएअर इंडियाकडून मुंबई ते न्यूयॉर्क थेट विमानसेवा बंद\nमुंबई -पुणे एक्स्प्रेस वे दोन तासांसाठी राहणार बंद\nनवरात्रीच्या काळात प्रवाशांसाठी एअर इंडियाची खास सुविधा\nलोकसभा निकालानंतर लालूंनी एकवेळचं जेवण सोडलं\nतेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला\nमध्य रेल्वेवर मंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nविक्रोळी-जोगेश्वरी लिंकरोडवर डंपरला अपघात; मोठी वाहतूक कोंडी\nचेंबूरमध्ये अंत्ययात्रेवेळी जमाव संतप्त; तुफान दगडफेक\nपरस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही-कोर्ट\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला स���स्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Universalsk", "date_download": "2019-10-23T13:08:12Z", "digest": "sha1:5DX2S42P24LKQ2GJSWDO55EJIHM3Z7QD", "length": 3935, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Universalsk साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor Universalsk चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तन�� असलेलीच संपादने दाखवा\nज्याने नविन पान तयार झाले, केवळ अशीच संपादने दाखवा\n११:२६, १९ सप्टेंबर २०१९ फरक इति +१‎ देवरी, गोंदिया जिल्हा ‎ सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n११:२५, १९ सप्टेंबर २०१९ फरक इति -१‎ अर्जुनी/मोरगाव ‎ सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n०८:४८, १९ सप्टेंबर २०१९ फरक इति +२२‎ गोंदियाचा प्रतापगड ‎ सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-10-23T13:24:09Z", "digest": "sha1:DK6LHEFUM4SF6GQLWUO3GCBBRSM52BQR", "length": 4986, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१८:५४, २३ ऑक्टोबर २०१९ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nछो कोल्हापूर‎; १६:४१ -४‎ ‎ज चर्चा योगदान‎\nछो विकिपीडिया:अपूर्ण लेख‎; १९:५७ +३१४‎ ‎Vishal manohar kale चर्चा योगदान‎ Vishal खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अमराठी मजकूर कृ. मराठी वापरा \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ca-woman-shot-dead-in-delhi/", "date_download": "2019-10-23T12:26:48Z", "digest": "sha1:ARVTZJDDR3ROLPC35DWLKKGOGPYFSODI", "length": 10035, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीत सीए महिलेची गोळ्या घालून हत्या | Dainik Prabhat", "raw_content": "\nदिल्लीत सीए महिलेची गोळ्या घालून हत्या\nनवी दिल्ली: दिल्लीच्या प्रतापगंज भागात काल सकाळी मोटारीतून आपल्या पतीला डायलिससाठी घेऊन जाणाऱ्या एका 59 वर्षीय महिलेची अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे.\nही महिला चार्टर्ड अकाऊंटट आहे. ती आपल्या पतीला घेऊन मोटारीतून रूग्णालयाकडे चालली होती. वाटेत तीचे पती शनि मंदिरात दर्शनासाठी गेले असतानाच मारेकऱ्यांनी हा डाव साधला आणि तिच्यावर जवळून गोळ्या घातल्या. त्यात ती जागीच ठार झाली. पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरून मारेकऱ्यांचा माग काढला जात आहे. व्यक्तिगत शत्रुत्वातून ही हत्या झाली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. उषा सहानी असे या महिलेचे नाव आहे.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\n‘या’ भारतीय कंपनीने बनविले जगातील सर्वात महागडे चॉकलेट; गिनीज बुकमध्ये नोंद\nपीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चं��्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nजीवनगाणे : मी… तू… आपण…\nदेशाच्या पहिल्या खासगी रेल्वेचे लोकार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090218/pv02.htm", "date_download": "2019-10-23T13:15:26Z", "digest": "sha1:LQVHWNU65VUAQG74NVRK5BBGOT6LBVPK", "length": 5964, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, १८ फेब्रुवारी २००९\nआचारसंहितेच्या शक्यतेने कार्यक्रमांची घाई\nपिंपरी, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी\nलोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बहुचर्चित योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याचा निर्णय सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार संपूर्ण दिवसभर पिंपरी-चिंचवडमध्ये तळ\nआर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी ‘दीड लाखात घर’ या बहुचर्चित घरकुल योजनेतील सदनिका बांधण्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे.\nखासगी रुग्णालयातील उपचार न परवडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सुरू करण्यात आलेला हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग (कॅथ लॅब) पवार यांच्या उपस्थितीत खुला करण्यात येणार आहे. पिंपरी पालिकेचा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून ज्याकडे पाहिले जाते, त्या सायन्स पार्कच्या कोनशिला समारंभाचा मुहूर्तही पालिकेने याच दिवशी काढला आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले निगडी यमुनानगर येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन पूर्ण झाले असून त्याचे उद्घ���टन पवार करणार आहेत. याखेरीज, भोसरीचे प्रवेशद्वार ठरणारे लांडेवाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.\nया प्रमुख कार्यक्रमाव्यतिरिक्त नेहरुनगर येथील ‘पीएमपी’च्या बस आगाराच्या इमारतीचे उद्घाटन, थरमॅक्स ते खंडोबा माळ रस्त्याच्या मजबुतीकरणाचा प्रारंभ, महापौर चषक पहिली व्यावसायिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण पवार यांच्या हस्ते होणार आहे. याखेरीज काही खासगी कार्यक्रमांना पवार उपस्थित राहणार आहेत.\nत्यामध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना थेरगाव येथे मानपत्र देण्याचा कार्यक्रम होणार असून चिंचवड स्टेशन येथे एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.\nलोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार, मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे धडाकेबाज पध्दतीने उद्घाटन करण्याचे राष्ट्रवादीचे नियोजन आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090520/pun03.htm", "date_download": "2019-10-23T13:20:26Z", "digest": "sha1:4JWSAQXAMXROEYRBOX7POFYJVGDCTQEE", "length": 9717, "nlines": 32, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २० मे २००९\n‘शिवाजीनगर’मध्ये दोन्ही पक्षांना अपेक्षित ‘यश’\nशिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ११ हजार मतांची आघाडी देत काँग्रेसने यावेळी चांगली कामगिरी केल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यशाची भावना आहे. तर भाजपाने जेवढी पीछाडी येथे अपेक्षित धरली होती, त्यापेक्षाही थोडी कमी पीछाडी राहिल्यामुळे या मतदारसंघात ‘यश’ मिळाल्याची भावना भाजपामध्येही आहे.\nविधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघावर कोणाचे प्राबल्य आहे, याची पहिली चाचणी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झाली आणि या चाचणीत ‘शिवाजीनगर’वर काँग्रेसची मोहोर उमटली. भाजपा-सेना युतीचा हा हक्काचा मतदारसंघ आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे गेला आहे. युतीचा कोथरूड हा बालेकिल्ला या मतदारसंघातून वगळला गेला असून बोपोडीसह काँग्रेसचे प्राबल्य असलेले अनेक भाग या मतदारसंघात नव्याने समाविष्ट झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने येथून कोणत्याही ���रिस्थितीत किमान १० हजार मतांची आघाडी मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते तर भाजपाला या मतदारसंघात सुमारे १५ हजार मतांची पीछाडी अपेक्षित होती.\nया मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये सरासरी ५० ते ६० टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र मतदान ४० टक्के झाले. झालेल्या एक लाख ११ हजार ३८८ मतदानापैकी सुरेश कलमाडी यांना ४४ हजार ३३४, तर अनिल शिरोळे यांना ३३ हजार ११४ मते (कलमाडी यांचे मताधिक्य-११ हजार २२०) मिळाली. याशिवाय मनसेचे रणजित शिरोळे यांना १२ हजार २४८, डीएसकेंना १२ हजार ७०४ आणि अरुण भाटिया यांना पाच हजार ५४ मते मिळाली.\nजुन्या बोपोडी विधानसभा मतदारसंघातील ५५ टक्के भाग या मतदारसंघात आल्यामुळे औंध ते साप्रस, बोपोडी या पट्टय़ात तसेच खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात काँग्रेसला मताधिक्याची अपेक्षा होती. त्याप्रमाणे या भागात मताधिक्य मिळविण्यात पक्ष यशस्वी झाला, तर डेक्कन जिमखाना व परिसर, मॉडेल कॉलनी परिसर, शिवाजीनगर गावठाण ते कर्वे रस्ता या भागात भाजपाला चांगली मते मिळाल्यामुळे कलमाडींची आघाडी १० हजारांवरच रोखली गेली. अन्यथा, ती आणखी वाढली असती. सध्या तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेत; पण कार्याच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये असलेले आमदार विनायक निम्हण, तसेच आमदार चंद्रकांत छाजेड आणि या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले दत्ता गायकवाड या तिघांनी इथे चांगली बांधणी करत युतीला मताधिक्यापासून रोखले. अनेकविध कार्यक्रमांतून त्यांनी काँग्रेसची चांगली हवा इथे निर्माण केली.\nगायकवाड यांनी राष्ट्रकुल स्पर्धापासूनच इथे सुरू केलेला संपर्क कलमाडींना उपयुक्त ठरला, तसेच अनुकूल भाग जोडला गेल्यामुळे कार्यकर्त्यांनाही इथल्या लढतीसाठी उत्साह मिळाला. या सर्वाचा फायदा काँग्रेसला झाला.\nभाजपाची कोणतीही संघटनात्मक रचना इथे नव्हती. माजी शहराध्यक्ष विजय काळे यांना निवडणुकीसाठी इथे पाठविण्यात आल्यानंतर मग यंत्रणा कशीबशी उभी राहिली. त्यातून जे काही साध्य झाले ते यशच म्हटले पाहिजे.\nदत्ता गायकवाड (माजी महापौर, काँग्रेस)- काँग्रेसला मानणारा मतदार आणि बोपोडीसह विविध भागांतील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते यांच्यामुळे आम्ही अपेक्षित आघाडी मिळवू शकलो. मी, आमदार चंद्रकांत छाजेड आणि विनायक निम्हण असे आमचे तिघांचे ‘टीम वर्क’ तसेच मनीष आनंद यांच्यासह अ��्य कार्यकर्त्यांची साथ यामुळे अपेक्षित मताधिक्य मिळाले.\nनीलेश निकम (अध्यक्ष स्थायी समिती, राष्ट्रवादी काँग्रेस)- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्राबल्य इथे सिद्ध झाले आहे. आगामी निवडणूक आघाडी म्हणूनच आम्ही लढलो, तर १०१ टक्के विजय आमचाच आहे.\nनाना मोरे (पदाधिकारी, भाजपा, शिवाजीनगर मतदारसंघ)- आघाडीला कमी पीछाडी मिळावी यासाठी सर्व ते प्रयत्न आम्ही केले आणि त्यामुळेच काँग्रेसला फक्त अकरा हजारांची आघाडी मिळाली. काही भागात आम्ही कमी पडलो, हे नक्की; पण यापुढे त्या भागातही लक्ष केंद्रीत करून कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे विधानसभेच्या वेळी चित्र वेगळे दिसेल, हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/21843", "date_download": "2019-10-23T13:18:47Z", "digest": "sha1:DSHFNNUGNMVHWPG4KLTCXO2PBAOJAAFV", "length": 5359, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पॅसॅडेना दर्शन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /aschig यांचे रंगीबेरंगी पान /पॅसॅडेना दर्शन\nनव्या कॅमेर्‍याचे फोटो टाकण्याच्या निमित्याने आमच्या रोज परेड फेम पॅसॅडेनाची थोडी ओळख करुन द्यायचा विचार आहे.\nएकोणीसाव्या शतकाच्या शेवटी बनलेल्या प्रासादाचे हे दक्षीणाभीमुख अंग. ७ मजली हॉटेल ग्रीनच्या जोडीला हे Frederick I. Roehrig याने मुरीश व स्पॅनीश पद्धतीने घुमट, कमानी वगैरे वापरुन बनविले. अजुनही old town मध्ये हॉटेल म्हणुन प्रसिद्ध.\n(फोटो ८*८ पटीने छोटे केले आहेत - jpeg - कोणतेही बाह्य प्रोसेसींग नाही)\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nफोटो मस्तच आहेत. (रच्याकने\n(रच्याकने फ्लिकर किंवा दुसरीकडे चढवुन मग इथे दिले तर आम्हाला ८*८ कमी केलेले पाहावे लागणार नाहीत )\nबेबे त्या केस मध्ये आम्हाला\nबेबे त्या केस मध्ये आम्हाला फक्त लाल फुल्या दिसतात गं...\nअश्चिग... छान फोटो आहेत. पहिला प्रचंड आवडला.. दुसर्‍यात झाडंच खूप दिसतायंत..\nअगं मलाही.. पण घरी जाऊन\nपण घरी जाऊन पाहता येते ना..\nहे फोटो मोठे करुन किती छान दिसतील..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/24530", "date_download": "2019-10-23T12:34:28Z", "digest": "sha1:MTTQN2GQERCJYYQCU4WBONONWA32Z4Z3", "length": 19759, "nlines": 286, "source_domain": "misalpav.com", "title": "मखाण्यांची खिर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nMrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म\nमखाणे - १ वाटी\nदुध - १ लिटर\nसाखर - १/४ वाटी (आवडीप्रमाणे कमी-जास्त करु शकता)\nतुप – 1 चमचा\nकेशर - ४-५ काड्या\nवेलची पावडर - १/४ चमचा\n१. दुध १/२ लिटर होई पर्यंत आटवुन घ्यावे.\n२. काजु, बदाम व पिस्ता बारिक चिरुन घ्यावे.\n३. एका पॅन मधे १ चमचा तुप गरम करावे. त्यात मखाणे ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.\n४. मखाणे थोडे गार झाल्यावर, त्यांची मिक्सर मधे भरड करुन घ्यावी.\n५. आटवलेल्या दुधामधे मखाण्यांची भरड, साखर, वेलची पावडर व केशर टाकुन ५-७ मिनिटे उकळुन घ्यावे.\n६. ५-७ मिनिटांनी गॅस बंद करुन, वरुन सुक्या मेव्याने सजवावे.\n७. ही खिर जास्त करुन गारच चांगली लागते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गरम खिरही serve करु शकता.\nखीर आवडली. फोटू तर क्यूटच\nखीर आवडली. फोटू तर क्यूटच\nखूप दिवसांपूर्वी मिपाकर रामदासांशी या खिरिबद्दल बोलणे झाल्याचे आठवते. उत्तर भारतीये लोकांकडे व्रतवैकल्य करताना हा प्रकार केला जातो असे ऐकले आहे. ग्रोसरी दुकानातही मखाणे दिसतात.\nहोय मला माहीत नव्हते यांना\nहोय मला माहीत नव्हते यांना मखाणे म्हणतात ते. मस्त वाटते खीर.\nहो.. अगदी बरोबर.. हे मखाणे\nहो.. अगदी बरोबर.. हे मखाणे काश्मिर मधे जास्त खाल्ले जातात. :)\nमखाणे म्हनजे नक्की काय असत...\nमखाणे म्हनजे नक्की काय असत...\nमखाण्यां बद्द्ल अधिक माहिति येथे वाचावयास मिळेल.\nमखाणा हा कॅल्शियमचा अत्त्युच्च स्त्रोत आहे.\nही माहिती उपयोगी आहे.\nही माहिती उपयोगी आहे.\nओ मखणा वे. नावाचं गाणं म्हैते. ;)\nहे काय असतं अ‍ॅक्चुअली म्हणजे बी, लाह्या, फळ, सुकामेवा\nबाकी सगळा शाही कारभार आहे पाकृचा. ब्येस्ट\nरंग ही सुंदर आलाय गं ...मस्तचं :)\nमखाणे म्हणजे कमळाचे बी.\nशेवटचा फोटो खुप आवडला. अगदी\nशेवटचा फोटो खुप आवडला. अगदी कल्पक\nम्हणजे आधी नुसते मखाणे दाखवण्या ऐवजी असे कल्पकतेने दाखवलेले आवडले.\nशेवटचा फटू कातील, म्याग्झीन\nशेवटचा फटू कात���ल, म्याग्झीन कवर म्हणून सहज खपून जाईल\nबघायला हवेत मखाणे कुठे मिळतात\nबघायला हवेत मखाणे कुठे मिळतात. मस्त दिसते आहे खीर\nफोटॉ आणि पाकॄ. दोन्ही छान.\nफोटॉ आणि पाकॄ. दोन्ही छान. :)\nपाकृ आणि फोटो अगदी मस्त\nमख मख मख मखणा वे...मखणा वे\nउत्तर भारतात हे मखणे वेगवेगळ्या पदार्थात मिसळुन डिश बनवल्या जातात.\nजसे दाल मखानी (दाल-मखनी वेगळी), मा-उडद-चने की दाल त्यात हे मखाणे असतात,स्पेशल मखाण्यांची भाजी नवरात्रींमधे, नुसत्या काळ्या उडदाची डाळ मखाणे घालुन इ.इ.इ.\n>>> उत्तर भारतात हे मखणे\n>>> उत्तर भारतात हे मखणे वेगवेगळ्या पदार्थात मिसळुन डिश बनवल्या जातात.\nजसे दाल मखानी (दाल-मखनी वेगळी), मा-उडद-चने की दाल त्यात हे मखाणे असतात,स्पेशल मखाण्यांची भाजी नवरात्रींमधे, नुसत्या काळ्या उडदाची डाळ\nम्हणजे मखाणे अन मखणे वेगवेगळे आहेत काय अन जर दोन्ही एकच असले अन ते कमळाचे बी असते काय अन जर दोन्ही एकच असले अन ते कमळाचे बी असते काय कोकणातले कमळाचे बी म्हणजे मखणे/मखाणे आहेत काय\nक्या चल रहा है,भाई लोग्ज\nक्या चल रहा है,भाई लोग्ज\nक्या चल रहा है,भाई लोग्ज\nक्या चल रहा है,भाई लोग्ज\nपाकृ आवडल्या बद्दल सगळ्यांचे\nपाकृ आवडल्या बद्दल सगळ्यांचे धन्यवाद\nमस्त आहे, करुन पाहायला हवी \nमी कधी खाल्ले नाहीयेत मखाणे पण आता खाण्याची हिंम्मत करेल :)\nहि साधारण दाट होत असेल नाहि शेवटच्या फोटोतील कप लगेच उचलुन खीर प्यावीशी वाटतेय. एकदम तोंपासु\nहावरटचे तुमीतर दीपूकाका :-/\nखीरीचे सग्गे सग्गे प्रकार आवडणारी खीरुबै :)\nहो.. हि खिर थोडी दाटच होते.\nहो.. हि खिर थोडी दाटच होते. पण चव चांगली लागते. ह्या मखाण्यांचा थोडासा nutty flavour लागतो.\nवाह भन्नाट आहे पाककृती. मखाणे\nवाह भन्नाट आहे पाककृती. मखाणे म्हणजे काय हे माहीतच नव्हते... शेवटचा फोटो तर जबरीच :) :)\nमस्त दिसतेय खीर. मी कधी मखाणे खाल्ले नाहीयेत पण खीर करुन बघणार.\nउत्तर बिहार त्यातही मिथिलांचल\n2 Jan 2014 - 7:58 am | कैलासवासी सोन्याबापु\nउत्तर बिहार त्यातही मिथिलांचल (दरभंगा, समस्तीपुर, मधुबनी, सीतामढी) ची ओळख आहे मखाणा (इथे मखान असं म्हणतात) पान, माछ और मखान मिथिला की पहचान असंही म्हणल्याजाते. मखाण्याची नुसती खीरच उत्तम होते असे नाही, थोड्या तुपावर जीरे फोडणी करायची त्यात मखान कुरकुरीत होइस्तोवर परतायचे वरतुन काळे मीठ / चाट मसाला भुरभुरुन डव्यात बंद ठेवायचे. लो कॅलरी टी टाईम स्न���क म्हणुन मस्त खपतात.मखान कोरडेच (बिना तेला तुपाचे गरम कढईत फिरवुन ) डबाबंद ठेवा, अन अर्धवट रश्याच्या ज्या भाज्या असतील ( थोडे पाणी शिल्लक ठेवलेली बटाटा भाजी वगैरे किंवा घट्ट रश्यात वांगी) एक-एक मुठ हे कुरकुरीत मखाण टाका, भाजी रस पिऊन मस्त होतात चवीला मधे मधे खायला भारी लागतात भाजीत\nओहह्... हे मखणा प्रकरण हे आहे\nओहह्... हे मखणा प्रकरण हे आहे काय च्यामारी आपल्याला बॉ काय बी समजेना... हे मखाणा लयं ऐकलय गाण्यांमंदी.\nमेरे प्यार का रस जरा चखना ओय मखणा... हे हेच हाय का \nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.sunshinebelt.com/mr/products/rubber-v-belt/", "date_download": "2019-10-23T13:51:18Z", "digest": "sha1:JOFSKPRJ26YLZMUDPCFAFMXLHMKCHZEQ", "length": 6942, "nlines": 225, "source_domain": "www.sunshinebelt.com", "title": "रबर व्ही बेल्ट फॅक्टरी, पुरवठादार | चीन रबर व्ही बेल्ट उत्पादक", "raw_content": "\nसी प्रकार नेणारा बेल्ट\nव्ही प्रकार नेणारा बेल्ट\nफायर प्रतिरोधक नेणारा बेल्ट\nतेल प्रतिरोधक नेणारा बेल्ट\n'रॉ' धार व्ही BELT\nmotocyle दात विरुद्ध पट्टा\nसामान्य दात विरुद्ध पट्टा\nवॉशिंग मशीन विरुद्ध पट्टा\nशुद्ध अंबाडी ऑटो मॅट\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसी प्रकार नेणारा बेल्ट\nव्ही प्रकार नेणारा बेल्ट\nफायर प्रतिरोधक नेणारा बेल्ट\nतेल प्रतिरोधक नेणारा बेल्ट\n'��ॉ' धार व्ही BELT\nmotocyle दात विरुद्ध पट्टा\nसामान्य दात विरुद्ध पट्टा\nवॉशिंग मशीन विरुद्ध पट्टा\nशुद्ध अंबाडी ऑटो मॅट\nएचआर 150, एचआर 200, एचआर 250 नेणारा बेल्ट\nव्ही प्रकार नेणारा बेल्ट-02\nवॉशिंग मशीन व्ही BELT\nmotocyle दात विरुद्ध पट्टा\nनिँगबॉ सुर्यप्रकाश रबर आणि प्लॅस्टिक टेक कंपनी, लिमिटेड.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही दुबई रबर आणि plast उपस्थित ...\nआम्ही रशियन खाण उद्योग ई उपस्थित ...\nआम्ही हानोवर औद्योगिक exhibi उपस्थित ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2013/04/", "date_download": "2019-10-23T12:25:30Z", "digest": "sha1:2MO5LFXS5AZSEF2ST3GJ3KVR4MOFI4XB", "length": 70980, "nlines": 188, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: April 2013", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nसोमवार, २९ एप्रिल, २०१३\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आला. समता प्रबोधिनी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट भारतीय छात्र संसद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीशेष शामराव जाधव स्मृती व्याख्यान-2013 चे पहिले पुष्प आज प्रा. नरके यांनी गुंफले. यावेळी एमआयटीचे राहुल विश्वनाथ कराड उद्घाटक म्हणून तर डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी उपस्थित होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक वर्षे खाजगी सचिव असणाऱ्या परंतु प्रकाशझोतापासून दूर असलेल्या शामराव जाधव यांच्या मुलांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा व्याख्यानमालेचा उपक्रम हाती घेतला आहे. 'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असा यंदाच्या पहिल्या व्याख्यानाचा विषय होता.\nप्रा. हरी नरके यांनी दीनदलितांचे कैवारी म्हणूनच केवळ डॉ. आंबेडकरांकडे पाहणे हा त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अपमान असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी एक सच्चा भारतीय व राष्ट्रीय नेता म्हणून भारतीय समाजजीवनावर करून ठेवलेल्या अनंत उपकारांची आणि त्यांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे, त्यांच्या भाषणांचे अनेक दाखले देऊन अतिशय सूत्रबद्ध मांडणी केली.\nप्रा. नरके यांनी भाषणाच्या सुरवातीलाच डॉ. रामचंद्र गुहा यांनी 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' या ग्रंथात डॉ. आंबेडकरांचा आघाडीचे शिल्पकार म्हणून उल्लेख केल्याचे सांगितले. प्रा. नरके यांचे भाषण त्यांच्याच शब्दांत---\nदि. 4 एप्रिल 1938 रोजी आमदार म्हणून केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी कोणाही नागरिकाच्या भारतीयत्वाला हिंदू, मुस्लीम अथवा तत्सम दुसरी पर्यायी ओळख असू नये किंवा असताच कामा नये, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. इथला नागरिक हा सर्वप्रथम भारतीयच असला पाहिजे, शेवटीही भारतीयच असला पाहिजे आणि फक्त भारतीय आणि भारतीय हीच त्याची ओळख असली पाहिजे. अनुसूचित जाती-जमातींसाठी बाबासाहेबांनी केलेले काम वंदनीयच आहे, पण त्यांना केवळ त्याच चौकटीत बंदिस्त करणे अन्यायकारक आहे. केंद्रीय कामगारमंत्री म्हणून डॉ. आंबेडकरांनी काम केल्याचे सर्वांना माहिती आहे. पण त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पाटबंधारे विमान वाहतूक आदी आठ ते नऊ खात्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभारही बाबासाहेबांनी यशस्वीपणे सांभाळल्याचे फार कमी लोकांना ज्ञात आहे. जो मंत्री खऱ्या अर्थाने वजनदार आहे, त्याच्याकडेच अशी महत्त्वाची, जबाबदारीची खाती दिली जात असतात. कोणतीही पूर्वपिठिका अथवा पाठबळ नसताना बाबासाहेबांवर इतकी मोठी जबाबदारी सोपविण्यामागे ते ती यशस्वी करणारच, हा एक प्रकारचा विश्वासच यंत्रणेला होता. बाबासाहेबांच्या अभ्यासूपणाची तर कमालच होती. प्रत्यक्ष नेहरूंसमोर जायला न कचरणारे सचिव बाबासाहेबांनी बोलावल्याचे समजले की अस्वस्थ होत, इतका आदरयुक्त दरारा त्यांच्याविषयी प्रशासनात होता. विभागाच्या चार ओळींच्या नोटवर सचिवांपर्यंत स्वाक्षरी होऊन आल्यानंतरही त्यावर सोळा पानांची नोट लिहीणारा अभ्यासू मंत्री म्हणजे केवळ डॉ. आंबेडकरच होते. आजच्या केवळ कोंबडा उठविणाऱ्या मंत्र्यांच्या जमान्यात असं उदाहरण चुकूनही सापडण्याची शक्यता नाही.\nदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी वीजनिर्मिती, सिंचन सुविधांचा विकास, अन्नधान्य उत्पादनाची वृद्धी आणि दळणवळणाच्या साधनांची, विशेषतः जलवाहतुकीचा विकास व विस्तार या सर्व बाबी परस्परांशी निगडित व अवलंबून असून त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना बाबासाहेबांनी 1942 साली केली होती, हे त्यांचे द्रष्टेपण होते.\n1942 साली आंबेडकरांनी सन 2000 ��ध्ये भारतीयांना किती पाण्याची आवश्यकता असेल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काय करावे लागेल, याचा आराखडा तयार करण्याची सूचना विभागाला केली होती. त्याचप्रमाणं 25 ऑक्टोबर 1943 रोजी ऊर्जा विभागाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या भाषणामध्ये 'भारतातल्या लोकांना स्वस्त वीज मिळता कामा नये; तर जगातली सर्वात स्वस्त वीज मिळाली पाहिजे,' असे म्हटले होते. ज्या माणसाच्या पूर्वीच्या कित्येक पिढ्या थेंब थेंब पाण्यासाठी आक्रोशल्या होत्या आणि ज्याच्या कित्येक पिढ्यांनी केवळ अंधारच पाहिला होता, तो माणूस या देशाच्या पुढच्या साठ वर्षांच्या पाण्याचे आणि ऊर्जेचे नियोजन करत होता, सर्वंकष पायाभूत सुविधा विकासाची जबाबदारी उचलत होता, हा एक प्रकारे नियतीवर त्यांनी उगवलेला वेगळ्या प्रकारचा 'सूड'च होता. 5 सप्टेंबर 1943 रोजी कटक येथील भाषणात बाबासाहेबांनी जलसाक्षरता आणि ऊर्जासाक्षरतेची गरज प्रतिपादित केली होती. एकविसाव्या शतकात अलीकडे या संज्ञांचा वापर होऊ लागला असताना 1943मध्ये त्यांचं सूतोवाच करणं, हे बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाचं आणखी एक उदाहरण आहे.\nप्रो. हर्ट या अमेरिकन अभ्यासकानं त्याच्या पुस्तकात भारतात पाटबंधारे विकास आणि व्यवस्थापनाची राजकीय इच्छाशक्ती डॉ. आंबेडकर या मंत्र्यांनी दाखविली नसती तर पुढची 25-30 वर्षे भारतात या क्षेत्राचा विकास खुरटला असता, असे म्हटले आहे. नदीजोड प्रकल्पाची संकल्पनाही देशात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनींच सन 1942मध्ये मांडली होती, जिच्या उपयुक्ततेवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं.\nदि. 27 जानेवारी 1919 रोजी साऊथबरो कमिशनसमोर साक्ष देत असताना केवळ दलित-आदिवासींनाच नव्हे, तर तमाम भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, असे ठासून सांगणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय होते. त्यानंतर पुढं दहा वर्षांनी काँग्रेसनं सन 1929मध्ये तसा ठराव केला. म्हणजे बाबासाहेब त्यांच्याही 10 वर्षं पुढंच होते.\nपाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकाच दिवशी स्वतंत्र झाले असले तरी आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळं इथली लोकशाही सार्वभौम आणि सुदृढ झाली, आणि पाकिस्तानात मात्र ती लष्कराच्या ताब्यात गेली. पाकिस्तानात एका व्याख्यानाच्या निमित्तानं गेलो असताना तिथल्या लोकांनी 'हमें भी एक डॉ. आंबेडकर चाहिए होते' अशा शब्दांत खंत व्यक्त केली. नेपाळच्या संसदेला संबोधित करण्यासाठी गेलो असता तिथल्या लोकांनीही आज डॉ. आंबेडकर असते, तर त्यांनी नेपाळची राज्यघटना कशी लिहीली असती, या विषयावर मत मांडण्यास सांगितलं, यापेक्षा आणखी मोठी पोचपावती त्यांच्या कार्याला दुसरी कोणती असू शकेल\nभारतीय राज्यघटनेची सुरवातच 'आम्ही भारताचे लोक..' अशी करून लोकशाहीमध्ये जनतेचं सर्वोच्च स्थान त्यांनी अधोरेखित केलं. 1946मध्ये घटना परिषदेमध्ये 'देव विरुद्ध लोक' असा प्रस्ताव मतास टाकण्यात आला आणि तिथं लोकांचा विजय झाला. हा केवळ बाबासाहेबांचा नव्हे, तर भारताच्या लोकशाहीचा विजय होता. परंपरा आणि परिवर्तनाचं महासूत्र राज्यघटनेत ओवण्याचं महाकठीण काम बाबासाहेबांनी अथक परिश्रमांनी साकार केलं. इथल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देऊन जणू त्यांनी या प्रत्येक नागरिकाची देशाच्या सातबाऱ्यावर नोंदच केली. 1918 साली लिहीलेल्या 'स्मॉल होल्डींग्ज इन इंडिया ॲन्ड देअर रिमेडीज्' या शोधप्रबंधात देशाच्या शेती क्षेत्रासमोरील आव्हानांचा सांगोपांग आढावा त्यांनी घेतला होता. शेती क्षेत्राचं योग्य व्यवस्थापन वेळीच केलं नाही, तर इथल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांनी देऊन ठेवला होता. आपण त्यांचं ऐकलं नाही आणि आज खरोखरीच ती वेळ इथल्या शेतकऱ्यावर आली आहे.\nकुटुंब नियोजनाच्या संदर्भात सुद्धा जन्मदरापेक्षा पोषण दर महत्त्वाचा आणि जास्त मुलं जन्माला घालणं हा कायद्यानं गुन्हा करण्याची मागणी केली होती. तसा कायदा करण्यासाठी ते आग्रही होते. पण त्याला साथ मिळाली नाही. भारताचा जन्मदर असाच राहिला तर सन 2000 साली भारताची लोकसंख्या शंभर कोटींवर जाईल, आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा, राहणीमान सांभाळणं अवघड होऊन बसेल, असा इशारा त्यांनी सन 1938 साली दिला होता. पाकिस्तान आणि बांग्लादेश वेगळा होऊनही सन 2001 साली भारताची लोकसंख्या 120 कोटींवर गेली, हे सुद्धा आंबेडकरांच्या दूरदृष्टीचं प्रतीक होतं. बाबासाहेबांनी दिलेल्या स्त्री-पुरूष समानता, संसाधनांचे फेरवाटप, सक्तीचे, मोफत व सार्वत्रिक शिक्षण, जातिनिर्मूलन व आंतराजातीय विवाह आणि धर्मचिकित्सा या पंचसूत्रीच्या सहाय्यानंच आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख आपल्याला उंचावता येणार आहे. बाबासाहेब हे भारतीय सामाजिक न्यायाचे प्रती�� तर निश्चितपणानं आहेतच, पण त्याचबरोबर राज्यघटनेमध्ये 'आम्ही भारताचे लोक…' असं म्हणून इथल्या प्रत्येक नागरिकाला सार्वभौम ओळख प्रदान करणारे बाबासाहेब हे खरे 'आम्हा भारतीयांचे डॉ. आंबेडकर' होते. पण त्यांची ही ओळख अजूनही आपण पटवून घ्यायला तयार नाही आहोत, हे खरं दुखणं आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १२:२१ म.उ. ६ टिप्पण्या:\nसोमवार, २२ एप्रिल, २०१३\nनिखळ-७ : मृत्यूत्रयी अर्थात ‘ट्रिलॉजी’\n“मौत तू एक कविता है,\nमुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको\nडूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे,\nज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे\nदिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब,\nना अंधेरा, ना उजाला हो, ना अभी रात ना दिन\nजिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ,\nमुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको\nमित्र हो, या कवितेत गुलजार यांनी मृत्यूची अटळता अधोरेखित केली आहेच, पण ही अपरिहार्य भेट आपण आत्मियतेनं घेतली पाहिजे, असं सुचवतात. जगात जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी शाश्वत आहेत आणि त्या दोन्ही आपल्या हाती नाहीत. जन्मानं प्राप्त झालेला जगण्याचा अधिकार आपण जसा स्वच्छंद, उन्मुक्त आणि अनिर्बंध उपभोगतो, त्याच पद्धतीनं आपण मृत्यूला सामोरं जाण्यासाठी हरघडी तयार असलं पाहिजे. तो कुठं, कधी, कसा येईल, माहीत नसतं. त्यामुळं या दुसऱ्या शाश्वताचाही स्वीकार करण्यास आपण सदैव तत्पर असलं पाहिजे.\nमृत्यूसारख्या नैसर्गिक गोष्टीच्या संदर्भातली उपरोक्त आध्यात्मिकता सांगायला-ऐकायला ठीक आहे. पण, जन्म-मृत्यू या दोन बिंदूंच्या दरम्यान जे भावबंध, पाश, मैत्र, नातेसंबंध निर्माण झालेले असतात, त्यांचं मोल या मर्त्य जगात मोठं आहे, ही गोष्ट आपण कशी काय नाकारू शकणार त्यामुळं मला मृत्यू अस्वस्थ करतो. मृत्यू हा वाईटच असतो- मरणाऱ्याच्या मागं उरलेल्यांसाठी\nआमच्या विद्यापीठात एक खूप चांगली प्रथा आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर प्रांगणात सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक गोळा होऊन जशी सर्वत्र श्रद्धांजली वाहिली जाते, तशी ती इथं वाहिली जातेच; मात्र, विद्यापीठात काम करणाऱ्या कोणाही कर्मचाऱ्याचं- अगदी तो शिपाई असो किंवा कंत्राटी कामगार, निधन झाल्यानंतर त्याच दिवशी अगदी कुलगुरूंपासून ते शिपायापर्यंत सर्व अधिकारी-कर्मचारी सिनेट हॉलमध्ये जमतात, त्या व्यक्तीविषयी त्याचे सहकारी आठवणी सांगतात, त्याचे अधिकारी त्याचं चांगलेपण सांगतात आणि दोन मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहतात. निधन झालेल्या व्यक्तीचं स्मरण करण्यासाठी ही दोन मिनिटं जशी महत्त्वाची, तशीच तिथं जमलेल्यांमध्ये विश्वासाचा, माणुसकीचा बंध निर्माण करण्यासाठीही महत्त्वाची ठरतात.\nमी इथं नव्यानंच रुजू झाल्यानं प्रत्येक मृत व्यक्तीला व्यक्तिशः ओळखत होतोच, असं नाही. पण या प्रथेमुळं त्यांच्या मृत्यूनंतरही मी त्यांच्याशी जोडला गेलो.\nआपल्या एखाद्या सहकाऱ्याप्रती असा आदरभाव जागृत ठेवणं, ही फार मोठी गोष्ट आहे. कामकाजाचं वर्गीकरण हे कामाच्या सोयीसाठी केलेलं असतं आणि त्याखेरीज कोणतीही संस्था उभी राहू शकत नाही. कामकाजाच्या सुरळीतपणासाठीच कुणी अधिकारी आहे तर कुणी शिपाई. पण माणूस म्हणून आपण सर्वजण एकाच पातळीवरचे आहोत, ही जाणीव असणं, खूप महत्त्वाचं असतं. कुणाला यात औपचारिकतेचा भाग वाटत असेलही, पण संबंधित व्यक्तीचं हे माणूसपणाचं मोलच अशा श्रद्धांजली सभांतून जपलं जातं, अशी माझी भावना आहे. मौनाच्या दोन मिनिटांमधील अंतर्मुखताही महत्त्वाची ठरते. ज्याला आपण कधीच पाहिलं नाही, कधीच भेटलो नाही, अशा व्यक्तीच्या निधनानं हृदयात कळ उठणं, त्याच्या मागे राहिलेल्या कच्च्याबच्च्यांसाठी डोळ्यांत अश्रूचा थेंब उभा राहणं, या गोष्टी आपल्या संवेदना जागृत असल्याची साक्ष देतात. त्या जागृत आहेत, तोपर्यंत आपल्या हातून कुणाचंही वाईट होणार नाही, याची खात्री बाळगायला हरकत नाही.\nमृत्यू हा तर भौतिक देहाला अखेरचा निरोप असतो. पण एखाद्या कार्यालयात आयुष्यभर सेवा करून निवृत्त होतानाचा क्षणही निवृत्त होणाऱ्यांच्या मनात कालवाकालव करणारा असतो. मंत्रालयात रुजू होऊन एखादं वर्ष झालं असावं, तेव्हाचा प्रसंग माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेत एक महिला शिपाई होत्या- सावंत बाई माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेत एक महिला शिपाई होत्या- सावंत बाई नऊवारी नेसणाऱ्या सावंत बाईंचं राहणीमान साधं, नीटनेटकं नऊवारी नेसणाऱ्या सावंत बाईंचं राहणीमान साधं, नीटनेटकं आपण भलं की आपलं काम भलं, असा शांत स्वभाव आपण भलं की आपलं काम भलं, असा शांत स्वभाव माझा त्यांच्याशी फारसा संवाद किंवा परिचयही नव्हता. कामाच्या निमित्तानं बोलणं होई तेवढंच माझ�� त्यांच्याशी फारसा संवाद किंवा परिचयही नव्हता. कामाच्या निमित्तानं बोलणं होई तेवढंच अशा या सावंत बाई एके दिवशी निवृत्त होत असल्याचं मला समजलं. का कोणास ठाऊक, माझ्या आईसारखी ही महिला निवृत्त होत असताना तिला अखेरच्या दिवशी थोडासा दिलासा द्यावासा वाटलं. विभागीय संपर्क कक्षातल्या आमच्या मानेंना सांगून एक पेढ्याचा बॉक्स आणि बुके मागवला. संध्याकाळी सावंत बाईंना बोलावलं आणि त्यांना तो बुके आणि पेढे देऊन त्यांचा सत्कार केला, विचारपूस केली आणि उत्तरायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सावंत बाईंच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तरळले. मलाही समाधान लाभलं.\nपुढं तीन-चार महिन्यांनी पेन्शनच्या कामानिमित्तानं सावंत बाई मंत्रालयात आल्या, तेव्हा त्या आवर्जून मला भेटायला आल्या. भरभरून बोलल्या. आपल्याविषयी, आपल्या कुटुंबाविषयी सांगत राहिल्या. त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, आमच्यातलं अधिकारी-शिपाई नातं गळून पडलं होतं. आम्हा दोघांमध्ये निखळ आपुलकीचं, माणुसकीचं नातं प्रस्थापित झालं होतं आणि केवळ त्या बंधामुळंच सावंत बाई माझ्याशी सख्ख्या मुलाप्रमाणं संवाद साधू शकल्या होत्या.\nआपल्या आयुष्यात हे जोडलं जाणंच खरं तर खूप महत्त्वाचं आहे. रक्ताच्या नात्याचे बंध कधी कधी विसविशीत होण्याची शक्यता असू शकते; पण असे जोडलेले, विणलेले माणुसकीचे, मैत्रीचे बंध आपल्याला अखेरच्या क्षणापर्यंत साथसंगत करतात. आपल्या जाण्यानं त्यांच्या डोळ्यांत उभ्या राहणाऱ्या दोन सच्च्या थेंबांतच मोक्ष आहे. त्यामुळं ‘मौत’ ही तर कविता खरीच ती आपली होणारच, पण तिची वाट पाहतानाच जीवनालाही माणुसकीच्या नात्यानं भेटत राहण्यात सुद्धा ‘काव्य’ दडलंय, हेही आपण जाणायला हवं.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १०:१५ म.उ. २ टिप्पण्या:\nमंगळवार, १६ एप्रिल, २०१३\nब्रह्मदेशात पहाट अभिव्यक्ती स्वातंत्र्याची\nपत्रकार म्हटलं की, त्या उपाधीबरोबरच येणारा सर्वज्ञतेचा ॲटिट्यूड आपोआपच आपल्या व्यक्तिमत्त्वात डेव्हलप होत जातो की काय, ठाऊक नाही. पण तो डेव्हलप होतो, यात शंका नाही. आपले डोळे, कान आणि इतर ज्ञानेंद्रियांवर त्यामुळं झापडं येऊ नयेत, एवढी माफक दक्षता घेतली की पुरेसं आहे, असं मला नेहमी वाटतं. पण माझ्या या सर्वज्ञतेच्या ॲटिट्यूडला तडा जाईल, (असं बरेचदा होतंच म्हणा आणखी एकदा तसंच झालं आणखी एकदा तसंच झालं) अशी बातमी नव्यानं माहितीत आली, ती म्हणजे सुमारे ५० वर्षांनंतर म्यानमार (पूर्वीचं बर्मा/ ब्रह्मदेश) या देशामध्ये खाजगी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाला परवानगी देण्यात आली.\nएकीकडं आपल्या राज्यघटनेच्या १९(१)(अ) या कलमाखाली नमूद केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तरतुदीचा पुरेपूर लाभ घेत असलेल्या आपल्या भारताचा एक शेजारी देश मात्र या स्वातंत्र्यापासून ५० वर्षं वंचित राहतो (राहूच कसा शकतो पण राहिला), हीच माझ्या दृष्टीनं मोठी न्यूज होती. या ५० वर्षांत केवळ एकच इंग्रजी राष्ट्रीय वृत्तपत्र प्रकाशित होत राहिलं, ते तिथलं लष्करी सरकार काढायचं. जनतेला ते फुकट वाटलं जायचं (साहजिक आहे). सोव्हिएट थिअरीच्या अस्तानंतरच्या काळात ऑथोरिटेरियन थिअरीच्या सुप्रिमसीचं अलिकडच्या काळातलं हे मोठं उदाहरण मानावं लागेल.\nआपल्याकडं केंद्रीय पातळीवर काम करणारी माहिती व प्रसारण मंत्रालयाची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) आणि राज्य स्तरावर काम करणारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची यंत्रणा या दोहोंची दररोज वृत्तपत्रांकडं छापण्यासाठी येणारी सर्व वार्तापत्रं एकत्र करून केवळ तेवढीच वृत्तपत्रांत छापली, तर ते वृत्तपत्र कसं असेल निव्वळ एकतर्फी शासकीय माहितीचा भरणा असलेलं, इतर माहितीचा, मनोरंजनाचा पूर्णतः अभाव असलेलं वृत्तपत्र काही क्षणभर डोळ्यासमोर आणा. तरच गेली ५० वर्षे बर्मीज नागरिकांनी कोणत्या प्रकारची माहिती वाचली, ऐकली असेल, याची कल्पना येईल. गेल्या १०-२० वर्षांत माहितीच्या प्रस्फोटाच्या युगामध्ये वावरत असल्याची भाषा आपण करतो आहोत, त्याचवेळी गेल्या ५० वर्षांपासून त्या संकल्पनेपासून कोसो दूर राहिलेल्या बर्मावासियांच्या अवस्थेची कल्पनाच करवत नाही. माहितीच्या युगाचा, एकविसाव्या शतकाचा खरा उदय बर्मावासियांसाठी सन २०१३मध्ये झाला आहे, असं म्हणता येऊ शकेल.\nम्यानमारमध्ये खाजगी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाला परवानगी मिळाल्यानंतर, त्यापूर्वी नेमका काय प्रकार तिथं होता, याची माहिती मी घेत गेलो तेव्हा खरंच तिथल्या नागरिकांनी माहितीअभावी होत असणारी मुस्कटदाबी कशी सहन केली असेल, असाच प्रश्न मला सतत सतावू लागला.\nमार्च २०११मध्ये सत्ता काबीज केलेल्या अध्यक्ष थीन सीन यांनी पुन्हा लोकशाही प्रस्थापित होणार असल्याचे संकेत दिले. जनतेसमोर ठेवलेल्या वचननाम्यात त्यांनी राजकीय आणि आर्थिक उदारीकरणावर आपला भर असल्याचं स्पष्ट केलं आणि तेथूनच म्यानमारमध्ये उदारीकरणाचे वारे वाहू लागले.\nखाजगी वृत्तपत्र प्रकाशनास परवानगी हा त्या हालचालींचाच एक भाग आहे. बर्मीज सरकारनं १ फेब्रुवारी २०१३ पासून खाजगी वृत्तपत्रांच्या प्रकाशनासाठी अर्ज मागवण्यास सुरवात केली. या अंतर्गत परवानगी मिळालेल्या एकूण सोळा खाजगी दैनिकांपैकी युनियन डेली, गोल्डन फ्रेशलँड डेली, स्टँडर्ड टाइम्स डेली आणि व्हॉइस डेली या चार वृत्तपत्रांच्या प्रकाशनाला म्यानमारमध्ये सुरवात झालीय. सन १९६४मध्ये जनरल ने विन यांच्या नेतृत्वाखाली म्यानमारमध्ये लष्करी सत्ता प्रस्थापित झाली. त्यावेळी खाजगी असलेल्या द न्यू लाइट ऑफ म्यानमार (बर्मीज), द मिरर (बर्मीज) आणि द गार्डियन (इंग्रजी) या तीन वृत्तपत्रांना राष्ट्रीयीकृत करून पूर्णतः शासकीय नियंत्रणाखाली त्यांचं प्रकाशन सुरू ठेवण्यात आलं होतं. आता आणखी डझनभर खाजगी वृत्तपत्रं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.\n१९६०च्या दशकापूर्वी मात्र बर्मामध्ये चित्र वेगळं होतं. १९४०चा उत्तरार्ध ते १९६०च्या दशकाची सुरवात या कालखंडामध्ये आग्नेय आशिया विभागामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत अनुकरणीय देश अशी प्रतिमा बर्माची होती. सेन्सॉरशीप नावालाही नव्हती. १९४७च्या त्यांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मतस्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करण्यात आला होता. वृत्तपत्र प्रतिनिधींना पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये, संसदेमध्ये मुक्त प्रवेश होता आणि १९४८ ते १९६२ या कालखंडामध्ये स्थानिक भाषांबरोबरच इंग्रजी, चीनी भाषांतून जवळजवळ ३६ हून अधिक वृत्तपत्रं प्रकाशित होत होती.\n१९६२मध्ये लष्करानं सत्ता ताब्यात घेतल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. वृत्तपत्रांचं राष्ट्रीयीकरण करण्याचा सपाटा जनरल ने विन यांनी लावला. प्रेस स्क्रुटिनी बोर्डाची स्थापना करून अगदी निधनाच्या जाहिरातींपर्यंत सर्वच प्रकारच्या छपाईवर कडक निर्बंध लादले. ‘द प्रिंटर्स ॲन्ड पब्लिशर्स रजिस्ट्रेशन लॉ’ लागू करण्यात आला. गेल्या दोन महिन्यांतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भातल्या घडामोडींनंतरही आज सुद्धा हा कायदा आस्तित्वात असल्यानं काही खाजग�� प्रकाशकांच्या मनात अद्यापही नव्या घोषणेच्या प्रभावीपणाविषयी संभ्रम असल्यास नवल नाही.\nबर्मा सरकारचे प्रेस सेन्सॉरशीप बोर्ड असलेली प्रेस स्क्रुटिनी ॲन्ड रजिस्ट्रेशन डिव्हीजन गेल्या जानेवारीत बंद केली असली तरी त्याऐवजी कॉपीराइट्स ॲन्ड रजिस्ट्रेशन डिव्हीजन निर्माण करण्यात आलीय. त्याचप्रमाणं नव्या प्रिंटींग ॲन्ड पब्लिशिंग कायद्याचा मसुदा तिथल्या माहिती खात्यानं सरकारला सादर केला आहे. या मसुद्याला तिथल्या स्थानिक पत्रकार संघटनांचा विरोध आहे. मसुदा तयार करत असताना या संघटनांना विश्वासात घेण्यात आले नाही, हा त्यांचा आक्षेप खराच आहे. दुसरी गंभीर बाब म्हणजे या नव्या मसुद्यानुसारही खाजगी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणाऱ्या हरेक मजकुरावर सरकारचे नियंत्रण कायम असणार आहे. १९६२च्या जनरल ने विन यांच्या आणि नव्या कायद्यामध्ये फारसा फरक नसल्याचं पत्रकार संघटनांचं म्हणणं आहे. खाजगी वृत्तपत्रांना एकीकडं परवानगी आणि दुसरीकडं सरकारी नियंत्रणही, अशी विचित्र गोची बर्मीज सरकारनं करून ठेवली आहे. त्यामुळंच तिथल्या कित्येक इच्छुक वृत्तपत्र प्रकाशकांनी ‘वेट ॲन्ड वॉच’चं धोरण स्वीकारलं आहे.\nगेल्या ५० वर्षांमध्ये म्यानमारच्या जनमानसात आणि सरकारमध्येही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात ज्या काही संकल्पना रुजल्या असतील, त्यांचं उच्चाटन होणं, ही सहजसाध्य गोष्ट नाहीय. दोन्ही बाजूंकडून ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबले जाणे स्वाभाविक आहे. पण, तरीही त्यासंदर्भात पावलं उचलली जाताहेत, सकारात्मक हालचाली होताहेत, ही गोष्टही मोलाची आहे. म्यानमारच्या सरकारला, जनतेला आणि तिथल्या सर्व पत्रकार बंधूंना आपण शुभेच्छा देऊयात\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ३:४० म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nसोमवार, ८ एप्रिल, २०१३\nनिखळ-६ : डेथ फॅसिनेशन\nया सदरातील माझ्या मागील ‘तिसरा मृत्यू’ या लेखाबद्दल अनेक वाचकांनी मला आवर्जून प्रतिक्रिया दिल्या. काहींनी फोन केले तरी कित्येकांनी एसएमएस’ या लेखाबद्दल अनेक वाचकांनी मला आवर्जून प्रतिक्रिया दिल्या. काहींनी फोन केले तरी कित्येकांनी एसएमएस सामाजिक संवेदनशीलतेचं अतिशय हृदयस्पर्शी दर्शन यातून घडलं. काहींनी आपले अनुभव शेअर केले. माझ्या लेखनातून इतर काही साध्य झालं नाही तरी ही संवेदनांची देवाण-घेवाण होणं मात्र मला निश्चितपणे अभिप्रेत आहे. ते आपल्या सहृदयतेचं, सजगतेचं प्रतीक आहे. सामाजिक जाणीवांचा जागर असाच प्रवाहित राहो. आपलं प्रेम पाहून त्याबद्दल आभार मानल्यावाचून राहवत नाही. शतशः धन्यवाद सामाजिक संवेदनशीलतेचं अतिशय हृदयस्पर्शी दर्शन यातून घडलं. काहींनी आपले अनुभव शेअर केले. माझ्या लेखनातून इतर काही साध्य झालं नाही तरी ही संवेदनांची देवाण-घेवाण होणं मात्र मला निश्चितपणे अभिप्रेत आहे. ते आपल्या सहृदयतेचं, सजगतेचं प्रतीक आहे. सामाजिक जाणीवांचा जागर असाच प्रवाहित राहो. आपलं प्रेम पाहून त्याबद्दल आभार मानल्यावाचून राहवत नाही. शतशः धन्यवाद\nमाझा मागचा लेख वाचून अनेक वाचक मित्रांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या. ‘तुमचे मृत्यूलेख वाचण्यासारखे असतात. मनाला स्पर्शून जातात.’ असा सर्वसाधारण सूर होता. एखाद्या व्यक्तीविषयी मनाच्या गाभाऱ्यातून जे कागदावर उतरतं, ते इतरांच्या मनालाही भिडल्याशिवाय राहात नाही, असा माझा अनुभव आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं, तर जन्मापेक्षाही मृत्यूची मला अधिक अपूर्वाई आहे कारण त्यामध्ये अधिक व्हेरिएशन, विविधता आहे.\nनववीत भूमितीमध्ये शिकलो- दोन बिंदू एक रेषा निश्चित करतात आणि एक प्रतल सुद्धा आयुष्याचंही तसंच आहे. जन्म आणि मृत्यू हे दोनच महत्त्वाचे बिंदू. त्यांना जोडणारी आयुष्यरेषा आणि त्यांना समावून घेणारा जीवन नावाचा प्रतल. पण, इतकं साधं सरळ मांडता आलं, तर ते आयुष्य कसलं आयुष्याचंही तसंच आहे. जन्म आणि मृत्यू हे दोनच महत्त्वाचे बिंदू. त्यांना जोडणारी आयुष्यरेषा आणि त्यांना समावून घेणारा जीवन नावाचा प्रतल. पण, इतकं साधं सरळ मांडता आलं, तर ते आयुष्य कसलं म्हणूनच म्हणतो की, ‘आय ॲम फॅसिनेटेड बाय डेथ बिकॉझ ऑफ इट्स व्हेरिएशन्स म्हणूनच म्हणतो की, ‘आय ॲम फॅसिनेटेड बाय डेथ बिकॉझ ऑफ इट्स व्हेरिएशन्स’ जन्माच्या प्रक्रियेमध्ये ही विविधता नाही. फार तर स्थळ, काळाचा अन् वेळेचा फरक पडू शकतो. ज्योतिषांनी तर बारा राशींमध्येच त्याची विभागणी करून टाकली आहे. एखाद्या बाळाचा जन्म बसमध्ये, रेल्वेत झाला, तर त्याची चौकटीची एखादी बातमी छापून येऊ शकते. पण मरणाचं मात्र तसं नाही. त्यात कितीतरी प्रकारचं वैविध्य आहे. पाहा ना, अपघात, घातपात, खून, हत्या, वध, आत्महत्या, अगदी नैसर्गिक मृत्यूमध्ये सुद्धा स्थ���कालसापेक्ष वैविध्य आहेच. आणि या उल्लेखलेल्या प्रत्येक प्रकारात सुद्धा पुन्हा आणखी वैविध्य आहे. केवळ अपघात झाला, एवढं म्हणून भागत नाही. त्या अपघातांतही वैविध्य आहे. म्हणूनच तिथं कहाणी आहे, न्यूज आहे. मानवी आयुष्याच्या पर्वसमाप्तीची उद्घोषणा या बिंदूमुळं होते. मानवी शरीराचं भौतिक आस्तित्व संपुष्टात येणं, या गोष्टीशी अनेक व्यक्तींच्या, समूहांच्या भावभावना निगडित असतात. तिथं कारुण्य आहे, दुःख आहे, धक्का आहे, चटका आहे. आपण सारेच इहवादी असल्यानं बुद्धाच्या निर्मळ मोक्षप्राप्तीचा ‘आनंद’ मिळण्याला मात्र आपण पारखे (अपात्र म्हणा हवं तर’ जन्माच्या प्रक्रियेमध्ये ही विविधता नाही. फार तर स्थळ, काळाचा अन् वेळेचा फरक पडू शकतो. ज्योतिषांनी तर बारा राशींमध्येच त्याची विभागणी करून टाकली आहे. एखाद्या बाळाचा जन्म बसमध्ये, रेल्वेत झाला, तर त्याची चौकटीची एखादी बातमी छापून येऊ शकते. पण मरणाचं मात्र तसं नाही. त्यात कितीतरी प्रकारचं वैविध्य आहे. पाहा ना, अपघात, घातपात, खून, हत्या, वध, आत्महत्या, अगदी नैसर्गिक मृत्यूमध्ये सुद्धा स्थलकालसापेक्ष वैविध्य आहेच. आणि या उल्लेखलेल्या प्रत्येक प्रकारात सुद्धा पुन्हा आणखी वैविध्य आहे. केवळ अपघात झाला, एवढं म्हणून भागत नाही. त्या अपघातांतही वैविध्य आहे. म्हणूनच तिथं कहाणी आहे, न्यूज आहे. मानवी आयुष्याच्या पर्वसमाप्तीची उद्घोषणा या बिंदूमुळं होते. मानवी शरीराचं भौतिक आस्तित्व संपुष्टात येणं, या गोष्टीशी अनेक व्यक्तींच्या, समूहांच्या भावभावना निगडित असतात. तिथं कारुण्य आहे, दुःख आहे, धक्का आहे, चटका आहे. आपण सारेच इहवादी असल्यानं बुद्धाच्या निर्मळ मोक्षप्राप्तीचा ‘आनंद’ मिळण्याला मात्र आपण पारखे (अपात्र म्हणा हवं तर) असतो. मरणारा अगदीच वयस्कर किंवा आजारी असेल तेव्हा फार तर ‘सुटला (किंवा सुटली) बिचारा) असतो. मरणारा अगदीच वयस्कर किंवा आजारी असेल तेव्हा फार तर ‘सुटला (किंवा सुटली) बिचारा’ असा एक सुस्कारा सोडण्यात येतो, पण आनंद नाही. दैनिकात काम करत असताना एखाद्याच्या निधनाचा उल्लेख करताना ‘दुःखद निधन’ असा करायचो. तेव्हा आमच्या सुरेश गुदलेंनी मला समजावलं होतं, ‘अरे, निधन हे नेहमी कोणासाठी तरी दुःखदच असतं. अमूक-अमूक यांचं ‘सुखद’ निधन झालं, असं कधी ऐकलंयस का’ असा एक सुस्कारा सोडण्यात येतो, पण आनंद नाह��. दैनिकात काम करत असताना एखाद्याच्या निधनाचा उल्लेख करताना ‘दुःखद निधन’ असा करायचो. तेव्हा आमच्या सुरेश गुदलेंनी मला समजावलं होतं, ‘अरे, निधन हे नेहमी कोणासाठी तरी दुःखदच असतं. अमूक-अमूक यांचं ‘सुखद’ निधन झालं, असं कधी ऐकलंयस का’ मला पटलं ते’ मला पटलं ते तेव्हापासून एडिट करताना निधनाच्या बातमीतील ‘दुःखद’ या शब्दावर कात्री चालवून मी माझं संपादन ‘सुखद’ करत असे.\nमाझ्या मते, मृत्यू ही एक सीमारेषा निश्चित करत असते. ही सीमारेषा असते चैतन्याच्या आस्तित्वाची आणि चैतन्यहीनतेची पाहा नं, ‘आजोबा, घरी बरे होऊन येतील’, हेच वाक्य त्यांचं निधन झाल्यानंतर ‘बॉडी आणताहेत घरी’, असं बदलून जातं. ‘आजोबा’ संबोधनाचं एकदम ‘बॉडी’मध्ये रुपांतर होतं, म्हणजे नेमकं काय होतं पाहा नं, ‘आजोबा, घरी बरे होऊन येतील’, हेच वाक्य त्यांचं निधन झाल्यानंतर ‘बॉडी आणताहेत घरी’, असं बदलून जातं. ‘आजोबा’ संबोधनाचं एकदम ‘बॉडी’मध्ये रुपांतर होतं, म्हणजे नेमकं काय होतं असतं ते काय आणि जातं म्हणजे तरी नेमकं काय असतं ते काय आणि जातं म्हणजे तरी नेमकं काय मला वाटतं, जन्मानंतरचा पहिला श्वास आणि अखेरचा श्वास यांच्या दरम्यान चैतन्याचा अखंड प्रवाह जो निसर्गानं, निर्मिकानं या पंचमहाभूतांनी बनलेल्या देहामध्ये खेळवलेला आहे, तो थांबणं म्हणजे मृत्यू आहे. असो मला वाटतं, जन्मानंतरचा पहिला श्वास आणि अखेरचा श्वास यांच्या दरम्यान चैतन्याचा अखंड प्रवाह जो निसर्गानं, निर्मिकानं या पंचमहाभूतांनी बनलेल्या देहामध्ये खेळवलेला आहे, तो थांबणं म्हणजे मृत्यू आहे. असो तो आध्यात्माचा विषय झाला.\nएखाद्याच्या मृत्यूमागं काहीच कहाणी नाही, असं होऊच शकत नाही. माणूस कसा जगला, त्याचं संचित, गोतावळा आणि त्याचं मरण या सर्वांचा कार्यकारणभाव त्या कहाणीत एकवटलेला असतो. त्या व्यक्तीच्या मृत्यूला अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम त्या कहाण्या करत असतात. माझ्या मनाला अतिशय चटका लावणारा मृत्यू होता तो म्हणजे ‘कोल्हाट्याचं पोर’ लिहिणाऱ्या डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा डॉक्टरीचं आपलं ज्ञान तळागाळातल्या, गावकीबाहेरच्या भटक्या-विमुक्तांसाठी वापरणाऱ्या या डॉक्टरचा वयाच्या ३७व्या वर्षी सन २००७मध्ये अपघाती मृत्यू झाला. ते प्रवास करत असलेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून ती उलटली, डॉक्टरांच्या मेंदूत ��क्तस्राव झाला, उपचारांना प्रतिसाद न देता ते मरण पावले. वाईट म्हणजे, ज्या शांताबाईच्या आयुष्याला न्याय देण्यासाठी डॉक्टरांनी आवाज उठवला, पुन्हा त्या शांताबाईच्या आयुष्याची या समाजात परवडच झाली. तेच पुस्तक विकून त्या माऊलीला दिवस काढावे लागताहेत. म्हणजे आयुष्यभर संघर्ष वाट्याला आलेल्या डॉक्टरांच्या नशीबी तसाच मृत्यू का असावा डॉक्टरीचं आपलं ज्ञान तळागाळातल्या, गावकीबाहेरच्या भटक्या-विमुक्तांसाठी वापरणाऱ्या या डॉक्टरचा वयाच्या ३७व्या वर्षी सन २००७मध्ये अपघाती मृत्यू झाला. ते प्रवास करत असलेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून ती उलटली, डॉक्टरांच्या मेंदूत रक्तस्राव झाला, उपचारांना प्रतिसाद न देता ते मरण पावले. वाईट म्हणजे, ज्या शांताबाईच्या आयुष्याला न्याय देण्यासाठी डॉक्टरांनी आवाज उठवला, पुन्हा त्या शांताबाईच्या आयुष्याची या समाजात परवडच झाली. तेच पुस्तक विकून त्या माऊलीला दिवस काढावे लागताहेत. म्हणजे आयुष्यभर संघर्ष वाट्याला आलेल्या डॉक्टरांच्या नशीबी तसाच मृत्यू का असावा त्यांच्या आईला तशाच संघर्षरत आयुष्याचा सामना का करावा लागावा त्यांच्या आईला तशाच संघर्षरत आयुष्याचा सामना का करावा लागावा\nमृत्यूनंतरही कित्येकदा अशी परवड एखाद्याच्या मृतदेहालाही सोसावी लागते. सन २००५च्या अतिवृष्टीमुळं कोल्हापुरात पंचगंगेला आलेल्या महापुरामुळं हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती. त्यात एक शववाहिनी अशीच अडकलेली. पुढे रस्ता पुरानं अडवलेला तर मागे वाहनांनी. दोन दिवस लागले, ते वाहन मागे फिरवायला. त्यातला मृतदेह आणि नातेवाईक दोहोंचेही हालहाल झाले.\nमला वाटतं, पत्रकारितेमध्ये जसे सहा ‘क’कारांचे प्रश्न महत्त्वाचे, तेच मृत्यूच्या कहाणीतही प्रमुख भूमिका बजावतात. या कहाण्यांतून बाकी काही साध्य झालं नाही तरी एक होतं, मागे उरलेल्याचं दुःख निश्चितपणानं हलकं होतं.\nमृत्यूलेख लिहिण्याच्या बाबतीत एका व्यक्तीच्या लेखणीची सर अन्य कुणालाही येणार नाही, ती व्यक्ती म्हणजे आचार्य अत्रे अत्र्यांचे मृत्यूलेख म्हणजे मृत व्यक्तीच्या जीवनकार्याचा एक साद्यंत मर्मस्पर्शी लेखाजोखाच. पंडित नेहरू यांच्याविषयीच्या अग्रलेखांची ‘सूर्यास्त’ ही मालिका असो, की डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतरची अग्रलेखांची ओघवती मन-भावनांनी ओथंबलेली मालिका वाचली म्हणजे मी म्हणतो त्याची प्रचिती येईल. इतकंच नव्हे, तर आपला ड्रायव्हर वारला तर ‘माझा बाबू गेला हो..’ असा टाहो अत्र्यांनी त्यांच्या अग्रलेखातून फोडला होता. अत्र्यांच्या विनोदी लिखाणाइतकंच, किंबहुना त्याहून अधिक हे लेखन मला जवळचं वाटतं.\nशेवटी मृत्यूलेख म्हणजे तरी काय एखाद्या व्यक्तीनं आपल्या हयातीत जे काही चांगलं केलं त्याचं शब्दरुपानं जतन, वाईटाचं विस्मरण आणि या ठेव्याचं हयात असलेल्यांना स्मरण करून देणं, हेच नव्हे काय\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १२:४७ म.पू. २ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nनिखळ-७ : मृत्यूत्रयी अर्थात ‘ट्रिलॉजी’\nब्रह्मदेशात पहाट अभिव्यक्ती स्वातंत्र्याची\nनिखळ-६ : डेथ फॅसिनेशन\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/154?page=303", "date_download": "2019-10-23T13:12:28Z", "digest": "sha1:EYOT7WXOXEMSFIHZ7D6IX5HZHGIPPFID", "length": 14735, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखन : शब्दखूण | Page 304 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /लेखन\nRead more about दुष्काळावर मात\nतू लिही तू लिही\nतू लिही तू लिही\nते लिहितात ना तस लिही\nपण ठाव त्यांच्या शब्दांचा\nतू लिही तू लिही\nते लिहितात ना तस लिही\nतसं येत नसेल तर असही चालेल\nअरे मीटरमधे असेल तर हेही चालेल...\nते तिकडे काय पडलाय ते दाखव की\nअरे हेच ते...हेच शोधत होतो मी...\nबाकी असू दे...नंतर वाचू\nइथे खपत नाहीत रे माणिक अन पाचू\nचल येतो...चाल लावायची आहे\nशब्दांना पांघरायला शा��� विणायची आहे\nगप गुडूप झोपतील शब्द ओढून उबदार शाल\nहिशेबाच्या युद्धामध्ये सूरच होतील ढाल\nनव्हतास कधी तू जेव्हा...\nनव्हतास कधी तू जेव्हा\nमी जगून मोकळी झाले.\nतुझी वाट पाहता पाहता\nहे जगणे माझे आहे\nह्या वस्तू, ह्या अनुभूती.\nमी माझे विश्व सजविते.\nRead more about नव्हतास कधी तू जेव्हा...\nकधी अलवार पायांनी असे स्वप्नात येणे झाले\nकधी बिजलीप्रमाणे तळपुनी निमिषात येणे झाले\nजशी यावी फिरूनी ओठी नवथर ओळ गाण्याची\nतसे माझे कितीदा फिरूनी या जगण्यात येणे झाले\nप्रवासी मीच होते, वाट मी अन् मीच मंझिल\nसभोती किर्र तम मी, मीच हातातील कंदिल\nतरिही या ’मी’पणाला वेचताना सांडलेल्या\nक्षणांचे नकळता डोळ्यांतल्या पाण्यात येणे झाले\nदुरूनी ते शब्द आले भेटण्या... नवखेच होते\nजरी मी आपले म्हटले तरी परकेच होते\nसूरांना धाडले बोलावणे, डिवचले वेदनेला...\nजरा तेंव्हा कुठे त्यांचे असे गाण्यात येणे झाले\nअताशा मी मलाही सोडलेले या प्रवाही\nप्रवाहाला तसाही कोणता आकार नाही\nपुस्तक परिचय- 'द मिसमेजर ऑफ मॅन'\nसामान्य माणूस सहसा विज्ञान, वैज्ञानिक आणि एकंदरीतच शास्त्रीय प्रक्रिया याकडे एकतर जादूची कांडी (पुराणमतवादी असतील तर यक्षीणीची वगैरे) किंवा अतीविशेष बुद्धी असलेल्या मोजक्या लोकांचे काम अशा दोनच टोकाच्या भूमिकेतून पाहतो. यात भर म्हणून ’सायन्सला तरी सगळे कुठे कळले आहे’ आणि ’आमच्या लोकांनी हे सगळे आधीच शोधले होते’ हे दोन आत्यंतिक पवित्रे आहेतच. या सर्वांमुळे विज्ञानाकडे पाहण्याची स्वच्छ नजर तयार होण्यास अडथळे येतात. ’विज्ञान हे मानवी कार्य आहे- सायन्स इज ह्युमन एंडेव्हर’ या दृष्टीने सर्व शास्त्रीय व्यवहाराकडे पाहिले जाणे फ़ार गरजेचे आहे.\nRead more about पुस्तक परिचय- 'द मिसमेजर ऑफ मॅन'\nअलवार मला वितळू दे\nभान सुटू दे सगळ्याचे\nउन्मळू दे, तोल ढळू दे\nतुझ्या मिठीत मिळू दे\nश्वासात तुझ्या मिसळू दे\nसोसू दे धग देहाची\nआज तुझ्यासवेच जळू दे\nदिगूअण्णा खिडकीच्या बाहेर बघत बसले होते. खाली जी मुले खेळत त्यांना बघणे, दिवसभर रहदारी बघणे. हा त्यांचा नेहमीचा क्रम होता .दिवस तर कसाबसा ढकलला जात असे पण संध्याकाळ मात्र उदासवाणी असे. ह्या सांजवेळी दिगूअण्णा नेहमीच अस्वस्थ असत.\nआतल्या खोलीत मालतीबाई जपमाळ ओढत बसे. ह्या जोडप्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. घरात पैसा होता पण मायेच कुणी नव्हत. दिग���अण्णाना मालतीबाई नि मालतीबाईना दिगूअण्णा इतकेच त्यांचे विश्व.\nअंड्याचे फंडे ४ - फेक आनंद\nजेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे \"मीच तुझी रे चारोळी\" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. \"तुला रं गण्या कधीपासून हा छंद\" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, \"अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं..\nऐन दुपारी.. नदी किनारी..\nतुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने..\nघेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे..\nRead more about अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद\nएकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची\nआजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का\nआजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे.\nRead more about एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/236", "date_download": "2019-10-23T12:31:48Z", "digest": "sha1:7LRXDNFAUGEQ5WUQNG3MKJPHJ3V5ODGX", "length": 30760, "nlines": 133, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "गणित | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nजीआयएफनी गणित झाले सोपे\nगणिताशी गट्टी असलेला विद्यार्थी तसा विरळाच; अनेकांसाठी तर अभ्यासातील मोठा शत्रू म्हणजे गणित असतो. अनेकांचे शिक्षण थांबते, ते केवळ गणिताशी असलेल्या कट्टीमुळे. शमशूद्दिन अत्तारसरांनी नेमके ते पाहिले आणि ठरवले, की मुलांची दोस्ती गणिताशी करून दिली पाहिजे. ते विविध उपक्रम त्याच भावनेतून राबवत आहेत. त्यांनी उपक्रमांची आखणी तंत्रज्ञानाचा वापर करून साधली आहे व त्यामुळे त्याचा ���्रभाव विद्यार्थ्यांवर जास्त होतो असा त्यांचा अनुभव आहे.\nशमशूद्दिन हे राहतात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील शिरगावला. ते तेथील शाळेत आठवी-नववी-दहावी या इयत्तांना गणित विषय शिकवतात, पण त्यांचे ज्ञान, त्यांची प्रयोगशीलता आणि कळकळ साऱ्या जगाला व्यापून उरणारी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी याकरता गेली दोन दशके जो खटाटोप चालवला आहे तो थक्क करून सोडतो. त्याचे फळ म्हणजे त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या मोठ्या अभ्यासक्रमांना जगभरच्या विद्यापीठातून शिकत आहेत.\nलोक दिवसरात्र गणित करत असतात, परंतु त्यांना गणित नको असते. ते गणिताला घाबरतात. सत्तर टक्के तरी लोकांबाबत ते खरे आहे. मी एका शाळेत गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून चौथी ते दहावी या इयत्तांतील मुलांना रोज एकूण चार तास शिकवतो. मी गणित शिकवताना गणिताच्या विविध अंगांचा मूलभूत पाया समजावून सांगण्याचे काम करतो. त्यामुळे मी रिकाम्या तासांतसुद्धा आल्याचा आनंद मुलांना होतो. मी वयाच्या बहात्तराव्या वर्षी, निवृत्तीनंतर, हा खटाटोप करतो हे ऐकल्यावर सर्वांना कौतुक वाटते. पण शाळेत गणित सोडून इतर विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनासुद्धा गणिताची भीती वाटत राहतेच ते ऐकल्यावर वाईट वाटते.\nमाझी अशी खात्री आहे, की गणित शिकवणारे शिक्षक मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्रातील अनेक शाळांमधून निरनिराळे प्रयोग आणि युक्त्या योजत असतील. मंगला नारळीकर यांची व अन्य गणित शिक्षकांची तशा स्वरूपाची पुस्तकेदेखील प्रसिद्ध आहेत. गणितप्रेमींच्या अशा सर्व कल्पनांचे संकलन करावे आणि त्यावर साधकबाधक चर्चा व देवाणघेवाण व्हावी या हेतूने एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार आहे. त्यात ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे सहकार्य आहे. त्यामुळे गणिताबद्दल जी अनास्था आहे ती दूर होण्यास मदत होईल.\nशिक्षकांनी आणि इतर गणितज्ञांनी त्यांच्या कल्पना व प्रयोग ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या इमेलवर पाठवाव्यात.\nअध्यापन - एक परमानंद\nमी माझ्या लहानपणी आजोबांबरोबर ओसरीवर बसून पावकी, निमकी, दिडकी वगैरेंबरोबर एक ते तीस पाढे रोज संध्याकाळी म्हणायचो. बरेचसे पाढे मला तोंडपाठ आहेत. बरेचसे म्हणायचे कारण, की मी सोळा साते, सतरा नव्वे ताबडतोब सांगता येणे म्हणजे पाढे पाठ असणे असे मानतो. जर सोळा सातेला सोळा एकेपासून सुरुवात करून, सोळा सातेपर्यंत म्हणत, ‘एकशेबारा’ असे सांगितले तर मी त्याला पाढे येतात, पण पाठ नाहीत असे समजतो. त्यामुळे मला पाढे तीसपर्यंत जरी येत असले तरी पंचवीसच्या पुढील पाढे गुणगुणावे लागतात. बालवयातील त्या सरावाचा परिणाम म्हणजे गणित हा माझा आवडता विषय झाला\nमला सतत वाटायचे, की मुलांनी गणिताविषयी भयंकर धसका घेतलेला असतो. म्हणून मी ‘फादर अॅग्नेल संस्थे’चे संचालक फादर अल्मेडा यांना त्यांच्या संस्थेत गणित शिकवण्याची काही संधी देता येईल का अशी विचारणा 2010 साली केली. त्यांनी त्यांच्या ‘बालभवन’ ह्या अनाथ मुलांसाठीच्या संस्थेत शिकवण्याची संधी मला दिली. नंतर स्कॉलरशिपच्या सातवीतील विद्यार्थ्यांना शाळेनंतर एक तास शिकवण्याची परवानगी दिली. फादर अल्मेडा यांच्यामुळे माझा शिकवण्याचा हा प्रवास निवृत्तीनंतर सुरू झाला.\nबोर्डाची परीक्षा - गणिताची भीती\nशालेय विद्यार्थ्यांना गणिताची भीती का वाटते त्यांना गणिताचा अभ्यास नकोसा का वाटतो त्यांना गणिताचा अभ्यास नकोसा का वाटतो त्यांना परीक्षेत गणितात नापासच होणार, याची खात्री का वाटते त्यांना परीक्षेत गणितात नापासच होणार, याची खात्री का वाटते त्यांच्यात न्यूनगंड का निर्माण होतो त्यांच्यात न्यूनगंड का निर्माण होतो प्रश्न अनेक पण उत्तर एकच. गणिताचा पाया कच्चा असतो म्हणून\nगणिताचा पाया म्हणजे नक्की काय आणि तो कच्चा म्हणजे काय\nनववीच्या/दहावीच्या मुलांनी केलेली ही काही उदाहरणे :-\n1. सत्तावन्न ही संख्या अंकात 75 अशी लिहिली.\n2. 321 आणि 198 मधील मोठी संख्या 198.\n3. 2+11+13 ही बेरीज करताना 2 च्या पुढे 11 बोटे मोजली त्यानंतर 13 बोटे. हातापायांची बोटे मोजून झाली तरीही उत्तर येईना.\n4. 8×2=.... 4 का 16 हे खात्रीपूर्वक सांगता आले नाही.\n9. 100 - 36 ही वजाबाकी कशी केली पाहा.\nप्रांजलाची आई परिस्थितीने त्रस्त अवस्थेत माझ्याकडे आली. प्रांजला ही इयत्ता दुसरीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील विद्यार्थिनी. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर. त्या चालू वर्षाच्या अभ्यासाचा मोठा बोजा अंगावर होता. परीक्षेच्या तयारीसाठी दिवस कमी होते. परिस्थिती भरकटलेल्या जहाजासारखी होती. प्रांजलाचे जहाज किनाऱ्यावर सुखरूप आणणे हे आव्हानच होते. प्रांजलाकडे पाहून, तिला आधाराची गरज आहे हे जाणून मी ती जबाबदारी स्वीकारल��.\nप्रांजलाबरोबरचा पहिला दिवस मला चक्रावून सोडणारा होता. मी तिचे निरागस हसणे, अतिशय उत्साही चेहरा, सतत बोलण्याची, सुंदर पद्धतीने गोष्टी सांगण्याची आवड; तसेच, निरनिराळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याचे कुतूहल पाहून थक्क झालो. तशा मुलीला Not up to the mark हा टॅग लागणे ही फार खेदाची बाब होती. त्याचे कारण शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे होते.\nप्रांजलाची उजळणी पाहता भाषेतील व गणितातील काही प्राथमिक बाबींकडे तिचे दुर्लक्ष झालेले जाणवले. सेमिस्टर पद्धतीचा अभ्यासक्रम असल्यामुळे जे शिकवून झाले होते ते व ज्याची परीक्षा होऊन गेली होती ते पुढील परीक्षेसाठी महत्त्वाचे नव्हते. प्रांजलाच्या बाबतीत मात्र त्याचा अभ्यास करणे गरजेचे होते. परंतु त्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. पुढील पाठ व मागे सपाट या अवस्थेमध्ये न पडण्यासाठी काय करावे हा प्रश्न मोठा होता. वेळ आणि काम यांची सांगड घालणे अवघड होते. परीक्षा तोंडावर आली होती.\nसमोर लक्ष्य, उद्दिष्ट ठेवून त्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी विरळा असतात, त्यात परिस्थिती प्रतिकूल असेल तर फारच अवघड कामगिरी ती. तशा एका मुलीची ही प्रेरणादायी गोष्ट. विनय आठवलेसरांचे खासगी शिक्षणवर्ग अकरावी-बारावीसाठी पुण्यात आहेत. अनामिका दळवी गेल्या वर्षी, अकरावीचे क्लास सुरू झाल्यानंतर, एके दिवशी आठवलेसरांना भेटण्यास आली. आली ती रडायलाच लागली फारच अवघड कामगिरी ती. तशा एका मुलीची ही प्रेरणादायी गोष्ट. विनय आठवलेसरांचे खासगी शिक्षणवर्ग अकरावी-बारावीसाठी पुण्यात आहेत. अनामिका दळवी गेल्या वर्षी, अकरावीचे क्लास सुरू झाल्यानंतर, एके दिवशी आठवलेसरांना भेटण्यास आली. आली ती रडायलाच लागली म्हणाली, “सर, माझ्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्यामुळे मला फी लगेच भरता येणार नाही. पण मला शिकायचे आहे, तर तुम्ही मला प्लीज क्लासला बसू द्याल का म्हणाली, “सर, माझ्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्यामुळे मला फी लगेच भरता येणार नाही. पण मला शिकायचे आहे, तर तुम्ही मला प्लीज क्लासला बसू द्याल का” तिला सरांनी शांत केले, समजावले व ‘आईवडिलांना भेटण्यास घेऊन ये’ म्हणून सांगितले.\nदुस-या दिवशी, तिची आई भेटण्यास आल्यावर कळाले, की त्या धुणीभांडी व स्वयंपाकाची कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. म्हणाल्या, “माझी मुलगी हुशार आहे. मला तिला शिकव���न मोठी करायचे आहे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजे. तिच्यावर माझ्यासारखी लोकांकडे कामे करण्याची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. तुमची फी मी जमेल तशी थोडी थोडी देत जाईन.”\nसरांनी त्या बार्इंना फीची सवलत दिली व सांगितले, की “तुमच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आमची. तिने शिकले पाहिजे. फीची काळजी तुम्ही करू नका.”\nअनामिका अभ्यासू व कष्टाळू खरीच असल्याचे सरांच्या लक्षात आले. तिचे वर्गात शिकवण्याकडे पूर्ण लक्ष असायचे. तिचे होमवर्क पूर्ण असायचे. क्लासच्या परीक्षेतही तिला चांगले मार्क असायचे. ब-याचदा, ती जास्तीची गणिते सोडवण्यासाठी क्लासवर थांबायची.\nदुर्लक्षित मराठमोळा 'गणितानंद' - दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर\nद. रा. कापरेकर हे श्रीनिवास रामानुजन् यांच्यानंतरचे जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ. ते मराठी आहेत याचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९०५ ला डहाणूत झाला. त्यांचे वडील कारकून होते. आई गृहिणी होती. मात्र काप्रेकरांच्या वडिलांना ज्योतिषशास्त्राचे फार वेड होते. ते आकडेमोड करून घडणाऱ्या घटनांबद्दल भाकित करत. त्यामुळे त्यांना अंकशास्त्राचीही गोडी होती. त्यांनी अंकशास्त्राची आवड छोट्या दत्तात्रेयालासुद्धा लावली. त्यामुळे दत्तात्रेय लहान वयापासूनच गणिती कोडी सोडवण्यात रमू लागला. कापरेकरांना शाळेत गणिताचे अध्यापन करताना त्यांचे अंकांवरील प्रेम स्वस्थ बसू देत नसे. ते अंकांसोबत नवनवे प्रयोग करण्यात सतत गुंग असायचे. त्यांना त्यांच्या अंकशास्त्रावरील त्या प्रभुत्वामुळे अनेक स्थानिक महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांसाठी पाचारण करण्यात येई. त्यांना 'नंबर थेअरी' या विषयाचे जणू व्यसनच लागले होते. ते स्वतःबद्दल गमतीने सांगत, की ''एखाद्या दारुडयाला ज्याप्रमाणे परमोच्च आनंदाच्या अवस्थेत राहण्यासाठी दारूची हाव असते, त्याप्रमाणेच मलाही कायम अंकांचीच हाव असते व त्यांचीच नशा चढलेली असते\" काप्रेकर यांनी कॉलेजपर्यंतचे शिक्षण ठाण्यात घेऊन, पुढे, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.\nगणिताचे विद्यार्थी घडवणारे - एम. प्रकाशसर\nएम. प्रकाशसर अर्थात प्रकाश मुलबागल हे गणित विषयाचे अध्‍यापक. त्‍यांनी 'गणित ऑलिम्पियाड स्पर्धे'त भारताला सुवर्णपद मिळवून देण्‍याच्‍या इर्षेने गणित विषयात विद्यार्थी घडवण्‍याचे काम अनेक वर्षे केले. त्‍या स्‍पर्धेत भारताला मिळालेल्या एकूण शंभर पदकांपैकी पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थी एकट्या प्रकाशसर यांचे आहेत. अविवाहित राहून, कोणत्याही आमिषांना बळी न पडता संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतलेले आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिलेले प्रकाशसर शिक्षकी पेशातील अनेकांसाठी खरे हिरो आहेत.\nप्रकाशसरांना कानपुरच्या आयआयटीमध्ये मेकॅनिकल इंजिनीयरिंगला अॅडमिशन मिळाली होती, पण त्यांनी तो अभ्यासक्रम एक वर्षात बदलला आणि त्याच कॉलेजमध्ये गणितात एम.एस्सी. करण्याचा निर्णय घेतला. तो त्यांच्या आईवडिलांना मोठा धक्का होता. ते त्यांची समजूत काढण्यासाठी म्हणून विमानाने कानपूरला पोचले, पण उपयोग झाला नाही. सर त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आईवडील ‘तू आणि तुझे नशीब’ असे म्हणून पुण्याला परतले\nओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ\nप्लेगचे कारण घेऊन पुण्याच्या कमिशनरांनी काही पाचपोच न ठेवता लोकांच्या घरात शिरून लोकांचा छळ आरंभला होता तेव्हा \"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय\" हा अग्रलेख ‘केसरी’त लिहिणारे लोकमान्य.\nमाँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा निराशाजनक असल्यामुळे, ‘उजाडलं, पण सूर्य कुठे आहे’ हा ‘केसरी’त अग्रलेख लिहिणारे लोकमान्य.\nमंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’सारखा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य…\nपण लोकमान्य टिळक हे गृहस्थ मुळात मोठे अभ्यासू होते. गणित आणि खगोल-विज्ञान हे त्यांचे प्रिय विषय. अभ्यासात मग्न होऊन संशोधन करावे आणि शास्त्रज्ञ बनावे अशी त्यांची इच्छा होती. ते संस्कृत भाषेतसुद्धा पारंगत होते. त्यांचे भक्त बंगाल प्रांतात तर होतेच; पण लखनौ, लाहोर येथेही होते. बॅ. जिना यांच्याशी त्यांचे सख्य होते. त्यांनी जोतिबा फुले यांच्याशी (चिपळूणकरांप्रमाणे) वितंडवाद घातला नाही. ते जगले असते तर त्यांनी आंबेडकरांशीही जमवून घेतले असते.\nन्यूयार्क येथील वॉल स्ट्रीट जर्नलच्या पहिल्या पानावर 24 मार्च 1993 रोजी 'इंडिया डीड इट' या शीर्षकाखाली एक बातमी आली होती. त्या बातमीच्या केंद्रस्थानी होते डॉ. विजय भटकर. राजीव गांधी पंतप्रधान असताना भारताने अमेरिकेकडे क्रे नावाच्या महासंगणकाची मागणी केली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनॉल्ड रीगन यांनी हा महासंगणक भारताला अंतराळ, आण्विक, संरक्षण आणि इतर क��णत्याही प्रगत संशोधनासाठी वापरता येणार नाही या अटीवर देऊ केला होता.\nभारताने ह्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. भटकर हे तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेण्ट सेण्टर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला कार्यरत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात 2 जून 1988 रोजी केली. डॉ.विजय भटकरांनी परम-800 हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/category/raigad-today/?filter_by=review_high", "date_download": "2019-10-23T13:48:50Z", "digest": "sha1:MLOJXNWOAW6CZFUWXUCKPLP342ZPYFHF", "length": 5440, "nlines": 129, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कोंकण माझा Archives | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\n‘द वायर’वर दावा दाखल करणे देशहिताचे नाही ः सिन्हा\nमराठी पत्रकार परिषदेची माहिती देणारा ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार\nमाहिती जनसंपर्ककडं नवी ‘कटकट’\nलवासाचंही पुनर्वसन कऱणार काय \nवृत्तपत्रांच्या ’बातमी बंदी’वर राज्यसभेत संतप्त चर्चा\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-10-23T13:14:23Z", "digest": "sha1:6REXYXCUXF6LIYD3BY4UC2RR2R2H35PP", "length": 10231, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove स्वातंत्र्यदिन filter स्वातंत्र्यदिन\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nतळेगाव (1) Apply तळेगाव filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nबाळा भेगडे (1) Apply बाळा भेगडे filter\nमराठा क्रांती मोर्चा (1) Apply मराठा क्रांती मोर्चा filter\nमराठा समाज (1) Apply मराठा समाज filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nशिवाजी महाराज (1) Apply शिवाजी महाराज filter\nसिद्धार्थ कॉलनीची वीज पूर्ववत\nमुंबई : रहिवाशांच्या तीव्र आंदोलनापुढे नमते घेत अखेर अदानी कंपनीने महिनाभरानंतर सिद्धार्थ कॉलनीचा वीजपुरवठा सुरू केला. त्यामुळे अनेक दिवसांपासून अंधारात राहणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक कुटुंबियांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशाचा आनंद मिळाला. वीज सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी...\n#marathakrantimorcha पहिल्या मराठा क्रांती चौकाचे तळेगावात अनावरण\nतळेगाव स्टेशन - मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बॅंकेसमोरील देशातील पहिल्या मराठा क्रांती चौकाचे नामकरण आणि स्मारकाचे शानदार अनावरण स्वातंत्र्यदिनी सकाळी करण्यात आले. नऊ ऑगस्टला राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-10-23T13:58:51Z", "digest": "sha1:WWG3YFCWELMQL2EQA3E3E7ECM6FDDPKC", "length": 18523, "nlines": 518, "source_domain": "irablogging.com", "title": "मराठी ब्लॉग्स Archives - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nमी कमवत नाही, पण वाचवते तर ना\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nपार्थ आणि गार्गी हे सुखवस्तू घरातलं जोडपं. पार्थ नोकरदार ..\nजिवलगा…..तू धावू नको रे उगा \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nकाय ग त्याच्या नोकरीचं काही झालं का नाही, श्वेताच्या आईने ..\nश्यूsss कुणीतरी काहीतरी बोलतंय तिथं \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\n“अडक फग्वबक वाकगवतंज जुबगवेएवम घटपदबुजईडक जफजिऊ वडगड गडफुगूसुत” ..\nएक फुल काय फुललं……\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमम्मी, तुझ्या गुलबक्षीला फुल आलंय ग ये लवकर…… मी हातातलं ..\nमला गावाला पाठव ना आई…..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nआई, काय ग अशी करतेस जाऊ दे ना मला गावाला, मला कंटाळा येतो इथे….. ..\nसासूबाईंनी शिकवलंय ना मला \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमंडळी, आज मी तुम्हाला आर्या आणि आदित्यच्या घरात डोकवायला ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\n©️स्नेहल अखिला अन्वित एक दिवस माझं अस्सं डोकं फिरलं ना, मोबाईल ..\nआठवण या दिवसांची ……..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमाझ्या लहानपणी साताऱ्याला असताना १५ ऑगस्ट,२६ जानेवारी हे ..\nपिले पिले ओ मोरे राजा….\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\n©️स्नेहल अखिला अन्वित बाळाला पहिल्यांदा दूध पाजताना मला ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nखेळ मांडला….© स्नेहल अखिला अन्वित Ohh my god अरे हे काय, ही कसली ..\nमाझ्या जीवश्च कंठश्च मैत्रीणेsssss,\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमाझ्या जीवश्च कंठश्च मैत्रीणेsssss, अगं आहेस तरी कुठे\nतुमची पोरं कोणावर गेलीयेत \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\n मला खात्री आहे, प्रत्येक घरात ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nहल्ली लोकं उठ-सूठ मरायला (सॉरी सॉरी स्वतःला मारून घ्यायला) ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nबालपणातील सर्व गोष्टी मनावर अगदी ठसल्याच जातात; चांगल्याही ..\nसाला एक मच्छर ………\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nदुनियाभरचा राग काढायला माझ्याकडे अगदी हुकुमी मंडळी आहेत; ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nजय आणि रागिणीच्या लग्नानंतर दोन वर्षांनी रागिणीला दिवस गेले.अर्थातच ..\nWritten by स्��ेहल अखिला अन्वित\nजय आणि रागिणीच्या लग्नानंतर दोन वर्षांनी रागिणीला दिवस गेले.अर्थातच ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nजय आणि रागिणीच्या लग्नानंतर दोन वर्षांनी रागिणीला दिवस गेले.अर्थातच ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nजय आणि रागिणीच्या लग्नानंतर दोन वर्षांनी रागिणीला दिवस गेले.अर्थातच ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nजय आणि रागिणीच्या लग्नानंतर दोन वर्षांनी रागिणीला दिवस गेले.अर्थातच ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nअगदी कोणत्याही वयातल्या माणसांना कशाचा ना कशाचा तरी सोस असतोच ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nआमच्या घरासमोर खूप वर्ष (टॉवर व्हायच्या प्रतीक्षेत) खितपत ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nत्या जब वी मेट मधल्या करीनाला कशी सारखी ट्रेन सुटल्याची स्वप्न ..\nबोबडे बोबडे बोल…. वाटे किती गोड \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमी पणित खाणार, मला पण पणित पाहिजे….. काय खाणार\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nऋषी आणि मयंक दोघे छोटे दोस्त…… बरेचदा दिवसभर एकत्रच खेळायचे. ..\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमागच्या वर्षी याच महिन्यात आमच्या घरी माझ्या मामे बहिणीच्या ..\nपहिला वहिला दिवस शाळेचा……\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nतर मागच्या आठवड्यापासून आमच्या चिंटूकल्याची शाळा सुरू झाली. ..\nआई …….अगं तू सुद्धा \nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nमी मिहिरा. बारावीत गेलीये मी आता आणि मला एक छोटी बहीण ही आहे ..\nतंटा नाय तर ………\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nअरे…..हे असं होऊच कसं शकतं दोन आख्खे दिवस…..इम्पॉसिबल\nबाबा मिळालेच नाहीत तिला …….\nWritten by स्नेहल अखिला अन्वित\nसावनीची तसं पाहिलं तर तिची एक छान फॅमिली. कोण म्हणेल, वा\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nप्रथमेशचा रागोबा #बालकथा #लहान_मुलांच्या_गोष्टी #बोधकथा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\nखरंच मुलगा हवा का….\nतुही मेरा… भाग 11\nतुही मेरा… भाग 12\nआ ओ हुजूर तुम को\nहसरी चांदणी करते शुभरात्री …\nसासूबाईंच्या सूचना आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न\nओळख चांगल्या वाईटाची…#गोष्टी#बालकथा#लहानमुलांच्या गोष्टी\nआपण स्वतः आपले लकी चार्म\nWritten by झँटबरशा पाज्ञात\n…सच केह रहा है दिवाना…\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवा���ीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nतुही मेरा… भाग 5\n“अहो, ऐकलत का” कि “अरे,ऐकतोस का” ...\nशापित सौंदर्य 6 © आरती पाटील ...\nतुही मेरा… भाग 13\nछोटीशी युक्ती वाईट सवय मोडी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-september-2019/", "date_download": "2019-10-23T13:49:18Z", "digest": "sha1:DTTOUVX5GRYWEIWPAGVDM4AWD4DUM7VZ", "length": 19882, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 25 September 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nजम्मू-काश्मीर आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत सर्वाधिक गोल्डन कार्ड वाटप करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या 90 दिवसात 11 लाखांहून अधिक गोल्डन कार्ड तयार झाले आहेत ज्यांपैकी 60% कुटुंबे किमान एक गोल्डन कार्ड आहेत जी देशात सर्वाधिक आहे.\nउत्तर प्रदेशात, लखनौ ते दिल्ली पर्यंतची देशातील सर्वात प्रलंबीत कॉरपोरेट-संचालित ट्रेन, तेजस एक्स्प्रेस 4 ऑक्टोबरला रुळावर येण्यासाठी सज्ज झाली आहे.\nकृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी नवी दिल्लीत कृषी संबंधित मोबाईल ॲप्लिकेशन – CHC फार्म मशीनरी आणि कृषी किसान लाँच केले.\nदुबईतील जगातील पहिले उंट रुग्णालय त्याच्या सेवांच्या मागणीच्या वाढीला उत्तर म्हणून आपल्या सुविधा आणखी 50 टक्क्यांनी वाढविणार आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, “वाळवंटातील जहाज” म्हणून ओळखले जाणारे उंट या भागातील अन्न व दुधासारखे वाहतुकीचे स्रोत होते.\nज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादा साहब फाळके पुरस्कारासाठी नामांकित केले आहे.\nएसबीआय लाइफ विमा कंपनीने आरएचएफएल ग्राहकांना उत्पादनांच्या श्रेणी ऑफर करण्यासाठी सिटी-आधारित रेपो होम फायनान्स लिमिटेड सह कॉर्पोरेट एजन्सी करारावर स्वाक्षरी केली.\nभारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार जाहीर केला आहे. भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी योगदान देण्याच्या क्षेत्रातला हा सर्वोच्च नागरी पुरस्कार असेल.\nफोर्ब्सने संकलित केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट नोंदणीकृत कंपन्यांच्या यादीत इंडोफिस, टीसीएस आणि एचडीएफसी या भारतीय कंपन्यांचे नाव आहे. जागतिक पेमेंट्स तंत्रज्ञान कंपनी व्हिसा आणि इटालियन कार-निर्माता फरारीसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर असलेल्या इन्फोसिसने वर्ल्डच्या बेस्ट रेगर्ड कंपन्यांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे.\nलेजर लेफ्टनंट कर्नलच्या पदावर बढती मिळवणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील मेजर पोणंग डोमिंग पहिल्या सैन्य अधिकारी ठरल्या आहेत. अरुणाचल प्रदेशच्या पूर्व सियांग जिल्ह्यातील पासीघाट येथील रहिवासी पोणंग डोमिंग यांनी 2008 मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश मिळविला होता.\nअभिनेत्री माधुरी दीक्षित यांची महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक कार्यालयाने सदिच्छा दूत म्हणून निवड केली आहे.\nPrevious (NIV) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी,पुणे येथे ‘अप्रेंटिस’ पदांची भरती\nNext UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा 2020 [495 जागा]\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्र. 2 कर सहायक प्रवेशपत्र\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» EPFO मध्ये 2189 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) भरती पूर्व परीक्षा निकाल\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-10-23T12:26:50Z", "digest": "sha1:B2I6DZZ3N4ZFLDXVF7MZ4MCVJ5MFYVNG", "length": 3251, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:झिनेदिन झिदानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचर्चा:झिनेदिन झिदानला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चर्चा:झिनेदिन झिदान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nझिनेदिन झिदान ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6/", "date_download": "2019-10-23T12:44:30Z", "digest": "sha1:2UNXEH5KN4IHFTYWT6GWPFFJJFI52XIE", "length": 8658, "nlines": 155, "source_domain": "www.batmidar.in", "title": "आसाम ट्रिब्युनचा आदर्श | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून���\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी आसाम ट्रिब्युनचा आदर्श\nआसाम ट्रिव्युन या इंग्रदी दैनिकाचे आभार मानावे लागतील.पत्रकारांच्या वेतन निश्छितीसाठी नेमण्यात आलेल्या मजिठिया आयोगाच्या शिफारशी लागू करणारे ते देशातील पहिले वृत्तपत्र ठरले आहे.नवी वेतनश्रेणी लागू केल्याने आसाम टि्‌‌रब्युनमधील कर्मचारी आणि पत्रकारांच्या वेतनात 15,000 हजार रूपयाचे मासिक वृध्दी झाली आहे.\nवृत्तपत्राचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेने आपसात चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला आहे.आसाम ट्रिब्युनमध्ये 400च्यावर कर्मचारी आहेत.त्यातील 100 पत्रकार आहेत.पुर्वांचलचे ते सर्वात मोठे इंग्रजी दैनिक मानले जाते.आश्चर्य याचे वाटते की,आसाम ट्रिब्युनसारखे एक छोटे वृत्तपत्र जर मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून आपल्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक मनोबल वाढवू शकते तर स्वतः सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणवून घेणारी वृत्तपत्र या आयोगाच्या शिफारशी लागू कऱण्यात टाळाटाळ का करीत आहेत.आसाम ट्रिब्युनच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन.\nPrevious articleएनबीएचा केजरीवाल यांना इशारा\nNext articleबुरा न मानो होली है..\nमहाड दुर्घटनेला एक महिना पूर्ण\n11 वर्षांत अवघ्या दोघांना पत्रकारितेची पी.एचडी.\nकाँग्रेसविरोधी मीडियातील प्रवृत्तींना ठेचून काढू -शिंदे\nकेंद्रीय पत्रकार कल्याण योजनेची पुनर्रचना\nसोनिया गांधींच्या विरोधात पत्रकार शाजिया\nपत्रकार नाथाभाऊ उंदरे यांना धक्काबुक्की\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nमुंबई-गोवा महामार्गाचं श्रेय फक्त आणि फक्त पत्रकारांचं :\nविरप्पा मोईलींनी तारे तोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/udaynraje/", "date_download": "2019-10-23T14:00:35Z", "digest": "sha1:QOXBL3HE3OV2VWTA6ICH7FSTUDDGZNJW", "length": 10507, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "… म्हणून मी भाजपात : उदयनराजे | Dainik Prabhat", "raw_content": "\n… म्हणून मी भाजपात : उदयनराजे\nसातारा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले. जी काही विकास कामे झाली ती मी रेटून केली. त्यामुळे विकास की राजीनामा असे दोन पर्याय ह���ते. त्यात मी विकासासोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी आपल्या पक्षांतराचे आज समर्थन केले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा रविवारी दुपारी सातारा येथे आली. त्यावेळी उदयन राजे बोलत होते. ते म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात मी नेलेली जनतेची कामे झालीच नाहीत. या कामांना कायम केराची टोपली दाखवली गेली, त्यामुळे कॉंग्रेस -राष्ट्रवादीला पक्षाची आज झालेल्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन करण्याची गरज आहे.\nउदयनराजे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सरकारची इच्छाशक्ती व नियोजन नसल्यामुळे विकास कामे झाली नाहीत. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यासाठी हजारो कोटींची कामे मार्गी लावली. जनता शेवटी कामाकडे पाहून मतदान करते. हे सरकार कामं मार्गी लावणारं सरकार आहे, म्हणूनच जनतेने या सरकावर विश्वास ठेवला. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्यावरून माझ्या मनात असलेल्या प्रश्नांच मला उत्तर मिळालं असल्याचेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.\nशिवेंद्रराजे म्हणालो, मंत्रिपदासाठी भाजपात गेलो नसून साताऱ्याच्या विकासासाठी मी भाजपात प्रवेश केला. कोणत्याही चौकशीला घाबरूनही आपण भाजपात गेलो नाही\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून ���ेईल’\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nऊर्जा क्षेत्रात सहा हजार कोटींची गुंतवणूक\nजाणून घ्या आज (20 ऑगस्ट) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/dinost-p37105871", "date_download": "2019-10-23T13:21:27Z", "digest": "sha1:RXIQA7GEJH36CAMSKOBQD437CHFYCJI7", "length": 18661, "nlines": 292, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Dinost in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Dinost upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Dinoprostone\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nDinost के प्रकार चुनें\nDinost खालील उपचारासाठी वापरले जाते -\nप्रसव आणि डिलिव्हरी दुविधा मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें प्रसव और डिलीवरी की जटिलता एबॉर्शन\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Dinost घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Dinostचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Dinost चा कोणता परिणाम असेल हे माहित नाही आहे, कारण आजपर्यंत याबद्दल कोणतेही संशोधन कार्य झालेले नाही.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Dinostचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांसाठी Dinost च्या सुरक्षिततेबद्दल आजपर्यंत संशोधन कार्य केले गेले नाही. त्यामुळे Dinost घेतल्याने दुष्परिणाम होतात किंवा नाही ते माहित नाही.\nDinostचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nDinost च्या दुष्परिणामांचा मूत्रपिंड वर क्वचितच परिणाम होतो.\nDinostचा यकृतावरील परिणाम काय आहे\nDinost घेतल्यावर यकृत वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला, तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या.\nDinostचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Dinost च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nDinost खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Dinost घेऊ नये -\nDinost हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Dinost घेतल्याने त्याच्या आहारी जात नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Dinost घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Dinost घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nDinost मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Dinost दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Dinost आणि आहार कशा रीतीने एकमेकांवर परिणाम करतात हे सांगणे कठीण आहे.\nअल्कोहोल आणि Dinost दरम्यान अभिक्रिया\nएकाच वेळी अल्कोहोल पिण्याचे आणि Dinost घेण्याचे दुष्परिणाम क्वचित आणि किरकोळ आहेत. तथापि, तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी त्वरित बोलणी करा.\nDinost के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Dinost घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Dinost याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Dinost च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Dinost चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Dinost चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विश���षज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/238", "date_download": "2019-10-23T12:30:04Z", "digest": "sha1:UM2VPUSYYAE466GTM2H52XNB3B4IVQE4", "length": 23588, "nlines": 103, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे कुलदैवत असलेली, छत्रपती शिवाजी राजांना ‘भवानी’ तलवार प्रदान करणारी, त्यांची प्रेरणाशक्ती, तुळजापूरची ‘तुळजाभवानी’ अनेकांची आराध्य दैवत आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत धावणारी ती तुकाई; धारेसुरी, अरूणिका, मीनाक्षी, जांबूवादिनी, महिषासुरमर्दिनी अशा नावांनीही परिचित आहे. तुळजाभवानीच्या प्राचीनतेविषयी 14 नोव्हेंबर 1398 चा एक शिलालेख आहे. तसेच, शके 1126 चा ताम्रपटही आहे. इतिहासाचा आधार पाहता तो चौथ्या शतकातील आहे. त्यातील आख्यायिका सर्वश्रुत आहे. कर्नाटकातील सेन कर्नाट आणि कदंब घराणे तुळजाभवानीशी निगडीत होते. स्कंद पुराणात तुळजाभवानी मातेचा निर्देश आलेला आहे.\nनांदेडपासून एकशेतीस किलोमीटरवरील मातापूर (माहुरगड) हे रेणुकामातेचे स्थान आहे. नांदेड मराठवाड्यात येते. त्याचा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे. तिचे स्वयंवर झाले नि ती जमदग्नी ऋषींची धर्मपत्नी झाली. कान्यकुब्ज येथील रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी भागीरथीच्या तीरावर केलेल्या यज्ञातून ती प्रकटली, तीच कन्या रेणुका. इंद्राने स्वयंवरात दिलेल्या कामधेनू, कल्पतरू, दिव्य चिंतामणी, परीस व सिद्धपादुका या गोष्टी सोबत घेऊन, रेणुका पतीच्या सोबत त्यांच्या घरी आली. तिला वसू, विश्वावसू, बृहद्भान, बृहकरत्न आणि परशुराम हे पाच पुत्र झाले.\nविभावरी बिडवे यांचे खाद्यकॅलेंडर\nआषाढाचा पहिला दिवस माझ्यासाठी वेगळ्याच कारणाने महत्त्वाचा असतो. खरे तर, महाकवी कालिदास यांच्या नावाचा दिन. पण माझे खाद्यकॅलेंडर त्या दिवसापासून सुरू होते. आषाढातील संततधार कोसळू लागते आणि विविध खाद्यपदार्थांचे वेध लागतात. प्रत्यक्ष सुरुवात आषाढी एकादशीने किंवा लेकीच्या वाढदिवसाच्या गुलाबजामने होते. एकादशीला खिचडी, वरई, रताळ-बटाट्याचा कीस, गोड थालीपीठ, चिवडा, वेफर्स, बटाटा पापड आणि रात्री उरलेले सगळे पदार्थ एकत्र करून तळलेले साबुदाणा वडे आणि वर फ्रुट सलाड म्हणजे म्हणायचे उपवास; पण तो झाला, की पुढील दोन दिवस डीटॉक्सवर राहवे लागते म्हणजे म्हणायचे उपवास; पण तो झाला, की पुढील दोन दिवस डीटॉक्सवर राहवे लागते मग आखाड तळणाचा म्हणून एखादे तिखट तळण म्हणजे वाटल्या डाळीच्या करंज्या आणि गोड म्हणून लाल भोपळा आणि गूळ घालून केलेले भोपळ घाऱ्या होऊन जातात. पूर्वी, आई आणि तिच्या मैत्रिणी ‘कांदे नवमी’ करायच्या. त्या दिवशी कांद्याच्या पदार्थांची रेलचेल असायची. आता, कांदे नवमी कधी होऊन जाते ते कळतही नाही आणि अर्थात आता, कांदा-लसूण वर्ज्य असे काही श्रावणातदेखील पाळण्यास जमत नाही. नवमी नाही तर नाही पण वाढत्या पावसाबरोबर कांद्याची भजी किंवा कांदा घालून केलेले भाजणीचे वडे हे मात्र नित्य नेमाने केले जातात.\nमुंबईच्या दादरमध्ये ‘शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ‘लोकहितवादी संघा’च्या माध्यमातून 1926 मध्ये घेण्यात आला. तो निर्णय लोकांना इतका आकर्षक वाटला, की कुलाबा ते कल्याण-पालघरपर्यंतची मराठमोळी जनता स्वत:हून त्या नवरात्रौत्सवाच्या तयारीसाठी पुढे आली. तो महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रौत्सव होय. नवरात्रोत्सव छत्रपती शिवरायांच्या काळापासून सबंध महाराष्ट्रात घरोघरी व गडागडांवर थाटामाटात साजरा होत असे. त्या प्रथेमध्ये पेशवाईच्या काळात खंड पडला असे प्रबोधनकार ठाकरे यांचे मत होते. त्यांनी दादरला नवरात्रौत्सव सुरू करण्यास चालना देऊन ती परंपरा पुनरुज्जीवित केली. त्या उत्सवाला आणखीही व्यापक पार्श्वभूमी होती -\nआर्या आशुतोष जोशी 06/09/2019\nभाद्रपद महिन्यात येणारी 'धार्मिक व्रते' हा श्रावण महिन्याच्या जोडीने समाजमनाच्या आस्थेचा विषय बनतो. ती क्रमाने एकापाठोपाठ येणारी स्वतंत्र व्रते आहेत. परंतु, ती पाठोपाठ येत असल्याने त्यांचा एकमेकांशी कार्यकारणभाव संबंध जोडला जाणे स्वाभाविक आहे.\nहरितालिका तृतीया - भाद्रपद शुक्ल तृतीयेला 'हरितालिका व्रत' करतात. त्या व्रतात स्त्रियांनी शिव आणि भवानी अर्थात पार्वती यांचे पूजन करावे. त्या व्रताचे वर्णन निर्णयसिंधु, व्रतार्क यांसारख्या ग्रंथात आढळते. पार्वतीला तिच्या सख्यांनी त्या व्रतासाठी घरातून नेले म्हणून त्या व्रताला 'हरितालिका’ असे म्हटले जाते. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली, म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हटले जाते. ती कथा भविष्यपुराणातील हरगौरी संवादात आलेली आहे. ती(व्रतराज) पूजा शिव होवुनी शिवाला भजावे या भावनेतून करावी. ते व्रत कुमारिकांनी करणे विहित आहे. शिवपार्वती हे जगाचे माता-पिता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मीलनातून विश्वाची निर्मिती झाली, म्हणून त्या तत्त्वाचे पूजन भारतीय लोक या व्रतात करतात.\nगणेश पार्थिव पूजाव्रत - ते गाणपत्य संप्रदायाचे महत्त्वाचे व्रत मानले जाते. व्रताचे प्रकार दोन आहेत-\nरांगोळी – पारंपरिक संस्कृती\n‘रांगोळी’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘रंगावली’वरून झाली आहे. तो मूळ शब्द ‘रंग’ आणि ‘आवली’ अर्थात पंक्ती यांच्यापासून बनला आहे; त्याचाच अर्थ रंगांची पंक्ती म्हणजे ओळ, भारत देशाच्या विभिन्न प्रांतांत ह्या लोककलेचे नाव आणि शैली यांमध्ये विविधता आहे. ती नावे कर्नाटकात ‘रंगोली', तमिळनाडूत ‘कोल्लम', पश्चिम बंगालमध्ये ‘अल्पना’, राजस्थानात ‘मांडना’, उत्तरप्रदेशात ‘चौकपूजन’, छत्तीसगडला ‘चौक पूरना’, गुजरातमध्ये 'साथिया' तर महाराष्ट्रात ‘रांगोळी’ अशी आहेत.\nचैत्र चैत्रांगण अन् चैत्रगौर...\n चैत्र महिन्यात देव्हाऱ्यात पितळेच्या पाळण्यात चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची. नं���र घरातल्या सर्वांच्या सोयीनुसार चैत्रगौरीचे हळदी-कुंकू समारंभाचा उत्साह अजूनही आठवतो. माझ्यासारख्याच तुमच्याही आठवणी असतील पेटीतील भरजरी साड्या काढून त्या साड्यांना घरीच इस्त्री केली जायची. अत्तरदाणी, गुलाबपाणी, कुंकवाचे करंडे घासून, पुसून लखलखीत केले जायचे. हळदी-कुंकवाच्या दोन दिवस आधी लाडू, करंज्या, चिरोटे व बेसनवड्या हे पदार्थ केले जात. समारंभाच्या आदल्या दिवशी मंडईतून कलिंगड, टरबूज, केळीचा फणा, द्राक्षाचे घड व कैरी हे सामान आणायचे. पिण्याच्या पाण्यात वाळा टाकला जायचा आणि घरात आनंद, उत्साहाला उधाणच यायचे\nरांगोळीत रांगोळी - चैत्रांगण (Chaitrangan)\nवसंत उत्सवाची सुरुवात झाडांना नवी पालवी फुटून होते. तो नव्या देहाचा जन्म जुने-जीर्ण टाकून देऊन झालेला असतो. सृष्टीचा तो सोहळा पाहून मन प्रसन्न होते आणि तसे प्रसन्न, कलासक्त मन अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढून व्यक्त केले जाते. नवीन ऋतूचे स्वागत उत्साहाने रांगोळ्या काढून केले जाते. रांगोळी अंगणात सडा घालून दारापुढे व उंबरठ्यावर रोज काढणे ही भारतीय परंपरा आहे. रांगोळी काढून तिच्यावर हळदीकुंकू चिमूटभर टाकायचे ही प्रथा आहे. महाराष्ट्री कुटुंबांत ताटाभोवती रांगोळी सणावाराच्या दिवशी किंवा काही विशेष प्रसंगीही काढली जाते. बोडणाचीही रांगोळी विशेष असते. ‘चैत्रांगण’ हा रांगोळी प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे.\nआर्या आशुतोष जोशी 04/04/2019\nसर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके\nशरण्ये त्र्यंम्बके गौरि नारायणि नमोsस्तुते\nचैत्र महिना वसंताची चाहूल घेऊन येतो आणि त्याचवेळी आगमन होते 'चैत्रगौरी'चे. गौरी म्हणजे पार्वती त्या काळात तिच्या माहेरी येते अशी समजूत त्यामागे आहे. ती महाराष्ट्रात चैत्रगौर म्हणून ओळखली जाते तर राजस्थानात 'गणगौर' या नावाने स्त्रिया तिचे पूजन करतात. ते व्रत तडिगे गौरी किंवा उज्जले गौरी व्रत म्हणून उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक प्रदेशांतील विवाहित स्त्रिया ते व्रत करतात.\nवसंताच्या स्वागताचा कृषीशी संबंधित व्रताचा तो सोहळा भारतभरात कोणत्या ना कोणत्या रूपात साजरा केला जातो. शिवपार्वती हे गृहस्थाश्रमाचे आदर्श दांपत्य मानले जाते. त्यांचे गुण त्यांच्या पूजनातून अंगी बाणण्याचा संकल्प करणारे ते व्रत. पार्वतीच्या गौरी या रूपात सृजनाची ओढ दडलेली आहे ती कोणाही स्त्रीला आपलीशी वाटावी अशी आहे. निसर्गाचे सृजन हे कृषीशी संबंधित आहे हे सूचित करणारे; तसेच, ग्रीष्माची काहिली आल्हाददायक करणारे ते व्रत नवनिर्मिती करणार्‍या वर्षा ऋतूचीही आठवण करून देते.\nआर्या आशुतोष जोशी 26/03/2019\nनागपंचमी हे श्रावण महिन्यातील व्रत. नागपंचमी हा कृषिवलांचा सण मानला जातो. शेतीची कामे चालू असल्याने नांगराच्या फाळाने शेतात वावरणारे साप किंवा नाग यांना इजा पोचू शकते आणि त्यामुळे माणसाला सापाचा दंशही होण्याचा संभव असतो. या कारणास्तव त्याचे संरक्षण पावसाळयात नाग किंवा साप यांच्यापासून व्हावे, यासाठी नागांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असावी. साप हा उंदरांचा शेतातील उपद्रव कमी करणारा, पर्यावरणदृष्ट्या शेतकरी गटाचा मित्रच असतो. त्याच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा तो दिवस.\nनागाला क्षेत्रपाल म्हणून मान दिला जातो. तो भूमीचा रक्षणकर्ता आहे अशी भावना त्यामागे आहे. शेतात वारूळ असणे हे शुभ लक्षण मानले जाते. तसेच, वारुळाची माती ही सर्वात सुपीक असाही समज दिसून येतो. वारुळाच्या मातीला मूळमृत्तिका असे संबोधले जाते. डॉ. शैला लोहिया यांनी नोंदले आहे, की वारूळ हे भूमीच्या सर्जन इंद्रियांचे प्रतीक मानले जाते आणि नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला जातो. त्याच्या अस्तित्वामुळे भूमी सुफळित होते अशी श्रद्धा आहे. (भूमी आणि स्त्री)\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%F0%9F%92%96%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T12:54:41Z", "digest": "sha1:JS3PQUCOF3G5VVXIPEGVYB3ASV3YETKN", "length": 12256, "nlines": 242, "source_domain": "irablogging.com", "title": "स्वप्नातला राजकुमार ?(भाग दोन) - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nलग्न ठल्यानंतर त्या सहा महिन्यात आम्ही भेटलो सुध्दा कधी घरी सांगून तर कधी घरी ना सांगता.. कधी घरी सांगून तर कधी घरी ना सांगता.. पहिल्यांदा आम्ही अमरावती म्हणजे माझ्या सासरीच भेटलो होतो..\nअमरावतीमध्ये माझी मावस बहीण शिक्षणासाठी रूम करून राहायची..तिच्याकडे २ दिवस राहून मी, माझी ताई आणि मावस बहीण ,मावशीकडे जाणार होतो..\nमाझ्या डोक्यात भेटण्याचा विचार सुद्धा आला नव्हता..\nपण माझ्या मावस बहिणीने भेटण्यासाठी सुचवलं दुपारी अमरावतीला पोहचलो.. तसाच माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला, म्हणाला तुझ्या बहिणींना आपलं लग्न जमल्याची पार्टी द्यायची आहे..\nपण वेळेवर काम निघाल्यामुळे त्याचं येणं जमलंच नाही..\nसंध्याकाळी परत फोन आला, न येण्या बद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि आताच तुमच्यासाठी जेवणाचे पार्सल घेऊन येतोय म्हणून सांगितलं \nमला खूप आनंद झाला..लग्न ठरल्या नंतर आम्ही पहिल्यांदा भेटणार होतो..\nतो ठरल्या वेळेत पार्सल घेऊन आला..फक्त ५ मिनिट थांबून निघून सुध्दा गेला…पण त्या पाच मिनिटात मी ,आनंदाचे पंख लेऊन आकाशात एक गिरकी मारून आले..\nशब्दात व्यक्त न करता येणारी ती पहिली भेट आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं, माझं हक्काचं कुणीतरी आहे..माझी काळजी करणारा ,प्रोटेक्ट करणारा, माझ्यावर भरभरून प्रेम करणारा माझा स्वप्नातला राजकुमार आयुष्यात आला होता… आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं, माझं हक्काचं कुणीतरी आहे..माझी काळजी करणारा ,प्रोटेक्ट करणारा, माझ्यावर भरभरून प्रेम करणारा माझा स्वप्नातला राजकुमार आयुष्यात आला होता…\nप्रत्येक दिवस आनंदात जाईल\nतू भेटलास तर …\nमी स्वतः ला सुध्दा विसरेल\nमाझे स्वप्न पूर्ण होतील\nतू आयुष्यात आलास तर..\nसदैव माझ्या पाठीशी उभा रहा\nतू फक्त माझासाठी एवढंच कर..\nतो गेल्या नंतर माझी मावस बहीण म्हणाली मला,” तुझाबद्दलच प्रेम त्यांचा डोळ्यात दिसत”..मला तर नाही दिसलं प्रेम असं म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं..\nत्यावर ती लागलीच म्हणाली, तू त्यांच्याकडे बघतच कुठे होती तू बोलतं नव्हती म्हणूनच ते माझ्याशी बोलत होते ना तू बोलतं नव्हती म्हणूनच ते माझ्याशी बोलत होते ना पण माझ्याशी बोलताना मात्र ते तुझाकडेच बघत होते\nहे ऐकल्यावर मात्र मलाच वाईट वाटलं,मी बोलायला हवं होत..पण मला तेव्हा काही सुचलच नाही आनंद तर खूप झाला की त्यांच्या मनातल प्रेम डोळ्यात दिसतं आनंद तर खूप झाला की त्यांच्या मनातल प्रेम डोळ्यात दिसतंमी मनातून मोहरले होते..प्रेमात न्हाऊन निघत होते…\nदुसऱ्या दिवशी माझ्या जाऊचा वाढदिवस होता..मी अमरावतीला आलीय हे मी सासरी सांगितलच नव्हतं..मी फक्त wish करायला फोन केला तर बोलण्या बोलण्यात निघून गेलं की अमरावतीला आलीय म्हणून..\n घरून invitation आलं..आपल्याकडे ��द्धत आहे, लग्ना आधी सासरी जायचं नसतं..का जायचं नाही मला नाही माहित..मी मात्र सासरच्यांचा मान रहावा म्हणून माझ्या बहिणींसोबत गेले …आणि…\nसोप्या 10 स्टेप्स मध्ये शिका कृष्णाची रांगोळी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\n“माझी परी” @दिप्ती अजमीरे. ...\nलग्नानंतरची अधीरता…… भाग 2 ...\nतुही मेरा… भाग 12\nगोष्ट…प्रत्येक लग्नाची आणि लग्नघराची… ...\nदेहदान( एक प्रेम कथा )भाग 1 ...\n (प्रेम कथा) भाग 11 ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2014/11/blog-post.html", "date_download": "2019-10-23T14:02:16Z", "digest": "sha1:D7YD3CZXBKUM4GEHL6SFSCEMQE5UG5XQ", "length": 10757, "nlines": 129, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: सीमाप्रश्न: काही प्रश्न अन् काही उत्तरे", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nशनिवार, १ नोव्हेंबर, २०१४\nसीमाप्रश्न: काही प्रश्न अन् काही उत्तरे\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेली ५८ वर्षे प्रलंबित आहे. सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्याविषयी काही भाष्य करणे संकेताला धरुन होणार नाही. तरीही, १ नोव्हेंबर हा दिवस सीमाभागातले मराठी भाषिक बांधव काळा दिवस मानतात. अलीकडेच एक पुस्तिका वाचनात आली. ज्यामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. हा प्रदेश महाराष्ट्रात न्यायचा, कर्नाटकात ठेवायचा की केंद्रशासित करायचा, याविषयीचा निर्णय सर्वस्वी न्यायपालिकेच्या अखत्यारीतील आहे, त्याविषयीच्या भाष्याशी मी स्वतःह��� अद्याप सहमत नाहीय. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. तरीही या प्रश्नाशी संबंधित काही मूलभूत माहिती वाचकांना व्हावी, म्हणून सदर पुस्तिकेतील पृष्ठे शेअर करतो आहे. - आलोक जत्राटकर\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १२:३९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nबचाओ नहीं, बेच डालो...\n��ीमाप्रश्न: काही प्रश्न अन् काही उत्तरे\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090808/lsvrt13.htm", "date_download": "2019-10-23T13:07:45Z", "digest": "sha1:FCDCR4MK7TNQGF64YEWDLKH4MM2NW3FD", "length": 10043, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ८ ऑगस्ट २००९\nकिसन वीर कारखान्याच्या २२ मेगाव्ॉट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन\nसातारा, ७ ऑगस्ट / प्रतिनिधी\nसत्ता हे सेवेचे साधन मानून किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने साखर उत्पादनाशिवाय गेल्या सहा वर्षात\nविकासाच्या नवनवीन वाटा चोखाळल्या. २ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर आता कारखाना महत्त्वाकांक्षी २२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीच्या दिशेने दमदार पाऊल टाकत आहे. आज या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कारखान्याच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे.\nआतापर्यंत उद्योग व ऊर्जाक्षेत्रात महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर ठरले आहे. मात्र मागील काही वर्षापासून वीजटंचाई हा राज्याच्या आर्थिक विकासासाठी अडथळा ठरू ���ाहत आहे. राज्याची वीजनिर्मिती क्षमता देशात सर्वात जास्त असूनही राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यामध्ये जवळपास चार हजार मेगावॉटची तफावत आहे. ही तफावत दूर करून महाराष्ट्र राज्य विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना वीजनिर्मितीसाठी प्रश्नेत्साहन देण्यासाठी राज्यातील ५५ सहकारी साखर कारखान्यांची निवड करून सुमारे १९०० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. त्यात किसन वीर कारखान्याचा समावेश आहे. कारखान्याने यापूर्वीच अवघ्या ८५ लाखांत दोन मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प अवघ्या ३६ दिवसांत कार्यान्वित करून ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलेले आहे. दोन वर्षात २ मेगावॉटचा प्रकल्प पहिल्याच हंगामात गुंतवणूकमुक्त होऊन गेल्या दोन वर्षात सुमारे तीन कोटींचा नफा कारखान्याने मिळवला आहे. आता २२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प चालविण्याच्या दिशेने कारखान्याने दमदार पाऊल उचलले आहे.\n११३ कोटींच्या प्रकल्प उभारणीसाठी कारखान्याला ५ टक्के, म्हणजे ६ कोटी ७३ लाखांची गुंतवणूक करावी लागणार असून, शासनाचे ४ कोटी ९९ लाख रुपये भागभांडवल राहणार आहे. प्रकल्पाच्या ४० टक्के म्हणजे ३७ कोटी १६ लाख रुपये साखर विकासनिधीतून उभारण्यात येणार असून, ६० टक्के म्हणजे ६४ कोटी ८९ लाख रुपये एनसीडीसी अन्यथा अन्य वित्तीय संस्थांतून उपलब्ध करण्यात येणार आहेत.\nकारखान्याच्या निर्मितीनंतर ४० वर्षात सर्वात मोठा हा प्रकल्प ठरणार आहे. ऑक्टोबर २०१० पर्यंत हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याच्या दिशेने व्यवस्थापनाची कार्यवाही सुरू आहे. प्रकल्प उभारणीनंतर पुढील दहा वर्षापर्यंत कारखान्याला खरेदी कर माफ होणार आहे. बगॅसपासून होणारी वीजनिर्मिती ही हरित ऊर्जा प्रकल्पामध्ये येत असल्यामुळे कार्बन क्रेडिटच्या रूपात अतिरिक्त उत्पन्न कारखान्यास मिळणार आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे ऊस उत्पादक शेतक ऱ्यांच्या उसाला जादा दर मिळण्याबरोबरच बेरोजगारांना मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.\nग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतक ऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी स्व. किसन वीर व ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ��ांबच्या उजाड रानावर ४० वर्षापूर्वी कारखाना उभारला. त्यांना अभिप्रेत असणारा शेतकरी व कारखाना परिसराचा चौफेर विकास आमदार मदनदादा भोसले यांच्या कल्पकतेतून साकारतो आहे. २२ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीतून त्यांना अभिप्रेत असणारी क्रांतीच जांबच्या माळावर घडणार आहे. आज या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, विज्ञान-तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालयमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याशी संबंधित सर्वच घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक एन. डी. निंबाळकर यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/astrology/story-todays-astrology-saturday-14-september-2019-moon-sign-horoscope-1818762.html", "date_download": "2019-10-23T13:16:11Z", "digest": "sha1:PHYULDP3622TZMVR66R3KHUOOGTGFGCW", "length": 22822, "nlines": 296, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Todays astrology Saturday 14 September 2019 moon sign horoscope, Astrology Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर ���ापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १�� दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १४ सप्टेंबर २०१९\nपं. राघवेंद्र शर्मा, मुंबई\nमेष - वैवाहिक जोडीदाराला एखादा आजार होऊ शकतो. खर्च अधिक होईल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. आईकडून आर्थिक सहाय्य मिळेल.\nवृषभ - आत्मविश्वास वाढेल. जप-तप करण्यात रुची वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. गोड खाण्याची आवड वाढेल.\nमिथुन - आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वडिलांना एखादा आजार होऊ शकतो. वाहन सुखात वाढ होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.\nकर्क - मनात अशांतता राहिल. कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. नोकरीमध्ये बदलीचे योग आहेत.\nसिंह - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत.\nकन्या - धार्मिक संगीत ऐकण्याची आवड निर्माण होईल. वैवाहिक सुखात वाढ होईल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. तब्येतीची काळजी घ्या.\nतूळ - आत्मविश्वास कमी होईल. मनात नकारात्मक विचार येतील. कपड्यांवरील खर्च वाढेल.\nवृश्चिक - नोकरीसाठी दिलेल्या स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीमध्ये यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. उत्पन्नात वाढ होईल.\nधनू - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव असतील. घरात धार्मिक कार्य होतील. वाहनसुखात वाढ होईल.\nमकर - मनात अशांतता राहिल. यात्रेवर जाण्याची संधी मिळेल. अनियोजित खर्च वाढेल. आईला एखादा आजार होण्याची शक्यता.\nकुंभ - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. संततीला एखादा आजार होऊ शकतो. राहणीमान कष्टप्रद होईल.\nमीन - आत्मविश्वास वाढेल. कला आणि संगीत याबद्दलची आवड वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. तब्येतीची काळजी घ्या.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nआजचे राशिभविष्य | सोमवार | ८ एप्रिल २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | ६ एप्रिल २०१९\nआजचे राशिभविष्य | बुधवार | १७ एप्रिल २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २३ एप्रिल २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २१ एप्रिल २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १४ सप्टेंबर २०१९\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शुक्रवार | १८ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | १७ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | बुधवार | १६ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | १५ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | सोमवार | १४ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://new.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2019-10-23T12:58:48Z", "digest": "sha1:CDGYB2FJYBZUKXGLCVWROCUYGJZTFS4L", "length": 5388, "nlines": 48, "source_domain": "new.m.wikipedia.org", "title": "डिसेम्बर ३० - Wikipedia", "raw_content": "\nथ्व दिं ग्रेगोरियन पात्रोयागु दिं खः थ्व दिं खुनु जुगु ऐतिहासिक घटनातः थु कथलं दु:\n३९ - टायटस, रोमन सम्राट\n१६७३ - एहमेद ३, उसमान साम्राज्यया सम्राट\n१८६५ - रुड्यार्द किप्लिङ्ग, इंग्लिश च्वमि मोगलीया बाखँ, कुमाऊंया म्यानइटर,जंगल बुक आदि च्वयादिम्ह मोगलीया बाखँ, कुमाऊंया म्यानइटर,जंगल बुक आदि च्वयादिम्ह\n१८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वशास्त्री\n१८८४ - हिदेकी तोजो, लिपांगु हलिम हताःया जापानी प्रधानमन्त्री\n१८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, गुजराती साहित्यकार\n१९३५ - ओमार बॉन्गो, गाबोनया राष्ट्राध्यक्षज़्\n१५९१ - पोप इनोसंट ९गु\n१८९६ - होजे रिझाल, फिलिपिन्सया क्रांतिकारी\n१९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतरालशास्त्रज्ञ\n१९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसया नेता व महात्मा गांधींया सहकारी\n१९८६ - हॅरोल्ड मॅकमिलन, ब्रिटनया प्रधानमन्त्री\nदंयागु ला व दिंत:\nज्यानुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nफेब्रुवरी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)\nमार्च १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअप्रिल १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nमे १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nजुन १ २ ३ ४ �� ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलाई १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nअगस्ट १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nसेप्टेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nअक्टोबर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nनोभेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nडिसेम्बर १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nविकिमिडिया मंका य् थ्व विषय नाप स्वापु दुगु मिडिया दु: 30 December\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/who-man-director-pmc-bank-raj-thackeray/", "date_download": "2019-10-23T14:09:36Z", "digest": "sha1:OIBRS4RQYZX4WUQP72ZTRMXSHBV64ZDC", "length": 31783, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Who Is The Man In Of Director Pmc Bank? - Raj Thackeray | Maharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण ?, राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्र��ांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार ल���डू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण , राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा\n, राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा | Lokmat.com\nMaharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण , राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसेच्या उमेदवारासाठी सांताक्रूझमध्ये प्रचारसभा घेतली आहे.\nMaharashtra Election 2019 : पीएमसी बँकेवर अधिकारपदाची माणसं कोण , राज ठाकरेंचा भाजपावर निशाणा\nमुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसेच्या उमेदवारासाठी सांताक्रूझमध्ये प्रचारसभा घेतली आहे. सांताक्रूझमधील उमेदवार अखिल चित्रे यांच्या प्रचारसभेत राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपाची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतात, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.\nपुढे ते म्हणाले, तुमच्यासमोर सगळे वाकून येतात, अरे हे वर्षानुवर्ष सुरू आहे. सर्व शहरांचा विचका झाला आहे. विधानसभेमधले विरोधी पक्षनेते भाजपात गेले. तुमचे प्रश्न मांडणार कोण, त���मचा राग व्यक्त करणार कोण, तुमची खदखद सरकारसमोर ठेवणार कोण, बँका बुडतायत, लोक सांगतायत आता लग्न कसे करू, बँक बुडाली. पीएमसी बँक पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपाची माणसं आहेत. सगळ्याच गोष्टी संगनमतानं चालायला लागल्या तर तुमचा आवाज कोण मांडणार, रोजच्या रोज वाहनं वाढतायत; शहरामध्ये, रस्त्यांवर खड्डे होतायत, जाणिवा मेल्या की काय तुमच्या, समाजातल्या जाणिवा ज्या दिवशी मरतात ना, त्यादिवशी जिवंत प्रेतं उरतात.\nतुम्ही आहात काय किंवा नाही आहात काय कोण विचारतंय तुम्हाला, तुम्ही कधी प्रश्न विचारणार आहात. तरुणांच्या नोकऱ्याचं काय झालं, उद्योगधंदे जातायत, असलेल्यांच्या नोकऱ्या जातायत आणि नसलेल्यांना त्या मिळत नाही आहेत. कालची पुण्याची सभा वादळी पाऊसामुळे रद्द करावी लागली. त्यात काल पीएमटी बस चालक बसवर झाड पडून मृत्युमुखी पडला. महाराष्ट्र एक नंबरचं राज्य अधोगतीला जात असेल, तर बाकीच्या राज्यांचं काय घेऊन बसलात. या विधानसभा निवडणुकीला मी एक भूमिका घेतली, ती भूमिका फक्त मी तुमच्यासमोर मांडायला आलो आहे. पुढच्या काही दिवसांत 18 ते 19 सभा आहेत. सगळीकडून फिरून हीच भूमिका तुमच्यामध्ये फिरवायची आहे.\nजगाचा याबाबतीतला इतिहास मला माहीत नाही. आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत. बेरोजगारी टोकाला आहे, उद्योग बंद पडत आहेत. ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. शहरांचा पार विचका झालाय. अर्ध्या तासाच्या पावसाने पुण्याची जरी अशी अवस्था होत असेल तर काय बोलायचं, शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात होणार ४८८ फेऱ्या\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nगुरुवारी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ; दुपारपर्यंत निकाल\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: यंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\n'तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत', मनचिसेचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: 'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'\nMaharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (337 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nदक्षिण आफ्रिकेला व्हाइट वॉश देत भारताने रचला इतिहास\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रव��शांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: यंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/nitya-aniruddha-pournima/", "date_download": "2019-10-23T13:02:17Z", "digest": "sha1:PYCYTSZIAVEPK2XCG6YCVGYHGBKGCCGD", "length": 15876, "nlines": 144, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "नित्य अनिरुद्ध पौर्णिमा ..Nitya Aniruddha Pournima", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nअनिरुद्ध पौर्णिमा शनिवार १डिसेंबर २०१२ रोजी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे साजरी करणार आहोत. हा दिवस प्रत्येक बापू भक्तासाठी एक विशेष पर्वणी असते. हा दिवस आपल्या बापूंचा जन्मदिवस आहे आणि श्रद्धावानांसाठी, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी आपले बापू संपूर्ण दिवस त्यांच्या मित्रांसाठी व्यतित करतात.\nजे मंगल आहे, शुभ आहे, जे प्रत्येक श्रध्दावानाच्या उन्‍नतीसाठी आणि उध्दारासाठी आवश्‍यक आहे ते ह्यादिवशी श्रद्धावानांना अधिक सुलभ व अधिक सहजपणे प्राप्त होते आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने श्रद्धावान ह्यादिवशी मिळणार्‍या बापूंच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेतात.\nह्या सोहळ्याची सुरुवात आपल्या ए.ए.डी.एम. च्या परेडने(Parade) होते. महिला व पुरुष डी.एम.व्ही मिळून एकूण साधारण एक हजारच्या आसपास डी.एम.व्हीज्‌ च्या शिस्तबद्ध आणि सुसूत्र पद्धतीने चालणर्‍या ह्या दिमाखदार परेडची मानवंदना बापू, नंदाई आणि सुचितदादा स्वीकारतात. उपस्थित श्रद्धावानांना प्रेरणा व उत्साह देणारी अशी ही परेड असते.\nश्रीरामरक्षा पठण कक्ष ही असतो. बापूंच्या देवघरातील श्रीराम, लक्ष्मण, सी���ा व हनुमंत ह्यांच्या मूर्तींवर अभिषेक करत असताना श्रद्धावान रामरक्षास्तोत्र पठण करतात.\nतसेच गार्‍हाणे ही घातले जाते. गार्‍हाणे म्हणजे आर्त अशी प्रेमाची हाक. आपल्या सद्गुरुला प्रत्यक्ष त्याच्याच उपस्थितीत अशी प्रेमाची साद घालण्याची संधी हा दिवस आपल्याला देतो.\n आपल्या जागेवर बसून घरून आणलेल्या तुपाच्या दिव्याने सर्व श्रद्धावान सद्‌गुरुबापूंची आरती करू शकतात. प्रत्येक तासाला म्हटल्या जाणार्‍या आरतीच्या स्वरांसमवेत मनातले आर्त व्यक्त करायचे बापूंपर्यंत ते पोहोचतेच. हजारो ज्योतींनी एकाच वेळेस बापूंना आरती केली जाते. बापूंना औक्षण करण्याची प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारा हा दिवस बापूंपर्यंत ते पोहोचतेच. हजारो ज्योतींनी एकाच वेळेस बापूंना आरती केली जाते. बापूंना औक्षण करण्याची प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारा हा दिवसबापूंना प्रिय असलेला आप्प्यांचा नैवेद्य अर्पण करून श्रद्धावान हा प्रसाद ग्रहण करतात.\nह्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षीपासून बापूंनी सुरु करून दिलेले ‘किरातरुद्रपूजन’. प्रथम बापूंनी पूजन केले व त्यानंतर आपल्या सर्व श्रद्धावान मित्रांसाठी त्यांनी हे खुले करून दिले. आपल्या अग्रलेखांमधून वेळोवेळी बापूंनी ह्या सदाशिव-किरातरुद्राचे व त्याच्या पूजनाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. श्रद्धावानांसाठी किरातरुद्र व शिवगंगागौरी पावित्र्याला आधार देतात, त्याचा स्तंभ असतात व जे जे अनुचित अथवा अपवित्र, त्याचे स्तंभन करतात. मानवी मनाच्या जंगलातील हिंस्‍त्र पशु अर्थात षडरिपु ह्यांची शिकार करणे हा ज्याचा छंद आहे, असा हा सदाशिव राघवेन्द्र अनिरुध्द पौर्णिमेस केलेले ह्याचे पूजन विशेष महत्त्वाचे ठरते कारण ते मानवी जीवनात वरील सर्वमंगल घडवून आणते व विकास साधून देते.\nहा दिवस सर्वाथाने परिपूर्णच असतो. नामस्मरण, पूजन, अभिषेक, औक्षण, नैवेद्य आणि प्रत्यक्ष दर्शन अशी श्रद्धावानांना परवणी ठरणारा हा दिवस\nजन्मदिवस बापूंचा पण श्रद्धावानांना भरभरून भेटही तेच आम्हाला देतात ह्यावर्षी बापू, नंदाई व सुचितदादा ह्या तिघांच्याही आवाजात रेकॉर्ड केलेल्या स्तोत्रांची सी.डी. उपलब्ध होईल. ह्या सी.डी.बरोबर त्या स्तोत्रांची पुस्तिकाही असेल. तसेच ‘साईनिवास’ची सी.डी. आता हिंदीमध्ये मिळू शकेल. साईनिवास ह्या वास��तुचे श्रद्धावानांच्या मनात विशेष असे स्थान आहेच परंतु अधिकाधिक श्रद्धावान भक्तांना ह्या सी.डी. मध्ये नमूद झालेल्या अनुभवांचा, गुणसंकीर्तनाचा आनंद मिळेलच पण सौ. मीनावैनींच्या आठवणींमधून मार्गदर्शनही मिळेल व ते ही सर्वांनाच सहज समजणार्‍या भाषेत.\nह्या दिवसाला “अनिरुद्धपौर्णिमा” असे नाव सौ. मीनावैनींनीच दिले. ही पौर्णिमा ‘अनिरुद्ध’ आहे कारण ह्याचा प्रकाश अनिरुद्धाच्या प्रेमाचा असा शीतल प्रकाश आहे, जो प्रत्येक श्रद्धावान भक्ताच्या मनामध्ये, जीवनामध्ये पोहोचतोच. दु:खाचे रुपांतर आनंद व धैर्यात करणारा हा प्रकाश आहे म्हणून मीना वैनी म्हणतात, “आता कैसी अमावास्या l नित्य अनिरुध्द पौर्णिमा”.\nसर्व श्रद्धावानांना अनिरुद्ध पौर्णिमेच्या अनिरुद्ध शुभेच्छा\nअनिरुद्ध पूर्णिमा २०१९ में अधिकृत दर्जा प्राप्त हु...\nगूँज उठी पिपासा – भाग १ संबंधी सूचना...\nहरि ॐ समीर दादा. अनिरुद्ध पौर्णिमा सर्व श्रद्धावानांसाठी किती महत्वाची आहे हे या लेखामधून समजलं. आज बाहेरच्या जगात प्रत्येक जण प्रगती साधण्यासाठी काय वाटेल त्या मार्गाचा अवलंब करत आहे मग तो चुकीचा असला तरी काही फरक पडत नाही अशीच भावना दृढ आहे. मोहाच्या आणि प्रलोभनाच्या तर बागाच्या बागा पसरलेल्या आहेत. परंतु आपल्या बापूंनी आपली बाळं यात फाडू नयेत व त्यांची योग्य मार्गाने उचित प्रगती व्हावी म्हणून किरातरुद्र पूजन उपलब्ध केले आहे. खरच बापूंना सगळ्यांची काळजी आहेच. त्यात अजून सुंदर गोष्ट म्हणजे नंदाई, सूचितदादा व बापूंच्या आवाजातील स्तोत्रांची सीडी उपलब्ध होणार आहे. म्हणजे आता घरोघरी परमात्मत्रयीचा आवाज रुंजी घालणार आहे. हे सगळं खूपच सुंदर आहे. श्री राम \nगुरुमंत्र का बीज ‘रं’ बीज ही है\nरामनाम बही का कम से कम एक पन्ना प्रतिदिन लिखिए – ०२\nअनिरुद्ध पूर्णिमा २०१९ में अधिकृत दर्जा प्राप्त हुए केंद्रों के नाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.wpcline.com/mr/contact-us/", "date_download": "2019-10-23T13:15:56Z", "digest": "sha1:FJPJOVKRN4ONMRUWXX55J42YYYJEUQRC", "length": 7452, "nlines": 212, "source_domain": "www.wpcline.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - क्षियामेन Hegu वुड-प्लॅस्टिक कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nपीई कार्बन आवर्त पाईप बनवणे मशीन\nएकच भिंत पन्हळी पाईप मशीन\nएचडीपीई / पीव्हीसी दुहेरी भिंत पन्हळी पाईप मशीन\nप.पू. ओघ स्टील वायर पन्हळी पाईप मशीन\nउच्च गती पन्हळी पाईप मशीन\nबाप, Eva, विस्तार पन्हळी पाईप मशीन\nपन्हळी पाईप मशीन थंड व्हॅक्यूम\nवुड प्लॅस्टिक WPC मशीन\nप.पू. पीई पीव्हीसी WPC granulator मशीन\nप.पू. पीई WPC प्रोफाइल हकालपट्टी ओळ\nपीव्हीसी WPC प्रोफाइल मशीन\nWPC decking सहकारी हकालपट्टी ओळ\nप्लॅस्टिक पोकळ पत्रक मशीन\nप.पू. पीई पीसी पोकळ ग्रीड पत्रक बनवणे मशीन\nपीव्हीसी दुहेरी पाईप बनवणे मशीन\nपीव्हीसी विद्युत पाण्याचा नळ बनवणे मशीन\nपीव्हीसी फायबर पुनरावृत्ती पाईप बनवणे मशीन\nपीव्हीसी आवर्त रबरी नळी बनवणे मशीन\nपीव्हीसी स्टील वायर पुनरावृत्ती पाईप बनवणे मशीन\nपीव्हीसी पाणी पाईप बनवणे मशीन\nपीई प.पू. PPR पाईप मशीन\nमोठ्या व्यासाचे पीई वळण पाईप मशीन\nमल्टि थर PPR पाईप मशीन\nपीई विद्युत पाण्याचा नळ बनवणे मशीन\nपीई गॅस पाईप बनवणे मशीन\nपीई मल्टि-थर पाईप बनवणे मशीन\nपीई पाणी पाईप बनवणे मशीन\nप.पू. पाईप बनवणे मशीन\nपीव्हीसी कमाल मर्यादा मशीन\nको-paraller सारखा स्क्रू granulating मशीन\nपाळीव बाटल्या पुनर्वापराचे मशीन\nप्लास्टिक फिल्म dehumidifying आणि extruding मशीन\nप.पू. पीई प्लास्टिक गाळप आणि granulating\nप.पू. पीई PS पीसी थंड granulating उत्पादन ओळ abs\nप.पू. पीई वॉशिंग कोरडे ओळ निर्णायक\nपीव्हीसी गरम कट granulating उत्पादन ओळ\nABS / hips / पीपी / पीई पत्रक मशीन\nABS, PMMA, पीसी, PS, नितंब पत्रक हकालपट्टी ओळ\nप.पू. पोकळ प्रोफाइल पत्रक मशीन पूरक मशीन\nप.पू. पोकळ पत्रक, पन्हळी पत्रक हकालपट्टी मशीन\nप.पू. पीई पीसी पोकळ ग्रीड पत्रक बनवणे मशीन\nपीव्हीसी पन्हळी छप्पर टाइल हकालपट्टी मशीन\nपीव्हीसी धार banding पत्रक हकालपट्टी मशीन\nपीव्हीसी संगमरवरी पत्रक हकालपट्टी मशीन\nपीव्हीसी पत्रक हकालपट्टी मशीन\nपीव्हीसी SPC मजला बनवणे मशीन\nक्षियामेन HEGU लाकूड-प्लॅस्टिकची यंत्रणा कं., लि\nYangzhou रोड, Jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन च्या वेस्ट एण्ड आणि दक्षिण बाजूला\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nपत्ता: Yangzhou रोड, Jiaozhou शहर, क्वीनग्डाओ, चीन च्या वेस्ट एण्ड आणि दक्षिण बाजूला\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-10-23T12:56:20Z", "digest": "sha1:XXJI2HBULJ44RO2FG7CERKBAUUB7JZHU", "length": 9782, "nlines": 301, "source_domain": "irablogging.com", "title": "विनोदी Archives - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\n“नशीबवान आहेस तू सुनबाई,असा निर्व्यसनी नवरा मिळाला तुला,माझे ..\n…सच केह रहा है दिवाना…\nरेहना है तेरे दिल मे माझा आवडत��� पिकचर ….त्यातलं ते गाणं मला ..\nजुना झालास तू आता…\nशेवटपर्यंत वाचा… आज पुन्हा एकदा तो दिसला… थोडा जीर्ण झालेला, ..\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये ४ थी पास झालो आणि ५ वी साठी ..\nअसं म्हणतात, की – “स्त्रियांच्या मनात काय चालते हे साक्षात ..\n“किती वेळा सांगितलं, डब्यांना हात लावत जाऊ नको म्हणून, ईतके ..\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nप्रथमेशचा रागोबा #बालकथा #लहान_मुलांच्या_गोष्टी #बोधकथा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\nखरंच मुलगा हवा का….\nतुही मेरा… भाग 11\nतुही मेरा… भाग 12\nआ ओ हुजूर तुम को\nहसरी चांदणी करते शुभरात्री …\nसासूबाईंच्या सूचना आणि दिवाळीच्या पूर्व तयारीची मजा\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न\nओळख चांगल्या वाईटाची…#गोष्टी#बालकथा#लहानमुलांच्या गोष्टी\nआपण स्वतः आपले लकी चार्म\nWritten by झँटबरशा पाज्ञात\n…सच केह रहा है दिवाना…\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nदेवीचा नेवैद्य आणि म्हातारी भिकारीण …… ...\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nआपण स्वतः आपले लकी चार्म ...\nदोष कुणाचा… सजा कुणाला (जिद्द परिस्थितीशी लढण्याची ...\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nयातना 4 # प्रेमकथा\nकाय या आजकालच्या मुली.. \nमैं सोच रही थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/beed/will-serve-salad-if-given-chance/", "date_download": "2019-10-23T14:21:53Z", "digest": "sha1:LXUSXWJSU4472XZJ2GEELPVNKBPULWST", "length": 29703, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Will Serve As A Salad If Given The Chance | संधी मिळाल्यास सालगडी म्हणून काम करणार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nAll post in लाइव न्यूज़\nसंधी मिळाल्यास सालगडी म्हणून काम करणार\nसंधी मिळाल्यास सालगडी म्हणून काम करणार\nमाजलगाव मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाल्यास जनता किमान ५० वर्षे माझी आठवण ठेवील असे काम पाच वर्षांत विश्वासपात्र सालगडी म्हणून करणार असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन भाजप उमेदवार रमेश आडसकर यांनी केले.\nसंधी मिळाल्यास सालगडी म्हणून काम करणार\nठळक मुद्देरमेश आडसकर : घळाटवाडी, पवारवाडी, निपाणीटाकळी, हिंगणवाडी येथे भेटी\nमाजलगाव : माजलगाव मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाल्यास जनता किमान ५० वर्षे माझी आठवण ठेवील असे काम पाच वर्षांत विश्वासपात्र सालगडी म्हणून करणार असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन भाजप उमेदवार रमेश आडसकर यांनी केले.\nबुधवारी रमेश आडसकर यांनी तालुक्यातील घळाटवाडी, पवारवाडी, निपाणी टाकळी, हिंगणवाडी या गावात प्रचार दौरा केला. यावेळी या गावांमध्ये आडसकरांचे गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. निपाणी टाकळी गावात तरुणांनी मोटर सायकल रॅली काढली. या प्रसंगी माजी सभापती नितीन नाईकनवरे, माजी तालुकाध्यक्ष अरुण राऊत, हनुमान कदम, अभयराव होके पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना रमेश आडसकरांनी मतदारांशी संवाद साधला. भाजप सरकारची उपलब्धी सांगितली. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी केलेल्या विकासाच्या कामामुळे जनतेत भाजप सरकारबद्दल प्रचंड आस्था आहे. ४० वर्षांपासून खितपत पडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला. रस्त्याची, राष्ट्रीय महामार्गची भूतो न भविष्यती कामे मतदारसंघात झाल्याचे ते म्हणाले. पंकजा मुंडे यांच्यामुळे गावांतर्गत रस्त्यांची कामे असो किंवा निराधारांच्या वेतनातील वाढ अशा प्रकारची लोकाभिमुख कामे भाजप सरकारने केल्याचे ते म्हणाले.\nमाजलगाव मतदारसंघातील जनतेचा सालगडी म्हणून आपण काम करणार आहोत. कार्य करण्याची संधी दिल्यास २४ तास जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी कायम प्रयत्नशील राहून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कार्य करणार आहे. शेतकऱ्यांची जळालेले रोहित्र त्यांना तात्काळ मिळवून देण्यासंदर्भात प्रामुख्याने काम करण्याची आवश्यकता असून मतदारसंघातील विकासाच्या अनेक धोरणांना तोरण लागण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी केली.\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nधाकधूक केवळ निकालाची, चार मतदारसंघात चुरस : प्रस्थापित धक्के देणार की खाणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: यंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nAssembly Election 2019: निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष\nमाजलगाव धरणात १२ टक्के पाणीसाठा\nदिवसभर उमेदवारांनी घेतला झालेल्या मतदानाचा अंदाज\nबीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले\nमाजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली\nMaharashtra Election 2019: मुंडे भाऊ-बहिणीतील कलह पोहोचला पोलीस ठाण्यापर्यंत\nपरळी मतदारसंघात शांततेत मतदान\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1836 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/hardik-pandya/photos/", "date_download": "2019-10-23T14:16:01Z", "digest": "sha1:RWQW33SCQMR4HTZJ3IM7UPK64LR6OAIT", "length": 25774, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "hardik pandya Photos| Latest hardik pandya Pictures | Popular & Viral Photos of हार्दिक पांड्या | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nBirthday Special : भारतीय संघातील 'हा' पोस्टर बॉय साजरा करतोय 26वा वाढदिवस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबाबाss लगीन... हार्दिक पांड्याची पुन्हा 'विकेट'; बॉलिवूड नायिकेनंच केलं 'बोल्ड'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहार्दिक पांड्याचे बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रॅम्प वॉक, कोण आहे ती\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nhardik pandyabollywoodKrunal Pandyaहार्दिक पांड्याबॉलिवूडक्रुणाल पांड्या\nरिषभ पंतचा 'बेबी सिटर' टॅग आता हार्दिक पांड्याला, जाणून घ्या कारण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nhardik pandyaIndia vs West IndiesRishabh Pantहार्दिक पांड्याभारत विरुद्ध वेस्ट इंडिजरिषभ पंत\n कोहली वर्षाला किती कमावतो ते पाहाल, तर चक्रावून जाल...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nVirat KohliMS DhoniRohit Sharmahardik pandyaShikhar Dhawanविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीरोहित शर्माहार्दिक पांड्याशिखर धवन\nहार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nhardik pandyaKrunal PandyaLamborghiniहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्यालँबॉर्घिनी\nकॅप्टन कोहली ते हार्दिक पांड्या... टीम इंडिया��ील 'टॅटू' स्टार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nVirat Kohlihardik pandyaK. L. Rahulravindra jadejaSuresh Rainaविराट कोहलीहार्दिक पांड्यालोकेश राहुलरवींद्र जडेजासुरेश रैना\nहार्दिक पांड्या ते शिखर धवन पर्यंत, या आहेत उभरत्या क्रिकेटपटूंच्या लक्झरी कार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nhardik pandyaShikhar Dhawanbhuvneshwar kumarIndian Cricket Teamहार्दिक पांड्याशिखर धवनभुवनेश्वर कुमारभारतीय क्रिकेट संघ\nICC World Cup 2019 : कॅप्टन कोहली, हार्दिक पांड्यानं भरवली शाळा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nICC World Cup 2019Virat Kohlihardik pandyaK. L. RahulRavi Shastriवर्ल्ड कप 2019विराट कोहलीहार्दिक पांड्यालोकेश राहुलरवी शास्त्री\nहार्दिक पंड्या नुसता हिरोच नाही, तर 'हिरा'लाल सुद्धा...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nhardik pandyayuzvendra chahalहार्दिक पांड्यायुजवेंद्र चहल\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1835 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090731/mumbai05.htm", "date_download": "2019-10-23T14:00:10Z", "digest": "sha1:MCPL27YFGN2QO3WUUOT5GSV4DGWQE2KA", "length": 9026, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, ३१ जुलै २००९\nकसाबच्या जबाबाची सीडी चोरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा\nमुंबई, ३० जुलै / प्रतिनिधी\nपाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याचा जबाब नोंदविताना पोलिसांनी त्याचे व्हिडियो शूटींग केले होते. मात्र एका खाजगी वृत्तवाहिनीने नुकतेच त्या व्हिडियो शूटींगचे केलेले प्रसारण\nपोलिसांसाठी अडचण ठरली आहे. जबाबाची ही सीडी वृत्तवाहिनीपर्यंत पोहोचलीच कशी याची चौकशी करा आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर चोरी आणि फौजदारी विश्वासाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करा, असे सूचनावजा आदेश आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी अभियोग पक्षाला दिले.\nमुंबईवरील हल्ल्याच्या रात्रीच डी. बी. मार्ग पोलिसांनी गिरगाव चौपाटी येथे कसाबला अटक केली होती. मात्र कसाब जखमी असल्याने त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्या वेळी पोलिसांनी रुग्णालयात त्याचा जबाब नोंदविला होता. तसेच घटनेचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन संपूर्ण जबाबाचे व्हिडियो शूटींग केले होते. त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. पोलिसांनी कसाबविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना त्याच्या पोलीस जबाबाचा समावेश केला नव्हता. गेल्या आठवडय़ात कसाबने न्यायालयात नाटय़मयरित्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर एका खाजगी वृत्तवाहिनीने कसाबच्या पोलीस जबाबाच्या व्हिडियो शूटींगचे प्रसारण केले. तोच धागा पकडून बुधवारी कसाबचे वकील अब्बास काझ्मी यांनी कसाबच्या जबाबाची सीडी न्यायालयात सादर करण्याची तसेच त्याची नोंद करून घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. आज अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबचा पोलीस जबाब हा चौकशीचा भाग असून न्यायालयात तो पुरावा म्हणून ग्राहय धरता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद करून अ‍ॅड. काझ्मी यांची विनंती फेटाळून लावण्याची मागणी केली. त्यानंतर त्यावर न्यायालयाने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, कसाबच्या जबाबाच्या सीडीविषयी आपल्याला काहीच कल्पना नाही. तसेच कसाबचा पोलीस जबाब हा चौकशीचा भाग आहे व आरोपपत्रातही त्याचा समावेश नाही. त्यामुळे आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या पुराव्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्याच कारणास्तव स्वत:हून दखल घेऊन संबंधित वृत्तवाहिनीवर आपणाला न्यायालयीन अवमान केल्याप्रकरणी कारवाई करता येणार नाही. परंतु कसाबच्या पोलीस जबाबाची सीडी जर वृत्तवाहिन्यांकडे पोहोचली असेल तर ती खूप गंभीर बाब आहे. पोलिसांनी नोंदविलेला जबाब ही पोलिसांची मालमत्ता असते. त्यामुळे ज्या कोणी अधिकाऱ्याने ती वृत्तवाहिन्यांना उपलब्ध करून दिली आहे त्याने चोरी केली असून फौजदारी विश्वासाचा भंग केला आहे. त्यामुळे पोलिसांनीच या दोन आरोपांखाली संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, असा सल्ला न्या. टहलियानी यांनी निकम यांना दिला. निकम यांनीही आपण या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करू असा विश्वास व्यक्त केला.\nशिक्षा सुनावण्याआधीच कसाब कैद्यांच्या वेशात\nकसाब आज चक्क कैद्यांचे कपडे परिधान करून न्यायालयात आला होता. खुद्द न्यायालयानेही त्याची दखल घेत त्याबाबत विचारणा केली. शेवटी त्यांनी कसाबलाच त्याविषयी विचारले असता त्याने, ‘तुरूंगात जे कपडे दिले ते मी घातले’, असे उत्तर दिले. त्याच्या त्या उत्तरावर न्या. टहलियानी यांनी त्याला ‘या कपडय़ांतही तू खूप चांगला दिसत असल्या’चे विनोदाने म्हटले.\nकसाब आणि अबू इस्माईलने चोरलेल्या स्कोडा गाडी चोरीप्रकरणी आज शरण अरासा या गाडीमालकाची साक्ष नोंदविण्यात आली. त्या वेळी त्यांनी कशाप्रकारे कसाब आणि इस्माईलने आपली गाडी चोरून नेली हे न्यायालयाला सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/ranveer-singh-and-deepika-padukone-will-be-seen-in-role-of-wife-husband-in-83-film-39724", "date_download": "2019-10-23T14:23:41Z", "digest": "sha1:L6CKMA72NVWTX6PB2REN5B5XILGXHE63", "length": 8526, "nlines": 106, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दीपिकानं असा निभावला पत्नी धर्म", "raw_content": "\nदीपिकानं असा निभावला पत्नी धर्म\nदीपिकानं असा निभावला पत्नी धर्म\nरिअल लाईफमध्ये पती-पत्नी कसलेले कलाकार बऱ्याचदा रील लाईफमध्येही त्याच भूमिकांमध्ये दिसतात. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडीही याला अपवाद नाही. दीपिकानं पत्नी धर्म निभावत आपल्या आगामी सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nरिअल लाईफमध्ये पती-पत्नी कसलेले कलाकार बऱ्याचदा रील लाईफमध्येही त्याच भूमिकांमध्ये दिसतात. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडीही याला अपवाद नाही. दीपिकानं पत्नी धर्म निभावत आपल्या आगामी सिनेमाचं शूट पूर्ण केलं आहे.\nयंदा रणवीर सिंगचा केवळ ‘गल्ली बाॅय’ हा एकच सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमानंतर तो ’८३’ या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रॅक्टीस आणि शूटमध्ये बिझी झाला आहे. त्याची पत्नी दीपिका पदुकोणही या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी होती. या सिनेमात रणवीरनं कपिल देव यांची भूमिका साकारली असून, रोमी भाटीया यांची व्यक्तिरेखा साकारत दीपिका या सिनेमातही रणवीरची पत्नी बनली आहे. या सिनेमातील पत्नी धर्म निभावत दीपिकानं ‘८३’मधील आपलं शूटिंग पूर्ण केलं आहे.\nमागील काही दिवसांपासून दीपिका या सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र होती. मुंबई उपनगरातील एका स्टुडियोत दीपिकानं नुकतंच ‘८३’चं शूट पूर्ण केलं आहे. युकेतील मोठ्या शूटिंग शेड्युलनंतर कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘८३’चं शूटिंग मुंबईत सुरू आहे. या सिनेमातील इनडोर सिन्ससाठी एक विशेष सेट उभारण्यात आला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार काही कारणास्तव जी दृश्ये लंडनमध्ये चित्रीत करणं शक्य झालं नाही ती मुंबईत शूट करण्यात येत आहेत.\nयासाठी मुंबईतील स्टुडिओमध्ये ८०च्या दशकातील काळ उभारला जात आहे. याद्वारे लंडनमधील दृश्ये रिक्रिएट करण्याचं काम करण्यात येत आहे. लग्नानंतर प्रथमच रणवीर आणि दीपिका ही रिअल लाईफ जोडी या चित्रपटात झळकणार असल्यानं त्यांच्या चाहत्यांना या सिनेबाबत विशेष कुतूहल आहे. हा सिनेमा पुढल्या वर्षी १० एप्रिल रोजी हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही बनणार आहे.\nया कलाकारांनी बांधल्या ‘साता जल्माच्या गाठी’\n... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना\nकार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवाजुद्दीनचा सन्मान\n'खुशी'च्या स्वागतासाठी चुलबुल पांडे मैदानात, 'दबंग ३' चा नवा पोस्टर रिलीज\nसंजय दत्तने दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा, म्हणाला...\nदसऱ्याच्या मुहूर्तावर 'दबंग ३'मधील 'रावणाचा' फर्स्ट लूक प्रदर्शित\nरुपेरी पडद्यावर ‘हाजीर’ होणार ‘सावरकर’\nलग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज\nबोमन बनला क्रिकेटच्या मैदानावरील इंजीनियर\n'८३'मधील आॅनस्क्रीन भारतीय क्रिकेट संघ पाहिला का\nदीपिका बनणार रोमी भाटीया\nदीपिकानं असा निभावला पत्नी धर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-12-august-2019/", "date_download": "2019-10-23T13:38:04Z", "digest": "sha1:QFBH2WNJO5HJTREI7NHFEP76OWPSYSQK", "length": 18777, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 12 August 2019 - Chalu Ghadamodi 12 August 2019", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. म��्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nजागतिक समाज वाढविण्यासाठी जगातील तरुणांनी केलेल्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी युनायटेड नेशन्स (यूएन) आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.\nभारतीय वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आज गुगलने डूडल समर्पित केले.\nयावर्षी जूनमध्ये औद्योगिक उत्पादनातील वाढ दोन टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, मुख्यत: खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रातील घट दाखविल्यामुळे. उत्पादन क्षेत्रातील मंदी होती, जी जूनमध्ये 6.9 टक्क्यांच्या तुलनेत 1.2 टक्क्यांनी वाढली.\nसार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने चोलामंडलम एमएस जनरल विमा कंपनीबरोबर बँक ग्राहकांना विमा उत्पादनांच्या वितरणासाठी कॉर्पोरेट एजन्सी करारावर स्वाक्षरी केली.\nआरबीएल बँक आणि डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म प्रॅक्टो यांनी प्रथम सह-ब्रांडेड आरोग्य क्रेडिट कार्ड उद्योग सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे.\nहुवावे टेक्नॉलॉजीजने इंग्रजीमध्ये हिंगमेंग ओएस नावाची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम (WAS) लाँच केली. ओएसची पहिली आवृत्ती 2019 मध्ये नंतर लाँच झाली.\nगुरुग्राममधील मानेसरमधील आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी सेंटर (ICAT) येथे अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या हस्ते तिसऱ्या आंतरराष्ट्रीय विद्युत वाहन (EV) कॉन्क्लेव्हचे उद्घाटन झाले.\nजीवशास्त्रज्ञ चंद्रिमा शहा भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (आयएनएसए) ची प्रमुख म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला ठरतील. यापूर्वी त्या आयएनएसएचे उपाध्यक्ष आणि दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजीच्या संचालक आहेत.\nखेलो इंडिया 10 ते 22 जानेवारी 2020 दरम्यान आसाममध्ये होईल. यावर्षी अशा 500 खेळाच्या मैदानाचे उद्घाटन होईल.\nकर्णधार विराट कोहली दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात विंडीजविरुद्ध 120 धावांची खेळी खेळत असताना वन डेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. कोहलीने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला ज्याने 311 एकदिवसीय सामन्यात 11,363 धावा केल्या.\nPrevious (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [विदर्भ]\nNext (SAI) भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्र. 2 कर सहायक प्रवेशपत्र\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» EPFO मध्ये 2189 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) भरती पूर्व परीक्षा निकाल\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/in-an-inconvenient-location-of-the-mahabank-branch-at-vathar-station/", "date_download": "2019-10-23T12:26:18Z", "digest": "sha1:52VG4C2JLAZ33IHOLYMGJK5AQA53LJZB", "length": 11294, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाठार स्टेशन येथे महाबॅंकेची शाखा गैरसोयीच्या ठिकाणी | Dainik Prabhat", "raw_content": "\nवाठार स्टेशन येथे महाबॅंकेची शाखा गैरसोयीच्या ठिकाणी\nबॅंकेचे चांगल्या जागी स्थलांतर व्हावे : ग्राहकांची मागणी\nवाठार स्टेशन – वाठार स्टेशन येथे बॅंक ऑफ महाराष्ट्राची शाखा भाड्याच्या जागेत गेल्या 20 ते 22 वर्षांपासून आहे. मात्र, बॅंकेत जाण्यासाठी ग्राहकांना रस्ता शोधावा लागत असल्याची परिस्थिती आहे. ग्राहकांना बॅंकेकडून कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. बॅंकेतील शौचालय ग्राहकांसाठी नाही.\nराष्ट्रीयीकृत बॅंकेची शाखा असल्याने या ठिकाणी एक ते दहा तारखेपर्यंत पेन्शनरांच्या रांगा लागतात. सरकारी नोकरांचे पगार याच बॅंकेत आहेत.\nपेन्शनरांना बॅंकेच्या जिन्यातून चढ-उतार करताना त्रास होत असते. पूर्वी जिना रस्त्याच्या बाजूला होता; परंतु जागा मालकाने तो जिना काढून टाकून त्याच्या दुकानाच्या गोदामाकडे जाणारा जिना बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांना वापरण्यास दिला. हा जिना अडचणीचा असून तेथे अंधार असतो. त्यामुळे बॅंकेची शाखा दुसऱ्या जागी खालच्या मजल्यावर स्थलांतरित करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.\nगैरसोय लवकरात लवकर दूर करावी\nमी पेन्शनर आहे. मला बॅंकेतील जिन्यातून चढ-उतार करताना धाप लागते. जिन्यात अंधार असल्याने चाचपडत पायऱ्या चढाव्या लागतात. तेथे लूटमार होण्याची शक्‍यता आहे. बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ग्राहकांची होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी.\n– महादेव गायकवाड, व���ठार स्टेशन.\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nदुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’\nपाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर\nअनुदान मिळत नसल्याने ठिबककडे शेतकऱ्यांची पाठ\nपावसाचा दुष्काळी भागाला दिलासा\nलाडू-चिवडा महोत्सवाचे साताऱ्यात उद्‌घाटन\nईव्हीएममधील घोटाळ्याच्या तक्रारी तथ्यहीन : किर्ती नलावडे\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nविकासाला साथ द्या : आशुतोष काळे\nसोलापूरात यंदाही कृत्रिम पावसाचा प्रयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1143.html", "date_download": "2019-10-23T12:45:29Z", "digest": "sha1:OBF6QNGDYPOMKZAWTBXVHHATKS6LTRTD", "length": 19377, "nlines": 252, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी त्यांच्यावर करावयाचे घरगुती मानसोपचार - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र ���णि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > पालक > मुलांच्या समस्या > मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी त्यांच्यावर करावयाचे घरगुती मानसोपचार\nमुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी त्यांच्यावर करावयाचे घरगुती मानसोपचार\n‘जग ही एक रंगभूमी आहे’, या शेक्सपियरच्या प्रसिद्ध वाक्याच्या संदर्भात एक मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘‘घर ही एक प्राथमिक रंगभूमी आहे. तिथे कुठली भूमिका कशी करायची, ते मुले शिकतात.’’ घरातील वातावरण आणि माणसे, विशेषतः मुलाचे आई-वडीलच त्याचे मानसिक आरोग्य घडवण्यास मुख्यतः कारणीभूत असतात. एक मानसोपचार तज्ञ म्हणतात, ‘‘मुलांच्या समस्या, म्हणजेच समस्यायुक्त आई-वडील ’’ अशा वेळी मुलाच्या आई-वडिलांनाच मानसोपचाराची अधिक आवश्यकता असते. आई-वडील आणि घरातील इतर मोठी मंडळी यांची चुकीची विचारसरणी अन् वागणूक, तसेच चुकीच्या भावना यांचा परिणाम मुलाच्या मनावर कळत-नकळत सतत होत असतो. मुलावर मानसोपचार करायची पाळी येऊ नये; म्हणून प्रतिबंधक उपाय या दृष्टीने आई-वडिलांचे व्यक्तीमत्त्व चांगले असणे महत्त्वाचे असते. मुलांशी नेहमी वागतांना, तसेच मुलांच्या घरगुती मानसोपचाराच्या दृष्टीने काही नियम पाळणे आवश्यक असते.\nमुलांना प्रेम आणि आधार यांची आवश्यकता असणे\nमुलाच्या मनात ‘आई-वडिलांचे आपल्यावर पुष्कळ प्रेम आहे, त्यांना आपण हवे आहोत आणि त्यांचा आपल्याला आधार आहे’, अशा प्रकारच्या भावना निर्माण होतील, असे वर्तन आई-वडिलांनी ठेवले पाहिजे, उदा. अधून मधून त्याला जवळ घेणे, त्याला एकटे ठेवून फार वेळ घराबाहेर न रहाणे इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत. एकापेक्षा अधिक मुले असल्यास ‘डावे-उजवे’ असे मुळीच करू नये. दोन मुलांत ३ वर्षांपेक्षा अल्प अंतर असेल, तर मोठ्या मुलाकडे थोडेसे अधिक लक्ष द्यावे.\nआई-वडिलांनी मुलांसमोर भांडल्यास त्यांना निराधार वाटणे\nआई-वडिलांनी मुलांसमोर भांडू नये. लहान मुलांना ‘घरातील तंत्र बिघडले आहे’, याची लगेचच जाणीव होते आणि त्यांच्या मनात ‘आई-वडिलांचा आपल्याला आधार मिळेल कि नाही’, अशी शंका निर्माण होते.\nपालकांनो, मुलांना शिस्त लावण्यासह वेळीप्रसंगी शिक्षाही करणे आवश्यक \nमुलांना प्रेमासह शिस्तही लावली पाहिजे; पण शिस्तीचा विपर्यास होऊ देऊ नये. विपर्यास झाला की, समस्या निर्माण झाल्याच, असे समजा.\nचुकीची जाणीव होण्यासाठी तात्काळ शिक्षा करणे आवश्यक : मुलांच्या हातून चुकीच्या कृती घडत असतांना त्यांना त्याची जाणीव तात्काळ करून देऊन शिक्षाही करायला हवी. त्या वेळी आईने ‘थांब, संध्याकाळी बाबा घरी आल्यावर त्यांना तुझे नाव सांगते’, असे म्हणून उपयोगी नाही. बाबा घरी आल्यावर त्यांनी विलंबाने दिलेल्या शिक्षेमुळे ‘चूक म्हणजे शिक्षा’, असे समीकरण त्याच्या मनात निर्माण होत नाही आणि ते मूल तीच चूक पुनःपुन्हा करत रहाते.\nशिक्षेमध्ये सातत्यही असावे : एखाद्या वेळी चुकीसंदर्भात शिक्षा करणे, तर दुसर्‍या वेळी चुकीकडे दुर्लक्ष करणे, असे करू नये.\nशिक्षेमध्ये मतभेद नकोत : शिक्षेचे स्वरूप आणि ती द्यावी कि नाही, याविषयी आई-वडील अन् घरातील इतर मोठी मंडळी यांच्यामध्ये मतभेद असले, तरी एकजण शिक्षा करत असतांना इतरांनी मध्ये पडू नये. जे मतभेद असतील, ते मुलांच्या अपरोक्ष चर्चा करून सोडवावेत, अन्यथा हे मतभेद ऐकून योग्य आणि अयोग्य काय, याचा मुलांच्या मनात गोंधळ उडतो.\n– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. कुंदा आठवले\nसंदर्भ : आकाशवाणीवरील भाषण, खिस्ताब्द १९८८\nसवंगडी म्हणजे मित्र, त्यांचा मुलांवर कसा परिणाम होतो \nइंग्रजी सत्तेविरुद्ध वादळ उठवणारे वीरपुरुष क्रांतीकारक नरवीर उमाजी नाईक \nपालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या \nपालकांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी करा अन् आदर्श पिढी घडवा \nपालकांनो, पाल्यांना सुसंस्कारित करण्यासाठी स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि मुलांनाही द्या \nपालकांनो, मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श भावी पिढी निर्माण करा \nपालकांनो, हे लक्षात घ्या \nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-10-23T12:40:37Z", "digest": "sha1:MBXDKTFCGHEWV44MFUXBML3BIVLXNY34", "length": 8314, "nlines": 157, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या\nपत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या\nपत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या\nऔरंगाबाद :आर्थिक चणचण आणि कौटुंबिक वादातून नैराश्य आलेल्या पत्रकार सुंदर लटपटे यांनी काल आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेनं माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nदैनिक मराठवाडय़ातून पत्रकारितेला सुरूवात केल्यानंतर सुंदर लटपटेंनी अनेक चढउतार अनुभवले. पुढारी, पुण्यनगरी, लोकपत्र अशा देनिकात काम केलेल्या लटपटे यांनी एकलव्य प़काशन सुरू केले आणि त्यात मोठे यश मिळविले. त्याच वेळी महाराष्ट्र नावाचे एक साप्ताहिक देखील चालविले. मात्र पुन्हा ते पत्रकारितेत आले..\nसुंदर लटपटे यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे काही कौटुंबिक वाद होते.. त्यातच आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आतमहतयेसारखं टोकाचं पाऊल उचलले असे सांगितले जाते. त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली आहे. बातमीदार भावपूर्ण श्रद्धांजली.\nPrevious articleनमो टीव्हीला दणका\nNext articleकंडक्टरने पकडली पत्रकाराची कॉलर\nमुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षा���ची मनमानी\n‘तो’ मृत्यूलाही घाबरला नाही.\nम्हणे मारेकर्‍यांची नावं कळली..\nआणखी एका पत्रकाराची हत्त्या\n‘डोन्ट वरी’..’परिषद’ आहे ना..\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nपरिषदेचा रेटा, प्रश्‍न सुटणार \nयुपीत पत्रकार पेन्शन,महाराष्ट्रात कधी़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-10-23T13:31:43Z", "digest": "sha1:BO4LCJWGWA6UYKZ4ELSZKFIT5EPKDJRI", "length": 10487, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पवार हात का झटकू लागले? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण पवार हात का झटकू लागले\nपवार हात का झटकू लागले\n“स्थीर सरकारसाठी भाजपला पाठिंबा दिला” म्हणणारे शरद पवार यांनी आठ दिवसातच सरकार अस्थिर करणारे वक्तव्य अलिाबागमध्ये केले आहे.”आपण सरकार टिकविण्याचा मक्ता घेतलेला नाही” असे सांगून सरकारचा टेकू आपण कधीही काढून घेऊ शकतो हे दाखविले आहे.चर्चा आता अशी सुरूय की,पवार असे का बोलले तीन कारणं आहेत,राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रवादीतील अनेकजण नाराज आहेत.ही नाराजी आता व्यक्त होऊ लागली आहे.त्याचा फटका पक्षाला बसण्यापुर्वीच पवारांनी घुमजाव करीत साऱ्यांनाच धक्का दिला आहे.दुसरं कारण असंही आहे की,सरसंघचालकांच्या मध्यस्थीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन सेना सरकारमध्ये जावू शकते हे देखील पवारांच्या लक्षात आलेलं आहे.तसं झाल्यास राष्ट्रवादी संदर्भहिन होऊ शकते.म्हणून पवार हात झटकून मोकळे होण्याचा प्रय़त्न करीत आहेत.विश्वास दर्शक ठरावाच्या वेळेस आपण तटस्थ होते हे आठ दिवसांनंतर सांगण्यामागंही जातीयवाद्यांच्या आण्ही कधी जवळ गेलोच नव्हतो असा आभास कऱण्याचा प्रय़त्न दिसतो.तिसरी वदंता अशीही आहे की,पवारांनी प्रय़त्न करून देखील त्यांच्या पक्षाला दिल्लीत किंवा राज्यात सत्तेत सहभागी करून घेण्याची भाजपची मानसिकता नाही.अशा स्थितीत हे लोढणं गळ्यात अडकवून घेण्यापेक्षा भाजपपासून पुन्हा चार हात दूर व्हायचा प्रय़त्न शरद पवारांनी केलाय भाजपपासून दूर जाऊन पुन्हा आंबेडकर,शाहू ,फुलेंचं नाव घ्यायला पवारांना मोकळं व्हायचंय\nपवारांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने लगेच प्रतिक्रिया देण्याची मात्र निष्कारण घाई केली.भाजप सरकार अस्थिर होऊ देणार नाही असं संजय राऊतांनी जाहीर केलंय.मला वाटतं शिवसेनेनं थोडी वाट बघायला हवी.भाजप सरकार टिकविण्यासाठी शिवसेना उताविळ आहे हा संदेश सेनेसाठी नक्कीच चांगला नाही.आजपर्यत सेनेला मिळत असलेली सहानुभूती या वक्तव्यानं संपुष्टात येऊ शकते.\nPrevious articleराज्यात मध्यावधी निवडणुकांचे पवारांचे संकेत\nNext articleसंपादकांच्या घरावर हल्ला\nमुंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nअधिवेशनासाठी “टीम नांदेड” सज्ज\nपत्रकार आरोग्य तपासणी शिबिर\nपत्रकारिता पुरस्कार निवड समिती जाहीर\nनिष्कर्ष : ‘फेक न्यूज’ आणि भक्त यांचा संबंध \nभाजपच्या “त्या” जाहिराती बंद\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nपवार भाजपला “कात्रजचा घाट” दाखविणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-23T13:40:48Z", "digest": "sha1:BSZTWLTIVYMLMEYONGQB5AZUTOPCJZXL", "length": 13286, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वृक्षतोडीचे खापर महावितरणवर | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या एक दिवस आधी सिंहगड रस्त्यावर झालेल्या वृक्षतोडीचे खापर महापालिकेने महावितरणवर फोडले आहे. महापालिकेने पावसाळ्यात वाढलेल्या फांद्या तोडण्यासाठी महावितरणला 18 जून 2019 रोजी परवानगी दिली होती. त्यानुसार ही झाडे छाटण्यात आल्याचे वृक्षप्राधिकरण समितीचे सचिव गणेश सोनुने यांनी मंगळवारी मुख्यसभेत सांगितले. तसेच, महापालिकेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल अद्याप झालेला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, ही झाडे तोडण्यासाठी आणि फांद्या काढण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कशी काय होती याचे कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही.\nमहाजनादेश यात्रा रविवारी दांडेकर पूल येथून सातारा रस्त्याकडे रवाना झाली. यावेळी पानमळा येथील पर्वती जलकेंद्र ते पु.ल देशपांडे उद्यानपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला पावसाळी वृक्षांची बेसुमार छाटनी करण्यात आली. त्याच, सुट्टीच्या दिवशी हा प्रताप करण्यात आल्याने ही झाडे कोणी काढली याची महापालिकेला माहितीही नव्हती.\nखासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी याबाबत थेट आयुक्‍तांकडे तक्रार केली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत, सोमवारी अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल यांनीही या प्रकरणी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन वस्तुस्थिचा अहवाल मंगळवारी सादर करण्याचे आदेश गणेश सोनुने यांना दिले होते. दरम्यान, मंगळवारी झालेल्या मुख्यसभेत कॉंग्रेसचे नगरसेवक अजित दरेकर यांनी याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली तसेच खुलासा करण्याची मागणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने सोनुने यांनी खुलासा केला.\nमहापालिका प्रशासनाचा खोटेपणा उघड\nमहापालिका प्रशासनाकडून मुख्यसभेत करण्यात आलेला खुलासा खोटा असल्याचे समोर आले आहे. ही वृक्षतोड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने केल्याचे पालिकेकडून शनिवारी सांगण्यात आले. तसेच, ही झाडे तोडण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तसेच वाहने होती. तर महावितरणला या झाडांचा अडथळा होता तर त्यांनी पावसाळा संपण्याची वाट का पाहिली याचे कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही. याबाबत अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे पुन्हा विचारणा केली असता, अद्याप वृक्ष प्राधिकरण समितीचा अहवाल आलेला नसल्याचे सांगत, यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\nडिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड\nदिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू\n#प्लॅस्टिक बंदी : अडीच हजार दुकानदार, नागरिकांवर कारवाई\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक क���ा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nथंडी गायब; राज्यभरात आता उन्हाळ्याची चाहूल\nअजितदादा…सर्वसामान्यांना आपला वाटणारा नेता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nanars-case-for-sindhudurg-leader/", "date_download": "2019-10-23T13:26:21Z", "digest": "sha1:OGA37ZUJYJJT4I7LD5ZWU5F7CUMYTMPL", "length": 11998, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंधुदुर्गातील नेत्यासाठी नाणारचा खटाटोप | Dainik Prabhat", "raw_content": "\nसिंधुदुर्गातील नेत्यासाठी नाणारचा खटाटोप\nखासदार विनायक राऊत : नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीका\nरत्नागिरी: विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा नाणार प्रकल्पावरुन भाजप-शिवसेनेत वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या रिफानरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनानंतर आता याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू लागले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांसोबत मैदानात उतरली आहे. नाणार जवळील तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत��र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली. नाणार प्रकल्प सिंधुदुर्गातील एका नेत्यासाठी आणला जात आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला.\nनाणार प्रकल्पाचा निषेध खासदार विनायक राऊत यांनी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. हा प्रकल्प हा सिंधुदुर्गातील एका नेत्यासाठी आणला जात आहे. या नेत्याच्या 300 एकर जमिनीचे तीन हजार कोटी रुपये या प्रकल्पामुळे अडकले आहेत. त्यामुळे या सर्व खटाटोप सुरु असल्याचे विनायक राऊत म्हणाले. या प्रकल्पाच्या समर्थकांना लोकसभेत मिळालेल्या 298 मतांवरून त्यांची लायकी काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी तपासावे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.\nकोकणात महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. नाणार प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा चर्चा केली जाईल असे सांगत मुख्यमंत्र्यांकडून या प्रकल्पाचे समर्थन केले गेले. या विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेल्याचे पाहायला मिळत आहे. या विधानाचे राजकीय पडसाद नाणार पंचक्रोशीत उमटत आहेत.\nकोल्हापूरात भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nमुसळधार पावसामुळे सोलापुरात पाझर तलाव फुटला\nराज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nविदर्भासह पुण्यात जोरदार सरींची शक्यता\nनिकाला अगोदरच ‘या’ तीन उमेदवारांनी काढल्या विजयी मिरवणूका\nआज बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप\nमतदान करणाऱ्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार – मुख्यमंत्री\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटला���ची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nइच्छुकांच्या भाऊगर्दीत कोणाची डाळ शिजणार\nकराड उत्तरमधील 336 केंद्रांवर होणार मतदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090225/pv06.htm", "date_download": "2019-10-23T13:18:17Z", "digest": "sha1:PVHZZLQTI4KFDEV2JQAB7WFXCBCTEIAO", "length": 4510, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २५ फेब्रुवारी २००९\nपुणे, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी\nचारित्र्याच्या संशयावरून अनैतिक संबंध ठेवलेल्या महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देणाऱ्या सोमनाथ धनंजय गवळी (वय ४१) याला जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांनी ठोठावली आहे. याबाबत शारदा (वय ३५) यांनी ही मृत्यूपूर्वी तक्रार\nगवळी याचा पूर्वी एक विवाह झाला होता. तसेच त्याचे शारदा या एका विधवा महिलेशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते.\nगवळीला दारूचे व्यसन होते. या विधवा महिलेस तिच्या पहिल्या नवऱ्याकडून एक मुलगा झाला होता. अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर ही विधवा मात्र त्याचे नाव स्वत:ला लावून घेत असे. ते दोघेही एकत्रच राहात असतानाही गवळी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून दारू पिऊन तो तिला शिवीगाळ, मारहाण करीत असे. तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होता.\nघटनेच्या दिवशी १५ सप्टेंबर २००७ रोजी रात्री दहा वाजता तो दारू पिऊन त्या महिलेकडे आला. तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला त्याने पेटवून दिले. ती जळत असल्याचे पाहून तिच्या मुलाने आग विझविली. महिलेने एका समाजसेविकेकडे मृत्युपूर्व जबाबात गवळी विरोधात जबाब दिला. तसेच तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा २० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. हीरा बारी यांनी सात साक्षीदार तपासले. मुलगा, समाजसेविका यांची साक्ष महत्त्वाची ठरली असून वैद्यकीय पुरावाही न्यायालयाने ग्राह्य़ धरला. जन्मठेपेच्या शिक्षेसह पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैदेची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/marathi-actor-amruta-khanvilkar-plays-role-in-hindi-film-malang-39882", "date_download": "2019-10-23T14:27:45Z", "digest": "sha1:DDETBNNNGJEXN6LFLZJIN7J66K62ERRY", "length": 8567, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का?", "raw_content": "\nअमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का\nअमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का\nमराठमोळ्या अमृता खानविलकरनं आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर हिंदी सिनेसृष्टीचंही लक्ष वेधून घेतलं आहे. आता 'मलंग' या आगामी सिनेमात तिचा काहीसा वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमराठमोळ्या अमृता खानविलकरनं आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर हिंदी सिनेसृष्टीचंही लक्ष वेधून घेतलं आहे. आता 'मलंग' या आगामी सिनेमात तिचा काहीसा वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे.\nअमृतानं आलिया भट्टच्या 'राझी' या सिनेमासोबतच जॅान अब्राहमच्या 'सत्यमेव जयते'मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखांचं सर्वांनीच कौतुक केलं. अभिनयासोबतच नृत्यातही पारंगत असलेल्या अमृतानं हिंदी सिनेसृष्टीवर जणू जादूच केली आहे. त्यामुळंच तिला एका पेक्षा एक दर्जेदार सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं, तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलीवूडमध्ये देखील होत असते. अमृतानं साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आता यामध्ये आणखी भर पडणार आहे. अमृताचा 'मलंग' हा नवीन सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.\nमोहित सुरी दिग्दर्शित 'मलंग' या सिनेमात आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, अमृताची 'मलंग' झलक पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक झाले असतील. मराठीसह हिंदी सिनेमांतही अमृता���ं झोकून देऊन काम केलं आहे. प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीनं पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही, तर हिंदी टेलिव्हिजन, वेब सिरीजमध्येही उत्तम अभिनय केला आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिली आहे. आता पुन्हा एकदा त्याची प्रचिती यायला हरकत नाही.\nसोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का\n'हा' सिनेमा पाहून हिरानींना आठवले जुने दिवस\nअमृता खानविलकरमलंगआलिया भट्टराझीजॅान अब्राहमसत्यमेव जयतेबॉलीवूडमोहित सुरीआदित्य रॉय कपूरदिशा पटानीअनिल कपूरकुणाल खेमू\nकार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवाजुद्दीनचा सन्मान\n'खुशी'च्या स्वागतासाठी चुलबुल पांडे मैदानात, 'दबंग ३' चा नवा पोस्टर रिलीज\nसंजय दत्तने दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा, म्हणाला...\nदसऱ्याच्या मुहूर्तावर 'दबंग ३'मधील 'रावणाचा' फर्स्ट लूक प्रदर्शित\nरुपेरी पडद्यावर ‘हाजीर’ होणार ‘सावरकर’\nलग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज\n१५ आॅगस्टच्या रेसमधून 'साहो' बाहेर\nलोकप्रियतेत करणनं मारली बाजी\nजॅान-इम्रानसह जॅकी-सुनीलचा 'मुंबई सागा'\nरणबीर-आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'ची प्रदर्शन तारीख पुढे ढकलली\nअमृता खानविलकरचा 'मलंग' अंदाज पाहिला का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/936", "date_download": "2019-10-23T13:27:45Z", "digest": "sha1:LWIDNX2XJUAVGI44UATUWEVAEUU3CBVS", "length": 11029, "nlines": 68, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पद्मश्री पुरस्‍कार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nराम सुतार – शिल्पकलेतील भारतीयत्व (Ram Sutar)\nराम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांच्या इतिहासातील एक मानकरी. त्यांना गुरुस्थानी मानणारे मोठे शिल्पकार होऊन गेले. त्यामध्ये मुंबईचे विनय वाघ, विजयवाड्याचे बीएसव्ही प्रसाद यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. शिल्पकलेला 1960 नंतर नवनवे फाटे फुटत गेले. त्यातील एक शाखा म्हणजे स्मारक-शिल्पे. ती शाखा मुख्यत: भावनेशी निगडित असल्याने त्या प्रकारच्या कलेस राजाश्रय व लोकाश्रय अधिक मिळाला. प्रचंड आकाराची शिल्पे हे राम सुतार यांचे वैशिष्ट्य. राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडून ‘रवीन्द्रनाथ टागोर संस्कृती पुरस्कार’ (2016) मिळाला, त्यावेळी त्यांचे वय ब्याण्णव होते राम सुतार यांनी, स्टुडिओ 1960 स���ली थाटला. म्हणजे कामगिरी औपचारिकपणे सुरू केल्यावर छपन्न वर्षांनी. त्यांनी घडवलेले पुतळे - संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (18 फूट), इंदिरा गांधी (17 फूट), राजीव गांधी (12 फूट), गोविंदवल्लभ पंत (10 फूट) आणि जगजीवनराम (9 फूट).\nडॉ. राजेंद्र बडवे - आनंदी कॅन्सर सर्जन\n'कर्करोगा'च्या हजारो रुग्णांना संजीवनी देऊन त्यांचा आजार केवळ बरा करणारे नव्हे; तर कोलमडून पडलेल्या काही रुग्णांना फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेण्याचे बळ देणारे धन्वंतरी म्हणजे पद्मश्री डॉ. राजेंद्र बडवे बडवे हे आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले कुशाग्र संशोधक आणि निष्णात शल्यवैद्यक (सर्जन) आहेत. त्यांनी स्तनांच्या कर्करोगावर केलेल्या संशोधनामुळे त्या आजाराने होणाऱ्या मृत्यूचा दर पंचवीस टक्क्याखाली घटला. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे UICC तर्फे २००३ साली Reach to Recovery International Medal मुंबई मेडिकल फाउंडेशनचा २००७ सालचा ‘सुश्रुत पुरस्कार’ ‘इंडियन न्युक्लिअर सोसायटी’चा २०१० सालचा जीवनगौरव पुरस्कार UAE कॅन्सर काँग्रेसचा २०१३ सालचा पुरस्कार.\nत्याशिवाय त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असा Lal Bahadur Shastri National Award for Excellence in Public Administration, Academics and Management हा पुरस्कार २०१३ साली राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.\nत्या सगळ्यांवर कळसाध्याय रचला गेला तो त्यांना २०१३ साली ज्या वर्षी त्यांना ‘पद्मश्री’ हा भारत सरकारचा किताब दिला गेला ते ‘टाटा मेमोरियल सेंटर’चे डायरेक्टर म्हणून कार्यभार गेली आठ वर्षें सांभाळत आहेत.\nपंडित उल्हास कशाळकर - रागदारी ख्यालाचा दरबार\nआलापीतल्या कणकणातील, लयकारीच्या क्षणाक्षणातील आणि तानेच्या अग्निबाणातील अभिजातता साक्षात अनुभवायची असेल तर दर्दी रसिकांनी गाणे ऐकावे ते पं. उल्हास कशाळकर यांचे\nइन्स्टण्ट, फास्टफुडच्या जमान्यात अस्सल तूपलोण्याच्या खाण्याशी इमान राखणारी खवय्यांची जी जातकुळी आहे तशीच घराणेदार, तालमीचे गाणे ऐकणा-या रसिकांची आहे. त्यांना उल्हासजींचे गाणे ही पर्वणी आहे.\nकशाळकरांचे गाणे कसे आखीवरेखीव, नेटके सुरेख बांध्याच्या सुस्वरूप तरुणींने छान साडी नेसावी तसे. एका स्वरावरून दुस-या स्वरावर उगीच टपकणे नाही. प्रेक्षकांनी टाळ्या पिटेस्तोवर उगीच ‘सा’ लावून धरणे नाही. अनाहूतपणे सरसर ताना घेणे नाही. तालमीचा खजिना गाठीशी असल्यावर असल्या सवंग चमत्कृतींत कोण रमेल\n‘रसिकासांठी गावे लागते’ या सबबीखाली मैफिलीत भजन-नाट्यसंगीताचा मसाला भरणा-या गायकांचा तुटवडा नाही. पण पु.लं. नी म्हटल्याप्रमाणे,‘एखादा जातिवंत कवी फक्त कवितेशी इमान राखून असतो’ तद्वत, कशाळकरांनी फक्त रागदारी ख्यालाचा दरबार भरवला आहे. त्यांच्या गाण्यात घराणेदार गायकी राखूनही सुखावणारी कलात्मकता आहे. रंजकतेसाठी तडजोड नाही, तरीही श्रोत्यांना खिळवून ठेवायची ताकद आहे. त्याचे कारण उच्चारण, आवाजाचा लगाव व त्यांनी प्राप्त केलेली तालीम\nSubscribe to पद्मश्री पुरस्‍कार\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/dispute-between-senior-members-of-the-mumbai-police-gymkhana-and-mumbai-police-commissioner-39922", "date_download": "2019-10-23T14:28:43Z", "digest": "sha1:H7CB2XNZV7MC72VKSGXPWVUIOJ5OBPWH", "length": 8918, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पोलिस जिमखान्यातील वाद शिगेला", "raw_content": "\nपोलिस जिमखान्यातील वाद शिगेला\nपोलिस जिमखान्यातील वाद शिगेला\nफोर्स वनच्या अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना तेथून जाण्यास विनंती केली असता. त्यावरून फोर्सवनचे अधिकारी आणि सहा निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वाद झाला.\nमुंबई पोलिसांच्या जिमखान्यातील ज्येष्ठ सभासद आणि पोलिस आयुक्तांमधील वाद आता शिगेला पोहचला आहे. ज्या सहा सभासदांना आयुक्तांनी तडकाफडकी काढून टाकले त्या ज्येष्ठ सभासदांनी आता आयुक्तांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आयुक्त विरूद्ध निवृत्त पोलिस सभासधआँमधील वाद आता संपण्याची चिन्हे धुसर होत चालली आहेत.\nमुंबई पोलिस दलातील निवृत आणि कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मरीन ड्राइव्ह येथे पोलिस जिमखान्याची उभारणी कित्येक वर्षांपूर्वी करण्यात आली. या जिमखान्याचा कारभार हा मुंबई पोलिस आयुक्तांच्या निदर्शनाखाली चालतो. दरम्यान केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यातील ३७० कलम रद्द केल्यानंतर देशभरातील प्रमुख शहरांत २६/११ सारखा हल्ला होण्याची भीती होती. त्याच्या पार्श्वभूमीवर फोर्स वनचे कमांडो मुंबईत आणण्यात आले होते. या कमांडोजची पोलीस जिमखान्यात व्यव���्था करण्यात आली होती.\nकमांडो जिमखान्यात आले त्यावेळीच्या लॉनवर जिमखान्याचे सहा ज्येष्ठ सदस्य निवृत्त अधिकारी हे बसले होते. फोर्स वनच्या अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना तेथून जाण्यास विनंती केली असता. त्यावरून फोर्स वनचे अधिकारी आणि सहा निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वाद झाला. हा वाद कालांतराने मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर आयुक्तांनी त्या सहाही ज्येष्ठ सदस्यांना जिमखान्याच्या सदस्यपदावरून तडकाफडकी काढले. आपले म्हणणे ऐकून न घेता आयुक्तांनी घेतलेला निर्णय हा अन्यायकारी वाटल्याने निवृत्त अधिकाऱ्यांनी सीटी सिव्हिल व मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याबाबतचे कॅव्हेट न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. जिमखान्यातील अधिकारी व आयुक्तांचा वाद पेटणार असून एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आयुक्त वागत असल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे.\nमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील १२ हजार बेशिस्त चालकांवर कारवाई\nअमिताभच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या २३ तरूणांवर गुन्हा\nसंजय बर्वेपोलिस आयुक्तपोलिस जमिखानानिवृत्त पोलिस अधिकारीमरीनलाइन्सकमांडो\nगडोली एन्काऊंटर प्रकरणात हरियाणातून एकाला अटक\nनिकालापूर्वीच काँग्रेसने पराभव स्विकारला\nसीजे हाऊसप्रकरणात हवाला ऑपरेटर महिलेला अटक\nमेकर कंपनी गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांना न्यायालयानं फटकारलं\nमुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या\nचेंबूर दंगलीप्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हा\nआर्थिक गुन्हे शाखा पोलिस आयुक्तांच्या रडारवर\nतनुश्रीच्या वकिलांची पोलिस आयुक्तांकडे तक्रार\nमुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ\nबारला भेट देणं पडलं महागात, वरिष्ठ पोलिसासह आॅडर्ली निलंबित\nआता पोलिस ठाण्यातही भरणार जनता दरबार\nमुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय बर्वे; तर राज्याच्या महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल\nपोलिस जिमखान्यातील वाद शिगेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/02/plastic-band.html", "date_download": "2019-10-23T13:22:53Z", "digest": "sha1:MK5OTEDNR7NTDL7SJJWBDEZTHSOZN4HI", "length": 7450, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "प्लास्टिकबंदी - ६ फेरीवाल्यांवर कारवाई, २२ किलो प्लास्टिक जप्त - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI प्लास्टिकबंदी - ६ फेरीवाल्यांवर कारवाई, २२ किलो प्लास्टिक जप्त\nप्लास्टिकबंदी - ६ फेरीवाल्यांवर कारवाई, २२ किलो प्लास्टिक जप्त\nमुंबई - प्लास्टिक पिशवी वापरणा-या फेरीवाल्यांविरोधात पालिकेने शुक्रवारपासून कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी प्लास्टिक आढळलेल्या ६ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. या कारवाईत २२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून ९५ हजार रुपयाचा दंडही वसूल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे फेरीवाल्यांची धावपळ उडाली असून प्लास्टिक पिशवी चांगलीच महागात पडणार आहे.\nपालिकेने प्लास्टिकविरोधात जोरदार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून पालिकेच्या विशेष टीमकडून प्रत्येक फेरीवाल्याची झाडाझडती घेतली जाते असून प्लास्टिक पिशवी आढळल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरात प्लास्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. असे असताना अनेक फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने फेरीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास त्याला ‘ब्लॅक लिस्ट’ करून ‘फेरीवाला परवाना प्रक्रियेतून’ बाद करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. या निर्णयाची जोरदार अंमलबजावणी सुरु झाली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी पालिकेच्या विशेष प्लास्टिक विरोधी टीमने तपासणी केली असता फेरीवाल्यांकडे आढळलेले २२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर ९५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. ही कारवाई अजून तीव्र केली जाणार असून प्लास्टिक वापरणा-या फेरीवाल्यांचा थेट परवाना रद्द केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.\n३५ हजार किलो प्लास्टिक जप्त -२३ जूनपासून पालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत तब्बल ३५ हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या या निरीक्षकांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत प्रत्येक दिवशी ६० हजार ते एक लाखांपर्यंत कारवाईत प्रत्येक दिवशी ६० हजार ते एक लाखांपर्यंत सरासरी दंड वसूल करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/chemical-factory/", "date_download": "2019-10-23T13:35:07Z", "digest": "sha1:IHQZHVKAWHI2EXECHGAW4533OQ53TYC4", "length": 10256, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "Chemical factory Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nधुळे : शिरपूरजवळील केमिकल कंपनीत स्फोट, 12 मृत्युमुखी तर 58 गंभीर जखमी\nधुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हयातील शिरपूर जवळ असलेल्या रूमित केमिकल्स कंपनीमध्ये आज (शनिवारी) सकाळी झालेल्या भीषण स्फोटामध्ये आत्‍तापर्यंत 12 जण मृत्युमुखी पडले आहेत तर 58 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना जवळील हॉस्पीटीलमध्ये…\nधुळे : शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, 7 जण ठार तर 30 जखमी\nधुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हयातील शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी मोठा स्फोट झाला. वाहाडी केमिकल फॅक्टरीत झालेल्या बॉयरलच्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटात 30 जण गंभीर जखमी झाले आहेत.…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार…\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनत��ला दिवाळी आधीच मोठी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\nजीव वाचवणारी शेवटची ‘ही’ गोळी देखील होतीय…\n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत,…\nपाकिस्ताननं भिकेचा कटोरा हातात घेऊन उभा रहावं अशी मोदींची…\nसोनिया गांधींनी घेतली डी.के. शिवकुमारांची ‘तिहार’मध्ये भेट\n आईनं मुलांसमोर केला ‘प्रँक’, पोरांनी घाबरून केला ‘आरडा-ओरडा’ (व्हिडिओ)\n50% ‘कमिटेड’ महिला ठेवतात ‘बॅकअप’ पार्टनर, ‘रेडी’ असतो भविष्यातील रिलेशनशिपचा…\n‘WhatsApp’ चं नवीन ‘फिचर’, परवानगी शिवाय कोणालाही कोणत्या पण ग्रुपमध्ये ‘अ‍ॅड’ करता…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dangerous-building-landslide-in-tangegalli/", "date_download": "2019-10-23T12:48:34Z", "digest": "sha1:UUPKBBR457UBLF7GJ3QOCIQIPR5JTL4A", "length": 10484, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टांगेगल्लीतील धोकादायक इमारत जमीनदोस्त | Dainik Prabhat", "raw_content": "\nटांगेगल्लीतील धोकादायक इमारत जमीनदोस्त\nनगर – शहरात सुरू असलेल्या पावसामुळे टांगेगल्लीजील ठाणेकर वाडयाचा जुनी इमारत कोसळली. यात 65 वर्षीय वृध्द महिला अडकली होती. मनपाच्या अग्शिमन पथकाने तिला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मनपा प्रशासनाने तत्परता दाखवत शुक्रवारी ठाणेकर वाडा जमीनदोस्त केला.\nगुरुवारी टांगे गल्लीतील ठाणेकर वाडा काहीसा कोसळला होता.यामध्ये उषा त्र्यंबकेश्‍वर कावस्कर (वय-65) असे या महिलेचे नाव आहे. ती एकटीच तेथे राहत होती.शहरातील कोर्ट गल्लीच्या पाठिमागे असलेल्या टांगेगल्लीत ठाणेकर वाडा म्हणून इमारत आहे. दिवसभर झालेल्या पावसाने ही इमारत अचानक कोसळली.\nयाची माहिती परिसरातील नागरिकांनी मनपाच्या अग्निशमन पथकाला द��ली. अग्निशामक विभागानेतातडीने घटनास्थळी धाव घेत सदर महिलेला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला.\nकिती बळींनंतर लोकप्रतिनिधींना जाग येणार\nवीस हजार वंचित बालकांची दिवाळी उजळणार\nकराडमध्ये गॅसच्या स्फोटात तीस लाखांचे नुकसान\nभूलथापा देणाऱ्या उमेदवारांना जनता जागा दाखवेल : फुंदे\nतरुणांच्या जिवावर निवडणूक जिंकणार : नीलेश लंके\nशेवटच्या तीन दिवसात प्रचाराचा उडणार बार\nमनपात दोन डॉक्‍टर अधिकाऱ्यांमध्ये वादावादी\nनिवडणुकीचे काम देण्याची आश्रम शाळेतील शिक्षकांची मागणी\nशाहू-फुले-आंबेडकरांचे विचार राष्ट्रवादीत नाहीत : धस\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमधाचे पोळे काढणाऱ्यांनी लावली ओढ्याला आग\nअपयश आले तरी दुष्काळी भागात काम सुरूच ठेवणार- रोहित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/there-is-no-shortage-of-indias-oil-supply-saudi-arabia/", "date_download": "2019-10-23T13:30:15Z", "digest": "sha1:GUDJFY7BCCGKX4A7R7HVGGI43XOIHNFZ", "length": 11741, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारताच्या तेल पुरवठ्यात कपात नाही – सौदी अरेबिया | Dainik Prabhat", "raw_content": "\nभारताच्या तेल पुरवठ्यात कपात नाही – सौदी अरेबिया\nनवी दिल्ली: सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीच्या तेलसाठ्यांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर बराचसा तेल साठा जळून गेला आहे. शिवाय तेलाच्या किंमतीही भडकल्या आहेत. तरिही भारत हा सौदी अरेबियाचा तिसऱ्या क्रमांकाचा तेल खरेदीदार राष्ट्र असल्याने, भारताला करण्यात येत असलेल्या पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले असल्याची माहिती भारताच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे. भारत सरकार सौदी रिफायनरी अरामको यांच्याशी सल्लामसलत करून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असेही मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.\nया ड्रोन हल्ल्यामुळे प्रतिदिन 5.7 दशलक्ष बॅरेल इतके तेल उत्पादन करत असलेल्या सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनात निम्म्याने घसरण झाली आहे. भारत आपल्या गरजेच्या 83 टक्के तेल सौदीकडूनच आयात करतो. इराकनंतर सौदी अरेबिया हा त्यांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. वर्ष 2018-19 या आर्थिक वर्षात भारताने 40.33 दशलक्ष टन कच्च्या तेलाची खरेदी केली होती. त्यावेळी देशाने 207.3 दशलक्ष टन तेल आयात केले होते.\nसरकारी मालकीच्या तेल रिफायनरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सौदी अरामकोने अशी माहिती दिली आहे की, भारताच्या तेलपुरवठ्यात कोणताही मोठा व्यत्यय येणार नाही, परंतु पुरवठा सुरू ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ग्रेडसाठी सवलत मागितली आहे.\nजाणून घ्या आज (22 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nथायलंडच्या राणीची सर्व राजपदावरुन हकालपट्टी\nभारताने दिलेल्या प्रत्युत्तराने पाकच्या पायाखालची जमीन घसरली\nविधानसभा निवडणुक: हरियाणात आतापर्यंत 13.37 टक्‍के मतदान\nव्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टॅक्स; ठिकठिकाणी निदर्शने\nमेक्‍सिकोत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची मायदेशी रवानगी\nसौदी अरेबियात भीषण अपघात : 35 विदेशी भाविकांचा मृत्यू\nब्रिटनच्या शाही दाम्पत्याने पाकिस्तानमध्ये केला रिक्षातून प्रवास\nचीनमधील रसायनांच्या कारखान्यात स्फोट; 4 ठार\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nपरदेशी महिलेला हायकोर्टाचा दिलासा\nखून करून एच.ए.मैदानावर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sambhaji-patil-article-state-assembly-elections-215607", "date_download": "2019-10-23T13:18:34Z", "digest": "sha1:U3R6KL5BWOSUWVAWOLKUJEHDJYSSNCKH", "length": 19806, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : ‘कोणता झेंडा घेऊ हाती...’ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nरविवार, 15 सप्टेंबर 2019\nयात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पक्षातील ‘बडे मासे’ भाजपच्या गळाला लागल्याने अस्वस्थ आहेत.\nयात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पक्षातील ‘बडे मासे’ भाजपच्या गळाला लागल्याने अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत आपल���या प्रचार सभांमुळे ‘लाइम लाइट’मध्ये असणाऱ्या राज ठाकरे यांचा मनसे प्रत्यक्ष निवडणूक लढवायची की निवडणुकीत भागच घ्यायचा नाही, या संभ्रमावस्थेत अडकला आहे. ‘एमआयएम’ने स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतल्याने वंचित आघाडीतील ‘बहुजन’ विखुरला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच विरोधी पक्षांची अवस्था केविलवाणी झाली आहे.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकापाठोपाठ पक्षात आणून भाजपने विधानसभेसाठी धक्कातंत्राचा वापर सुरू ठेवला आहे. यातून विरोधी पक्षांचे काही खरे नाही, ताकदीचे विरोधक उरलेच नाहीत, हा आभास निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे. लोकसभा निवडणुकीत फसलेले डाव पुन्हा नव्याने खेळण्याचा जोरदार प्रयत्न भाजप करीत आहे. या नव्या राजकीय समीकरणांचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांचे पक्षप्रवेश करून विरोधकांवर दबाव वाढविण्यात भाजपला यश आले आहे. एका बाजूला बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने विरोधकांना सततचे धक्के द्यायचे आणि दुसरीकडे महाजनादेश यात्रेनिमित्ताने पक्षकार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करायचे, या दुहेरी रणनीतीत मुख्यमंत्री यशस्वी झालेले दिसतात. पुण्यात महाजनादेश यात्रेनिमित्ताने भाजपच्या इच्छुकांमध्येच स्पर्धा लावण्यातही त्यांना यश आले. ही स्पर्धा पुणेकरांना होर्डिंग, पोस्टर्सच्या चढाओढीतून अगदी रस्त्यावरच पाहायला मिळाली. ‘जर एवढे वातावरण चांगले आहे म्हणता, मग हा दिखावा कशासाठी,’ हा प्रश्‍नही चाणाक्ष पुणेकरांना पडल्याशिवाय राहिला नाही.\nपुण्यातील भाजपचे उमेदवार कोण असणार याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यांची अंतिम यादीही तयार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे महाजनादेश यात्रेत सर्वाधिक बॅनर्स लावणारा, जास्तीत जास्त गर्दी करणारा इच्छुक मुख्यमंत्र्यांच्या मनात भरेल असे नाही. मात्र, यानिमित्ताने पुण्यात भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला, हे नक्की. पुण्यात पक्षाला सध्यातरी चांगले वातावरण आहे. मात्र शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि हडपसर या चार विधानसभा मतदारसंघांत विरोधी पक्षाला कमी लेखून चालणार नाही. चांगले उमेदवार, विरोधकांची एकी, स्थानिक मुद्द्यांवर भर देत सत्ताधाऱ्यांवर प्रहार केल्यास निकाल फिरविण्याची ताकद या मतदारसंघांमध्ये आहे. प्रश्‍न आहे तो पराभूत मानसिकतेत वावरणाऱ्या विरोधी पक्षांच्या महत्त्वाकांक्षेचा.\nमनसेला पुण्यात सध्यातरी तीन ते चार जागांवर गांभीर्याने लढायचे आहे, असे दिसते. पण, स्वतंत्र लढायचे की आघाडीसोबत राहून काही जागांवर आघाडी करून लढायचे, याबाबत निर्णय होत नाही. हडपसर, कसबा, कोथरूड, खडकवासला या मतदारसंघांत पक्षाकडे इच्छुक आणि कार्यकर्तेही आहेत. जर मनसे काँग्रेस आघाडीसोबत राहिला आणि हडपसरसारखी एखादी जागा मनसेला मिळाली, तरी राजकीय वातावरण बदललेले दिसेल. पण, राज ठाकरे यांच्या मनात काय आहे याचा अंदाज सध्यातरी बांधणे कठीण आहे.\nवंचित आघाडीतून ‘एमआयएम’ बाहेर पडल्याने त्याचे पडसाद निश्‍चितच पुण्यातही उमटणार आहेत. वडगाव शेरी, हडपसर आणि पुणे कॅंटोन्मेंट या तीन मतदारसंघांत या दोन्ही पक्षांचा प्रभाव आहे. ‘दलित-मुस्लिम-ओबीसी’ हे समीकरण बिघडल्याने त्याचा फायदा पुन्हा भाजपलाच होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे ‘आरपीआय’पासून दुरावलेला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आणि काँग्रेस आघाडी वाऱ्यावर असलेला मुस्लिम कोणती भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.\nया आठवड्यात विधानसभेची आचारसंहिता जाहीर होईल, उमेदवार जाहीर होतील आणि प्रचारही सुरू होईल. पण, शेवटच्या क्षणापर्यंत विरोधी पक्षांतील सर्वच आघाड्यांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात भाजपला यश आले आहे, हे नक्की. त्यामुळे आजवर पक्षाचा चेहरा वर्षानुवर्षे सोबत असणारे नेते पक्ष सोडून गेल्यावर विश्‍वास पक्षावर ठेवायचा की नेत्यांवर, या संभ्रमात अडकलेल्या आणि पक्षावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांची अवस्था मात्र ‘विठ्ठला... कोणता झेंडा घेऊ हाती’ अशीच आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019: वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच \"फाइट'\nविधानसभा 2019 : पुणे - वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच \"फाइट' होणार आहे. येथे निम्मे मतदान...\nVidhan Sabha 2019: पुणे जिल्ह्यात तुलनेत जास्त मतदान\nविधानसभा 2019 : पुणे - शहरी भागात मतदानाची पन्नाशीही पार पडत नसताना जिल्ह्यात मात्र सरासरी 67 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. चुरशीच्���ा...\nVidhan Sabha 2019: नागपुरात टक्का घसरला, धक्का कुणाला\nविधानसभा 2019 : नागपूर - जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे. यामुळे कोणाचे विजयाचे गणित बघडते हे गुरुवारच्या...\nVidhan Sabha 2019 : एकाच कुटुंबातील 26 जणांनी बजावला मतदानाचा हक्क\nVidhan Sabha 2019 : पिंपरी : थेरगाव, डांगे चौक, आनंद पार्क येथील एकाच कुटुंबातील 26 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चिंचवड विधानसभा...\nमतदानानंतर उमेदवार मागताहेत माफी...\nपोथरे (सोलपूर) : विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान झाले व प्रचार थांबला. प्रचारातील कटुता संपण्यासाठी पातळीवरील बहुतांशी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी...\nVidhan Sabha 2019 : पुण्यात निरुत्साह; जिल्ह्यात उत्स्फूर्त\nविधानसभा 2019 पुणे शहरात सरासरी ४८ टक्के, तर जिल्ह्यात ६५ टक्के मतदान पुणे - वरुणराजाने दाखविलेल्या कृपेनंतरही पुणेकरांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/silent-protest-against-abuse-little-girl-and-women-pune-146131", "date_download": "2019-10-23T13:42:51Z", "digest": "sha1:3G7U52UP4KBZOFH7VWW2KCGFF26WNWVF", "length": 17362, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "चिमकुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात शांततेत मूक मोर्चा! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nचिमकुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात शांततेत मूक मोर्चा\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nपुणे : राज्यात ठिकठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, नुकतेच नगरमध्ये अकरा वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या निषेधार्थ येथील पद्मशाली समाजाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. यात महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता.\nपुणे : राज्यात ठिकठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, नुकतेच नगरमध्ये अकरा वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या निषेधार्थ येथील पद्मशाली समाजाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. यात महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता.\nपन्नास हजार महिलांचा सहभाग\nअहमदनगर येथील घटनेचे तीव्र पडसाद राज्यात सर्वत्र उमटले. असंतोषाचा उद्रेक झाला. नगर, सोलापूर नंतर पुण्यात पद्मशाली समाजच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील कधीही रस्त्यावर येणाऱ्या महिला प्रथमच आपल्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. पन्नास हजाराहून अधिक महिला या मुक मोर्चात सहभागी झाल्या होत्या.\nभवानी पेठेतील पद्मशालीपुरम येथील कामगार मैदानापासून या भव्य मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी विविध नेत्यांची भाषणे झाली. मोर्चा पंडित नेहरू मार्गाने रास्तापेठ पॉवर हाऊस, समर्थ पोलिसचौकी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. यात कष्टकरी, विडी कामगार महिला आणि शालेय, महाविद्यालयीन तरुणींची संख्या लक्षणीय होती. शांततेने आणि सुनियोजनरीत्या निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेल्यानंतर तिथे निधी मद्देल, वैष्णवी गुलापेल्ली, रिया दासरी, तृष्टी चिंतल या तरुणींची जोशपूर्ण भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणातून झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संताप व्यक्त केला. बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यापुढे अशी कुकर्म करणाऱ्याला जरब बसेल अशी कारवाई व्हावी. निर्भया प्रकरणानंतर संमत केलेल्या कायद्यानुसार हा गुन्हा चालवावा अशी आग्रहाची मागणी केली.\nव्यवसाय बंद ठेऊन सहकुटूंब मोर्चात सहभागी\nया मोर्चात अनेक जण सहकुटूंब सहभागी झाले होते. पद्मशाली समाजातील कारखानदारांनी, व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात गंज, भवानी, नाना पेठेतील सर्व पक्षाचे नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते, याशिवाय स्वकुळ साळी, कोष्टी व इतर समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी खासदार संजय काकडे यांनी या मोर्चाबाबत आपल्या भावना व्यक्त करून मागण्यांना एका पत्रकाद्वारे पाठींबा व्यक्त केला.\nविशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी\nमोर्चातील तरुणींचा भाषणानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने नगरच्या बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे, या प्रकरणी अॅड.उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी. बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशा मागण्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. वसंतराव येमुल, सोमनाथशेठ केंची, ज्ञानेश्वर बोड्डू, मिनाक्षीताई काडगी, नंदा गरदास, वंदना पासकंठी, शुभांगी अंदे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nDiwali Festival : कोल्हापुरातील चकलीमास्टर शकुताईंनी दिली बचतगटांनाही चालना\nकोल्हापूर : दिवाळीच्या फराळात खुसखुशीत तितक्याच चटकदार चकलीला खूप महत्त्व आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीत राहणाऱ्या शकू ताई औंधकर दरवर्षी...\nVidhan Sabha 2019 : वडगाव शेरी मतदारसंघात मतांचे गणित जुळवणारा विजयी\nVidhan Sabha 2019 : पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच 'फाइट' होणार आहे. येथे निम्मे मतदान...\nनव्या युगाचा दिवस, तुझ्या मर्जीचा उगवावा\nचिकाटीने व धैर्याने लढत राहल्यास संकटाला हरविता येते हे खरे करून दाखविले अनिता सुजित मुजेवर या एकल महिलेने. त्या केळापूरला राहतात. अनिताने आपले...\nभंगार वेचणाऱ्या महिलेचा मारहाणीत मृत्यू\nपनवेल : भंगार वेचण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना कळंबोलीतील स्टील मार्केटमधील एका गाळेधारकाने लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याने एका कचरावेचक महिलेचा...\nमहिला बचत गटांचा दिवाळी फराळ\nनवी मुंबई : ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, तो सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळी म्हटले की फराळ आलाच. त्यामुळे अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या...\nVidhan Sabha 2019 : कोल्हापुरातील 'या' मतदारसंघाचा निकाल सर्वप्रथम\nकोल्हापूर - विधानसभेसाठी जिल्ह्यात काल (ता. २१) चुरशीने आणि ईर्ष्येने झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्��ाऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE%2520370&f%5B1%5D=field_site_section_tags%3A51&f%5B2%5D=changed%3Apast_year&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE%20370", "date_download": "2019-10-23T14:10:12Z", "digest": "sha1:VG22VYNXZVCOHYFSZJUBJLBQJYTPWTTX", "length": 14878, "nlines": 255, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\nकाश्‍मीर (5) Apply काश्‍मीर filter\nपाकिस्तान (4) Apply पाकिस्तान filter\nइम्रान खान (3) Apply इम्रान खान filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nआदित्य ठाकरे (1) Apply आदित्य ठाकरे filter\nइस्लाम (1) Apply इस्लाम filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nजॉर्ज फर्नांडिस (1) Apply जॉर्ज फर्नांडिस filter\nडोनाल्ड ट्रम्प (1) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनिलम गोऱ्हे (1) Apply निलम गोऱ्हे filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nप्रबोधनकार ठाकरे (1) Apply प्रबोधनकार ठाकरे filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nप्रशिक्षण (1) Apply प्रशिक्षण filter\nबांगलादेश (1) Apply बांगलादेश filter\nबाळासाहेब ठाकरे (1) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nब्रेक्‍झिट (1) Apply ब्रेक्‍झिट filter\nमहात्मा फुले (1) Apply महात्मा फुले filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nयूपीएससी (1) Apply यूपीएससी filter\nराममंदिर (1) Apply राममंदिर filter\nकाश्‍मीर अजून जिंकायचे आहे\nसंपर्काच्या साधनांवरील निर्बंध उठविण्यात विलंब होत असल्यामुळे काश्‍मिरी जनतेचा संताप वाढत आहे. अशी परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि त्यावर जगाची नजर आहे. जगाला काश्‍मीरची पर्वा आहे का जगाला काश्‍मीरबद्दल थोडीफार माहिती तरी आहे का जगाला काश्‍मीरबद्दल थोडीफार माहिती तरी आहे का काश्‍मीर म्हणजे ज्यावरून भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर...\nhappy birthday : 'सामाजिक कार्यकर्त्या ते विधान परिषद उपसभापती' असा आहे डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रवास\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर तब्बल 57 वर्षांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या रूपाने महिलेला संधी मिळाली. महिलांसह सामाजिक प्रश्‍नावर आक्रमकपणे बाजू मांडून प्रश्‍न धसास लावेपर्यंत लढत राहणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख. 12 सप्टेंबर रोजी गोऱ्हे या पासष्टाव्या वर्ष��त पदार्पण करत आहेत....\narticle 370 : तथ्य, कल्पनाविलास आणि काश्‍मीरचे नवे वास्तव\nकाश्‍मीरच्या संदर्भात शिमला करारानंतरच्या जैसे थे स्थितीमध्ये बदल करण्याचा धाडसी निर्णय मोदींनी घेतला आहे. काश्‍मीर प्रश्नाला लाभलेला गुंतागुंतीचा आणि जटील भूतकाळ मागे टाकून पुढे जाणे हेच सध्याचे खरे वास्तव आहे. काश्‍मीरच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यापूर्वी, हा प्रश्न नेमका काय आहे, हे आपण आधी निट...\n#article370: तुम्हाला‌ माहितीय‌‌ का‌ जगात पाक‌ तोंडावर का आपटला\nजी गोष्ट करण्याची तुमच्या विरोधकांची इच्छा नाही; मात्र तरीही त्यांना ती करावी लागत असेल, तर असे मानायला हरकत नाही की आंतरराष्ट्रीय कूटनीतीमध्ये तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहात. जम्मू आणि काश्‍मीरशी संबंधित असलेले \"कलम 370' आणि \"35-अ' रद्द करून भारताने अशाच...\narticle 370 : बंदीस्त \"स्वातंत्र्य' (ब्लॉग)\nमुळात: काश्‍मीर देशाचा अविभाज्य भाग आहेच. एक भारतीय म्हणुन आम्हाला काश्‍मीरचा सार्थ अभिमान आहे. ज्या राज्यात जन्म झाला त्या राज्यानंतर काश्‍मीर आमची अस्मिता आहे. आण-बाण आणि शानही आहे. एक भारतीय म्हणुन या निर्णयाचा आनंदच झाला व होत राहील. उच्च व उद्दात संस्कृतीत काश्‍मीरीजन भारतालाच मायबाप मानतात,...\nकाश्‍मीरमध्ये शांतता कधी कायम ठेवायची, हे दरवेळी पाकिस्तान ठरवत असे; पण मोदींनी ३७० कलम निकालात काढून बाजी अशी काही पलटवली, की पाकिस्तानला प्रतिक्रिया काय द्यावी, हेही सुचेनासे झाले आहे. भारतीय संसदेत गेल्या आठवड्यात कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याच्या झालेल्या निर्णयावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ainfrastructure&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&search_api_views_fulltext=infrastructure", "date_download": "2019-10-23T13:54:21Z", "digest": "sha1:7JHLSCZTLM7ZCJRD73A7TPNCZEMF2R5M", "length": 11784, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nपायाभूत सुविधा (3) Apply पायाभूत सुविधा filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nप्रशासन (2) Apply प्रशासन filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nअरबी समुद्र (1) Apply अरबी समुद्र filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nग्रामसभा (1) Apply ग्रामसभा filter\nछत्तीसगड (1) Apply छत्तीसगड filter\nजलयुक्त शिवार (1) Apply जलयुक्त शिवार filter\nझारखंड (1) Apply झारखंड filter\nदिव्यांग (1) Apply दिव्यांग filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनवी मुंबई (1) Apply नवी मुंबई filter\nनागपूर (1) Apply नागपूर filter\nपंचायत राज (1) Apply पंचायत राज filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nपर्यावरण (1) Apply पर्यावरण filter\nजागतिक वारसा, अगतिक वारसदार\nवाकाटकांचा राजा हरिषेणाच्या इ. स. 480 च्या सुमारास झालेल्या मृत्यूनंतर अजिंठ्याचे मानवनिर्मित आश्‍चर्य आणि वैभव जणू लुप्तच झाले होते. ते थेट 1819 मध्ये इंग्रज सैन्याधिकारी कॅप्टन जॉन स्मिथ या जंगलात शिकारीला आला, तेव्हा त्याच्या नजरेसमोर आले आणि पुन्हा जगप्रसिद्ध झाले. वाघूर नदीपात्रात उतरणाऱ्या...\nलोकशाहीची सत्त्वपरीक्षा (योगीराज प्रभुणे)\n\"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या आदिवासींच्या सत्ताकेंद्रालाच...\nघोषणांचे \"सिंचन' शेतीत \"सिंचन'\nमुंबई - शेतीत \"सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ��ेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/history/vedic-science", "date_download": "2019-10-23T12:57:02Z", "digest": "sha1:ABM4A4GTCC3UYLE6KZZLTIIBPUAERGOZ", "length": 14406, "nlines": 212, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "वैदिक विज्ञान - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > हिंदुंचा गौरवशाली इतिहास > वैदिक विज्ञान\nसहस्रो वर्षांपूर्वी निसर्ग, वास्तू आणि शरीर यांच्यामधील ऊर्जासंतुलन वास्तूशास्त्राच्या माध्यमातून साधण्याची कला महान द्रष्ट्यांना अवगत होती. घरातील प्रत्येक वस्तू कशी असावी आणि ती कुठे ठेवावी, याचा बारकाईने विचार करणारे श्रेष्ठ असे हिंदु वास्तूशास्त्रात केले आहे. Read more »\nप्राचीन काळात कोणतीही गोष्ट जेव्हा विशिष्ट प्रकारे, विशिष्ट नियमांच्या आधाराने तर्कशुद्धरित्या मांडली जाते, तेव्हा त्याला शास्त्र अशी संज्ञा प्राप्त होते. आपल्या पूर्वजांनी पाशास्त्र, वैद्यकशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीतशास्त्र, चित्रशास्त्र, गंधशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला दिसतो. या अनेक शास्त्रांपैकी शस्त्रास्त्रविद्या हे एक शास्त्र होय. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्���ष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nमहिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव \nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090211/lv14.htm", "date_download": "2019-10-23T13:01:46Z", "digest": "sha1:3PG7XH4KVDM6JNEAA4JQ4SSMUTEBVIOX", "length": 5777, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nएसटी भाडे कमी करण्याच्या मागणीसाठी सांगलीत निदर्शने\nसांगली, १० फेब्रुवारी / प्रतिनिधी\nपेट्रोल व डिझेलच्या किमती कमी झाल्याने एसटी महामंडळाने आपले प्रवासी भाडे कमी करावे, या मागणीसाठी सांगली जिल्हा जनता दलाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही अ‍ॅड. शिंदे यांनी दिला.\nराज्य परिवहन महामंडळ हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेले एकमेव सार्वजनिक महामंडळ आहे. सर्वसामान्य गरजू, ग्रामीण व शहरी प्रवाशांचे एसटी हे हक्काचे वाहन आहे. मात्र सध्या हे हक्काचे वाहन खुल्या अर्थव्यवस्थेत अस्तित्वासाठी झगडत आहे. सर्वसामान्यांचे वाहन टिकले पाहिजे, ही आमची ठाम व स्पष्ट भूमिका आहे. मात्र ज्या ज्या वेळी एसटीला लागणाऱ्या डिझेलच्या किमतीत वाढ झाली, त्या त्या वेळी राज्य सरकारने व परिवहन महामंडळाने डिझेल दरवाढीची ढाल पुढे करून प्रवाशांवर एकतर्फीच भाडेवाढ लादलेली आहे, असेही अ‍ॅड. शिंदे म्हणाले. गेल्या चार महिन्यांत डिझेलची किंमत दोन वेळा कमी झाली आहे. परंतु डिझेलची किंमत वाढल्यावर भाडेवाढ करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला या किमती कमी झाल्यावर वारंवार मागणी करूनही प्रवासी भाडे कमी करण्याची सुद्बुद्धी झालेली नाही. अशातच वडापवाल्यांनी आपले प्रवासी भाडे कमी केल्याने सर्वसामान्य प्रवासी वडापकडे आकर्षित होऊ लागला आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने एसटीचेच अस्तित्व धोक्यात येणार आहे. शेजारील कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने डिझेलची किंमत कमी झाल्यावर प्रवासी भाडय़ात कपात करून चांगला पायंडा पाडला व प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. तरी राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाडे कमी करावे अन्यथा, प्रचंड जनक्षोभास सामोरे जावे लागेल, असा इशाराही अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी दिला आहे.\nया आंदोलनात हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, अ‍ॅड. फैयाज झारी, जनार्दन गोंधळी, डॉ. जयपाल चौगुले, श्रीमती विद्या स्वामी, शोभा गोंधळी, संजय ऐनापुरे, भूपाल मगदूम, अजीज मुजावर व दत्तात्रय घाडगे आदींसह जनता दलाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/tag/government-securities/", "date_download": "2019-10-23T12:36:46Z", "digest": "sha1:RW7ELKNA3ZQ7I3OKFKLKHMELDVXJRH5L", "length": 1205, "nlines": 23, "source_domain": "marathimoney.com", "title": "Government Securities Archives | Marathi Money", "raw_content": "\nTreasury bills/T-bills – ट्रेझरी बिल्स / कोषागार पत्र\nTreasury bills/T-bills – ट्रेझरी बिल्स / कोषागार पत्र / सरकारी रोखा / राजकोषपत्र Bill मार्केट हा नाणे बाजाराचा उपबाजार आहे. T-bills ही लघु मुदतीची असून केंद्र सरकारकडून इशू केली जातात. एक प्रकारे लघु मुदतीच्या कर्ज उभारणीसाठी केंद्र सरकार अशा प्रकारची बिल्स इशू करते. सध्या आपल्याकडे 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवसांसाठी T-bills इशू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/category/uncategorized/", "date_download": "2019-10-23T13:36:59Z", "digest": "sha1:47XNKNETPN7JCMZCKVZTBPL7LSI4BCYS", "length": 7151, "nlines": 179, "source_domain": "www.batmidar.in", "title": "Uncategorized Archives | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nरायगडसाठी 9 कोटी उपलब्ध\nकर्जत परिसरात 157 कुपोषित बालके\nपत्रकारांचा आवाज बंद कऱण्याच्या ना ना तर्‍हा ..\nमहाड ः अपघातग्रस्त दोन्ही बसमध्ये 22 नव्हे 29 प्रवासी\nमहाराष्ट्रातील माजी आमदारांवरांच्या पेन्शनपायी महाराष्ट्र सरकारला दरसाल 125 कोटींचा चुना\nअशी असते उज्ज्वल निकम यांची फीस\nनंदुरबारमध्ये ‘परिषदे’चा आवाज घुमला\nहेदवलीत येते बारा वर्षांनी गावसोडणी\nरायगडमध्ये 1 लाख 23 हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार\nराजदीप सरदेसाईंनी घेतली ट्विटरवरून एग्झिट\nसव्वा दोन महिन्यात 10 पत्रकारांवर हल्ले\nभिरा यंदाही तापलंय …\nमाथेरान – अद्ययावत तारांगण उभे रहातेय\nपत्रकार शाहिद अंसारी के खिलाफ़ दर्ज हुए मामले की निसपक्ष जांच...\nलातूरचे पत्रकार रवींद्र जगताप यांच्यावर हल्ला\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-23T13:44:50Z", "digest": "sha1:ZSE4Z6BEPMOMRIVVUNHPEZLQBCMHZTAB", "length": 28116, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (49) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nसंपादकिय (12) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (2) Apply ���र्थविश्व filter\n(-) Remove अर्थसंकल्प filter अर्थसंकल्प\nउत्पन्न (15) Apply उत्पन्न filter\nगुंतवणूक (12) Apply गुंतवणूक filter\nपायाभूत सुविधा (12) Apply पायाभूत सुविधा filter\nअरुण जेटली (11) Apply अरुण जेटली filter\nव्यवसाय (11) Apply व्यवसाय filter\nनरेंद्र मोदी (10) Apply नरेंद्र मोदी filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (10) Apply मुख्यमंत्री filter\nरेल्वे (7) Apply रेल्वे filter\nपर्यावरण (6) Apply पर्यावरण filter\nमंत्रालय (6) Apply मंत्रालय filter\nस्वच्छ भारत (6) Apply स्वच्छ भारत filter\nकाँग्रेस (5) Apply काँग्रेस filter\nजीएसटी (5) Apply जीएसटी filter\nदेवेंद्र फडणवीस (5) Apply देवेंद्र फडणवीस filter\nप्रशासन (5) Apply प्रशासन filter\nलोकसभा (5) Apply लोकसभा filter\nवित्तीय तूट (5) Apply वित्तीय तूट filter\nसप्तरंग (5) Apply सप्तरंग filter\nकर्जं स्वस्त; ठेवींचं काय\nरिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...\nवैयक्तिक प्रवासाकरिता ‘शेअर्ड मोबिलिटी’ ही विकसित देशांमध्ये यशस्वी झालेली वाहतूक यंत्रणा भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. झपाट्याने होणारे शहरीकरण, राहणीमानाचा वाढता दर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान यामुळे ‘शेअर्ड मोबिलिटी’ची बाजारपेठ वृद्धिंगत होत असून, तिचा लाभ घेण्याची संधी भारताला आहे. भारत...\nmaharashtra budget 2019 : धनगर समाजातील बेघरांना घरकुल\nमुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...\nरोख्यांना हवे पारदर्शित्वाचे लेणे\nनिवडणुकांचा एकूण सामाजिक खर्च व संबंधित राजकीय पक्षांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी पारदर्शी व उत्तरदायित्व असलेले निवडणूक रोखे उपलब्ध करणे, हा राजकीय पक्षांच्या सत्तास्पर्धेत समतोल निर्माण करण्याचा उत्तम मार्ग ठरेल. देशाच्या राजकीय चर्चेतील एक ठळक मुद्दा असतो तो भ्रष्टाचाराचा. आजवर...\nसंधी करबचतीची (डॉ. दिलीप सातभाई)\nदर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...\nbudget 2019: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे...\nनवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...\n'बजेट' समजून घ्यायचंय, मग 'हे' तुम्हाला माहिती पाहिजेच\nअर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...\n‘मोहल्ला क्‍लिनिक’ची गुणकारी मात्रा\nसार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याचे फारसे प्रयत्न न करता विमा कंपन्या व खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहणे, ही ‘आयुष्मान भारत योजने’ची दिशा चिंताजनक आहे. या उलट दिल्ली सरकारचे मॉडेल ‘युनिव्हर्सल हेल्थकेअर’च्या दिशेने जाणारे असल्याने अधिक उपयुक्त आहे. कें द्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत...\nआम आदमी पार्टी महाराष्ट्रात लोकसभेच्या 12 जागा लढवणार\nऔरंगाबाद : आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात 10 ते 12 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि दिल्ली सरकारचे सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम आदमी पार्टीतर्फे महार रेजिमेंटच्या 77 व्या...\nचळवळ स्वच्छतेची (पोपटराव पवार)\nग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्���ात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...\nगंभीर मुद्द्यांना बगल देत प्रचाराचा बिगुल\nस्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांक गाठला होता. एका डॉलरचा भाव 70.09 रुपये नोंदला गेला होता. या निमित्ताने एक आठवण आली. वीस ऑगस्ट 2013 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व वर्तमान प्रधानसेवकांनी त्या वेळी सत्तेत असलेल्या \"यूपीए' सरकारवर अतिशय कडवट...\nपंतप्रधानांकडून \"आयुष्मान योजने'चा आढावा\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष्मान भारत योजनेंतर्गत सुरू होणाऱ्या आरोग्य विमा कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. ही योजना स्वातंत्र्यदिनी सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही सरकारी आणि खासगी रुग्णालयात कॅशलेस उपचार शक्‍य होणार आहे. या योजनुसार दहा कोटी...\nधोक्‍यांच्या छायेत स्त्रियांचे जीवन\nएका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार...\n\"आयुष्यमान भारत'साठी सरकारचे कडक उपाय\nनवी दिल्ली - \"आयुष्यमान भारत' या नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला विमा कंपन्यांकडून टाचणी लागू नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचे सरकारने ठरविले आहे. ज्या विमा कंपन्या आयुर्विमा दाव्यांनुसार संबंधित रुग्णालयांना वेळेत; म्हणजे 15 दिवसांच्या आत रक्कम देणार नाहीत, त्यांना कडक...\nअर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा : विखे पाटील\nमुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज (शुक्रवार) सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते...\nकेंद्राकडून आदिवासी विकासासाठी गेल्यावर्षी राज्याला 1 हजार कोटी\nनवी दिल्लीः केंद्रीय आदिवासी मंत्रालयातर्फे देशातील आदिवासींच्या विकासासाठी 2017-18 मध्ये संपूर्ण 25 हजार 285 कोटी 90 लाख रूपये मंजूर करण्यात आल��. त्यात महाराष्ट्रासाठीच्या 1 हजार 120 कोटी 87 लाखांचा समावेश आहे. देशातील आदिवासींच्या विकासासाठी केंद्रातर्फे 273 योजना राबविण्यात येतात. या योजना...\nपाणी, वाहतूक, पायाभूत सुविधांवर भर\nपुणे - समान पाणीपुरवठा योजना, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधांसह गेल्या वर्षभरात जाहीर झालेल्या प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्याचे नियोजन महापालिकेच्या (२०१८-१९) मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केले आहे. तसेच मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा व सायकल...\n\"पडते सावध पाऊल पुढे...''\nआपल्या \"द्वि-मासिक वित्त धोरणातून' रिझर्व्ह बॅंकेनं \"धोरण दरात' (\"रेपो रेट' ः अल्पकालीन वित्त पुरवठ्यासाठी बॅंका ज्या दरात रिझर्व्ह बॅंकेकडून कर्ज घेतात, तो दर) कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बॅंकेची ही धोरण दिशा आजची आर्थिक परिस्थिती आणि भविष्यकालीन अंदाज या दोन घटकांच्या दृष्टीने बरोबर आहे....\nभारतात 60 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक: पंतप्रधान\nआसाम जागतिक गुंतवणूकदार परिषदेला प्रारंभ गुवाहाटी: आपल्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करत देशाला परकी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) जगात सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविले आहे. भारतात गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) 60 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. आसामने आयोजित...\nचला गावाकडं... (श्रीराम पवार)\nकृषी आणि आरोग्य ही दोन क्षेत्रं डोळ्यांपुढं ठेवत त्यांना सर्वाधिक प्राधान्य देणारा सन २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच सादर केला. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभावाचं गाजर त्यातून शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं आहे. शिवाय, दहा कोटी गरीब कुटुंबांना आरोग्यविम्याचं कवचही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/miyawaki-forest.html", "date_download": "2019-10-23T12:57:34Z", "digest": "sha1:Z23GAALYVQEI3EEIMLT5X3AVSDHZLZ6Q", "length": 8401, "nlines": 64, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पर्यावरण पूरक १०० 'मियावाकी' वने विकसित करण्याचे पालिकेचे लक्ष्य - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI पर्यावरण पूरक १०० 'मियावाकी' वने विकसित करण्याचे पालिकेचे लक्ष्य\nपर्यावरण पूरक १०० 'मियावाकी' वने विकसित करण्याचे पालिकेचे लक्ष्य\nमुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व पर्यावरण सुसंगतता साधली जावी, यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रात १०० ठिकाणी 'मियावाकी' पद्धतीची शहरी वने विकसित करण्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाने निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ६० ठिकाणे निर्धारित केली असून उर्वरित ४० ठिकाणांचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे. यानुसार ६० ठिकाणी मियावाकी पद्धतीची वने विकसित करण्यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहे.\nमियावाकी पद्धतीच्या शहरी वनांसाठी मियावाकी वनांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच उर्वरित ४० ठिकाणांबाबत 'सीएसआर' अंतर्गत मियावाकी पद्धतीने वने विकसित करण्याचे लक्ष्य आहे. ही सर्व वने नागरिकांसाठी मुक्तद्वार ठेवणे संबंधित कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. महापालिकेने उद्याने, मैदाने आदींबाबत प्रस्तावित केलेल्या धोरणाचा या 'मियावाकी' पद्धतीच्या वनांशी संबंध नसून दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.\nमहापालिका क्षेत्रातील पर्यावरणाच्यादृष्टीने सकारात्मक ठरतील अशी 'मियावाकी' पद्धतीची १०० वने उभारण्याचे लक्ष्य प्रशासनाचे आहे. सामान्य उद्यानांच्या किंवा वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणा-या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यापेक्षा साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. तसेच साधारणपणे २ वर्षात विकसित होणा-या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात. १०० ठिकाणी या पद्धतीची वने विकसित करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. यापैकी ६० ठिकाणी विकसित करण्यात येणा-या मियावाकी वनांसाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहेत. तर उर्वरित ४० ठ��काणी 'सीएसआर' अंतर्गत मियावाकी वने विकसित केली जाणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.\n'सीएसआर' अंतर्गत मियावाकी वने विकसित करणार --\nसीएसआर अंतर्गत संबंधित कंपन्यांद्वारे मियावाकी पद्धतीच्या वनांची लागवड केली जाणार आहे. तर वनांची देखभाल व परिरक्षण हे महापालिकेद्वारेच करण्यात येईल. ही लागवड मियावाकी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केले जाईल. तसेच सर्वसामान्य नागरिकांना मुक्त प्रवेश असेल. सीएसआर अंतर्गत मियावाकी वने विकसित करण्यासाठी प्रतिसाद न मिळाल्यास पालिका स्वतः त्या ठिकाणी मियावाकी वने विकसित करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2019-10-23T14:04:59Z", "digest": "sha1:KKEIZMHWF5L7VMGK2XWQNTBZRK5C5GBA", "length": 38214, "nlines": 257, "source_domain": "irablogging.com", "title": "तिने अनुभवलेला...... बाबा होण्याचा त्याचा प्रवास - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nतिने अनुभवलेला…… बाबा होण्याचा त्याचा प्रवास\nतिने अनुभवलेला…… बाबा होण्याचा त्याचा प्रवास\nईशाला कडक डोहाळे लागले तेव्हा तिला काही खाता येत नव्हते की खाल्लेलं काही पोटात टिकत नव्हतं . जीव अगदी नकोसा झाला होता. तिची ही अवस्था पाहून तापट स्वभावाचा समीरही हळवा झाला. मुल तर दोघांचे आहे तरी शारीरिक त्रास फक्त ईशालाच सहन करावा लागणार, असं वाटून तो ईशाची खूप काळजी घेवू लागला. तिला काय हवं नको ते बघू लागला. डॉक्टर ताईने सांगितलेले सगळे तो नीट समजून घेवू लागला.\nघरची परिस्थिती फारशी त्याच्या नियंत्रणात नव्हती.\nत्याला खूप वाटे ईशाला होणारा शारीरिक त्रास कमी करावा पण त्यावरही त्याचं काहीच चालत नव्हते. तरी आपल्या परीने तो ईशाला जपण्याची… तिला आनंदी ठेवण्याची एकशी संधी सोडत नव्हता. ईशा तर आपण आई होणार या आनंदाताच इतकी होती की या त्रासाचं तिला काहीच वाटत नव्हते. तीन महिन्यांनी दोघांनाही या बदलांची सवय होवू लागली . ईशाच्या आईने चोर चोळी भरली तेव्हा “हक्काने सांग मला काय हवं ते …. तुझे डोहाळे पुरवायला मी आहे… हेच दिवस असतात लाड करून घ्यायचे …” असं त्या म्हणाल्या .\nते ऐकून समीर लगेच म्हणाला ,” तुम्ही का पुरवणार डोहाळे ….. मला सांगा.. मी आहे की … तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला “.\nत्यांना जावयाचं भारी कौतुक वाटलं . जरा गंमत करावी म्हणून त्य���ंनीही मग समीरला भली मोठी यादी सांगितली.\nसमीर म्हंटल्याप्रमाणे खरंच ईशा म्हणेल ते तिच्या समोर हजर करत होता. तो सगळे लाड करतोय म्हंटल्यावर ईशालाही तिला होणाऱ्या त्रासाचा विसर पडला.\nपूर्णपणे शाकाहारी असणाऱ्या ईशाला अचानक उकडलेले अंडे खावेसे वाटू लागले . सासू सासऱ्यांच्या समोर घरात ‘ अंड ‘ हा शब्द बोलण्याची जिथे सोय नव्हती तिथे उकडलेले अंडे खायला मिळणार अशी आशा बाळगणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण होते. तिची ही मागणी एेकून समीर बुचकळ्यात पडला. हार मानणाऱ्यातला तो नव्हता. डॉक्टर ताईंना विचारल्यावर त्याला कळलं की , ” गर्भारपणात शरीरात ज्या व्हिटॅमिनची कमी होते ती पूर्ण करण्यासाठी आपले शरीर ते सत्व असलेल्या पदार्थांची मागणी करत . त्यालाच आपण साध्या भाषेत डोहाळे म्हणतो आणि म्हणूनच ते पुरवले जावे असा आग्रह ही असतो. अंड्याचा फक्त पांढरा भाग तोही अतिशय कमी प्रमाणात खाल्लेला चालतो “. मग ऑफिस मधून येतांना त्याने गाडीवर मिळणारे उकडलेले अंडे केळीच्या पानात गुंडाळून घेतले. आई बाबा संध्याकाळी बाहेर फिरायला जायचे ती वेळ साधून तो घरी आला आणि ईशाला अंडे खायला दिले. मागचा पुढचा विचार न करता ईशाने ते अंडे गट्टम् केले. अंडे खावून मिळणाऱ्या तृप्ती पेक्षाही समीर तिचे विचित्र डोहाळे पुरवण्यासाठी धडपडतो आहे हे बघून ईशा सुखावून गेली. घरात अंडे आणले आणि ते ईशाने खाल्ले याचा कुठलाच पुरावा समीरने मागे ठेवला नाही.\nईशाच्या आईने दिलेल्या यादी प्रमाणे प्रत्येक महिन्यात समीर तिच्यासाठी काही तरी खास बेत करत होता. एकदा नौका विहार करण्यासाठी तिला कामावरून परस्पर जवळच्या तळ्यावर बोलावले . तोही तिथे आधीच हजर होता . मोटर बोट न घेता राज हंसाचा आकार असलेली छोटी नाव त्याने आधीच ठरवून ठेवली होती. तो स्वतः ती हळूहळू वल्हवत होता. मनसोक्त नौका विहार करून झाल्यावर तिच्या आवडीच्या भेळवर त्यांनी ताव मारला.\nघरच्या कटकटी तर रोजच्याच असतात पण ही वेळ ईशाला त्या सगळ्यांचा विसर पाडायला लावायची . या क्षणांवर फक्त .. ईशा … समीर आणि त्यांचं गर्भातल बाळं यांचाच अधिकार होता.\nईशाला अजूनही उलट्यांचा प्रचंड त्रास होत होता. त्यावर उपाय म्हणून सकाळी उठण्याआधी काही तरी गोड खावं असं डॉक्टर ताईंनी सुचवलं . ती झोपेत जरा जरी हलली की समीर लगेच काही तरी खाण्यासाठी घेवून येई. स्वयंपाक घरा��ील त्याच्या या वेळी अवेळी होणाऱ्या खुडबुडीने इतरांची झोप मोड होवू नये म्हणून खोलीतच त्याने एका डब्यात खाण्याचे सारे जिन्नस भरून ठेवले होते. तिच्या काळजीने ईशाचे सासरे देखील या डब्यात चिक्की , राजगिरा लाडू अशा पदार्थांची भर टाकत होते.\nआधी कशालाही नाही म्हणणारी ती , आता मात्र सगळे पौष्टिक पदार्थ आवर्जून खात होती. डॉक्टर ताईंनी सांगितलेली आहार पद्धती ती आणि समीर काटेकोर पणे पाळत असल्यामुळे\nईशाच वजन आधी कमी होत पण गर्भधारणेनंतर ते झपाट्याने वाढायला लागलं. बाळाची वाढ ही तीन आठवडे पुढे होती . पण बाळाचं आणि तीच वाढतं वजन डॉक्टरांना वेगळीच काळजी लावून गेलं. बाळाला जन्मतः डायबेटिस असण्याची शक्यता तर होती पण गर्भ धारणेत निर्माण होणारा डायबेटिस ईशाला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे\nईशाला सातत्याने रक्तदाब तपासायला आणि रक्तातील साखरेची चाचणी करायला सांगितल्या गेले. समीर जरा धास्तावला होता पण ईशाला पक्क वाटायचं की , असं काही नसणार . हे सगळं आपण आहार पद्धती काटेकोरपणे पाळण्याचे चांगले परिणाम आहेत. त्यामुळेच वजन झपाट्याने वाढत आहे.\nईशाला बेड रेस्ट सांगितल्यावर समीरला मनाविरुद्ध तिला माहेरी पाठवावे लागले कारण घरच्यांना न दुखवता ईशाची काळजी घेण्याचा दुसरा कुठलाच पर्याय त्याच्याजवळ नव्हता. ईशालाही येवढ्या लवकर माहेरी जायचे नव्हते. तिचे कॉलेजचे बरेच काम बाकी होते. तिला दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय तिला सुट्टी घेता येणं शक्य नव्हते. महत्वाचे म्हणजे तिला वाटे गर्भातील बाळाला अखेरपर्यंत समीरचा सहवास मिळावा पण घरातील इतर सदस्यांचा तिच्या गरोदरपणा बद्दल असलेला उत्साह …. असहकार बघता तिने ही शेवटी माघार घेतली.\nमाहेरी तर तिच्या आईला तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. समीर ही महिन्यातले निदान दोन रविवार तिच्या सोबत घालवता यावे यासाठी इतक्या लांबचा प्रवास तिच्यासाठी करत होता. तो आला की ईशाच्या आईला त्यांच्याच यादीची आठवण करून देत असे .\nईशाचे डोहाळे म्हणून एकदा वनभोजन करून झाले . एकदा चांदण्या रात्रीची सहल करायची म्हणून तो आला पण आता ती खूप अवघडली होती. या अवस्थेत तिने घरा बाहेर पडावे तेही रात्रीचे याला तिच्या आईचा विरोध होता . यावर उपाय म्हणून समीरने घराच्या छतावराच सहल करूया असं सुचवलं . तशी सगळी तयार��� ही केली . जेवणं झाल्यावर झोपायला म्हणून सगळी खाली गेली . ईशाला झोप येत नव्हती. तिला तिथेच थांबायचे होते म्हणून ती मऊ अंथरूण टाकून तिथेच भिंतीला टेकून बसली. दोघांनाही एकमेकांशी खूप बोलायचं होत . ईशाने समीरच्या खांद्यावर डोकं ठेवलं . त्याच्या हातात स्वतःचा हात टाकून ती पौर्णिमेचा चंद्र …. हवेतला गारवा … मनात दाटून आलेल्या तृप्तीच्या भावना … अनुभवत होती. तिच्या मनात विचार सुरू होते , ती आई होण्यासाठीचे अनेक शारीरिक बदल अनुभवत आहे तर समीरही उत्तम बाबा होण्यासाठीचे सगळे मानसिक बदल स्वतः मधे घडवू पाहतो आहे . आई होणं कायं असतं हे ती ऐकून होती … वाचून होती . पण समीरचा बाबा होण्याचा प्रवास तिला नवा होता . आईच्या शारीरिक त्रासाचं कौतुक केलं जातं पण तिचं हे आईपण सुखकारक करणाऱ्या बाबा विषयी कुठेच कसं काही बोललं जातं नाही . असं वाटून तिने समीरकडे पाहिलं तर तो सगळ्या दगदगिने तिथेच झोपी गेला होता. त्याची उत्तम बाबा होण्यासाठीची सुरू असलेली धडपड आठवत ती पुन्हा पौर्णिमेचा चंद्र बघत बसली. सगळं कसं शांत … निःशब्द…. आल्हाददायक…. मनाला सुखावणारं वातावरण होत.\nतिला झेपेल असा छोटासा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम ही झाला . शेवटच्या महिन्यातली सोनोग्राफी करून घ्यावी म्हणून दवाखान्यात गेली तर पोटातले पाणी कमी झाल्याचे कळले . जास्तीत जास्त तीन दिवस थांबू शकता मग काय तो निर्णय घ्यावाच लागेल असं डॉक्टरांनी सांगितले.\nघरी जावून ठरवून असं म्हणून ती घरी आली पण परत येतांनाच पोटात दुखायला लागले. रिक्षाचे हादरे तिला सहन झाले नाहीत. घरी आल्यावरही बरं वाटेना. तिचा रडवेला चेहरा पाहून आई वडील दोघेही काळजीत पडली. तीन दिवसांनी तरी निर्णय घ्यायचाच आहे मग आजच का नको असे त्यांना वाटले. समीरला विचारले तर तो एकदम घाबरून गेला . आपण बाबा होण्याचा क्षण असा अचानक आला तेही तो तिथे नसतांना असं वाटून तो दुःखी झाला. त्याच्या नातेवाईकांमधे कोणाचेच सिझेरियन झाले नव्हते . ईशाच्या बाबतीत मात्र हा निर्णय घ्यावाच लागणार होता. त्याला तिची खूप काळजी वाटली . डॉक्टरांना जे योग्य वाटेल तेच करावे असं ठरल. त्यांनी रात्रीपर्यंत अजुन थोडे थांबवे असं सुचवले .\nइकडे ईशा पुरती बेजार झाली होती. आई तिला देवाचा अंगारा लावून स्वतःचे समाधान करून घेत होती . तर वडील तिच्या खोलीत सारख्या आत बाहेर चकरा मारत होते. रात्री नऊ वाजता तिला दवाखान्यात दाखल करायचं ठरल. समीर तिकडून यायला निघाला तो सकाळी सात वाजेपर्यंत पोहचणार होता. काय गंमत झाली काय माहित ईशाला दवाखान्यात दाखल केल्यावर लगेच पोटात दुखायचे थांबले.\nदुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशन करायचे ठरले . आता मात्र बाळाला हातात घेण्यासाठी सकाळची वाट बघावी लागणार होती. सकाळी समीर आल्यावरच ऑपरेशन करावे असे ईशाने सुचवले.\nईशाच्या आईला काळजीने झोप लागली नाही . ईशा मात्र पोट दुखायचे थांबले म्हणून खुश होती. बाळचे लवकरच लाड करायला मिळणार या विचारांनी ती ऑपरेशनसाठी जास्तच उत्सुक होती.\nसकाळ झाली . सगळी तयारी ही झाली . सगळे डॉक्टर वेळेवर हजर होते. सकाळीच ऑपरेशन करायचे ठरले तरी समीर अजुन पोहचलाच नव्हता. अर्धा तास सगळे थांबले पण त्या पेक्षा जास्त थांबणे भुलतज्ञ यांना शक्य नव्हते. त्यांच्या पुढच्या ऑपरेशन ची वेळ निश्चित होती. ऑपरेशन एक दिवस पुढे ढकलावे लागणार होते.\nडोळाभरून समीरला बघावं असं ईशाच्या खूप मनात होत. पण अजून एक दिवस थांबून पोटातले पाणी कमी होवून बाळाच्या जीवाला धोका निर्माण व्हावा असंही तिला मुळीच नको होत.\nती ऑपरेशन थिएटर मधे गेली . तिला भुल दिली . गार गार लहर पायाच्या अंगठ्यापर्यंत गेली. अगदी हसत खेळत सगळे डॉक्टर आत आले. वातावरणात कसलाच तणाव नव्हता . तिनेही मग डोळे मिटले . समीर बाहेर आला असेल का असा विचार मनात आला. हळू हळू सगळ्या जाणिवा शिथिल झाल्या . पण कान मात्र उघडे होते बाळाचा आवाज ऐकण्यासाठी .\nडॉक्टर “बाळाची जन्म वेळ नोंद करून ठेवा ” असं परीचारिकेला सांगत होते. त्यापाठोपाठ बाळाचा रडण्याचा आवाज तिला स्पष्ट ऐकू आला . ती रडायला लागली … तिला बाळ कसं आहे हे विचारायचं होतं पण तिचा आवाज निघत नव्हता. तिची ती धडपड बघून डॉक्टर ताईने ,” मुलगा झाला तुला “असं तिच्या कानात हळूच सांगितलं. बाळ कसं आहे हे तिने अस्पष्ट असं विचारल्यावर , ” खूप छान … गोंडस आहे तुझं बाळ ” असं त्यांनी सांगितलं . मला दाखवा बाळ म्हंटल्यावर त्या तिच्याजवळ बाळाला घेवून आल्या . खूप प्रयत्न करूनही आलेल्या ग्लानी मुळे तिला तिचे बाळ नीट दिसले नाही . अग झोप तू … नंतर दिसेलच बाळ कसे आहे ते …. आत्ता शांत हो बरं.. नाहीतर डोकं दुखायला लागेल. रडू नकोस . का रडते आहेस. तुला काही त्रास होतो आहे का असं त्यांनी विचारल्यावर तिने , ” मी रडत नाही ….. मला खूप आन���द झाला आहे ” असं त्यांना सांगितलं. ” आनंदाचे अश्रू आहेत होय….. . वेडी ग वेडी “असं म्हणून त्यांनी लाडाने तिचे डोळे पुसले . “आता हा आनंद बाहेर थांबले आहेत त्यांनाही देवून येते” असं सांगून. त्या बाळाला स्वच्छ करून दुसऱ्या खोलीत घेवुन गेल्या. तिला तिच्या खोलीत आणलं . आधी ठरल्याप्रमाणे जन्मानंतर बाळाच्या सगळ्या टेस्ट करण्यासाठी त्याला खास लहान मुलांच्या दवाखान्यात न्याव लागणार होत आणि त्यासाठी परिचारिका त्याला नेवू लागली तेव्हा ईशाची आई त्यांना विरोध करू लागली पण ती परिचारिका काही ऐकेना. त्या आवाजाने ईशाला जाग आली , ती सगळा जोर एकवटून म्हणाली, ” आमच्या डॉक्टर ताईंना बोलवा आधी ..बाळ कुठेही जाणार नाही “. ती गुंगीत ही बाळासाठी आक्रमक झाली. तेवढ्यात डॉक्टर ताई तिथे आल्या ….. त्यांनी तिला शांत केलं. “बाळ कुठेही जाणार नाही . त्याच्या सगळ्या चाचण्या आपल्या हॉस्पिटल मधेच करण्याचं ठरलं आहे . न्याव लागलंच तर मी स्वतः घेवून जाईल आणि घेवून येईल . या परिचारिकेला बाळाला घेवून जाण्याचे काम सोपवले आहे तिला आज काय ठरले ते माहीत नाही त्यामुळे ती नेहमीप्रमाणे येवून बाळाला घेवून जात होती .\nतू आराम कर ….. मी स्वतः सगळं बघते ” अशी खात्री करून दिली. तेव्हा ती निश्चिंत मनाने औषधाने येणाऱ्या गुंगीच्या स्वाधीन झाली . समीर दवाखान्यात पोहचला होताच. तोच पुढची सगळी धावपळ करू लागला. बाळाच्या सगळ्या चाचण्या घेतल्या गेल्या . ‘ बाळ एकदम सदृढ आणि निरोगी आहे’, हे ऐकून समीरचा जीव भांड्यात पडला.\nलगेच तो ईशाकडे परतला. ती अजून ग्लानीतच होती.\nतिचा हात हातात घेवून,’ आपण वेळेआधी दवाखान्यात पोहचायला हवे होते ‘ असं वाटून कितीतरी वेळ समीर असाच भरल्या डोळ्यांनी तिला बघत बसला होता . तिला जाग आली तेंव्हा मनात इतक्या भावना दाटून आल्या की तिला काय बोलावे सुचलेच नाही . ती ही त्याला डोळे भरून फक्त बघत होती. शेजारीच आई बाळाला चमच्याने दूध देत होती. बाळाला खूप भूक लागली होती तेही मस्त चुटूचुटू दूध पीत होते. बाळाचा मामा त्याच्याशी आनंदाने बोबडे बोल बोलत होता.\nत्यांचा जल्लोष कानी पडताच ती समीरला म्हणाली , ” बाळाला बघितलं” . त्याने मानेनेच होकार दिला. ईशाने लगेच “तू घेतलंस बाळाला ” . त्याने मानेनेच होकार दिला. ईशाने लगेच “तू घेतलंस बाळाला ” असा पुढचा प्रश्न विचारला . त्याने , ” नाही ग …. माझी हिं���तच झाली नाही . किती लहान आहे तो …. ” असं सांगितलं . हे ईशाच्या आईने व भावाने ऐकलं . त्यांनी समीरला घाबरायच काही कारण नाही असं सांगून खूप प्रोत्साहित केले. बाळाचे पोट भरल्यावर त्याला त्याच्या बाबाकडे देण्याची तयारी सुरू झाली. एक हात मानेखाली … एक हात बाळाच्या अंगाखाली घालून बाळाला कसं अलगद उचलायच ह्याच प्रात्यक्षिक करून दाखवल्या गेले . समीर मांडी घालून बसला … बाळाचं हक्काचं सिंहासन तयार झालं … बाळाला आजीने हळूच समीरच्या मांडीवर दिलं. बाळाला योग्य पद्धतीने घेण्याची त्याची धडपड सगळेच कौतुकाने पाहत होते. बाळ बाबांना टकमक बघू लागल. त्याला असं बघून समीर इतका आनंदी झाला की लगेच त्याच्याशी बोबडे बोल बोलू लागला. त्याचा आनंदी चेहरा बघून आणि त्याचे बोबडे बोल ऐकून ईशा तृप्त झाली. डोळ्यात पुन्हा आनंदाश्रु दाटले.\nआज खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याचा आई म्हणून प्रवास सुरू झाला होता पण त्याच क्षणी समीरही तिच्या बरोबरीने बाबा म्हणून प्रवास करायला सज्ज झाला आहे हे पाहून ती निश्चिंत झाली.\n©️ अंजली मीनानाथ धस्के\nटिपः मी काही पट्टीची लेखिका नाही . तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक… कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.\nइतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com\nतिने अनुभवलेला…… बाबा होण्याचा त्याचा प्रवास ...\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nथोडा वेळ स्वतः साठीच…\n..आणि शेवटी तिने तोडला सोन्याचा पिंजरा (भाग-5 अंति���) ...\nडिड राधा गेट चेंज फॉरेव्हर\nआमच्या घरातील श्रीकृष्ण ...\nमाहेर कधीच तुटणार नाही… ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/583?page=3", "date_download": "2019-10-23T13:09:39Z", "digest": "sha1:T4HS5T6Z6QPGWE4JFK2TKPJNTXHL3F4H", "length": 15554, "nlines": 223, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी\nमराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी\nमाझ्या प्रेमविवाहात 3 अडथळे / अडचणी आहेत.\nमाझ्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असे वाटत असेल तर थोडीफार माहिती आणि जाणकारांचा सल्ला हवाय.\nप्रश्न - धर्मांतराप्रमाणे जात बदलता येते का\nमी ज्या जातीत जन्म घेतला आहे त्या जातीला शोभेसा असा कोणताही गुण माझ्या अंगात नाही. शोभेसा म्हणजे आमच्या जातीतील लोकांना आपल्या ज्या गुणांचा अभिमान आहे ते माझ्यात नाहीत.\nतसेच आमच्या जातीतील दुर्गुण म्हणजे जे ईतर जातीतल्या लोकांना आमच्या जातीतील लोकांमध्ये दिसतात त्यापैकीही एकही नाही.\nत्यामुळे मला आजवर माझ्या जातीचा ना अभिमान वाटत होता ना लाज वाटत होती.\nRead more about मराठी मुलामुलींच्या प्रेमविवाहात येणारया अडचणी\n\" काय बोलू fine म्हणू की खर सांगू \n\" खरच सांग . \" - मी\n\" तुमच्या बद्दल अस कस होऊ शकत \n\" इथे physical strength कमी असण्यापेक्षा mental weakness मुळेच हा त्रास सहन करावा लागतो . \"\n\" अरे brother sorry तुला आमच्यामुळे फार थांबाव लागल .\" मघाचा बिल्डर अँड फ्रेन्डस् आले होते .\n\" अरे हे लोक्स कुठेपन पुस्तक ठेवतात त्यामुळ तुला त्रास, sorry हा भाई .\" झालेल्या त्रासामुळ आणि त्याच्या थोड्याफार ताणाने त्याची original language परत आली होती .\nमाणसाच्या मनाचही अस असत ना कधी कोणता विचार येईल आणि काय मानसिक स्थिती होईल सांगता येत नाही . तसच झाल होत आता . साधी दाढी करायची त्यातही दोन तीनदा कापून घेतल होत आता अशा परिस्थितीत मी न डगमगता मिशांकडे मोर्चा वळवला .\nकुणाला बस लागते , कुणाला गाडी लागते पण कोकणात कुणाला बोट लागत असेल अस वाटल नव्हत . असो असेल कोणीतरी माझ्यासारखा बाहेरचा . बाकी कोकणातून परतताना या अथांग सागरातून प्रवास करण्याची कवी कल्पना दूर होऊन मला वास्तवात आणण्याच काम केल होत त्या बोट लागलेल्याने . बाकी पुर्वी लोक घोड्यावरून प्रवास करायचे त्यांच काय \nमराठी असे आमुची मायबोली\nमराठी असे आमुची मायबोली .\nमराठी भाषा दिन पार पडला एका दिवसाचे जे असंख्य समर्पित दिवस साजरे ( एका दिवसाचे जे असंख्य समर्पित दिवस साजरे () करण्याचे प्रस्थ , फॅशन सध्या आहे त्यात हा ही एक दिवस\nह्या वर्षीच्या म भा दिनाच्या संयोजक मंडळात काम करताना ( माझा सहभाग त्यातही किडूक मिडूकच होता) वारंवार काही तरी बोचत होतं. एका दिवसा च्या ऐवजी चार दिवस उपक्रम ठेवले , तरी कार्यक्रम संपल्यावर मराठी भाषा दिन संपला . समारोप\nमदर्स डे ला आईला 'विश' करण्यासारखच झाल .\nमाधव ज्युलियन यांच्या कवितेत म्हटलय तस,\nहिच्या लक्तरांची असे लाज आम्हा\nनका फक्त पाहू हिच्या लक्तरां,\nRead more about मराठी असे आमुची मायबोली\nहिरवी मिरची लसूण खर्डा\nRead more about हिरवी मिरची लसूण खर्डा\nमित्रहो एखाद्या अवार्ड विनिंग \"टीअर जर्कर\" (जर्कर ला मराठीत काय म्हणतात काढ्या की ओढ्या असो) चित्रपटा प्रमाणे परदेशीभूमी वर घडलेली ही ओरिजिनल सुरस कथा अर्थातच भारतात सुरु होत नाही हे मान्य.\nमात्र ज्याने ज्याने ती ऐकली त्याला त्याला ती नुकतीच कुठे तरी पहिली आहे आहे असे का वाटावे इतकी का ती युनिव्हर्सल आहे इतकी का ती युनिव्हर्सल आहे हेच का माझ्या लेखनाचे यश\n\"तुमची ही कथा एखाद्या कट्यारीने काळजात घुसावे तशी घुसते\" हा जगभरच्या काही प्रेमळ वाचकांचा अभिप्राय वाचून माझ्यातल्या ओरिजिनलच काय पण कुठल्याही लेखकाला आश्चर्य वाटेल.\nतर रसिकहो ती कथा अशी:\nबबनचा ब्रेन आणि त्याचा ब्रेन वॉश\nतुम्हाला सांगतो इंजिनीरिंगच्या दिवसात माझा मित्र बबन हा फारच इन्टरेस्टिंग माणूस होता. \"हमसे दिलचस्प कभी सच्चे नहीं होते है अच्छे लगते है मगर अच्छे नहीं होते है…\" ही जावेद अख्तरची मी तोंडपाठ केलेली कविता बबन मला भेटला की हमखास म्हणायला लावायचा. ती म्हणे त्याला कुठे तरी आत भिडायची. खर म्हणजे बबन्या देखील अजिबात सच्चा वगैरे नव्हता किंबहुना चतुर लबाड होता. सगळयांना सुबक शेंड्या लावणारा बबन मला मात्र कधी मधी चहा पाजायचा.\nRead more about बबनचा ब्रेन आणि त्याचा ब्रेन वॉश\nमहाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात, असं विकिपिडीयावर वाचलं आणि थक्क झालो.\nपण त्याचवेळी मनाला बरेच प्रश्न पडले.\nखरंच एवढे अंक कुणी वाचते का की उगाच जाहिराती मिळतात म्हणून दिवाळी अंक काढतात लोक\nखरोखर वाचले जाणारे लोकप्रिय आणि दर्जेदार अंक किती आणि कोणते\nया चांगल्या अंकांचा किती खप होत असेल\nलायब्ररीमध्ये दिवाळी अंकांच्या स्कीम्स(उदा.. दीडशे रुपयात दीडशे अंक) जाहीर होतात, त्याला कितपत प्रतिसाद मिळतो का\nमायबोलीवर दिवाळी अंकांचा एक धागा पाहिला. पण त्यात कुणीच फारसं लिहिताना दिसत नाही. लोक अंक वाचत नाही की लिहायचा आळस करतात\nRead more about दिवाळी अंकांचं वास्तव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tianseoffice.com/mr/compatible-bkcym-samsung-cltk404s.html", "date_download": "2019-10-23T13:57:43Z", "digest": "sha1:OXDQ576YXQAMA2VSDQHAME4NMKZSGXMB", "length": 8129, "nlines": 241, "source_domain": "www.tianseoffice.com", "title": "1 नवीन संदेश", "raw_content": "\nती शोधण्यावर प्रश्न विचारतात\nती शोधण्यावर प्रश्न विचारतात\nसाठी Konica सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर TN114 ...\nसुसंगत बी / C / साठी Koni युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर TN319 ...\nसुसंगत बी / C / साठी Koni युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर TN213 ...\nसाठी अरोरा सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर ADT199 ...\nसाठी Brothe सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर TN2380 ...\nसुसंगत बी / C / साठी Koni युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर TN512 ...\nसाठी Brothe सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर TN2050 ...\nसाठी Konica सुसंगत ब्लॅक कॉपिअर टोनर TN119 ...\n2. छापील मूळ OEM काडतुसे म्हणून चांगला आहे, पण खर्च कमी;\n3. उच्च पृष्ठ उत्पन्न, अंदाजे बी 1500 मुद्रित करू शकता; CYM 1000 पृष्ठे;\nआम्हाला ईमेल पाठवा Download As PDF\nरंग बी / C / युवराज / पुल्लिंगी\nप्रिंट पृष्ठे बी 1500; CYM 1000\nमूळ OEM काडतुसे म्हणून चांगला आहे, पण खर्च कमी छापील;\nउच्च पृष्ठ उत्पन्न, अंदाजे बी 1500 मुद्रित करू शकता; CYM 1000 पृष्ठे;\nतल्लख रंग आणि सुवाच्य मुद्रण भव्य परिणाम निर्मिती विश्वसनीय कामगिरी;\nचिंता मुक्त हमी आणि तांत्रिक उपाय देणे 24 * 7 व्यावसायिक ग्राहक समर्थन.\nमागील: सुसंगत बी / C / युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर Ricoh कॉपिअर AFICIO SPC811DN / C820 / C821 साठी SPC811DN\nपुढील: सुसंगत बी / C / युवराज / पुल्लिंगी कॉपिअर टोनर सॅमसंग कॉपिअर CLP360 / 365 / 365W / CLX3305 / 3305W / 2206FN साठी CLTK406S\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/pune/story-accident-on-express-way-death-of-dr-ketan-khurjekar-1818902.html", "date_download": "2019-10-23T13:55:02Z", "digest": "sha1:LSOEKVRRU6V6XNYIFTHLVKERWPTQR4QJ", "length": 22475, "nlines": 288, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "accident on express way death of dr ketan khurjekar, Pune Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवा���ा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी कर���ं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nएक्स्प्रेस वेवर अपघातात पुण्यातील डॉक्टरांसह दोघांचा मृत्यू\nHT मराठी टीम, पुणे\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका भीषण कार अपघातात पुण्यातील शल्यविशारद डॉक्टरांचा दुर्दैवी अंत झाला. डॉक्टर केतन खुर्जेकर असे त्यांचे नाव आहे. या अपघातात त्यांच्या गाडीचा चालकही मृत पावला आहे. अन्य दोघेजण यात गंभीर जखमी झाले आहेत.\nलोकशाहीच्या खुनाबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार आहे का - मुख्यमंत्री\nपुण्याच्या अलीकडे गहुंजे गावाजवळ ही घटना घडली. डॉ. खुर्जेकर हे कारने पुण्याकडे परतत होते. गाडीचे टायर पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला त्यांच्या गाडीचा चालक टायर बदलत होता. त्यावेळी भरधाव बसने या गाडीला मागून जोरात धडक दिली. यामध्ये खुर्जेकर आणि त्यांच्या गाडीचा चाल�� दोघेही मृत पावले.\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ यांचे निधन\nकेतन खुर्जेकर हे मणक्यांशी संबंधित आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्यात प्रसिद्ध होते. ते संचेती रुग्णालयात कार्यरत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूचे समजल्यावर पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघे ठार, १६ जखमी\nमुंबई -पुणे एक्स्प्रेस वे दोन तासांसाठी राहणार बंद\nधनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; तिघे जखमी\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन तासांसाठी बंद; या मार्गावरुन करा प्रवास\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आज अर्धा तास बंद\nएक्स्प्रेस वेवर अपघातात पुण्यातील डॉक्टरांसह दोघांचा मृत्यू\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nरात्रीच्या पावसाने पुण्यात पुन्हा पूरस्थिती, अनेक घरांत शिरले पाणी\nभोसरीः मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू\nपुण्यात पालेभाज्यांचा तुटवडा, भाव कडाडले\nपिंपरीत ९ बोगस मतदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nवीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्स��कता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-23T12:58:41Z", "digest": "sha1:I63UF2FR75F3LPXTVVJWVBB6CNBNN73V", "length": 10691, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "माथेरानमध्ये आता बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा माथेरानमध्ये आता बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा\nमाथेरानमध्ये आता बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा\nमाथेरानमधील मानवी रिक्षांच्या जागेवर आता बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा सुरू कऱण्यास परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू कऱण्याची घोषणा पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केल्याने माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nपर्यावरणाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून दस्तुरी नाक्याच्या पुढे माथेरान परिसरात कोणत्याही आधुनिक वाहनास परवानगी नाही.साईकलला देखील माथेरानमध्ये बंदी आहे.अशा स्थितीत आजारी किंवा वृध्द व्यक्ती किंवा महिलांना दस्तुरी ते माथेरान हे तीन किलो मिटरचे अंतर पार करण्यासाठी एक तर घोडे किंवा हात रिक्षांचा वापर करावा लागतो. मानसांना रिक्षात बसवून दस्तुरीची कठीण चढण चढणे हे रिक्षावाल्यांसाठी मोठे दिव्य असते.मात्र रोजीरोटीसाठी अनेकजण वर्षानुवर्षे हे अत्यंत जिकरीचे ,जिवघेणे आणि अमानवीय काम करीत असतात.रिक्षा चालकांची या गुलामगिरीतून सुटका व्हावी आणि हातरिक्षांच्या ऐवजी त्यांना बटरीवर चालणाऱ्या पर्यावरण पूरक रिक्षांसाठी मान्यता द्यावी अशी मागणी माथेरानमधील काही सामाजिक कार्यकर्ते गेली काही वर्षे सरकारकडे करीत होते . याबाबत मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार दाखल क़रण्यात आलेली असतानाच आता रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना मानवी रिक्षांच्या जागेवर पर्यावरण पुरक बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांना परवानगी देण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे वर्षानुवर्षे हाताने रिक्षा ओढणाऱ्यांची एक प्रकारे चाललेल्या गुलामगिरीतून मुक्तता तर होईलच त्याच बरोबर पर्यटक आणि माथेरानपासून दो न किलो मिटर अंतरावर असलेल्या शाळेत जाणा़ऱ्या विद्यार्थ्यांीचीही त्रास संपणार आहे .पालकमंत्र्यांच्या घोषणेचे बॅटरीवरील रिक्षांसाठी सातत्यानं पाठपुरावा क रणारे माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी स्वागत केले आहे.\nNext articleबायोडिझेलचा पर्याय स्वीकऱण्याचे गडकरींचे आवाहन\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\n‘माज’चे लोकमतने काढले वाभाडे\n��ाध्यमांच्या मुस्कटदाबीचा नवा ‘शहा’जोग फंडा \nमाहिती आणि जनसंपर्कवर सरकारचा भरोसा नाय का\nमंत्रालय वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रविण पुरो\nपत्रकाराच्या घरावर मध्यरात्री हल्ला\nपत्रकार संघातर्फे रक्तादान शिबिर\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nरायगडातही रेती माफियांचा धुमाकुळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/manoj-bajpayee-full-interview-for-upcoming-amazon-prime-original-web-series-the-family-man-39656", "date_download": "2019-10-23T14:43:37Z", "digest": "sha1:UWA7MG6WNMWKCHCIBHKTWI7DE24ZTGFW", "length": 15303, "nlines": 119, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शिव्या देण्यास अडचण नाही, पण... : मनोज वाजपेयी", "raw_content": "\nशिव्या देण्यास अडचण नाही, पण... : मनोज वाजपेयी\nशिव्या देण्यास अडचण नाही, पण... : मनोज वाजपेयी\nअॅमेझॉन प्राइम वर २० सप्टेंबरपासून त्यांची द फॅमेली मॅन नावाची वेबसिरीज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. आपल्या पहिल्या वेब सिरीजच्या प्रमोशन दरम्यान मनोज वायपेयीनं मुंबई लाइव्हशी खास बातचित केली.\nसत्या चित्रपटानंतर मनोज वाजपेयीला खरी ओळख मिळाली. आज त्यानं बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सत्यानंतर शूल, राजनिती, गँग्स ऑफ वासेपूर आणि अलीगढ सारख्या चित्रपटात मनोज वाजपेयीनं आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मनोज वाजपेयीला दोन वेळा नॅशनल अॅवॉर्ड आणि पद्मश्री सारख्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.\nटीव्ही, चित्रपट आणि शॉर्ट फिल्ममध्ये अभिनयाची जादू दाखवल्यानंतर मनोज वाजपेयी वेब सिरीजच्या जगात पाऊल ठेवत आहे. अॅमेझॉन प्राइमवर २० सप्टेंबरपासून त्यांची द फॅमिली मॅन नावाची वेबसिरीज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. आपल्या पहिल्या वेब सिरीजच्या प्रमोशनदरम्यान मनोज वायपेयीनं मुंबई लाइव्हशी खास बातचीत केली. या मुलाखतीत त्यांनी चित्रपट, वेब सिरीज याखेरीज आपल्या वैयक्तिक आयुष्यावर देखील गप्पा मारल्या.\nद फॅमेली मॅन ही वेब सिरीज करण्यामागे नेमकं काय कारण आहे\nअॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स हे आपल्या इथं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहेत. अॅमेझॉन नेटवर्कचं जाळं २०० देशांपर्यंत पोहचलेलं आहे. त्यामुळे याचा फायदा द फॅमिली मॅनला देखील होईल. साहजिकच द फॅमिली मॅन हा कार्यक्रम २���० देशांपर्यंत पोहोचेल. नुकतंच मी लॉस अँजलसला गेलो होतो. तिकडच्या पत्रकारांसमोर मला द फॅमिली मॅन या वेब सिरीज प्रेजेंट करण्याची संधी मिळाली. अॅमेझॉन याला एका इंटरनॅशनल सिरीजसारखं प्रमोट करत आहे. त्यामुळे याची स्क्रिप्ट किती चांगली असेल किंवा किती चांगली ही वेबसिरीज तयार करण्यात आली आहे हे तुम्ही समजू शकता.\nओटीटी प्लॅटफॉर्मच्या चढत्या आलेखात भागिदारी असणाऱ्या वेब सिरीजमध्ये काम करायचं मी आधीच ठरवलं होतं. द फॅमिली मॅन त्या लेवलची सिरीज आहे. या वेब सिरीजची कहाणी एका स्पायची नाही तर सर्वसामान्य माणसाची आहे. काम आणि घर या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन ठेवणं किती कठिण असतं हे यातून दाखवण्यात आलं आहे. यात तुम्हाला फॅमिली ड्रामासोबतच अॅक्शनही पाहायला मिळणार आहे. एकिकडे देशाला वाचवायची जबाबदारी आणि दुसरीकडे फॅमिलीची कर्तव्य या दुहेरी भूमिका निभावताना होणारी माझी तारांबळ यात पाहता येईल.\nफॅमेली मॅन आणि स्पायची भूमिका साकारणं किती कठिण होतं\nमला वाटतं की या वेबसिरीजच्या या दोन जमेच्या बाजू आहेत. सामान्य गोष्टी करणारा एखादा व्यक्ती दुसऱ्याच क्षणी असाधारण वाटणाऱ्या गोष्टी करतो. देशासाठी तो स्पाय असला तरी घरी गेल्यावर तो एक नवरा, वडील आणि मित्र देखील आहे. तसं बघायला गेलं तर मी एक-दोन नाही तर अनेक भूमिका साकारत आहे. हे कठिण होतं यात काही शंका नाही. पण सराव आणि मेहनतीच्या जोरावर मी ते शक्य करून दाखवलं.\nइंडस्ट्रीमध्ये बदल झाल्याचं तुम्हाला जाणवतं का आज कुठल्याही कलाकाराला काम मिळणं खूप सोपं झालं आहे का\nनक्कीच... इंडस्ट्रीत खूप बदल झाला आहे. आपलं टॅलेंट दाखवायला आज अनेक व्यासपीठ उपलब्ध झाले आहेत. तुमच्याकडे टॅलेंट आहे मग तुम्ही उपाशी पोटी कधीच झोपणार नाही. आमच्या वेळी परिस्थिती याच्या अगदी उलट होती. ऑडिशनबद्दल आम्हाला काही माहितच नसायचं. ऑडिशन दिलं तरी खाण्या-पिण्याचे आणि राहण्याचे हालच असायचे. कधी कधी तर प्रवासासाठीही पैसे नसायचे. हल्ली खूप सोयीस्कर झालं आहे.\nआत्मचरित्र लिहिण्याचा काही विचार आहे का\nमला मोठ्या -मोठ्या पुस्तक प्रकाशन करणाऱ्या कंपनींकडून फोन येतात. पण मी त्यादिवशी आत्मचरित्र लिहिन ज्यादिवशी मी स्वत:ला महान समजणं सोडून देईन. माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते सांगण्यासाठी साहस पाहिजे. ज्यामध्ये काही खोटं नसेल. तेव्हा मी माझं आत्मचरित्र नक्की लिहीन.\nआतापर्यंत लिहिलेल्या आत्मचरित्रांमध्ये खोटं बोललं जातं असं तुम्हाला म्हणायचं आहे का\nमी कुणा दुसऱ्याबद्दल बोलत नाही. मी स्वत:बद्दल बोलत आहे. मला फक्त एवढंच वाटतं की, आत्मचरित्रात लिहिलेलं सर्व काही खरं असलं पाहिजे. उगाच काही वाढवून-चढवून लिहलं असेल तर अशा आत्मचरित्राचा काही अर्थ नाही.\nआयुष्यात घडलेल्या कोणत्या घटनांना तुम्ही आत्मचरित्रात स्थान देऊ इच्छित नाहीत\nआपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कुणाशी शेअर करत नाही. मला शेअर करायच्या असतील तर त्या मी आत्मचरित्रात लिहिनच. आता का तुमच्यासोबत शेअर करू.\nबहुतांश वेब सिरीजमध्ये शिव्या आणि सेक्स सीन्सचा भडिमार असतो तुमचा याकडं बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे\nमला शिव्या द्यायला काही अडचण नाही. पण माझ्यामते कुठल्याही गोष्टीचा वापर जबाबदारीनं केला पाहिजे. जिथे गरज आहे तिथे योग्य प्रमाणात त्याचा वापर करणं आवश्यक आहे. पण गरज नसेल तर त्याचा वापर करायची गरजच नाही. आता द फॅमिली मॅन या वेब सिरीजमध्ये शिव्यांचा जास्त भडीमार नाही. फक्त मी एक छोटीशी शिवी दिली आहे.\n... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना\nही ‘शकुंतला देवी’ तुम्हाला नक्कीच आवडेल\nमनोज वाजपेयीद फॅमेली मॅनवेब सिरीजअॅमेझॉन प्राईमस्पायmanoj bajpayeeweb seriesthe family manamazon prime\nकार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवाजुद्दीनचा सन्मान\n'खुशी'च्या स्वागतासाठी चुलबुल पांडे मैदानात, 'दबंग ३' चा नवा पोस्टर रिलीज\nसंजय दत्तने दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा, म्हणाला...\nदसऱ्याच्या मुहूर्तावर 'दबंग ३'मधील 'रावणाचा' फर्स्ट लूक प्रदर्शित\nरुपेरी पडद्यावर ‘हाजीर’ होणार ‘सावरकर’\nलग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज\nपळपुट्या नीरव मोदीवर बनणार वेब सिरीज\n'दृश्यम'मधल्या या अभिनेत्रीने केलं लग्न\nशिव्या देण्यास अडचण नाही, पण... : मनोज वाजपेयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/30/rainfall-will-increase-in-maharashtra-.html", "date_download": "2019-10-23T14:25:47Z", "digest": "sha1:ARMEXBPJLNSYKDFBMVFRWCJ62XMZYBAY", "length": 2679, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार", "raw_content": "महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार\nपुणे: राज्यात मॉन्सून सक्रिय झाले असून, कोकण-गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली; तर विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकण-गोव्यासह विदर्भातील पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.\nमॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात धुवाधार पाऊस पडत आहे. शनिवारी बहुतांश ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. चोवीस तासांत बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे. नैॡत्य मोसमी पावसाची उत्तरीसीमा शनिवारी स्थिर होती.\nमॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण असल्याने दोन ते तीन दिवसांत नैॡत्य मोसमी वारे देशाच्या मध्य भागात, पश्‍चिमेकडे आणि उत्तरेकडे सरकण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/gondia/maharashtra-election-2019-candidates-affidavit-account-candidates/", "date_download": "2019-10-23T14:19:19Z", "digest": "sha1:R3FFCOTA2VOHSC6GRRZSBV7RYLMP6WMH", "length": 31612, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019 ; Candidates 'Affidavit' On Account Of Candidates | Maharashtra Election 2019 ; उमेदवारांच्या अकाऊंटवर भलत्यांचेच ‘एफिडेव्हीट’ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा ��ाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 ; उमेदवारांच्या अकाऊंटवर भलत्यांचेच ‘एफिडेव्हीट’\nMaharashtra Election 2019 ; उमेदवारांच्या अकाऊंटवर भलत्यांचेच ‘एफिडेव्हीट’\nविधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तसेच अर्ज टाकून काही कारणांनी मागे घेणाऱ्या किंवा नाकारण्यात आलेल्यांचेही खाते येथे पाहवयास मिळते. मात्र या संकेत स्थळावर काही उमेदवारांच्या खात्यात त्यांच्याऐवजी भलत्यांचेच शपथपत्र जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रिंगणात असलेल्या तीन उमेदवारांबाबत हा प्रकार घडल्याचे आढळले.\nMaharashtra Election 2019 ; उमेदवारांच्या अकाऊंटवर भलत्यांचेच ‘एफिडेव्हीट’\nठळक मुद्देनिवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील प्रताप जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश\nगोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची वैयक्तीक माहिती जाणून घेण्यासाठी निवडणूक आयोगाची एक विशिष्ट संकेत स्थळ आहे. त्यावर उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र (एफिडेव्हीट) पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या खात्यावर भलत्यांचेच एफिडेव्हीट जोडण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. परिणामी या उमेदवारांची संपूर्ण माहितीच चुकीची दाखविली आहे.\nदेशात लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली जाते. यात जनतेला आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे. यासाठी संबंधितांची संपूर्ण माहिती जाणून घेण्याची गरज असते. अशात निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर कुणीही त्यांच्या क्षेत्रात निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतो. उमेदवाराने त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेले शपथपत्र निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील त्यांच्या खात्यात पाहण्यासाठी उपलब्ध केले जाते. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तसेच अर्ज टाकून काही कारणांनी मागे घेणाऱ्या किंवा नाकारण्यात आलेल्यांचेही खाते येथे पाहवयास मिळते. मात्र या संकेत स्थळावर काही उमेदवारांच्या खात्यात त्यांच्याऐवजी भलत्यांचेच शपथपत्र जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रिंगणात असलेल्या तीन उमेदवारांबाबत हा प्रकार घडल्याचे आढळले. यात, गोंदिया विधानसभा मतदारसंघातून रिंगणात असलेले चनिराम मेश्राम यांच्या खात्यात त्यांच्याऐवजी मारोतराव हुके पाटील (भोकर) यांचे शपथपत्र दिसत आहे. लक्ष्मण मेश्राम यांच्या खात्यात संजय गेंदलाल डोके (मध्य नागपूर) यांचे शपथपत्र दिसत आहे. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून शिवदास श्रावण साखरे यांच्या खात्यात बळवंत बसवंत वानखडे (दर्यापूर) यांचे शपथपत्र दिसत आहे. आता प्रकार घडल्याने जनतेला या उमेदवारांबाबतची माहिती जाणून घेणे शक्य नाही. कारण, या उमेदवारांचे शपथपत्रच नसल्याने त्यांची संपूर्ण माहितीच दडपल्या गेली आहे.ही चूक कुणाची हे जाणून घेण्यात तथ्य नाही. मात्र निवडणूक यंत्रणेच्या कारभारात एवढी मोठी चूक अपेक्षित नाही.\nविशेष म्हणजे, हा प्रकार फक्त रिंगणात असलेल्या उमेदवारांसोबतच घडला असे नाही.तर रिंगणाबाहेर असलेल्या काही उमेदवारांसोबतही घडला आहे. जिल्ह्यातच चार-पाच जणांसोबत हा प्रकार घडला असताना अवघ्या राज्यात किती उमेदवारांच्या खात्यात अशी चूक झाली आहे हे सांगणे कठीण आहे. यामुळे मात्र निवडणूक यंत्रणेतील गोंधळही चव्हाट्यावर ��ला आहे.\nनक्षलग्रस्त भागातील महिलाच अग्रेसर\nMaharashtra Election 2019 ; जिल्ह्यात सरासरी ६६.८६ टक्के मतदान\nMaharashtra Election 2019 : मतदान प्रक्रियेच्या ‘संथ’ कार्यप्रणालीने मतदारात नाराजी\nMaharashtra Election 2019 : ४७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबंद\nMaharashtra Election 2019 ; ऐनवेळी वरूणराजाने केली निवडणूक यंत्रणेची फसगत\nMaharashtra Election 2019 ; निवडणुकीसाठी गोंदिया आगारच्या ४१ बसेस\nपिकअपची दुचाकीला धडक : ३ ठार\nनक्षलग्रस्त भागातील महिलाच अग्रेसर\nMaharashtra Election 2019 ; जिल्ह्यात सरासरी ६६.८६ टक्के मतदान\nMaharashtra Election 2019 : मतदान प्रक्रियेच्या ‘संथ’ कार्यप्रणालीने मतदारात नाराजी\nMaharashtra Election 2019 : ४७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबंद\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1835 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pulwama-police-station-terrorists-throw-grenade-dmp-82-1914441/", "date_download": "2019-10-23T13:51:20Z", "digest": "sha1:N7QXSEKKXDXRXM5EI2A3PQE55THXWKQP", "length": 9962, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pulwama police station Terrorists Throw Grenade dmp 82| पुलवामा पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, आठ नागरीक जखमी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nपुलवामा पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, आठ नागरीक जखमी\nपुलवामा पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, आठ नागरीक जखमी\nकाश्मीर खोऱ्यात दहशतवादाच्या घटना वाढत चालल्या आहेत. मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामा पोलीस स्टेशनच्या आवारात ग्रेनेड फेकले.\nकाश्मीर खोऱ्यात दहशतवादाच्या घटना वाढत चालल्या आहेत. मंगळवारी दहशतवाद्यांनी पुलवामा पोलीस स्टेशनच्या दिशेने फेकलेल्या ग्रेनेडचा रस्त्यावर स्फोट झाला. यामध्ये आठ नागरीक जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या संपूर्ण परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला आहे.\nजखमींना उपचारासाठी लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गंभीर जखमींना श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काल लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या ताफ्य���ला आईडी स्फोटकांनी लक्ष्य करण्यात आले होते. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अरीहाल येथे जात असताना हल्ला करण्यात आला होता.\nमंगळवारी पहाटे अनंतनाग येथील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. एक जवान शहीद झाला. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा हल्ल्याच्या शेवटचा सूत्रधार सज्जाद मकबूल भटला सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले. त्याने पुलवामा हल्ल्यासाठी आपली गाडी दिली होती. त्याच्याबरोबर तौसिफ हा दहशतवादी सुद्धा ठार झाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/174?page=4", "date_download": "2019-10-23T13:24:39Z", "digest": "sha1:W7BBPEIMRK5QNB6DCLGVCEHC6ZKQP2OF", "length": 13140, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कॉलेज : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिक्षण /कॉलेज\n( आज ते दोघे भेटणार होते. तसे ते प्रत्येक विकेंडला भेटतात पण आज थोडं विशेष होतं. त्याला player of the tournament भेटलेलं.दोघेही excited होते. तो तिला काय भेटलं ते दाखवायला आणि ती Congrts करायला. रोजच्या कामा मधून वेळात वेळ काढून विकेंडला भेटणा-या प्रत्येकासाठी तो आणि ती )\nएक्साईटमेंट मुळे जास्त वेळा पोस्ट झालीय अॕडमिन ना रिक्व,ंंट आहे त्यांनी जास्ती झालेले धागे डिलीट करावे.\nसाहित्यिक लोकांना , जनतेच्या पैशावर फुकटची मेजवानी झोडायला मिळत नाहीए . ���्हणून या लोकांनी तोडलेले तारे ..\nRead more about साहित्यिक लोकांना , जनतेच्या पैशावर फुकटची मेजवानी झोडायला मिळत नाहीए . म्हणून या लोकांनी तोडलेले तारे ..\nभा म्हणजे \"तेज\" आणि रत म्हणजे \"रमलेला\" असा तेजात रमलेला देश म्हणजे माझा भारत देश\nया देशा बद्दल काहि scientist काहि नोबेल विजेता काहि प्रतिष्टित लोकांनी काढलेले उदगार भारत वासियानसाठि..........\nभारत की प्रशंशा में कहे गए कथन\nRead more about भारत म्हणजे काय \nतडका - मुलींची शैक्षणिक सुरक्षा\nहि प्रगतीची बाजु आहे\nमुलींना शाळेत धाडलं आहे\nत्यांनीच नराधमी कृत्य करून\nRead more about तडका - मुलींची शैक्षणिक सुरक्षा\nSan Antonio विषयी माहिती हवी .\nआम्ही जून मध्ये San Antonio, Texas ला मूव होत आहेत- तिथल्या School District विषयी माहिती हवी आहे. सध्या मूले\nCalgary इथे Charter School मध्ये सहावी व तिसरी मघ्ये आहेत. त्यांच्या बाबान्चे office N.W. quadrant मघ्ये आहे. तर कृपया तिथल्या शाळा व community बदल माहिती दयावी. शाळेचा preference Charter School आहे पण चांगली Public School पण चालेल. Charter School ला bussing आहे का\nविनाअनुदानीत खाजगी कॉलेज आणि आरक्षण\nमिसळपाववरील एका चर्चेतून पडलेले काही प्रश्न\nसरकारी विद्यापीठाशी सलग्न, खाजगी, नॉनमायनॉरीटी कॉलेजमधील ८०% जागा सरकारी नियमानेच भरणे सक्तीचे आहे की संस्थाचालकांनी ऐच्छीक संमती दिल्यानेच हे होतंय\nb. Deen Dayal Upadhaya Gorakhpur University हे उत्तरप्रदेशातलं सरकारी विद्यापीठच आहे ना\nRead more about विनाअनुदानीत खाजगी कॉलेज आणि आरक्षण\nmypedia हे अ‍ॅप कोणी वापरते का काही शाळा या अ‍ॅपचा उपयोग करतात असे कळले. या अ‍ॅप बद्दल अधिक माहिती मिळू शकेल का\n‘प्रथम’- विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह आता लवकरच अवकाशात\n२६ सेंटिमीटर लांबी रुंदी आणि उंची असलेला आणि ९.८ किलोग्रॅम वजन असलेला एक घन म्हणजे ‘प्रथम हा उपग्रह’.त्याला ३ अँटीना पण जोडलेले आहेत. त्याचे कार्य फॅराडे च्या सिध्दान्तावर वातावरणातल्या ‘इओनोस्फिअर‘ थरामधल्या इलेकट्रोन्स घनतेचे मोजमाप करणे’ असे आहे. या माहितीचा उपयोग करून जि पी एस\n( ग्लोबल पोझीशनिंग सिस्टीम GPS ) द्वारा उपलब्ध होणारी माहिती अधिक अचूक आणि दोषविरहित स्वरूपात मिळू शकेल. २६ सप्टेंबरला सतीश धवन स्पेस सेंटर , श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण होऊन उपग्रह भारताच्या सेवेत रुजू होतोय.\nRead more about ‘प्रथम’- विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह आता लवकरच अवकाशात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/42131", "date_download": "2019-10-23T14:00:24Z", "digest": "sha1:HVJQ6UPI2A4POJDAS3Q346I5XZLDPLR6", "length": 15995, "nlines": 199, "source_domain": "misalpav.com", "title": "मराठी दिन २०१८: इरसाल म्हणी (मालवणी) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमराठी दिन २०१८: इरसाल म्हणी (मालवणी)\nचुकलामाकला in जनातलं, मनातलं\nमालवणी माणूस खट म्हणूनच ओळखला जातो. तशीच त्याची भाषा. सरळ शब्दात बोलले तर मालवणचा खरोखरच कॅलिफोर्निया होईल की काय अशी त्याला भिती वाटत असावी. तर आज सादर करतोय अस्सल मालवणी इरसाल म्हणींचा खजिना. कुठेकुठे थोड्या वाह्यात वाटतील पण प्रगल्भ मिपाकर समजुतीने घेतील ही खात्री आहे.\n१ जळ्ळो तुझी पिठी, घोवान धाडली चिठ्ठी\nत्याचं काय आहे, एकेकाळी कोकणात घरोघरी चाकरमानी असायचाच. बायका मुलं गावाला आणि चाकरमानी नोकरीसाठी मुंबै लागले. गणपती आणि शिमग्याला फक्त घरी येत असे. त्याची जी काय खुशाली कळायचीची ती पत्र किंवा मनीआर्डरीच्या मागच्या जागेतून. अशी चिठ्ठी आल्यावर त्याची बायल हातातलं काम सोडून धावतपळत ती वाचायला येत असे.\nतर अशी अत्यंत प्रिय गोष्ट करायला कुणी काम सोडून पळाला की अजूनही म्हणतात, जळ्ळो तुझी पिठी, घोवान धाडली चिठी.\n२ गजालीन् घो खाल्लो\nइथे एकदम उलटी परिस्थिती. बायका गजाली(गप्पा) मारायला बसल्या तर घोवाकडे( नव-याकडे) लक्षच नाही राहत.\nआता ते गजालीच्याजागी व्हाट्सएप घातलं तरी चालेल. काय म्हणता\n३ मागूक येयना भीक तर इडीये वढूक शीक.\nएकदा का माणसाला व्यसन लागले की त्याची सद्सद्विवेकबुद्धी, लाज शरम गहाण पडते. विड्या ओढणा-याला तलफ आली की कधीनाकधी काडेपेटी, विडी दुस-याकडे मागावीच लागते.\nहेच उपहासाने उलटं म्हणतात. \"मागूक येयना भीक तर इडीये वढूक शीक.\"\n४ वत सांगल्यार वतूचा लोंबता काय इचारू न्हय.\nमुलगा छोटा होता. अजून सगळे स्वत:चे स्वत: करायला जमायचे नाह��. त्यामुळे \"तिकडचा\" विधी आटपला की आपल्या आईला पाणी ओतण्यासाठी हाक मारायचा. एकदा आई काही कामात बिझी असते. ती मुलीला पाठवते. मुलगी बालसुलभ उत्सुकतेने प्रश्र्न विचारते आणि आईकडून ओरडा खाते.\nजर कोणी सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करायला लागला की म्हणतात, \"वत सांगल्यार वतूचा लोंबता काय इचारू न्हय.\"\n५ हगणा-याक न्हय तर बगणा-याक तरी लाज होयी\nअर्थ स्पष्ट आहे. हो ना\n६ लिना लिना नी भिकारचिन्हा.\nगावातली सगळी मुले शिकली. बीए, बिकाॅम अशा काय-काय डिग्र्या घेतल्या. पण नोकरी नाही म्हणून घरी बसून आहेत. नारळ सुपा-या काढणं, तण काढणं, शेती बागायतीची किंवा छोटी मोठी घरची काम एकतर त्यांना येत नाहीत किंवा कामे करायची लाज वाटते. काही न करता आई बाबांकडे हात पसरणारी ही पिढी बघून वाईट वाटते. जुने जाणते लोक म्हणतात, शिकले खरे पण लिना लिना (लिहिणं) नि भिकारचिन्हा.\n७ बोच्याक श्येण लाऊन माका बैल म्हणा.\nकाहींना मोठेपणा मिळवण्याची, मिरवण्याची एवढी हौस असते त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात.\nबैलपोळ्याच्या बैलाला मिळणारा मान पाहून स्वत:ला तो मान मिळावा म्हणून \"बोच्याक श्येण लाऊन माका बैल म्हणा\" अशी परिस्थिती.\n८ चोळी दी की पाताळ दी , बायेल शेजा-याचीच.\nकोकणात घरोघरी कोर्ट कचेरी चालू असते. जमिनीला भाव आला ना तर एक मुद्दा नेहमी येतो. त्या जागेत मी एवढे माड लावले, खपलो कष्ट काढले तर जागेवर हक्क माझाच. जर वकील चांगला असला तर तो मग समजावतो. \" मेल्या, शेजाराच्या बायलेक तू चोळी पाताळ(साडी) कायव घेवान दिलस, तरी बायल तुझी होवची नाय. मालकी बदलत नाही. तसंच हे.\".\n(विशेष सूचना- या म्हणी स्वत:च्या जबाबदारीवर वापराव्यात.)\nभारी , इरसाल म्हणी \nम्हणी आणि त्याची उत्पत्ती, दोन्ही भारी.\nशिमग्याच्या निमित्ताने अजून उजळणी झाली असणार\nइरसाल मालवणी धन्य _/\\_\nम्हणींशिवाय मालवणी बोली अपुरीच. पण बहुतेक म्हणी अब्रह्मण्यम आहेत.\nउदा दुभती म्हस इकून *** रेडो कोनी घेवंचो\n** खरवडून मढां हलक्यां होतलां होय\nअशा अनेक म्हणी आठवल्या आणि मस्त करमणूक झाली. धन्यवाद.\nचुकलामाकला यांनी जरा हातचे राखून लेख लिहिला असावा असा संशय आला होता, तो आता पक्का झाला\nइरसाल भाषा आणि इरसाल म्हणी... मस्त... उजळणी झाली _/\\_\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/08/Vehicle-Insurance.html", "date_download": "2019-10-23T12:24:21Z", "digest": "sha1:X6UE576ECPMWTMZ4GI4ZZ3BTITLPKFCR", "length": 6640, "nlines": 72, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "चारचाकी व दुचाकी वाहनांना ३ आणि ५ वर्ष तृतीय पक्ष विमा अनिवार्य - JPN NEWS", "raw_content": "\nHome MAHARASHTRA चारचाकी व दुचाकी वाहनांना ३ आणि ५ वर्ष तृतीय पक्ष विमा अनिवार्य\nचारचाकी व दुचाकी वाहनांना ३ आणि ५ वर्ष तृतीय पक्ष विमा अनिवार्य\nमुंबई - १ सप्टेंबरपासून राज्यात नवीन नोंदणी होणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या बाबतीत अनुक्रमे ३ आणि ५ वर्षांचा तृतीय पक्ष विमा अनिवार्य करण्यात येणार आहे. एस. राजशेखरन विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणाचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. त्यानुसार राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी परिपत्रक काढून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना तसे आदेश दिलेले आहेत.\nया आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण यांनी सर्व विमा कंपन्यांना या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ग्राहकांना शनिवारपासून नोंदणी होणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या बाबतीत अनुक्रमे ३ आणि ५ वर्षांचा तृतीय पक्ष विमा काढणे बंधनकारक राहणार आहे. तसेच वाहनाची वैयक्तिक हानी प्रवर्गातील विमा काढणे वैकल्पिक असणार आहे. याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सू��ना विमा कंपनीतर्फे जाहीर होतील, असेदेखील आटीओच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. तसेच नवीन वाहन नोंदणीसाठी याप्रमाणे विमा पॉलिसी सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी केलेले आहे.\nवाहन प्रवर्ग (इंजिन क्षमता) १ सप्टेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतचा विम्याचा दर.\n७५ सीसीपेक्षा कमी १,०४५ रु..\n७५ सीसीपेक्षा जास्त-१५०सीसीपेक्षा कमी ३,२८५ रु..\n१५० सीसीपेक्षा जास्त-३५० सीसीपेक्षा कमी ५,४५३ रु..\n३५० सीसीपेक्षा जास्त १३,०३४ रु..\nवाहन प्रवर्ग (इंजिन क्षमता) १ सप्टेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतचा विम्याचा दर.\n१ हजार सीसीपेक्षा कमी ५,२८६ रु..\n१ हजार सीसीपेक्षा जास्त, ९,५३४ रु..\n१५०० सीसीपेक्षा कमी, १५०० सीसीपेक्षा जास्त २४,३०५ रु.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090317/vidhvrt07.htm", "date_download": "2019-10-23T14:04:56Z", "digest": "sha1:HQLCNS2VRYJNBUEDFOFRKK3BZTY6AIFT", "length": 9296, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १७ मार्च २००९\n‘भावना’च्या उमेदवारीचे श्रेय हरिभाऊंनाच\nयवतमाळ, १६ मार्च / वार्ताहर\nयवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वाशीमच्या खासदार भावना गवळी यांना यावेळी मिळालेल्या उमेदवारीचे श्रेय भाजपमधून निष्कासित झालेले व काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले\nयवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनाच असल्याची मजेदार चर्चा आता सेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू आहे. गंमत अशी की, याच मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून हरिभाऊ राठोड समर्थकांसह दिल्लीत तळ ठोकून आहेत, तर त्यांचा पत्ता कट करून आठव्यांदा उमेदवारी मिळवण्यासाठी माजी खासदार उत्तमराव पाटील पाच डझन नेते आणि कार्यकर्त्यांना घेऊन दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या समोर ठाण मांडून बसले आहेत.\nजर हरिभाऊ राठोड यांनी डॉ. मनमोहनसिंग सरकार वाचवण्यासाठी भाजपचा पक्षादेश झुगारला नसता आणि सभागृहात अनुपस्थित राहण्याची कृती केली नसती तर भाजपने त्यांची हकालपट्टी केली नसती. साहजिकच हरिभाऊ काँग्रेसमध्ये गेले नसते. त्यामुळे स्वाभाविकच भाजपचे यवतमाळचे विद्यमान खासदार म्हणून त्यांना भाजप-सेना युतीने उमेदवारी दिली असती. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्य़ातील चार विधानसभा मतदारसंघ (यवतमाळ, राळेगाव, दारव्हा-दिग्रस आणि पुसद) येतात ��र वाशीम जिल्ह्य़ातील फक्त दोनच (कारंजा व वाशीम) मतदारसंघ येतात, त्यामुळे हरिभाऊंचा ‘क्लेम’ सेनेने आणि खासदार भावना गवळी यांनीसुद्धा अमान्य केला नसता. उलट भावना गवळींनी राठोड यांना वाशीम-कारंजामध्ये मदत केली असती. पण हरिभाऊंच्या काँग्रेस प्रवेशाने राजकारणातील सारी समीकरणे बदलवून टाकली. यवतमाळात भाजपजवळ उमेदवारच कुठे आहे, असा भावनांचा रास्त सवाल होता. कारण, एकदा भाजपच्या ‘कमळ’वर निवडून आलेल्या राजाभाऊ ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादी’चे घडय़ाळ बांधले होते आणि दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हरिभाऊ राठोड यांनीसुद्धा भाजपला रामराम करून ‘पंजा जिंदाबाद’च्या घोषणा देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत नव्याने अस्तित्वात आलेल्या यवतमाळ-वाशीममधून सेनेच्या भावना गवळी यांच्या दाव्याला बळकटी आली आणि त्यांचा तर्कसंगत युक्तिवाद सेना-भाजप युतीच्या नेत्यांनी मान्य केला. याचे खरे श्रेय हरिभाऊ राठोड यांनाच आहे, अशी तर्कसंगत आणि मजेदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.\nविशेष म्हणजे, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकावा म्हणून भाजप सतत ‘यवतमाळ-वाशीम’वर आपला दावा सांगत होता. मात्र, सेना सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या मुंबईतील बैठकीत ठाकरे यांनी ‘यवतमाळ-वाशीम’ मतदारसंघ आमच्या भावना गवळींसाठी सोडत असाल तरच पुढची चर्चा करू, असे सुनावले आणि राजनाथसिंह यांनी ठाकरेंच्या प्रस्तावाला मान्यता दिली. दुसरे असे की, ज्या दिवशी हरिभाऊ राठोड यांनी मनमोहनसिंह सरकारला मदत केली, त्याच दिवशी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिल्लीत भावना गवळींचे अभिनंदन करून त्यांना यवतमाळ-वाशीमची उमेदवारी देऊन टाकली होती. तेव्हापासूनच त्यांनी यवतमाळात प्रचार सुरू केला होता. पंधरा लाख मतदारांना रक्षाबंधनाच्या राख्या पाठवून ‘भविष्यात बहिणीची मदत करा’ अशी विनंती केली होती. उद्धव ठाकरेंसह इतर सेना नेत्यांनी भावनांचा हौसला सतत वाढवला आणि भावना गवळी यांनी यवतमाळात आंदोलने, मोर्चे, रुमणे मोर्चा अशा आंदोलनांनी झंझावात आणला. भाजप नेते उदासीन होते. कारण, त्यांचा खासदार ‘होस्टाईल’ झाला होता. अशा परिस्थितीत सेनेला उमेदवारी देणे भाजपला भाग होते आणि भावना गवळी ‘हॅट्ट्रिक’साठी सज्ज होत्या. पण या साऱ्या घडामोडींचे श्रेय एकटय़ा हरिभाऊ राठोड ��ांनाच आहे, हे स्वत: भावना गवळी आणि भाजप नेते तर मान्य करीत आहेतच, खुद्द हरिभाऊ राठोड आणि काँग्रेस नेतेसुद्धा मान्य करीत आहेत. राजकारणात यापेक्षा आणखी वेगळी ‘मौज’ ती काय असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/government-slashes-corporate-tax-to-22-percent-for-domestic-company-39913", "date_download": "2019-10-23T14:31:54Z", "digest": "sha1:ULYLP3BKGMGE6MJCPX6TRII3ED5GX7R6", "length": 7110, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "काॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा", "raw_content": "\nकाॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा\nकाॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी काॅर्पोरेट करात कपात करण्याची घोषणा केली. त्यामुळे देशातील कंपन्यांना आता २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. याआधी हा कर ३० टक्के होता.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nउद्योग क्षेत्राला उभारी देऊन मंदीसदृश्य परिस्थिती असलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी महत्वाची घोषणा केली. देशातील कंपन्या आणि नवीन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या काॅर्पोरेट कर (कंपनी कर) दरात कपात करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. देशातील कंपन्या जर कोणतीही सवलत घेत नसल्यास त्यांना आता २२ टक्के कर द्यावा लागणार आहे. गोवामध्ये जीएसटी काऊंसिलच्या बैठकीअगोदर सीतारमन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.\nकोणतीही सवलत न घेणाऱ्या भारतीय कंपन्यांना हा कर २२ टक्के द्यावा लागेल. तर सरचार्ज आणि सेस आकारून कंपन्यांना २५.१७ टक्के काॅर्पोरेट कर द्यावा लागणार आहे. कराचे नवीन दर १ एप्रिल २०१९ पासून लागू केले जातील. नवीन दर हे दक्षिण-पूर्व आशियामध्ये सर्वात कमी असल्याचं सितारमन यांनी म्हटलं आहे. सद्या ४०० कोटींपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना २५ टक्के तर इतर कंपन्यांना ३० टक्के काॅर्पोरेट कर द्यावा लागत आहेत. १ आॅक्टोबर नंतर तयार होणाऱ्या नवीन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना १५ टक्के कर द्यावा लागेल. सरचार्ज आणि सेस आकारून हा दर १७.०१ टक्के असेल.\nकाॅर्पोरेट करकपातअर्थमंत्री निर्मला सीतारमण\nBSNL आणि MTNL चं होणार विलीनीकरण\nअवघ्या मिनिटांत इन्फोसिसचे ४५ हजार कोटी बुडाले\nबँकांमध्ये होणार ५ दिवसांचा आठवडा\nमोफत नाही मिळत क्रेडिट कार्डची सेवा, बँक��� आकारतात 'हे' शुल्क\nपीपीएफ : सरकारी हमीचा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय\nएसबीआयची बचत खात्यावरील व्याजदरात कपात\nSBI चं कर्ज झालं स्वस्त, पण ठेवींवरील दरही घटले\nएचपी, एचएसबीसी करणार 'इतक्या' कर्मचाऱ्यांची कपात\nएसबीआयचे कर्ज आणखी स्वस्त, सलग पाचव्यांदा व्याजदरात कपात\nपीएनबी, कॅनरा, युनायटेड, युनियनसह १० बँकांचं होणार विलीनीकरण, निर्मला सीतारमण यांची घोषणा\nकाॅर्पोरेट करात कपात, केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/pune-crime-branch/", "date_download": "2019-10-23T12:59:55Z", "digest": "sha1:ZKMFXX7DGX7U2X6ADNEA2WGRO4X4NCD3", "length": 12706, "nlines": 166, "source_domain": "policenama.com", "title": "Pune Crime Branch Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n10 बोगस जामिनदार ‘गोत्यात’, बनावट कागदपत्रांव्दारे मिळवून दिला अनेकांना…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आरोपींच्या जामिनासाठी न्यायालयात बोगस जामीनदार उभा करुन थेट न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील 10 जणांना अटक करण्यात आली असून…\nPune : मटका किंग जॉय नायरच्या दोन अड्यांवर गुन्हे शाखेचे छापे ; १९ आरोपींना अटक\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मटका किंग बबलू उर्फ जॉन नायर याच्या मटक्याच्या अड्ड्यावर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने छापा टाकून १९ जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमेसह ८० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई…\nदोन सराईत वाहन चोर पुणे पोलिसांकडून गजाआड ; ६ लाखांच्या २६ दुचाकी जप्त\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे गुन्हे शाखा युनिट २ आणि ३ च्या पथकाने दोन सराईत वाहन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २६ दुचाकी जप्त केल्या आहेत. युनिट २ ने केलेल्या कारवाईत संतोष शिवराम घारे (वय-३३ रा.…\nपुणे : कमीशनसाठी लुटले कॉसमॉस बँकेचे करोडो रुपये\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनकॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करुन तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरणाऱ्यांनी कमीशनसाठी ही चोरी केली केल्याचे समोर आले आहे. आरोपींना ९० लाख रुपया���ची रक्कम चोरण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये कमीनचे अमिष…\nगुन्हे शाखेत १६ सहाय्यक निरीक्षक / उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईनगुन्हे शाखेत नव्याने हजर झालेल्या व गुन्हे शाखेकडे नेमणूकीस असलेल्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या विभागात नेमणूका करण्यात आल्या आहे. नेमणूकीचे आदेश आज (सोमवार) रात्री पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी काढले.…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लंडनच्या जिओमिक(Geomiq) या रोबोटीक्स कंपनीला अशा चेहऱ्याचा शोध आहे जो ते आपल्या रोबोटला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू शकतात 92…\nकेंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार, शिवसेनेसह ‘या’…\nदेशातील ‘या’ 5 बँकांकडून FD वर मिळतोय जास्तीचा…\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक : ‘या’ कारणामुळं उदयनराजेंची…\nदररोज फक्त 100 रूपयांची बचत करून मिळवा 20 लाख, खुपच फायद्याचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा करताना उतरवले कपडे, फोटो व्हायरल \nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम ‘स्वस्त’ स्मार्टफोन, किंमत फक्त 3899…\n6 लाख अवैध ड्रोन बनलेत देशाच्या सुरक्षेसाठी ‘घातक’, 2020 पर्यंत 700 कोटींचा होईल देशात ‘व्यापार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/question-papers/s/aso-2017-main-paper-1-question-paper/2/l/3/", "date_download": "2019-10-23T14:01:25Z", "digest": "sha1:WJ3FIFDFN7SPBTFQT5VTMO55SQAXBDTV", "length": 14281, "nlines": 345, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "ASO 2017 - Main Paper 1 Questions And Answers", "raw_content": "\nचहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.\nB. केसाने गळा कापणे\nC. कान लांब होणे\n‘अज' या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड ; तर दुसरा अर्थ कोणता \nअभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता' या वाक्याचा प्रकार कोणता \nपुढील शब्दांतील भाषिकदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा.\nपुढील उतारावाचूने त्यावर आधारित 26 ते 30 प्रश्नांची उत्तरे द्या.\nतुमची स्वत:विषयीची जी धारणा असते, तसेच तुम्ही असता. आपल्याला जे जाणवायला हवे, तेच बरोबर, असे तुम्हांला वाटत असते. 'मला हे शक्य नाही;' असे तुम्हांला वारंवार वाटते का तसे तुम्ही स्वत:शी सतत म्हणत असता का तसे तुम्ही स्वत:शी सतत म्हणत असता का असे तुम्ही म्हणत असाल किंवा अशा पद्धतीने विचार करीत असाल, तर तुम्ही लवकरच त्याच विचाराने पछाडले जाल. त्यातून तुम्हाला तसेच घडविणारी ती जणू भविष्यवाणीच ठरेल आणि मग आपण अधिकच दुर्बल आणि अविवेकी झालो आहोत, असे तुमच्या लक्षात येईल.\nयासाठी मनाला चिंतनाची सवय लावा. आपल्यातील विश्वास जागवा; आणि मग आपण एक समर्थ व्यक्ती आहोत, असे तुमच्या अनुभवास येईल. आपल्या स्वत:लाच सकारात्मक, प्रोत्साहक संदेश द्या. आपल्या ध्येयपूर्तीला इतरांच्या प्रतिसादाची, मान्यतेची गरज भासते तेव्हा, काही क्षण आपण असाहाय्य आणि सैरभैर बनतो. यासाठीच स्वत:विषयी चांगली भावना ठेवून काम करा आणि अधिक स्वावलंबी व्हा. अगदी निकड असेल तर तेवढ्यापुरतीच मदत घ्या. सकारात्मक विचारात प्रचंड शक्ती असते. उत्साही, आशावादी वृत्तीची माणसे अधिक काळ जगतात; तसेच चिंतातुर राहाणा-या माणसांपेक्षा लवकर र���गमुक्त होतात, असे संशोधनाने सिद्ध झाले आहे.\nअधिक काळ जगण्यासाठी कशाची गरज असते \nB. उत्साही व आशावादी वृत्तीची\nखालील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे \na. चिंतनामुळे आपण सामर्थ्यशाली होतो.\nb. सकारात्मक विचारात काम करण्याची शक्ती नसते.\nC. a आणि b दोन्हीं\nD. a आणि b दोन्हीं नाही\nपुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे \na. नकारात्मक विचाराने आपण अधिक सशक्त होतो.\nb. स्वतः बद्दल चांगली भावना ठेवून स्वावलंबी होणे.\nC. a आणि b दोन्हीं\nD. a आणि b दोन्हीं नाहीत\nआनंदी राहण्याचे कारण सकारात्मक विचारसरणी आहे. कारण\nA. जीवनातला आनंद जगण्यात आहे\nB. आनंद हा मानण्यावर अवलंबून असतो\nC. सकारात्मक विचारात प्रचंड शक्ती आहे\nD. आपल्या ध्येयपूर्तीसाठी माणूस काहीही करतो\nसकारात्मकतेसाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते \nB. नवीन नवीन कल्पकतेची\nD. सतत परमेश्वराचे चिंतन करण्याची\n'विधुर' या शब्दाला खालील कोणता शब्द समूह योग्य आहे \nA. महाभारतातील एक पात्र\nB. ज्याची पत्नी मरण पावली असा पुरुष\nC. आगीशी खेळ करणारा\nD. दुस-याच्या मनातील ओळखणारा\nखालील व्यंजनगटातील 'तालव्य' चा गट ओळखा.\nखालील शब्द कोणत्या उपसर्गाचे आहेत \n'क्ष' आणि 'ज्ञ' ही ______ आहेत.\nD. यापैकी कोणतेही नाही\n'मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो' या वाक्यातील विधेयविस्तार.\nC. मागच्या वर्षी याच वेळेला\n“त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले, परंतु आपण आलाच नाहीत ' या वाक्यातील 'आपण' हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते \nजर शाळेस सुटी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/583?page=8", "date_download": "2019-10-23T13:08:33Z", "digest": "sha1:DC5BKIVYFZAF57PXZWYU5XZPG3OBLNOF", "length": 16641, "nlines": 250, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी\nप्रत्येक देशाला अस्तित्वासाठी एक समान धागा असावा लागतो.समान धागा असल्याशिवाय 'अनेकत्वातुन एकता\" म्हणजे फक्त पोकळ घोषणा आहे. एकच गोष्ट भारतात हरवलेली आहे आणी ती म्हणजे 'भारतीय\" असणे. \"भारतीय\" असणे हे बाकि सर्व गोष्टीच्या मागे पडते. ऊरते ते केवळ हिंदु असणे, मुसलमान असणे,बिहारी असणे, दलीत असणे, ब्राह्मण असणे.\nRead more about हरवलेला भारतीय\n३० सप्टेंबर हा जागतिक भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स (FIT) ह्या संस्थेने बायबलचे लॅटीनमध्ये भाषांतर करणाऱ्या St. Jerome या भाषांतरकाराच्या स्मरणार्थ १९९१ सालापासून हा दिन साजरा करण्यास आरंभ केला. तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भाषांतर व्यवसायाचा विविध देशांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. तसेच, सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगातील भाषांतर व्यवसायाची वाढती मागणी व महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार या व्यवसायास सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणे हादेखील यामागील एक विचार आहे.\nRead more about भाषांतरकारांची व्हर्च्युअल कॉन्फरन्स\nचिमणराव ते गांधी : दिलीप प्रभावळकर (टोक्यो मराठी मंडळ गणेशोत्सव : २०१०)\n\"ते आले, त्यांना पाहिलं, त्यांनी हसवलं\nटोक्यो मराठी मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या दिलीप प्रभावळकरांचं असं वर्णन नक्कीच करता येईल. साधारण २-२.५ तासाचा असा हा कार्यक्रम, सुरुवातीपासुन शेवटपर्यंत त्यांनी हसताखेळता ठेवला\nRead more about चिमणराव ते गांधी : दिलीप प्रभावळकर (टोक्यो मराठी मंडळ गणेशोत्सव : २०१०)\n\", अम्रेश ओरडला ,\" common~~ अजून स्पिड \n\"८५ ला आहे\", विराज समोर डोळे फाडून गाडी चालवत होता. एका हातात स्टिअरींग आणि एका हाताखाली गिअर रॉड सतत चेजं केल्याने त्याला कमालीचा घाम सुटला होता.\nअम्रेशने रिअर ग्लासमधुन मागे बघीतले. \"मागे पोलिस अजुनपण आहेत\", अम्रेश म्हणाला, \"चल यार अजुन फास्ट\". जंगलमधून जाणाय्रा त्या रस्त्यावर ४०० मिटरांच्या अतंरावर सायरन वाजवत रेड लाईट असलेली पोलिस कार त्यांचा पाठलाग करत होती. दुरून येणारा त्याचा आवाज हळुहळू कम��� होत होता.\nपरंपरेने झालोच पहा कसा वेगळा\nविचार करताच मी जरासा 'तसा' वेगळा\nमाझी फांदी मलाच म्हटली, 'सोड मला तू...'\nलटपट उडली झालो मी जसजसा वेगळा\nएकरूप मी तुझ्या अंतरी निश्चित आहे\n तरी उमटतो ठसा वेगळा\nबोलायाचे असते पण ती बोलत नाही\nस्वभाव असतो एकेकाचा असा वेगळा\nवेगवेगळा मी असतो प्रत्येक ठिकाणी...\nकी असतो बघणार्‍याचा आरसा वेगळा \nकुणास काही पडले नाही गुणवत्तेशी\nमीच ठरवले घ्यावा आता वसा वेगळा\nजवळीक बघुन ठरवू नकोस तू गूण 'अजय'\nसूर्य वेगळा अन् त्याचा कवडसा वेगळा\nदेवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)\nदेवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)\nदुसरा भाग लिहीण्यासाठी मी किरण फाॅण्ट वापरला आहे कारण लिपी वरील कोणतेही illustration Unicode च्या आवाक्याबाहेर आहे.\nकिरण फाॅण्ट http://www.kiranfont.com येथून मोफत मिळवा.\nभाग दुसरा : सगळ्यात अपभ्रंशित झालेले देवनागरी अक्षर ‘र’\nRead more about देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)\nदेवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)\nदेवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)\n सर्वसाधारणपणे अापण नेहमी अमुक शब्दाचा ‘अपभ्रंश’ तमुक अाहे असे म्हणतो. जसे की अॉफिस चा अपभ्रंश होअुन हापिस हा शब्द. हॉस्पिटल चे अीस्पितळ, िअ. वरील अुदाहरणे िअंग्रजी शब्दांची अाहेत. मात्र मराठी शब्दांतही असे बदल घडुन येतात. जसेः जाहला – झाला. पण हे सर्व अपभ्रंश अुच्चाराबाबत अाहेत. अपभ्रंशाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भ्रष्ट नक्कल’. भ्रष्ट म्हणजे जी मूळ प्रतिशी समरुप नाही अशी.\nRead more about देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)\nकुठेही कधीही मराठीमधे लिहा - गुगल मराठी संगणक प्रणाली (google marathi transliteration IME)\nवापरावयास सोपे वाटते, आणी शब्द पण सुचवते (like word auto complete )\nया प्रणाली ने कुठेही मराठी लिहिता येते. म्हणजे आउट्लुक, नोट्पॅड, वर्ड अस कुठेही. फक्त शिफ्ट अल्ट दाबुन इंग्रजी व मराठी भाषा बदलता येतात.\nहे विविध भाषेत उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला दुसर्‍या कुठल्या भाषेसाठी सुद्धा वापरता येईल.\nRead more about कुठेही कधीही मराठीमधे लिहा - गुगल मराठी संगणक प्रणाली (google marathi transliteration IME)\nमराठी सारेगमप चं पुढचं पर्व सोमवार दिनांक २६ एप्रिल पासून होतय. ह्या पर्वात आधीच्या १८-३० वयोगटांच्या पर्वातले अंतिम फेरीत गेलेले (विजेते नाही) स्पर्धक सहभागी होणार आहेत. होस्ट परत एकदा पल्ल्वी जोशी. अवधूत गुप्ते परिक्षक आणि मान्यवर परिक्षक दर आठवड्याला बदलणार आहे. स्पर्धक पुढी�� प्रमाणे :\nRead more about बेस्ट ऑफ सारेगमप\nमराठी भाषाभिमान्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ : भाषाशुद्धीचे व्रत \nकोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा\nRead more about मराठी भाषाभिमान्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ : भाषाशुद्धीचे व्रत \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/83-movie", "date_download": "2019-10-23T12:40:17Z", "digest": "sha1:ZYP2KA4ARYRNTLEBDV64VZ22BYNLID2K", "length": 14261, "nlines": 164, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "83 Movie Latest news in Marathi, 83 Movie संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकर���ाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\n83 Movie च्या बातम्या\nदीपिका '८३' च्या कलाकारांसाठी करणार खास पार्टीचं आयोजन\nभारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपच्या विजयाची कहाणी सांगणारा '८३' चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. दीपिका- रणवीरसह अनेक कलाकारांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचं...\nलंडनमध्ये असलेल्या आदिनाथला येतेय मुंबईची आठवण...\nआदिनाथ कोठारे हा लवकरच '८३' या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. भारतानं जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकाची गोष्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पादुकोनसह अनेक प्रसिद्ध...\nदीपिका झाली पती रणवीरच्या '83' ची सहनिर्माती\nभारतानं ८३ साली जिंकलेल्या विश्वचषकाची गोष्ट सांगणारा 83 हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसह अनेक कलाकारांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे...\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62316", "date_download": "2019-10-23T13:04:39Z", "digest": "sha1:6FGJSKBFJXLFGQA6CQHJ5RNG46MF6Q7K", "length": 10338, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि यावरील तात्काळ उपाय | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि यावरील तात्काळ उपाय\nशेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि यावरील तात्काळ उपाय\nनमस्कार सध्या शेतकऱ्यांच��या कर्जमाफी आणि कर्जमुक्ती वरून बरीच चर्चा चालू आहे. प्रत्येक जण आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत हे दाखवत आहेत. शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत हे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला माहित नाहीत किंवा माहित करून घ्यायचे नाहीत किंवा माहित असून ते माहित नाही असे भासवायचे आहे. शेतकऱ्याचे बरेच प्रश्न आहेत त्यात मुख्य म्हणजे पाणी, वीज, शेतमालाला भाव हे आहेत. त्याच बरोबर वाढत्या महागाईमुळे त्याला घर कसे चालवायचे हेच कळत नाही आहे. मागील तीन वर्षातील अवस्था अशी आहे कि शेतकरी दुष्काळातून सावरला नाही तोवर उत्पन्न इतका झाला कि सर्व मालाचे भाव खाली आले, यातून एक गोष्ट झाली ती म्हणजे यावर्षी जो खर्च केला तो निघत आहे पण बाकीचे काय\nशेतीविषयक धोरण काय असावे याचा विचार केला आणि योग्य नियोजन केले तर याची गरज भासणार नाही. त्यातील काही मुद्दे असे,\n१. कर्जमाफी करू नये, त्या ऐवजी शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा करावी आणि कर्जाची मुद्दल तशीच ठेवून ठराविक कर्जावरील व्याज माफ करावे आणि कर्जाची मुदत वाढवावी. यामुळे सर्वाना समान न्याय मिळण्यास मदत होईल. यावर कुणाला किती रुपये द्यावे याचे नियोजन सरकार ने करावे, आणि योग्य व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होतील हे पाहावे. आपला शेतकरी स्वाभिमानी आहे तो कधीच फुकटचे मागत नाही त्याला फक्त त्याचा योग्य मोबदला हवा.\n२. आता पर्यंत इतका पैसे सिंचनावर खर्च झाला पण त्याचा म्हणावातसा फायदा नाही झाला. बरेच प्रकल्प अपूर्ण आहेत आणि नवीन प्रकल्प सुरु केले आहेत. जे प्रकल्प पूर्ण होत आहेत ते लवकर पूर्ण करावे आणि बाकीचे वेळेत पूर्ण होतील याची काळजी घावी. हे सर्व पूर्ण झाल्यावर नवीन प्रकल्प सुरु करावेत.\n३. पिकांचे नियोजन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. प्रत्येक सातबाऱ्यावर पीकपाणी असते त्याचा पूर्ण अभ्यास करून नियोजन करावे म्हणजे कोणत्या गोष्टी आयात आणि निर्यात कराव्या लागतील याचा अभ्यास आधीच झाला पाहिजे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा व्यवस्थित असायला हवी. यातून पिकाला हमीभाव मिळायला मदत होईल.\n४. प्रत्येक ठराविक अंतरावर शेतकऱ्याला आपला माल विकण्यासाठी जागा करून द्यावी जेणेकरून जे छोटे शेतकरी आहेत ते आपला माल कोणत्याही व्यापार्याची मदत न घेता विकेल म्हणजे त्याला जास्त पैसे मिळतील.\n५. शेतीमाल खरेदी विक्रीसाठी व्यापारी व शेतकऱ्याल��� मदत करायला हवी, त्यासाठी जी यंत्रणा आहे ती सक्षम करून लागणाऱ्या सर्व गोष्टी वेळेत पुरवल्या गेल्या पाहिजेत.\n६. कोणत्याची नैसर्गिक आपत्तीचे मूल्यमापन करून तात्काळ शेतकऱ्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे. ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यालाच ही मिळायला मदत होईल. २४-४८ तासात ते मूल्यमापन करून त्याचा अहवाल ४ दिवसात तयार झाला पाहिजे.\nइतके केले तरी दिलासादायक होईल, अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे शेतकऱ्याला त्रास होतो पण वरील गोष्टी जर का सरकार ने केल्या तर याचा नक्की चांगला परिणाम शेतकऱ्यावर दिसेल आणि त्याला जगण्याची नवीन उमेद निर्माण होईल आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होण्यासाठी मदत होईल.\nशेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि यावरील तात्काळ उपाय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/learn-today-september-12-all-day-top15-events-in-one-click/", "date_download": "2019-10-23T12:41:31Z", "digest": "sha1:Y6TCRPVQF6VDL6DGTVDUFVKN42VENHRT", "length": 9572, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घ्या आज (13 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर! | Dainik Prabhat", "raw_content": "\nजाणून घ्या आज (13 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nपुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा दै. प्रभातचे अॅप https://bit.ly/2Jrc9vY\nई-पेपरचे अॅप डाउनलोड करण्यासाठी https://bit.ly/2xJfEXM\nआमचं फेसबुक पेज लाईक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://goo.gl/YzQSeu\nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nराखी सावंतचा खोटारडेपणा उघड\nपाकच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष- बीएसएफ\n“लाल कप्तान’मध्ये सैफबरोबर आणखी 3 स्टार\nदिल्लीतले सगळे रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवणार- केजरीवाल\nआयुष्मान खुरानाला करायचाय निगे���िव्ह रोल\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणावळा नगरपरिषदेस 5 लाखांचा दंड\nभाजपचे साताऱ्यात गणराय संपर्क अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090515/pvrt16.htm", "date_download": "2019-10-23T13:49:07Z", "digest": "sha1:NUWLFZITYJHBAAQSZ55M2FRH6Y77UAJT", "length": 7910, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\nपोलीस उपअधीक्षक अमोल तांबे यांना पोलीस महासंचालकांकडून विशेष सन्मानचिन्ह\nशिक्रापूर, १४ मे / वार्ताहर\nगडचिरोली जिल्हय़ातील नक्षलवादी कारवायांना आळा घालण्याबरोबरच त्यातील काहीजणांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्याची विशेष कामगिरी पोलीस उपअधीक्षक अमोल तांबे यांनी केली. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या कामगिरीची दखल घेऊन\nतांबे यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.\nगेली दोन वर्षे गडचिरोली जिल्हय़ातील इटापल्ली या नक्षलप्रभाव कार्यक्षेत्रात पोलीस उपअधीक्षक म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल राज्याचे महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे विशेष सन्मानचिन्ह देऊन तांबे यांचा नुकताच गौरव करण्यात आला. मूळचे शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा गावचे असणारे अमोल तांबे हे नुकतेच तासगाव (जि. सांगली) येथे उपअधीक्षकपदी रुजू झाले आहेत. उपअधीक्षकपदी निवड झाल्यानंतर तांबे यांची पहिली नेमणूक नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या गडचिरोली जिल्हय़ातील इटापल्ली येथे झाली. येथील आव्हान स्वीकारून त्यांनी नक्षलवादी व त्यांच्या कारवाया यांचा अभ्यास केला. सरकारी थाट बाजूला ठेवून त्यांनी तेथील नागरिकांमध्ये मिसळताना पोलीस खात्याबद्दल आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण केला. त्याचाच परिणाम म्हणून पूर्वी फक्त दोन गावांत नक्षलवाद्यांना ‘गावबंदी’ असताना तांबे यांच्या प्रयत्नामुळे ६२ गावांनी गावबंदी केली. त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याने ५५ नक्षलवादी समर्थकांनी तांबे यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर आपली वाट चुकल्याची भावना निर्माण होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी १६ नक्षलवाद्यांनी तांबे यांच्या पुढाकाराने आत्मसमर्पण केले.\nनक्षलवाद्यांना न जुमानता लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच्या हेतूने तांबे यांनी विविध उपक्रम राबविले. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारी २००८ मध्ये त्यांनी इटापल्ली येथे लोककला व क्रीडामहोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाला स्थानिकांनी भरभरून प्रतिसाद देताना सुमारे अडीच हजार स्पर्धकांनी त्यात सहभाग घेतला होता. नक्षलवाद्यांवर पोलीस दलाचा दबाव वाढविण्यासाठी सवरेदय अभियान राबविले गेले. या अभियानाचे नियोजन, आखणी आणि कामगिरी तांबे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविली. त्यामुळे सवरेदय १ व २ असे अभियान पुढच्या टप्प्यात पोलीस दलाने राबविले. तीन महिन्यांपूर्वी इटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ पोलीस अधिकारी व कर्मचारी ठार झाले. अशा संवेदनशील परिस्थितीवर ताबा मिळविण्यासाठी तसेच नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीने राज्यातील पोलिसांनी ‘ऑपरेशन पराक्रम’ मोहीम राबविली. या मोहिमेसाठी तांबे यांना सांगली येथून इटापल्ली ���ेथे ‘स्पेशल डय़ुटी’ म्हणून बोलाविले होते. त्यांच्या या सर्व कामगिरीची दखल घेऊन राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्याचा निर्णय घेतला. तांबे यांना मिळालेल्या सन्मानचिन्हाबद्दल पोलीस दलातून तसेच शिरूर तालुक्यातून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5172?page=9", "date_download": "2019-10-23T13:21:08Z", "digest": "sha1:SF325ESXDZKHHQTWO2Z5L6AEPRQFGMM2", "length": 13011, "nlines": 230, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कायदा : शब्दखूण | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कायदा\nपरदेशात वास्तव्यास जाताना स्वतःजवळील सोन्याची नोंद\nRead more about परदेशात वास्तव्यास जाताना स्वतःजवळील सोन्याची नोंद\nमार्को - भाग २\nमी माझ्या घरात बसलो होतो. ती व्यक्ति माझ्यासमोर होती....\nसाधारण तीस वय. भारदस्त बांधा. सहा फूट उंच. लांब नाक. तरतरित डोळे.\nमात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे हात आणि पाय चांगलेच लांब असून त्याचे तळवे अत्यंत पसरट होते.\nकोपऱ्यात असलेले खास बनवलेले बूट त्याची साक्ष देत होते.\nतर पुतळा प्रकरणानंतर झालेल्या गोष्टी म्हणजे मी माझ्या घरात बसलो होतो आणि माझा पुतळा घराबाहेर दिमाखात उभा होता.\n\"तर आपल्याला आपले घर परत हवे आहे.\"\n\"आणि त्यासाठी आपण मी मोजलेली किंमत परत करायला तयार आहात.\"\n\"तर हे घर मी विकत घेतले आहे हे आपणांस मान्य आहे.\"\nवेष्टणावरील छापील किंमत --एक साळसूद फसवणूक\nRead more about वेष्टणावरील छापील किंमत --एक साळसूद फसवणूक\nआमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.\nतडका - अधिकारी बांधवांनो\nनक्कीच काही दुरावा आहे\nयाचा वेळोवेळी जाहिर होणारा\nसमाजात जिवंत पुरावा आहे\nजनतेचे सदैव लक्ष असतात\nसमाजही त्यांनाच ग्रेट मानतो\nजे सदैव कर्तव्य दक्ष असतात\nRead more about तडका - अधिकारी बांधवांनो\n���डका - सोनसाखळी चोरांनो\nRead more about तडका - सोनसाखळी चोरांनो\nतडका - सोनसाखळी चोरांनो\nRead more about तडका - सोनसाखळी चोरांनो\nतडका - दुखण्याचा आधार\nतेच कधी माहेर होतात\nRead more about तडका - दुखण्याचा आधार\nएका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही\nतेथे कर माझे जुळती\nRead more about दुर्लक्षित आंबेडकर\nमहावितरण कंपनीकडुन वीज पुर्ववठा बंद असल्यास पेनल्टी कशी मागायची \nदिनांक ३ एप्रील ला चिंचवड विभागात वीज पुरवठा भर दुपारी खंडीत झाला. सुमारे पाच तास चिंचवड विभागातले ग्राहक हाश्य - हुश करत राहिले.\nअनेकांनी फोन करुन वीज महावितरण कंपनीकडे किती वेळ लागेल इ. विचारणा केली पण वीज वितरणाचे अधिकारी फोनवर उपलब्ध नव्हते. याची नोंद दि. ४ एप्रीलच्या दैनीक सकाळच्या पिंपरी चिंचवड अवृतीतही घेतली गेली.\nRead more about महावितरण कंपनीकडुन वीज पुर्ववठा बंद असल्यास पेनल्टी कशी मागायची \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/2017/01/", "date_download": "2019-10-23T12:55:21Z", "digest": "sha1:6A4IW7XWKO33AFB5B2O4KZPTUTUJR23X", "length": 9333, "nlines": 60, "source_domain": "marathimoney.com", "title": "January 2017 | Marathi Money", "raw_content": "\nMutual fund Net Asset Value – म्युच्युअल फंड नक्त मालमत्ता मूल्य\nम्युच्युअल फंड नक्त मालमत्ता मूल्य (Net Asset Value ) म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक किंवा विक्री करताना NAV (Mutual Fund Net Asset Value) चा नेहमी विचार होतो. पैसे गुंतवल्यानंतर आपणास त्या किमतीचे युनिटस मिळतात. या युनिट्सची किंमत म्हणजे त्या फंडाची नक्त मालमत्ता मूल्य (Net Asset Value) असे म्हणतात. म्युच्युअल फंडाची नक्त मालमत्ता मूल्य (Mutual Fund Net\nबँकांमधील आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit Scheme) आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit scheme) ही एक विशिष्ट प्रकारची बचत ठेव योजना असून भारतामध्ये जवळपास सर्वच बँका ह्या प्रकारची ठेव स्वीकारतात. या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. यामध्ये १०० रुपयापासून ते काही लाखापर्यंत रक्कम स्वीकारली जाते. यावर मिळणारे व्याज हे प्रत्येक बँक नुसार\nराष्ट्रीय बचत पत्रं National savings Certificate राष्ट्रीय बचत पत्रं (National savings Certificate) ही प्रथमतः १९५० साली स्वातंत्र्यांनंतर पैशांची उभारणी करणेसाठी सरकारतर्फे अस्तित्वात आली. पोष्टमधील अनेक प्रचलित गुंतवणूक पर्यायांमधील NSC हा छोट्या गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे. NSC मध्ये गुंतवणुक म्हणजे सुरक्षित, निश्चित परतावा आणि आयकरामध्ये (income tax) सवलत यांचा सुंदर मिलाफ आहे. सरकारी योजना असल्यामुळे\nअसेट अलोकेशन (Asset Allocation) करून गुंतवणुकीतील जोखीम कशी कमी करता येते. आता आपण आपली आर्थिक उद्दिष्टे ठरवली आहेत (आर्थिक नियोजन / उद्दिष्टे ठरवण्यासाठी येथे टिचकी मारा). सद्य आर्थिक स्थितीचा आढावा घेवून आपले आर्थिक उद्दिष्ट पत्रक तयार करा. स्वप्न साकार करण्यासाठी व्यवहार चातुर्य, नियमितपणा, मुल्यांकन, आणि सूक्ष्म परीक्षण करण्याची कला आत्मसात केली पाहिजे. असाध्य ते\nTypes of Mutual Fund – म्युच्युअल फंडाचे प्रकार Types of Mutual Fund: आपला कष्टाने कमावलेले पैसे हे सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या पर्यामध्ये गुंतवावा असे सर्वाना वाटत असते. आणि ते काही गैर नाही. पण प्रत्येकालाच आर्थिक व्यवहारांची चांगली माहिती / ज्ञान असेलच असे नाही. मग अशावेळी म्युच्युअल फंड योग्य ती भूमीका पार पडतो. म्युच्युअल\nEvaluate your risk appetite and Risk tolerance / स्वतः ची जोखीम घेण्याची क्षमता /तयारी /सहन शक्ती कशी ओळखावी. गुंतवणूक करताना बहुतेक वेळा मध्यस्थामार्फत (कंपनी एजन्ट) गुंतवणूक उत्पादनाविषयी माहिती दिली जाते. त्या उत्पादनाद्वारे मिळणाऱ्या परताव्या बद्दल सखोल माहिती दिली जाते. कधी कधी तर उत्पादनाविषयी नको तेवढी स्तुती पण केली जाते. या मध्यस्थांकडे चांगली विक्री\nमहागाई आणि आर्थिक नियोजन (Inflation and financial Planning ) आर्थिक नियोजन करताना महागाई वाढ (Inflation) हा एक महत्वाचा मुद्दा आहे. महागाईमुळे क्रयशक्ती (Purchasing Power) कमी होते. आजमितीला भारतामध्ये महागाई वाढीचा दर ६% आहे. म्हणजे आज १०० रुपयांना मिळणारी वस्तू हि पुढल्या वर्षी १०६ रुपयांना मिळेल. महागाई मुळे खर्च वाढत जाणार. आपण गुंतवलेल्या पैशांचे भविष्यातील\n अर्थनियोजन करणे म्हणजे नेमकं काय बोली भाषेत ‘अर्थ’ म्हणजे पैसा. असं म्हणतात की ‘अर्थ’ असेल तर जीवनाला अर्थ आहे. पैशाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात उदरनिर्वाहासाठी प्रत्येकजण काहींना काही उद्योग करत असतो खर्च करावा हेही महत्वाचे असते. सर्वसाधारणपणे काही पैसे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावा लागतो\nWhat is difference between saving and investment बऱ्याचदा आपण बचत (saving) आणि गुंतवणूक (investment) या दोन्ही गोष्टी समान मानतो. कधीकधी हे शब्द आपण एकमेकांऐवजी वापरतो. बचत आणि गुंतवणूक यामध्ये नेमका काय फरक आहे. What is difference between saving and investment.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-10-23T14:14:11Z", "digest": "sha1:24FRSWG7J6X7ZSAK32GTVHVLSAZ62OUP", "length": 11503, "nlines": 223, "source_domain": "irablogging.com", "title": "प्रेमाची एक नवी परिभाषा - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nप्रेमाची एक नवी परिभाषा\nप्रेमाची एक नवी परिभाषा\nमागील भागात आपण बघितलं की अनघा अनिकेतशी बोलणार की नाही अनघा त्याच्याशी बोलते तर तो म्हणतो की ती फक्त त्याची एक चांगली मैत्रीण आहे व बाकी काहीही नाही.एक दिवस अनिकेत व अनघा कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना अनिकेत तिच्या हातावर लिहीलेला A बघतो.तिला तो म्हणतो A म्हणजे अनघा ना अनघा त्याच्याशी बोलते तर तो म्हणतो की ती फक्त त्याची एक चांगली मैत्रीण आहे व बाकी काहीही नाही.एक दिवस अनिकेत व अनघा कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना अनिकेत तिच्या हातावर लिहीलेला A बघतो.तिला तो म्हणतो A म्हणजे अनघा ना तर ती बोलते A म्हणजे अनिकेत….अनिकेत हे ऐकून शांतच झाला.त्याला विश्वासच बसत नव्हता की अनघा असे काही बोलेल… तुला जर असाच विचार करायचा असेल तर तु आजपासून माझ्याशी बोलली नाहीस तरी चालेल,असं अनघाला बोलुन तो तिथून निघून गेला… त्याला वाटलच नव्हतं की त्यांच्या मैत्रीला असं काही वळण लागेल…\nत्या दिवशी पासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. इकडे अनघा मात्र सारखी त्याच्या बोलण्याची वाट बघायची व रडायची… अशातच एक आठवडा गेला. हे सर्व जेव्हा बाकी मित्र मैत्रिणींना समजलं तेव्हा त्यांनी दोघांना परत बोलण्यास भाग पाडले. पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीत प्राण आले होते.\nअशातच एकदा ग्रूपमधील एका मुलाने अनघाला प्रपोज केलं..अनघाने अनिकेतला हे सांगितले… अनिकेत त्या मुलावर खूप चिड��ा व काहीच न बोलता तो तिथून निघून गेला. पण त्याला हेच वाटत होत की अनघाने त्याला नाही म्हणावे. पण तो काहीच बोलला नाही.पुढचे काही दिवस तो अनघाची खूप काळजी घेत होता..\nसरतेशेवटी काँलेजची परीक्षा झाली…आणि अनघाचे काँलेजचे दिवस संपले… तो दिवस अजुनही तिला आठवतो.१४ एप्रिल ज्या दिवशी तिने पुणे कायमचं सोडलं…त्या दिवशी अनिकेत तिला सोडायला पुणे स्टेशनला आला होता. त्याने चष्मा घातला होता… त्याने तिला गाडीत बसवलं.\nतूझी खुप आठवण येईल म्हणून तो खाली उतरला. गाडी सुरू झाली…. अनघाने खिडकीतुन मागे वळून बघितले तर अनिकेत चष्मा काढून डोळे पुसत होता.. अनघाने लगेचच त्याला फोन केला… तर त्याचं उत्तर असे होते की तो तिला जातांना बघू शकला नसता म्हणून त्याने तो चष्मा घातला होता.. शेवटी मी तुझ्यावर खुप प्रेम करतो,मी तुला खूप मिस करेन,नेहमी माझ्या सोबत रहा असे म्हणून त्याने फोन ठेवला.. अनघा अजूनही खिडकीतुन बाहेर बघत होती.आज तिच्या मनाप्रमाणे झाले होते,पण ती अनिकेतसाठी थांबू शकत नव्हती..\nआता तर खरी त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.अनघा व अनिकेतच्या प्रेमाचे पुढे काय होते ते बघुयात पण पुढील भागात..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nवृत्तपत्र : समाजमनाचा आरसा….\n#मामींची नथ आणि विनू\nअसामान्य जगातली बंदिनी अंतिम भाग ...\nओळख मानवा तुझी चूक काय…\nमैत्री : जीवनातील मुक्त हिरवाळ…\nती आणि तो (निरागस प्रेम) भाग 10 (अंतिम भाग) ...\nकल क्या हो किसने जाना ….. ...\nजेव्हा ती सासू होते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-salman-khan-plays-business-man-in-sanjay-leela-bhansali-upcoming-movie-inshallah-1811756.html", "date_download": "2019-10-23T12:40:27Z", "digest": "sha1:ZHH6Z2ZFP7Q2BL7TR6ADMPRQNHONCP7S", "length": 22386, "nlines": 289, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Salman Khan plays business man in Sanjay leela bhansali upcoming movie inshallah, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बि�� बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\n'इंशाअल्लाह'मध्ये सलमान दिसणार या भूमिकेत\nHT मराठी टीम , मुंबई\nसंजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट 'इंशाअल्लाह' चर्चेत आला तो या चित्रपटातील स्टारकास्टमुळे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या वयामध्ये खूपच अंतर आहे. त्यामुळे वयाचं अंतर पाहता ही जोडी नेमकी पडद्यावर कशी दिसेन याचं कुतूहल तमाम चाहत्यांना आहे. या चित्रपटात सलमानची भूमिका नेमकी काय असणार हे उघड झालं आहे.\nकेवळ १२ तासांसाठी करिनाची लंडन ते मुंबईवारी\nसलमान या चित्रपटात फ्लोरिडास्थित एका व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. सलमान 'इंशाअल्लाह'मध्ये ४० वर्षांच्या व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसेन अशी माहिती मुंबई मिररनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. तर आलिया ही गंगेच्या काठी राहणाऱ्या एका विशीतल्या तरूणीची भूमिका साकारत आहे.\n'तो' मुस्लिम असल्यानं वडिलांकडून मला मारहाण, हृतिकच्या बहिणीचा आरोप\nसध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भन्साळी जागेच्या शोधात आहे. या चित्रपटाचं काही चित्रीकरण फ्लोरिडामध्ये होत असल्यानं भन्साळी एका चांगल्या जागेच्या शोधात असल्याचं समजत आहे. हा चित्रपट २०२० साली ईदला प्रदर्शित होत आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\n'इंशाअल्लाह'मध्ये सलमान- आलियासोबत दिसणार आणखी एक अभिनेत्री\nआलिया- सलमानच्या 'इंशाअल्लाह'च्या चित्रीकरणाचा शुभारंभ ऑगस्टमध्ये\nईदला प्रदर्शित होणार नाही सलमान- आलियाचा 'इंशाअल्लाह'\nसलमानचा हस्तक्षेप भन्साळींना रुचला नाही\n..म्हणून ईदला प्रदर्शित होणार नाही सलमान- आलियाचा 'इंशाअल्लाह'\n'इंशाअल्लाह'मध्ये सलमान दिसणार या भूमिकेत\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा\nदबंग ३ : सई मांजरेकरची धमाकेदार एण्ट्री\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nलेडी गागा आणि बप्पी लहरी वर्षाअखेरिस घेऊन येणार हिंग्लिश गाणं\nगेल्या पाच वर्षांत केवळ ८ बॉलिवूड चित्रपटांची कमाई ३०० कोटींच्या घरात\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/umpire-kumar-dharmasena", "date_download": "2019-10-23T12:50:46Z", "digest": "sha1:O7MPFDYLE4KC245KD4AU6LYC76QFDKQV", "length": 13281, "nlines": 158, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Umpire Kumar Dharmasena Latest news in Marathi, Umpire Kumar Dharmasena संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय रा��त यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय न��त्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nइंग्लंडला एक फुकटची धाव मिळाली, माजी पंच टॉफेल यांनी वेधलं लक्ष\nइंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघावर अन्याय झाल्याचा सूर निकालानंतर उमटत आहे. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघ तुल्यबळ ठरल्यानंतर चेंडू...\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना ���ाज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-10-23T12:51:18Z", "digest": "sha1:J6ZEM7VJLA3ENDSRINUSDDXDYDZXZD7M", "length": 9461, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पुराचं रिपोर्टिंग करणार्‍या वार्ताहरांचा माध्यम समुहांनी विमा उतरावा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पुराचं रिपोर्टिंग करणार्‍या वार्ताहरांचा माध्यम समुहांनी विमा उतरावा\nपुराचं रिपोर्टिंग करणार्‍या वार्ताहरांचा माध्यम समुहांनी विमा उतरावा\nपुराचं रिपोर्टिंग करणार्‍या वार्ताहरांचा\nमाध्यम समुहांनी विमा उतरावा\nमराठी पत्रकार परिषदेची मागणी\nकोकणात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात 2005 च्या प्रलयाची आठवण करून देणारे महापूर आले आहेत.हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे..सर्वच ठिकाणी रिपोर्टर आपले जीव धोक्यात घालून पुराचे कव्हरेज करीत आहेत.जेथे शासकीय यंत्रणा पोहोचली नाही अशा ठिकाणी रिपोर्टर आणि फोटोग्राफर पोहचून निसर्गाच्या प्रकोपाची माहिती जगाला देत आहेत.हे आपले कर्तव्यच आहे,ते केलेच पाहिजे.पण हे करताना बर्‍याचदा अतिउत्साह दिसतो तो तर टाळला पाहिजेच त्याचबरोबर आपण स्वतःची देखील काळजी घेतली पाहिजे.कारण आपल्याला काही इजा झाली,किंवा आपण संकटात सापडलो तर आपण ज्या माध्यम समुहासाठी काम करतो आहोत ते आपल्याला वार्‍यावर सोडून देतात हा नेहमीचा अनुभव आहे.आमची माध्यम समुहांकडे विनंती आहे की,जे रिपोर्टर आणि फोटोग्राफर नैसर्गिक आपत्तीचे रिपोर्टिंग करतात त्यांचा विमा वृत्तपत्रांनी किंवा चॅनल्सवाल्यांनी उतरविला पाहिजे जेणे करून वार्ताहरांना अधिक निर्धारानं आपलं कर्तव्य पार पाडता येईल..बघायचं आता असं एखादा माध्यम समुह त्यासाठी समोर येतो का ते…\nबातमीत वापरलेले छायाचित्र फाईल पिक्चर आहे.गुगलवरून घेतलेले आहे.\nNext articleछोटासा हातभार…गावच्या शाळेसाठी…\n17 नंतर सारं काही सुरळीत होईल\nउद्याचा बातमीदार… एक निवेदन\nपुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार\nआपची दमबाजी थांबली नाही तर राज्यातील आपच्या कार्यालयासमोर पत्रकार निदर्शने कऱणार\nमाथेरानची ट्रेन कायमची बंद होणार नाही\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nवडवणी मेळाव्याची जोरात तयारी..\nभारतीय प्रसारमाध्यमं संकटातः रविशकुमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/area-57r-29r-online-only-on-seven-times/", "date_download": "2019-10-23T13:07:15Z", "digest": "sha1:UOW5QLFBS7MLGALH5C23AXJONKU63UT4", "length": 12810, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्षेत्र 57 आर; ऑनलाइन सातबारावर 29 आरचीच नोंद | Dainik Prabhat", "raw_content": "\nक्षेत्र 57 आर; ऑनलाइन सातबारावर 29 आरचीच नोंद\nतहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवले ः दोन तहसीलदार बदलूनही निकाल नाही\nसविंदणे-हस्तलिखीत उताऱ्यावर 57 गुंठे क्षेत्राची नोंद आहे. मात्र ऑनलाइन काढलेल्या सातबारावर 29 गुंठेच नोंद झाली. यासाठी टाकळी हाजी येथील शेतकऱ्याने शिरूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवले, या काळात दोन तहसीलदार बदलले मात्र निकाल काही लागला नाही.\nयाबाबतची माहिती अशी की, टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शेतकरी सखाराम म्हाळू घोडे यांची टाकळी हाजी हद्दीतील जमीन गट नं. 997च्या एकूण क्षेत्रात त्यांची जमीन 57 आर आहे. हस्तलिखित उताऱ्यावर तशी नोंद आहे. पण ऑनलाइन उतारा संगणकीकृत करताना 29 आर अशी होऊन क्षेत्राबाबतचा दोष निर्माण झाला होता.\nही बाब त्यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यासाठी त्यांनी शिरूर तहसील कार्यालयात 17/05/2017 रोजी रणजित भोसले तहसीलदार असताना चूक दुरुस्तीसाठी कलम155 अन्वये अर्ज केला होता. त्यांनी वेळोवेळी सुनावणी घेतली. पण निकाल देताना त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी गुरु बिराजदार यांनी पदभार घेतल्यानंतर या विषयाची पुन्हा अनेकदा सुनावणी घेतली. सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर फाईल बंद केल्यानंतर निकाल देण्यास टाळाटाळ झाली. काही द���वसानंतर त्यांची बदली होणार होती हे त्यांना माहीत होते. त्यांची बदली झाल्याने ते ही निकाल न देता निघून गेले. या सर्व प्रकारामुळे चूक नसताना सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला चूक दुरुस्तीसाठी कचेरीत अनेकदा हेलपाटे मारावे लागत असून आर्थिक व शारीरीक भुर्दंड पडत आहे.शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून वरिष्ठांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी. अशा प्रकारच्या दुरुस्तीच्या अनेक फायली प्रलंबित असल्याचे निदर्शनात आले आहे.\nया विषयी नवनिर्वाचित तहसिलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या अनेक फाइली प्रलंबित असल्याचे निदर्शनात आले आहे. निवडणूक झाल्यावर ही कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील.\n-लैला शेख, नवनियुक्‍त तहसीलदार शिरूर\nऑनलाइन उताऱ्यावरील सर्व चूक संबंधित विभागाची असतानाही या निगरघट्ट अधिकाऱ्यांना टेबलाखालून पैसे न दिल्याने तहसीलदारांनी चूक दुरुस्तीचा निकाल दिला नाही. अशा अनेक केसेस या कार्यालयात प्रलंबित आहे. तहसील कचेरीत एजंटांचा सुळसुळाट झाला असून एका नायब तहसिलदारांमार्फत पैसे मोजल्यास तहसीलदारांकडून तात्काळ निकाल दिला जात होता. ‘सरकारी काम अन्‌ बारा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय फाईल हलत नाही. वेळेत काम होत नसून वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे.\n-सखाराम घोडे, तक्रारदार शेतकरी\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची ��त्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\n“त्याला’ धक्‍का न लावता धनगर समाजाला आरक्षण\nदारू पिऊन पोहणाऱ्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/question-on-india-bangladesh-friendship-in-the-confusion-of-nrc/", "date_download": "2019-10-23T12:26:24Z", "digest": "sha1:CGTF3AERPFZYJBTIDGUYN6D4MRLGSJFT", "length": 20743, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लक्षवेधी: एनआरसीच्या गोंधळात भारत-बांगलादेश मैत्रीवर प्रश्‍न | Dainik Prabhat", "raw_content": "\nलक्षवेधी: एनआरसीच्या गोंधळात भारत-बांगलादेश मैत्रीवर प्रश्‍न\nबांगलादेश हा भारताचा घनिष्ठ मित्र असून “एनआरसी’च्या मुद्द्यावरून भारताने बांगलादेशला नाराज न करता हा विषय सोडविणे गरजेचे आहे.\nआसाममधील एन.आर.सी. अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (राष्ट्रीय नागरिक नोंदणी)ची अंतिम यादी दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर झाली असून एन.आर.सी. ची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू झालेली एन.आर.सी.ची प्रक्रिया सुरुवातीपासूनच विवादास्पद आणि ईशान्येकडील राजकारणाच्या केंद्रस्थानी होती. नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम यादीत भारतात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची संख्या 19 लाख असून त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी फॉरेन ट्रिब्यूनलकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ह्या नागरिकांसाठी उघडे असून मूळ मुद्दा असा आहे की, ज्यांना फॉरेन ट्रिब्यूनल व न्यायालयात आपले नागरिकत्व सिद्ध करता येणार नाही अशा नागरिकांसोबत भारत सरकार काय भूमिका घेणार याबाबत अजूनही पूर्ण स्पष्टता नाही.\nभारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर नुकतेच बांगलादेश दौऱ्यावर जाऊन आले. आपल्या दौऱ्यात त्यांनी बांगला सरकारला एन. आर. सी. हा भारताचा अंतर्गत विषय असून बांगलादेशने याबाबत निश्‍चिंत राह��वे, असे आश्‍वासन दिले आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते व संसदेतील खासदार हे एन.आर.सी.मध्ये नाव न आलेल्या नागरिकांना बांगलादेशात परत पाठविण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे एन. आर.सी. बाबत केंद्र सरकारची नक्‍की भूमिका काय हे जाणून घेणे गरजेचे बनते.\nभारत व बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध हे बांगलादेशच्या स्थापनेपासूनच मधुर आहेत. खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनल पक्षाचा कार्यकाळ सोडला तर भारत-बांगलादेश संबंधात कधीही तणाव निर्माण झाल्याचे उदाहरण नाही. स्वातंत्र्यापूर्वी आजचा बांगलादेश भारताचा एक भाग होता जो पूर्व बंगाल (1905 साली बंगालच्या फाळणीनंतर) या नावाने ओळखला जायचा. 1947 सालच्या भारत-पाकिस्तान फाळणी वेळेस पूर्व बंगाल पाकिस्तानला दिला गेला व तो पूर्व पाकिस्तान या नावाने ओळखला जाऊ लागला. 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानपासून हा पूर्व पाकिस्तान वेगळा केला व एका नव्या राष्ट्राला जन्म दिला. तो देश म्हणजेच आजचा बांगलादेश.\nभारत व बांगलादेश यांच्यात 4,096 किलोमीटर (2,545 मैल)ची आंतरराष्ट्रीय सीमा असून ती ईशान्य भारतातील 5 राज्यांना लागून जाते. पश्‍चिम बंगाल (2,217 किलोमीटर), आसाम (262 किलोमीटर), त्रिपुरा (865 किलोमीटर), मिझोरम (180 किलोमीटर)आणि मेघालय (443 किलोमीटर) आहे.\nविद्यमान पंतप्रधान शेख हसिना ह्या बांगलादेशचे प्रथम राष्ट्रप्रमुख व बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामाचे नेते शेख मुजीबुर रेहमान यांच्या कन्या आहेत. 15 ऑगस्ट 1975 मध्ये पाकिस्तान समर्थक काही दहशतवाद्यांनी शेख मुजीबूर रेहमान व त्यांच्या संपूर्ण परिवाराची बांगलादेशची राजधानी असलेल्या “ढाका’ या शहरात घरात गोळ्या घालून हत्या केली होती. सुदैवाने ह्या हत्याकांडाच्या वेळेस शेख हसिना व त्यांच्या भगिनी घरी नव्हत्या, त्यामुळे त्या वाचल्या. अशा अवघड परिस्थितीत घटनेचे गांभीर्य ओळखून भारत सरकारने हसिना यांना आश्रय दिला होता. कदाचित या कारणामुळे हसिना यांचे धोरण व राजकारण हे भारताच्या बाजूने झुकले आहे. थोडक्‍यात, सांगायचे झाले तर गेल्या 10 वर्षांपासून भारत-बांगलादेश संबंध हसिना यांच्या काळात चांगले आहेत.\n2018 च्या अधिकृत आकडेवारीनुसार भारत व बांगलादेश यांच्यात व्यापार हा साधारणपणे 10 अब्ज अमेरिकी डॉलर इतका असून 2014-15 या काळात साधारणपणे 6.6 अमेरिकी ड���लर्सपर्यंत होता. भविष्यात हाच व्यापार वाढविण्यास मोठा वाव असून त्याचा फायदा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे.\nबंगालचा उपसागर व हिंदी महासागर परिसरात भारत व बांगलादेशचे तटरक्षक दल संयुक्‍त गस्त घालत असून त्यांना सागरी चाच्यांची समुद्रातील दादागिरी, अमलीपदार्थांची आणि शस्त्रास्त्रांची होणारी तस्करी रोखण्यात यश मिळाले आहे.\nभारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दल (बी.एस.एफ.) व बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेश यांच्यातही सहकार्य असून बांगलादेशच्या जमिनीवरून भारताविरोधात कोणतेही गैरकाम होणार नाही याची पूर्ण काळजी ते घेत असतात.\nसार्क, बिमस्टेक, आशियायी सहकार्य संवाद (ए.सी.डी.), नाम, इंडियन ओशन रिम असोसिएशन यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना व व्यासपीठांवर बांगलादेशचे भारताला सहकार्य असून सीमापार दहशतवाद, सामाजिक सुरक्षितता, पर्यावरण, शिक्षण, रोजगार, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र आदी विषयांवर बांगलादेशचा भारतास पाठिंबा आहे. संयुक्‍त राष्ट्रांच्या शाश्‍वत विकासाच्या उद्दिष्ट पूर्तीत (यू.एन.एस.डी.जी. गोल्स) अनेक विभागांवर बांगलादेशने भारतापेक्षा उत्तम कामगिरी बजावली असून बांगलादेश लवकरच “अविकसित राष्ट्र’ असलेला दर्जा सोडून “विकसनशील’ राष्ट्रांच्या गोटात सामील होणार आहे.\nमसूद अजहर व कश्‍मीरच्या मुद्द्यांवरून बांगलादेशने भारत सरकारच्या कृतीचे जाहीर समर्थन केले असून आपला पाठिंबा दिला आहे.\nथोडक्‍यात, बांगलादेश हा भारताचा घनिष्ट मित्र असून एन.आर.सी.च्या मुद्द्यावरून भारताने बांगलादेशला नाराज न करता हा विषय सोडविणे गरजेचे आहे. भारत व बांगलादेश यांच्यात घुसखोरांच्या हस्तांतरासंबंधित कोणताही करार नसून बांगलादेश या नागरिकांना आपल्या देशात परत घेण्यास तयार नाही. त्यातच मणिपूर व नागालॅंड या दोन राज्यांनी आसामच्या धर्तीवर एन.आर.सी. यादी बनविण्याचे जाहीर केल्यामुळे भविष्यात ही समस्या अजून जटील बनण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच भारत सरकारने बांगलादेशला न दुखविता या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे आहे.\nजीवनगाणे: छंद लावून घ्या\nचर्चेत: मतदानात जीव रमत नाही\nअर्थकारण: सरकारी विश्वास की खासगी कार्यक्षमता \nएक्‍झिट पोलने उडवलेली धमाल\nकलंदर: बदल आत्मसात होतोय\nदिल्लीवार्ता: वरिष्ठ नेत्यांचे योगदान महत्���्वाचेच\nलक्षवेधी: मतदार राजाचा कौल कोणाला\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nन्यायपालिकेचे कामकाज डिजीटल होण्याची गरज\nपुणे – विविध भागांतील नालेफसाईला वेग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/174?page=9", "date_download": "2019-10-23T13:23:34Z", "digest": "sha1:ZNUNI4YPBIQGK77KA4VAA2XBFWVI7HDI", "length": 13243, "nlines": 280, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कॉलेज : शब्दखूण | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिक्षण /कॉलेज\nतडका - विचारवंत मारणारांनो\nफूसके ठूसके वार असतात\nविचार त्यांचे वाचुन पहा\nजे दुष्कृत्य करत आहात\nत्याला स्वत: टोचुन पहा\nसदैव तुम्ही सलाम कराल\nRead more about तडका - विचारवंत मारणारांनो\nतडका - विचार विचारवंतांचे\nतो जास्तच पेटत जातो\nविचार मात्र जिवंत राहतील\nRead more about तडका - विचार विचारवंतांचे\nसखे दमला का गुदमरला\nसखेद मला कागुद मरला\nलेखणीत लाजोर खळ बळला\nकशा समजाऊ भावना मी\nकशास मजा ऊभा वना मी\nआसु सले लोभे टायला\nसमजाऊन घे मन माझे\nसमजा ऊन घे मन माझे\nसखे तु होशील सावली\nसखे तु हो शील सावली\nतुझे मनन हे वेडावलो\nतुझे मन न हे वे डावलो\nया वे वरती मना सारखे\nतुझा वेडा पिसारा जा गं\nतुझा वेडापिसा राजा गं\nदिला चिमनी तु साद गं\nदिलाची मनी तु साद गं\nतडका - रक्षा बंधनाच्या निमित्ताने\nया आशेवर कदापी जाऊ नये\nकुणीतरी रक्षण करील म्हणून\nबहिणींनो हतबल राहू नये\nस्वत: दक्ष असायला पाहिजे\nसदैव लक्ष असायला पाहिजे\nरूढी परंपरांचे असे विधी\nजरूर जरूर छंदले जावे\nनैतिक बंधनं बांधले जावे\nRead more about तडका - रक्षा बंधनाच्या निमित्ताने\nतडका - ठिणगीवाली बात\nकुणाला कमी जमजणे हा\nपश्चातापी प्रकार होऊन जातो\nभलामोठा अनुभव येऊन जातो\nछोट्या गोष्टींवर अडकू शकते\nअन् ठिणगीवाली बात सुध्दा\nवनवा होऊन भडकू शकते\nRead more about तडका - ठिणगीवाली बात\nतडका - फिल्मवरचे जीवन\nजीवनात फिल्मी ठेवण आहे\nजणू फिल्मवरचे जीवन आहे\nRead more about तडका - फिल्मवरचे जीवन\nतडका - यश मिळवताना\nयश मिळवायचं असेल तर\nप्रयत्न हे करावे लागतात\nध्येयही त्यांचेच पुर्ण होतात\nज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते\nमात्र इच्छा हिन माणसांकडून\nRead more about तडका - यश मिळवताना\nबल्क एस एम एस सेवा\nछोटे दुकानदार, शो- रुम, सर्विस स्टेशन, डॉक्टर, वकील, बॅन्क, पतसंस्था, समाजसेवी संस्था, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, वाचनालय इत्यादी साठी उपयुक्त\nआपण सुरु करणार असणार्या / सुरु असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आपल्या सर्व सहकार्यांिना व ग्राहकांना सामावुन घेण्यासाठी त्यांचेशी जलद व तत्पर सम्पर्कात असणे गरजेचे आहे.\nबल्क एस एम एस\nRead more about बल्क एस एम एस सेवा\nकधी प्रांजळ मनानं तर\nकधी कपटी धोरण असतं\nवाढलेली उंची सरस असते\nतडका - ये आझादी झूठी है,...\nये आझादी झूठी है,...\nस्वातंत्र्यात जगत असलो तरी\nआधी बाहेरच्यांनी देश लुटला\nआता म्हणे आपलेच लुटत आहेत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23115", "date_download": "2019-10-23T13:26:48Z", "digest": "sha1:7YX433WOPB3KOL5FR5TANOIEP7QCNJEG", "length": 3441, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऑरगॅनिक शेती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे म���बाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऑरगॅनिक शेती\nओम्निव्होर्स डिलेमा -- मायकल पोलान\nनुकतेच मायकल पोलान यांचे 'द ऑम्निव्होर्स डिलेमा' हे चारशे पानी पुस्तक वाचले.\nहे पुस्तक घेतल्यानंतर आणि ते वाचायला सुरुवात करायच्या आधी मी याची परीक्षणं आणि त्यावर झालेली टीका वाचली. ती इथे आधी लिहायला हवी असे मला वाटते.\nRead more about ओम्निव्होर्स डिलेमा -- मायकल पोलान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-99-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%9C/", "date_download": "2019-10-23T12:53:09Z", "digest": "sha1:RE2MQRERJTXKMXO3KVB44NBD3ESB7VPK", "length": 7914, "nlines": 154, "source_domain": "www.batmidar.in", "title": "उरणमध्ये 99 हजारांची रोकड जप्त | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा उरणमध्ये 99 हजारांची रोकड जप्त\nउरणमध्ये 99 हजारांची रोकड जप्त\nउरण तालुक्यातील मोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही वेळापुर्वीच एक जीप पकडली असून त्यातून 99 हजार रूपयांची रोकड जप्त केली आहे.शेकापचे तालुका चिटणीस महादेव धरत हे ही रक्कम घेऊन उरणहून मोऱ्याकडे येत होते तेव्हा त्यांना पकडण्यात आले अशी माहिती मोरा पोलिसांनी आकाशवाणीला दिली.मतदारांना पैसे वाटण्यासाठी ही रक्कम आणली जात असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.मात्र महादेव घरत यांनी आपण ही रक्कम बॅकेतून काढून आणली आहे असे पोलिसांना सांगितले.मोरा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.\nPrevious articleमावळ मतदार संघात शांततेत मतदान सुरू\nNext articleटीव्ही अँकरवर बलात्कार\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्य�� बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nजगात 2016 मध्ये 28 पत्रकारांची हत्त्या\nपत्रकारांचा राज्यभर डीआय़ओ कार्यालयांना घेराव आंदोलन यशस्वी,समितीतर्फे पत्रकारांचे आभार\nवाळित प्रकरणी प्रशासन गंभीर\nपत्रकारांच्या हत्येचं राजकारण संतापजनकच\nरायगडातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर\n2015 मध्ये राज्यात पत्रकारांवर “रेकॉर्ड ब्रेक” हल्ले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nअलिबाग येथे मतदान जनजागृती\nतोफाच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_site_section_tags%3A36&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&search_api_views_fulltext=devendra%20fadnavis", "date_download": "2019-10-23T13:31:09Z", "digest": "sha1:5VODXQX63M6QCU7APA7ODY3JXTROTHPB", "length": 28608, "nlines": 302, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (40) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nनरेंद्र मोदी (16) Apply नरेंद्र मोदी filter\nमुख्यमंत्री (15) Apply मुख्यमंत्री filter\nदेवेंद्र फडणवीस (12) Apply देवेंद्र फडणवीस filter\nपाकिस्तान (7) Apply पाकिस्तान filter\nभारतीय लष्कर (7) Apply भारतीय लष्कर filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nदिल्ली (5) Apply दिल्ली filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nदहशतवाद (4) Apply दहशतवाद filter\nराष्ट्रपती (4) Apply राष्ट्रपती filter\nश्रीनगर (4) Apply श्रीनगर filter\nअमित शहा (3) Apply अमित शहा filter\nअरुण जेटली (3) Apply अरुण जेटली filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nकाँग्रेस (3) Apply काँग्रेस filter\nचित्रपट (3) Apply चित्रपट filter\nमोबाईल (3) Apply मोबाईल filter\nरामनाथ कोविंद (3) Apply रामनाथ कोविंद filter\nअर्थसंकल्प (2) Apply अर्थसंकल्प filter\nउत्तर प्रदेश (2) Apply उत्तर प्रदेश filter\nउत्तराखंड (2) Apply उत्तराखंड filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nगोळीबार (2) Apply गोळीबार filter\nपायाभूत सुविधा (2) Apply पायाभूत सुविधा filter\nपीयूष गोयल (2) Apply पीयूष गोयल filter\nरेल्वे (2) Apply रेल्वे filter\nहिंसाचार (2) Apply हिंसाचार filter\nभाजप-सेना शंभर टक्के युती होणार- मुख्यमंत्री फडणवीस\nनवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती ही शंभर टक्के होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात असणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री...\n2021ची जनगणना होणार मोबाईल अॅपद्वारे; अमित शहांची घोषणा\nनवी दिल्ली : 'देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता.23) केली. जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या...\nपाकिस्तानकडून वर्षभरात 2000 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन\nनवी दिल्ली : पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी...\nvideo : सैनिकांचे मृतदेह गोळा करण्यासाठी पाकने फडकवले पांढरे निशाण; पाहा व्हिडिओ\nश्रीनगर : युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनी अद्दल घडवली आहे. प्रत्यक्ष ताबा झालेल्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले आहे. लष्कराकडून या घठनेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी नेत्यांकडून...\nबुलंदशहरमधील 'त्या' पोलिसाची हत्या नव्हे आत्महत्या: भाजप आमदार\nबुलंदशहर : येथील कथित गोहत्या प्रकरणातील हिंसेला बळी पडलेले पोलिस अधिकारी सुबोध कुमार यांनी नैराश्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा खळबळजनक आरोप उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र सिंग लोधी यांनी केला आहे. लोधी म्हणाले, की सुबोध कुमार यांनी चुकुन स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून...\n'आक्रमक' मोदी पुण्यात मवाळ; आता विकासकामांवर भर\nपुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रध��न मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...\nत्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं : पंतप्रधान\nकल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...\nमोदी, फडणवीसांकडून वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध नेत्यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवारी (...\natal bihari vajpayee: 'त्या'मुळे वाजपेयी राहिले अविवाहीत\nनवी दिल्लीः विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याने अविवाहीत राहिलो, असा खुलासा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला होता. वाजपेयी यांनी एका वृत्तसंस्थेला 2002 मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना अविवाहीत राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर...\nआपल्या रक्षणासाठी त्यांनी प्राण दिले..\nनवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे कारगिल विजय दिवस पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी जवळपास तीन महिने चाललेल्या 'ऑपरेशन विजय'ची आठवण म्हणून 26 जुलै हा 'कारगिल विजय दिवस' म्हणून ओळखला जातो. या दिवसाचे निमित्त साधून सोशल मीडियावर भारतीय जवानांबद्दल भावना...\nचहावाल्याच्या नादी लागू नका : मुख्यमंत्री\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक जण एकत्र येत आहेत. पण त्यांनी चहावाल्याच्या नादी लागू नये. तुम्ही त्यांच्याविरोधात औषधालाही शिल्लक राहणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना भरला. राज्यात परिवर्तन व्हायला सुरवात झाली आहे. हे राज्य म्हणजे हे...\nसंकटातल्या साखर उद्योगाला हवा सरकारचा आधार\nमुंबई - साखरेच्या उत्पादनाने पुन्हा एकदा विक्रमी आकडे गाठले असल्याने संकटात सापडलेल्यांना हात दया अशी मागणी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील बडया साखर उत्पादकांची स्थिती शोचनीय झाली असून आयात बंद करून निर्यातीला परवानगी दया असेही गाऱ्हाणे आहे. साखर महासंघाचे...\nश्रीदेवी कायम स्मरणात राहतील : पंतप्रधान\nनवी दिल्ली : चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलीवूडसह इतर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी यावर शोक व्यक्त...\nछत्रपती शिवाजी महाराजांना देशभरातून अभिवादन\nनवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातून अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिवादन केले. देशभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. Chhatrapati Shivaji, an icon of bravery and nationalism, was...\nअभिजात दर्जासाठी पंतप्रधानांना आग्रह - मुख्यमंत्री\nसयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) - ‘‘अभिजात दर्जा मिळावा, यासाठी माझ्यासह विनोद तावडेंनी खूप प्रयत्न केले. यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रियाही वेळोवेळी पूर्ण केली. आता लवकरच साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आणि अभिजात दर्जासाठी आग्रह धरणार,’’ अशी घोषणा...\nप्रसूतीरजा 12 आठवड्यांवरून 26 आठवड्यांवर\nनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात महिलांसंबंधीत अनेक तरतूदी मांडण्यात आल्या. राष्ट्रीय आरोग्य विमासुरक्षा योजनेअंतर्गत महिलांसाठी प्रसूतीरजा ही 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली आहे. 'आयुषमान भारत' या नव्या आरोग्य सुरक्षाविषयक योजनेमध्ये भारतातील 40 टक्के...\n#budget2018 'ई सकाळ' विशेष बुलेटिन\n#Budget2018 बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय जेटली म्हणाले, चलन अवैध जेटली म्हणाले, चलन अवैध बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी...\nमोदींची सीईओंस���बत बैठक, भारतातील गुंतवणुकीवर चर्चा\nदावोस - येथे सोमवारपासून 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या 48व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये आहेत. यावेळी मोदींनी जगभरातील विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोदींनी भारताचा विकास...\nअर्थव्यवस्था भक्कम तर मोदी अद्वितीय\nदावोस (स्वित्झर्लंड) - \"\"आमची अर्थव्यवस्था भक्कम आहे. आम्हाला काही अडचणी जरूर आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्वितीय आहेत,'' असे मत प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. दावोस येथे \"जागतिक आर्थिक मंचा'च्या 48व्या वार्षिक परिषदेसाठी ते येथे आले आहेत. या प्रसंगी...\nआठ टक्‍क्‍यांचा फरक म्हणजे 'काँटे की टक्कर' नसते..\nनवी दिल्ली : 'गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आमच्या जागा कमी झाल्या आहेत हे मान्यच आहे; पण आम्हाला मिळालेल्या एकूण टक्‍क्‍यांमध्ये वाढ झाली आहे. मतांमधील आठ टक्‍क्‍यांहून जास्त फरक म्हणजे 'काँटे की टक्कर' नसते' अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) व्यक्त केली. गुजरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/india-vs-west-indies-odi-series-2019", "date_download": "2019-10-23T13:24:29Z", "digest": "sha1:XDWPGHENEXYCRVVEP6B7EKB5AQY352F7", "length": 13524, "nlines": 158, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "India Vs West Indies ODI Series 2019 Latest news in Marathi, India Vs West Indies ODI Series 2019 संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील न���तीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nशिखर-श्रेयस अय्यरचा VIDEO पाहिल्यास हसू आवरणार नाही\nIndia vs West Indies, ODI Series, Shikhar Dhawan Shreyas Iyer: टीम इंडिया सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यानंतर भारत आणि विंडीज दरम्यान दोन कसोटी सामने...\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/attack-on-saudi-oil-company-results-in-world-oil-prices/", "date_download": "2019-10-23T13:36:36Z", "digest": "sha1:4KCT2DHKYABV6USWIAIIF47AAGDCBMJ3", "length": 11764, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सौदीच्या तेल कंपनीवरील हल्ल्याचा जगातील तेलाच्या किंमतींवर परीणाम | Dainik Prabhat", "raw_content": "\nसौदीच्या तेल कंपनीवरील हल्ल्याचा जगातील तेलाच्या किंमतींवर परीणाम\nकच्च्या तेलाच्या किंमतीत दहा टक्‍क्‍यांहून अधिक वाढ\nनवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर हुडीच्या बंडखोरांच्या हल्ल्यानंतर त्याचा परिणाम जगभरातील तेलाच्या किंमतींवर झाला आहे. तेलाच्या बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत दहा टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. या हल्ल्यासाठी सौदी अरेबिया आणि अमेरिकेने तेहरान समर्थीत हुडी बंडखोरांना दोषी ठरवत आहे. तसेच याचे इराणला परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारादेखील दिला. मात्र इराणने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सौदी अरेबियाच्या तेल कंपनीवर हल्ला झाल्यानंतर येथील उत्पादन निम्म्यावर आले आहे. हॉंगकॉंग तेल बाजारातील माहितीनुसार सोमवारी ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल 11.77 टक्‍क्‍यांनी वाढून 67.31 अमेरिकन डॉलरवर गेले.\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपिओ यांनी सौदी अरेबियाच्या तेलाच्या क्षेत्रात ड्रोन हल्ल्यासाठी इराणला दोषी ठरवले आहे. देशाच्या जवळपास निम्म्या तेल क्षमतेत किंवा दैनंदिन जागतिक तेलाच्या पुरवठ्यातील 5 टक्के विस्कळीत झाले आहे. दरम्यान, सौदी अरेबियामधील सर्वात मोठे तेल क्षेत्रांपैकी एक म्हणजे हिज्र खुरैस, दररोज सुमारे 1.5 दशलक्ष बॅरेल उत्पादन करतो. दरम्यान, जगातील सर्वात मोठा क्रूड तेलाचा साठा असलेल्या अमराकोवर 10 ड्रोनने हल्ला केला.\nजाणून घ्या आज (22 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nथायलंडच्या राणीची सर्व राजपदावरुन हकालपट्टी\nभारताने दिलेल्या प्रत्युत्तराने पाकच्या पायाखालची जमीन घसरली\nविधानसभा निवडणुक: हरियाणात आतापर्यंत 13.37 टक्‍के मतदान\nव्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टॅक्स; ठिकठिकाणी निदर्शने\nमेक्‍सिकोत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची मायदेशी रवानगी\nसौदी अरेबियात भीषण अपघात : 35 विदेशी भाविकांचा मृत्यू\nब्रिटनच्या शाही दाम्पत्याने पाकिस्तानमध्ये केला रिक्षातून प्रवास\nचीनमधील रसायनांच्या कारखान्यात स्फोट; 4 ठार\nदानवेंवर गु��्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nदहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २२.८६ टक्के\nडेक्‍कन जिमखाना, पिल्सनर्स उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53827?page=2", "date_download": "2019-10-23T13:38:24Z", "digest": "sha1:YNEO4KRJHDHB5ZJDB4H5ZLIECRG5TQ74", "length": 37517, "nlines": 284, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुर्दशा चाळिशी | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुर्दशा चाळिशी\n\"... राया चला घोड्यावरती बसू.. अहो राया चला...\"\nसावकाश जेऊन पाठचं आवरणार्‍या आमच्या रायांच्या हातातून ठाणकन पडलेली माझी आवडती कढई अजून आठवते मला...\n\"अभंगवाणी लावत होतीस ना\" अस विचारत हे बाहेर आले होते. आणि आमचं भांडण बघायला तिकिट काढल्यासारखा लेकही.\n\"... अभंगवाणीच काढली... कव्हरमधे भलतिच सिडी ठेवलीत तुमच्यापैकी कुणीतरी. याला एक मराठी धड वाचता येत नाही... म्हणून तो किंवा तुम्ही. तुम्ही चष्��ा लावला नसणार...\" मी तणतणत असताना लेकानं सिडी काढून रफ़टफ़ करीत वाचल.\n\"आई, अखंडलावणी लिहिलय... नॉन स्टॉप लावणी\".\n\"काहीही बरळू नकोस... आण इकडे\"...\nमग लक्षात आलं की कितीही दूर धरलं तरी नीट दिसत नाहीये.\nत्याला म्हटलं... \"अरे, सीडी जरा लांब धर बघू... माझा हात पुरेसा लांब नाहीये म्हणून तुला सांगतेय... अजून लांब... अय्याss. खरच की. अखंडलावणीच... काय बाई छापतात ही कव्हरं.\"\nहे होईतो खरकटे करकटे घेऊन उभा नवरा करवादला \"तुला चष्मा लागलाय...\"\n\"काहीतरीच सांगू नका... पुरेसं दूर धरलं तर वाचता येतय...\" एव्हाना लेकाने सीडी जमिनीवर ठेवली... माझ्या पायांपाशी. अगदी चटकन वाचता आलं मला. म्हटलं, ’बघ... येतय की वाचता... डोळ्यांना काहीही झालं नाहीये...’\n\"राईट... पाय... इनफ लांब आहेत... तेव्हा आता सगळं असंच वाचावं लागणार...’, इति मुलगा... हे म्हणतात ते खरय. तिरकं बोललाच तर हुबेहुब माझ्यासारखं.\nआमच्या एका साऊदिंडियन आयसर्जन मित्राने \"... तुला चष्मा नकोय इतक्यात. व्यायाम कर व्यायाम... डोळ्यांचा\" अस स्वत:च्या दंडाच्या बेटकुळ्या फ़ुगवत सांगितलं होतं..\n\"...दूर बघ, जवळ बघ, निळं बघ, हिरवं बघ... डोळे बारिक करून... मोठे करून.. मान इकडे करून तिकडे करून... छ्त बघ, जमीन बघ... \" असा बराच उपदेश केला होता. ह्याने सांगितलेले व्यायाम चारचौघात करता येत नाहीत हे लवकरच लक्षात आलं. ऑफ़िसात बाजूला बसलेले ’.. आला आला... झटका आला, हिला..’ असे चेहरे करायला लागले.\nबाहेर दोनदा केला तर नवरा, मुलगा एकदम दूरून चालू लागले... ह्या बाईबरोबर आम्ही नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्नात शॉपिंग सेंटरमधे सगळेच हरवलो होतो. पण खरच चष्मा लागला नाही काही काळ. पण आता म्हणजे केस हाताच्याच काय पायाच्याही बाहेर गेल्याचं दिसत होतच. पायाकडे ठेवलेल्या सिडीजही वाचता येईनात.\nपोळीवरचे चित्त्याचे डाग हळू हळू वाघाच्या पट्ट्यांत बदलायला लागले. साध्या भाजीच्या दुकानात कोबी-फ़्लॉवरची सखोल आणि सुदूर निरिक्षण व्हायला लागली. हळू हळू किंचित मोठे अपघात व्हायला लागले. रोजच्या जेवणाचं जमतं नीटच... घास तोंडात जायला प्रॉब्लेम नाही.... पण माझ्या नव्हे, घरातल्यांच्या पोटा-पाण्याची मलाच कीव येऊ लागली.\nरेसिपी वाचून काहीही करणं ’खतरेसे खाली नही’ झालं. फसफसून उतू गेलेला केक, फेकून मारता येईल असा ढोकळा, बशीत लाडवाबरोबर छिन्नी-हातोडा द्यावा लागेल असा रव्याचा लाडू, अन संदीप खरेच्या कवितेतल्या��ारखी... इतकी इतकी नाजुक की... हात लावला की फ़स्सकन फ़ुटणारी चिक्की.\nकाय नव्हेच ते. वाचून करायच्या अनेक गोष्टींची विल्हेवाट लागायला लागली. हॉटेलात पैसे कमी वाचले... एरंडेलचा डोस जास्तं वाचला... कार्यक्रमाची तारिख-वेळ .. खरतर नीट वाचली होती.. पण विसरले होते... चुकीच्या वाचण्यावर खपवता आली.\nमधे काहीतरी थोडकंच शिवायला घेतलं. सुईत दोरा ह्यांच्याकडून ओवून घेतला, ते सोडा. पण दूर धरून शिवायच्या फ़ंदात अंगात घातला होता त्या ड्रेससहं टिपा घातल्या. स्व्त:ची नखं कापायचं जमेना. पायाची कापायची तर उभं राहिलं की नखं दिसतात. कापायला पाऊल जवळ घेतलं की गायब. पायाची कापायची सोडा... हाताची खायचंही जमेना. ते एक जरा निरखून करावं लागतं.\nशेवट एक दिवस कहर झाला. ह्यांच्या डोळ्यांवर आयता होताच चष्मा म्हणून म्हटलं काय ते, ’... अहो, तुम्हाला नीट दिसतय तर हे एव्हढं माझं नख खाऊन टाका बरं...’\nजे काय भडकले म्हणता. आपणहून चष्म्याच्या नंबरासाठी अपॉइंटमेंट घेतली आणि दारात नेऊन उभं केलं. आता आत जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.\nआत माझा ताबा घ्यायला आलेल्या चायनीज फ़टाकडीच्या डोळ्यांच्या फ़टींकडे बघून मला आमच्या साऊदिंडियन आय सर्जन मित्राचे काळविटाक्ष आठवले. तिनं एका मशीनपुढ्यात बसवलं मला. तिच्या सो कॉल्ड डोळ्यांकडे बघून माझेही डोळे थोडे मिचमिचे झाले असणार. होतं असं आपल्यापैकी अनेकांचं. लहान मुलाला भरवताना तोंडं नाही होत वेडीवाकडी तसंच डोळ्यांचं सुद्धा होतं.\n\".. कीप युवं आई(ज) ओपं(ग)..\" असं मधे मधे सायलेंट सायलेंट बोलत तिनं जरा जोरातच ऑर्डर सोडली... पुढे मला त्याचा अर्थं कळला नसल्यासारखं... ’डू sss नॉ(ट) क्लो(ज) युवं आई(ज)...’ पुन्हा सायलेंट सायलेंट आहेच.\nमला नं वैताग यायला लागला की एकदम खूपच येतो. मग त्याची रिॲक्शन म्हणून खूप हसूही.. विनोदही सुचायला लागतात... वायरिंगच तसं आहे. मला हसू फ़ुटायला लागलं होतच.\n’डोंग((ट))).. मू(व्ह)... दिस मशींग((न)) इस गोइं(ग) टू ब्लो एअं(र) इंग(न) युवं आई(ज)... डूss नॉ(ट) क्लो(ज) युवं आई(ज)\"... त्या सायलेंट सायलेंट मधूनही जरब जाणवत होती.\n\"थांब आता सुई टोचतोय.... अंग सैल ठेव\" म्हटल्यावर जितक्या गडबडीने आपण स्नायू आखडून घेतो त्यापेक्षा वाईट अवस्था. तिथे ते इंजेक्शन नजरेआड पाठी कुठेतरी असण्याची शक्यता जास्तं. ही सताड उघड्या डोळ्यांत फ़ुंकणार.\nतिच्या फ़ुंकरा आणि माझी उघड-झाप ह्यांचं बराचवेळ द्���ंद्वं झालं... ह्या सगळ्या द्राविडी प्रायाणामानंतर तिनं डोंगर पोखरून उंदीर काढावा तसा नंबर काढला... छोटासाच होता.. मला वाटलं ह्यानंतर काय अन किती येतोय.\nमग फ़्रेम सिलेक्शन. ह्यांना नेण्यात अर्थच नव्हता. त्यांनी स्वत:साठी घेतलेल्या कोणत्याही फ़्रेममधून ते कोणत्याही ॲंगलने त्यांच्यासारखे दिसतच नाहीत. शिवाय दुसर्‍या, तिसर्‍या ट्रायलपासून ह्यांचं सुरू होतं... ’ जातीच्या सुंदराला... ’ किंवा मग ते, ’ब्यूटी इज इन द आईज ऑफ़...’\nसगळ्यात वैताग म्हणजे ..’तुला शोभेल असं अजून बनायचंय...’ हे ते हताश होऊन म्हणायला लागले नं ... की मला नाही नाही ते अर्थं दिसायला लागतात.\nकुण्णाला बरोबर न घेता एकटी गेले. साधारणपणे दिडेकशे फ़्रेम्सची घाल-काढ, घाल-काढ केल्यावर मी दोन पसंत केल्या.\nएका मधे, ’.. युवं आई(ज) .. लुक नाssइसली बीss(ग) इंग(न) थिस फ़्लेम’ असं तिनं म्हटल्यावर मला तिला कुठे ठेवू अन कुठे नको असं झालं. तेव्हढ्यात दुसर्‍या फ़्रेमला तिनं ,’ युवं आई(ज) हाssss ई(ड) नाssइसली इंग(न) थिस फ़्लेम’ म्हटलं. ...\nमी तिला कुठेही ठेवलं तरी फ़रक पडत नाही हे माझ्याच चटकन लक्षात आलं. बिल हातात ठेवल्यावर कस्टमरचे डोळे उघडे आहेत, बंद झालेत का पांढरे... त्यांना काही फ़रक पडत नाही.\nदोन आठड्यांनी चष्मा मिळणार. मधल्या काळात मला सगळच एकदम नीट दिसायला लागलं होतं. हो.. माझं होतं असं. डॉक्टरांनी सांगितलेली टेस्ट नुस्ती केली की रिझल्ट कळेपर्यंत मी ठणठणीत बरी होते. शाळेपासूनची सवय आहे. परिक्षा ते रिझल्ट एकदम छान दिवस असतात.\nतो दिवस उजाडला. चष्मा घ्यायच्या रांगेत बसले. आधीच मी चौकस. सगळं नीटच निरखत होते. माझ्या आधीच्या एकाला तिनं कानावरचे केस बाजूला घ्यायला सांगितले. त्याने ते शक्यं नाही असं सांगितलं.... ते कानावरच उगवलेले आहेत म्हणाला. चष्म्याची दांडकी कितीही फ़ाकवली, जवळ आणली, मधला ब्रीज घट्टं केला, वाकडा केला तरी चष्मा नव्या बुटासारखा त्याला चावतच होता. मी डोक्यात सगळ्याच्या नोंदी करत होते. एकदा का तो चष्मा तिनं दिला... की तो आणि मी. घरात चष्मा आणतेय की पिसाळलेलं जनावर... अशा भंजाळलेल्या विचारात होते मी.\nशेवटी त्याच्या कानामागचं हाड वाढल्याने असं होतय असं त्याने लाजत लाजत सांगितलं. मी नकळत कपाळावर हात मारून घेतला. तिनं आत जाऊन भिंतीवर डोकं आपटलं असणार ... स्वत:चं.\nमाझा नंबर लागला. माझे चष्मे तिनं डब्यांमधून बाहेर काढ��न ठेवले. तर ते आपणहून ’एक पाय नाचिव रे गोविंदा’ करीत होते. मग माझ्याशी हवा-पाण्याच्या गोष्टी करीत तिने ते पूस पूस पुसले.\nत्यातला एक माझ्या तोंडावर चढवण्यासाठी एकदम दांडपट्ट्यासारखा उगारला. मी घेतला तिच्या हातातून. उगीच हातघाई नको इथे. शिवाय आपले कपडे, बुटं, चष्मे कसे घालायचे ते आपलं आपल्यालाच कळायला हवं.\nलावला तर तो सगळीचकडे चावत होता. पिसाळलेलं जनावर.. आपल्या पापण्यांना केस आहेत आणि त्याने चष्म्याची काच आतून झाडता येते.. असं लक्षात आलं. डोळे हवाबंद म्हणजे एकदम हवाबंद\n’माय आई(ज) कांग(ट)... माय आईज कान्ट ब्रीद...’ बोलायला सुरुवात केल्यावर लगेचच मेंदूचा रक्त पुरवठा पूर्ववत झाल्याने वाचले. तिनं जितकं टोकदार बघता येईल तितकं टोकदार बघितलं माझ्याकडे आणि काढून घ्यायला गेली. मीच परत अपघात नको म्हणून स्वत: हळू हळू करून काढून अर्पण केला तिला.\nतो ती सुधारून आणेपर्यंत मी दुसरा लावून बघितला. तर तो नाकावर राहिनाच. वैताग... हसू... विनोद... वायरिंग.\n’.. हा लावून फ़क्तं छतावरचं वाचता येईल...’ असं ती परत आल्यावर मी चष्मा घातलेल्या अवस्थेत छताकडे बघत म्हटलं तर म्हणाली ’ओह.. वेssली गु(ड) संग्थिंग न्यू... आय डिंण(डंट) नो’\nमराठी विनोद शुद्धं इंग्रजीत केला तरी कळला नाहीये की ही व्हर्च्युअल हिंसा आहे ते कळेना. तिनं तो हिसकावून घेतला आणि पिरगाळ पिरगाळ पिरगाळला... तिचा आवेश बघून मला टेन्शन आलं. म्हटलं आता काय देतेय तो मुकाट घ्यायचा.. पुढल्याखेपी इंडियात गेलं की दुरुस्तं करून घेऊ... कोपर्‍यावरच्या चष्मेवाल्याकडून.\n... आणि मी विचारात असताना चढवला आपणच माझ्या तोंडावर. स्किनी जीन्सची माकडटोपी घालताना कसं होईल ते कळलच मला...\nचष्म्यातून डोळे उघडून काही बघायच्या आधी.. ’हा माझा मला काढता येणार नाहीये... तिलाच काढावा लागणारय.. हा चष्मा ती कसा सोलवटून काढणारय .. आणि त्याबारोबर माझं कान, नाक-बिक पण निघेल बहुदा...’ असं भयंकर काहीतरी वाटायला लागलं... पुन्हा डोळे हवाबंद\nमी उघडलेच नाहीत. डोळ्यांचा ऑक्सिजन पुरवठा लागोपाठ दोनदा बंद झाला तर काय होतं त्याबद्दल काही वाचलेलं असलं तर आठवेचना..\nतिनं माझ्या मुस्कटाला हात घालायच्या आधी मीच काढला. स्किनी जीन्स घालणार्‍या आणि काढणार्‍यांच्या बद्दल माझ्या मनात असीम करूणा दाटून आली.\nत्या फ़्रेमा माझ्या मापाच्या व्हायला बराच काढ-घाल, सैल-पीळ, पिरळ-सरळ-कुरळ... काय काय प्रकार करावे लागले.\nदोन्हीचा नंबर एकच असला तरी मला वेगवेगळं का दिसत होतं देव जाणे. त्यातला एक घालून उठले आणि तिला म्हटलं हा घालून मी चालून बघणारय.\n’ अशा वासलेल्या जबड्यासकट तिथेच सोडून मी ताड ताड, हळू हळू, चवड्यांवर, धाव्वत वगैरे चालीत त्या दुकानाची खोली... दोनदा आरपार केली. पहिल्या वेळी झाली थोडी आपटा-आपटी... मग आपसूक वाट करून दिली सगळ्यांनी.\nमग एका जागी उभं राहून छत आणि जमीन बघून घेतली. मागे एकदा ह्यांचा चष्मा घालून पायाची नखं कापताना जमीन अशीच एकदम दोन फ़ुटांवर जवळ आली होती. ह्यांनु नुक्त्या व्ह्यॅक्यूम केलेल्या जमिनीवर किती कचरा आहे त्याचं विश्वदर्शन झालं होतं. माझ्या चष्म्यात तशा काही खुब्या नसल्याचं माझ्या लक्षात आलं.\nपण परत आले तर... आधीच्या चवळीच्या शेंगेच्या जागी ठेंगणी-ठुसकी ठमाकाकू बसली होती. चष्मा काढ-घाल करून मी बाईच बदलल्याची खात्री करून घेतली.\n’आता वर्षभराने तुम्हाला पुन्हा नंबर चेक करण्यासाठी इमेलने संपर्कं करू... तोपर्यंत गुड बाय... आमच्या इतरत्रंही शाखा आहेत तिथेही जाऊ शकता. इथेच यायला हवं असं नाही’ असा तोंडभर आशिर्वाद दिला तिनं.\nअसो... पूर्वी ह्यांचेच हरवायचे... आता माझेही शोधावे लागतात. कोणत्या डबीतून कुणाचा चष्मा सापडेल ह्याची खात्री नाही. दोघांना एकाचवेळी पेपर सारवून आणलेले दिसू शकतात.\nफक्तं आता निमूट देवाण घेवाण करतो..... चाळिश्यांची, अभंगवाणी आणि अखंडलावणीची.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nतिकडे चश्म्याच्या दुकनाबाहेर मोठा भिमसेनी चश्मा लावलेला नसतो का\nमस्स्स्सस्त लिहिलं आहेस दाद \nमस्स्स्सस्त लिहिलं आहेस दाद अशीच लिहित राहा ग.\nछान लिहीलय.... (मी पण झब्बू\n(मी पण झब्बू देऊ का माझ्याकडे जवळपास साताठ फ्रेम्स आहेत चष्म्याच्या माझ्याकडे जवळपास साताठ फ्रेम्स आहेत चष्म्याच्या\nशीर्षक वाचून आधी मला वाटलं\nशीर्षक वाचून आधी मला वाटलं मुंबई दुरदर्शनला चाळीस वर्षं झाल्या निमित्ताने हा लेख आहे की काय\nवाचून आवर्जून अभिप्राय देणार्‍या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.\nह्याने सांगितलेले व्यायाम चारचौघात करता येत नाहीत हे लवकरच लक्षात आलं>> मस्त\nखूप मजा आली वाचायला.\nपोळीवरचे चित्त्याचे डाग हळू\nपोळीवरचे चित्त्याचे डाग हळू हळू वाघाच्या पट्ट्यांत बदलायला लागले>>\nदाद, खूप खूप धमाल. चाळिशीची\nदाद, खूप खूप धमाल. चाळिशीची ��ुर्दशा फारच मनोरंजक. हसून हसून पुरेवाट लागली. सर्व लेखच हसरा\nदाद अगं काय भारी लिहिलंयस\nदाद अगं काय भारी लिहिलंयस\nही तर माझीच \"इश्तोली\" मायनस चायनीज \"लिसेप्शनिस्त\"\nधम्माल लिहिलं आहेस दाद\nधम्माल लिहिलं आहेस दाद\n<<आणि आमचं भांडण बघायला तिकिट\n<<आणि आमचं भांडण बघायला तिकिट काढल्यासारखा लेकही>>\nडोळ्याचे व्यायाम, काळवीटाक्ष, चायनीज डॉक्टर ...मेले ग हसुन हसुन.\nमस्त लिहिलय. भरपूर हसलो.\nमस्त लिहिलय. भरपूर हसलो.\n केवढी हसलेय मी आज\nयू आर माय फेव, दाद\n शुध्दलेखनाची एकही चूक दिसत नाही... म्हणजे लेख चाळ्शी लावूनच लिहिला असणार असं दिसतंय...\nघरातील सगळ्यांना,चाळिशी असलेल्या मित्र मैत्रीणीना वाचून दाखवला . सगळ्यांचीच हसून हसून पुरेवाट.\nबापरे , अक्षरशः लोळून हसलो\nबापरे , अक्षरशः लोळून हसलो\nआपल्या पापण्यांना केस आहेत\nआपल्या पापण्यांना केस आहेत आणि त्याने चष्म्याची काच आतून झाडता येते.. असं लक्षात आलं.>>>>>>>>>>>>\nकाय जबरदस्त हसलोय माहीतीय दाद.\nवाचून आवर्जून प्रतिसाद देणार्‍यांचे आभार.\nआपल्या पापण्यांना केस आहेत\nआपल्या पापण्यांना केस आहेत आणि त्याने चष्म्याची काच आतून झाडता येते.. असं लक्षात आलं.<<<<<<<<.. अगदी अगदी....मलाही अस्स्सच वाटलं.....\nमला नं वैताग यायला लागला की एकदम खूपच येतो. मग त्याची रिॲक्शन म्हणून खूप हसूही.. विनोदही सुचायला लागतात... वायरिंगच तसं आहे <<<<<< आमचही वायरिंग असंच आहे..... नेमकं नको त्या वेळेला नको ति रियक्शन.... म्हनजे एखादा दुखा:त असला तर आम्हाला वाईट वात्ते, पन चेहर्यावर आसुरि आनंद दिसतो... कोन रडायला लागला कि हसु येते,, अगदि त्या भरत जाधव त्या भुमिके साऱखे... आतुन सहानुभुती असताना दे़खिल....... कारण तुम्ही म्हनाला तेच.....वायरिंग\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.highlight86.com/mr/eas-ink-tag-31.html", "date_download": "2019-10-23T12:24:26Z", "digest": "sha1:ROZLD6R4KUY4IWXEISEO3V24OVKEUGVY", "length": 3901, "nlines": 108, "source_domain": "www.highlight86.com", "title": "EAS शाई टॅग - हायलाइट", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nघर » उपाय » EAS उत्पादने » EAS शाई टॅग\nविरोधी चोरी शाई टॅग\nकिरकोळ सुरक्षा शाई टॅग\nEAS शाई शेल टॅग\nगुंडाळी सह शाई पिन\nEAS अॅक्सेसरीज शाई ट्यूब\nपिन / लॉक / गुंडाळी / Ferrite\nपत्ता: कक्ष 803, इमारत 1, Prona व्यवसाय प्लाझा, नाही. 2145 Jinshajiang रोड, Putuo जिल्हा, शांघाय\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nSitemap|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे|खाजगी धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-avengers-endgame-may-affect-on-bollywood-movie-1808230.html", "date_download": "2019-10-23T12:39:16Z", "digest": "sha1:RTADPZOMLC4C6ZQU3MJES6AFNB3Y5EVC", "length": 23790, "nlines": 283, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Avengers Endgame may affect on Bollywood movie , Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nअ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम : विदेशी सुपरहिरोंचा देसी हिरोंना फटका\nHT मराठी टीम, मुंबई\nआयर्न मॅन, थॉर, ब्लॅक पँथर, स्पायडर मॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका अशा एकाहून एक सरस सुपरहिरोंचा भरणा असलेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ मालिकेतील ‘अ‍ॅव्हेंजर्स – एंडगेम’ चा शेवटचा भाग अखेर प्रदर्शित झाला. प्रदर��शनापूर्वीच या चित्रपटानं अनेक विक्रम मोडीत काढले आहे. भारतीय प्रेक्षकांची भरभरून पसंती या चित्रपटाला मिळत आहे. चित्रपटाच्या आगाऊ तिकीटविक्रीला आठवडाभर आधीच सुरुवात झाली असून प्रमुख मल्टिप्लेक्समध्ये दर सेकंदाला १८ या वेगाने या चित्रपटाची तिकीटविक्री होताना दिसत आहे.\nभारतात अॅव्हेंजर्सची क्रेझ असली तरी देशी चित्रपटांना याचा मोठा फटका बसू शकतो. ‘अ‍ॅव्हेंजर्स – एंडगेम’ चे शंभरहून अधिक शहरात दररोज एक हजारपेक्षा अधिक शो होणार असल्याचं समजत आहे. सध्या कलंक, रोमियो अकबर वॉल्टर, द ताश्कंद फाइल्स हे बॉलीवूडपट चित्रपटगृहात आहे. मराठीमध्ये ‘मिरांडा हाऊस’, ‘वेडिंगचा शिनेमा’ हे चित्रपटही प्रदर्शित झाले आहे. आज ‘कागर’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होत आहे. मात्र अॅव्हेंजर्सची भारतीय प्रेक्षकांमधली क्रेझ पाहता या चित्रपटाला जास्त स्क्रीन दिले जाण्याची शक्यता अधिक आहे. जर असं झालं तर मात्र भारतीय हिरोंना या विदेशी सुपरहिरोंचा जबरदस्त फटका बसू शकतो.\nविशेष म्हणजे दिल्ली आणि मुंबईत या चित्रपटाला सर्वाधिक मागणी आहे. प्रदर्शनाच्या पाच दिवस आधीच हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे. बुकिंगच्या बाबतीत येत्या कालावधीत हा चित्रपट आणखी विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तब्बल ३२ सुपरहिरो असलेल्या या चित्रपटात निर्मात्यांनी एक हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. गेल्यावर्षी भारतात प्रदर्शित झालेल्या 'अॅव्हेंजर्स: इनफिनीटी वॉर' या चित्रपटानं २०० कोटींचा गल्ला जमवला होता. आता शेवटचा भाग भारतात किती कमाई करतो हे पाहण्यासारखं ठरेल.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\n'बाहुबली'च्या कमाईवर 'अॅव्हेंजर्स' पडले भारी\n'अ‍ॅव्हेंजर्स..'ची क्रेझ, १० लाख तिकिटांची दिवसाला विक्री\n‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ची भारतात तुफान कमाई\n'अॅव्हेंजर्स: एंडगेम' भारतात का कमावतोय कोट्यवधी\nअ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम : विदेशी सुपरहिरो���चा देसी हिरोंना फटका\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा\nदबंग ३ : सई मांजरेकरची धमाकेदार एण्ट्री\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nलेडी गागा आणि बप्पी लहरी वर्षाअखेरिस घेऊन येणार हिंग्लिश गाणं\nगेल्या पाच वर्षांत केवळ ८ बॉलिवूड चित्रपटांची कमाई ३०० कोटींच्या घरात\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-two-people-jumped-from-the-second-floor-of-mantralaya-building-1819157.html", "date_download": "2019-10-23T13:17:08Z", "digest": "sha1:QB5SCGZC7P53KESJOQTWLQAQOKAQYXLT", "length": 22421, "nlines": 284, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Two people jumped from the second floor of Mantralaya building , Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, व��न डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nमंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून शिक्षकांचा उडी मारण्याचा प्रयत्न\nHT मराठी टीम , मुंबई\nमंत्रालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन शिक्षकांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे अशी या शिक्षकांची नावे असल्याचं समजत आहे. सुदैवानं मंत्रायलपरिसरात जाळ्या लावण्यात आल्यानं ते दोघंही सुखरुप आहेत.\nपुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचा नवा विक्रम\nअनेकदा मंत्रालयात आपल्या मागण्या घेऊन आलेल्या व्यक्तींनी नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही अनूचित प्रकार घडून नये यासाठी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. ३०० विनाअनुदानित शाळांना मान्यता देण्यासाठी शिक्षकांच एक शिष्टमंडळ मंत्रालयात भेटीसाठी आलं होतं. मात्र मंत्र्यांची भेटच झाली नसल्यानं दोन शिक्षकांनी मंत्रालयाच्या इमारतीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला.\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडमधील ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nएका संकेतस्थळाच्या माहितीनुसार ते दोघंही सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अपंग शाळेतले शिक्षक आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nमध्य रेल्वेवर मंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nविक्रोळी-जोगेश्वरी लिंकरोडवर डंपरला अपघात; मोठी वाहतूक कोंडी\nमंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून शिक्षकांचा उडी मारण्याचा प्रयत्न\nमध्य रेल्वेवर मंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nविक्रोळी-जोगेश्वरी लिंकरोडवर डंपरला अपघात; मोठी वाहतूक कोंडी\nचेंबूरमध्ये अंत्ययात्रेवेळी जमाव संतप्त; तुफान दगडफेक\nपरस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही-कोर्ट\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-india-vs-south-africa-1st-t20i-weather-forecast-at-dharamshala-rain-chances-in-ind-vs-sa-match-team-india-train-indoor-1818832.html", "date_download": "2019-10-23T13:57:13Z", "digest": "sha1:QUPGS4R4KORSITEFU4OFY2VQZ4S6K5EG", "length": 23241, "nlines": 283, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "india vs south africa 1st t20i weather forecast at dharamshala rain chances in ind vs sa match team india train indoor , Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस ��धी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nINDvsSA,1st T20 : सलामीच्या सामन्यात पाऊस बॅटिंग करणार\nHT मराठी टीम, धर्मशाला\nIndia vs South Africa, 1st T20 at Dharamshala: विंडीज दौऱ्यातील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना धर्मशाला स्टेडियमवर रंगणार असून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या लढतीवर पावसाचे सावट आहे.\nयापूर्वी दोन्ही संघ २०१८ मध्ये समोरासमोर आले होते. त्यावेळी भारताने ३ सामन्याच्या टी-२० मालिका २-१ अशी जिंकली होती. धर्मशाला येथे पुढील काही दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज पावसाची ��क्यता आहे, असे हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला आहे. त्यामुळे सामना होणार की पाऊसच बॅटिंग करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\nINDvsSA, 1st T20: विराट-रोहितची 'या' विक्रमांवर असेल नजर\nधर्मशाला येथील खेळपट्टी जलगती गोलंदाजांसाठी अनुकूल अशी आहे. जर पाऊस झाला आणि बरेच वेळ कव्हर्स खेळपट्टीवर राहिले तर जलदगती गोलंदाज अधिक प्रभावी मारा करताना पाहायला मिळू शकते. सामन्यापूर्वी बीसीसीआयने धर्मशाला मैदानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ढगाळ वातावरण असल्याचे स्पष्ट दिसून येते.\nINDvsSA Test: विराटचा 'लाडला' बाहेर\nधर्मशालामध्ये शनिवारी दुपारी देखील पाऊस झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ सराव करुन परतल्यानंतर पावसाला सुरुवात झाली होती. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा केवळ १० मिनिटे नेट सराव करु शकला. पावसामुळे भारतीय संघाला इनडोअर नेट सराव करावा लागला होता.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nकसोटीतही हिटमॅनच भारताच्या डावाला सुरुवात करण्याचे संकेत\nआफ्रिकेचा कर्णधार म्हणतो, कोहली-रबाडाची 'टशन' पुन्हा पाहायला मिळेल\nINDvsSA सामना आफ्रिकेविरुद्ध पण, स्पर्धा विराट-रोहितमध्येच\nयुवा खेळाडूंबाबत गब्बरचा कर्णधार कोहलीपेक्षा हटके विचार\nBLOG : किवींनी भारताच्या 'कोहिनूर हिऱ्यांचा' जीव काढला\nINDvsSA,1st T20 : सलामीच्या सामन्यात पाऊस बॅटिंग करणार\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nINDvSA: विजयानंतर धोनीनं घेतली टीमची भेट, बीसीसीआयनं म्हटलं..\nभारतीय संघाने रचला इतिहास; द. अफ्रिकेचा २०२ धावांनी पराभव\n गा���गुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38787", "date_download": "2019-10-23T13:02:52Z", "digest": "sha1:47UDDRZIUN7FU75JNMCUBRI4MQ4PKLWS", "length": 5708, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सीमोल्लंघन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँ���्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सीमोल्लंघन\nशमी ही श्री गणेशाची लाडकी वनस्पती. अज्ञातवासात पांडवांची शस्त्रे वर्षभर शमी वृक्षावर विसावली होती. याच शस्त्रांनी पुढे अन्याय - अधर्माचा नाश केला. म्हणून शमीचं महत्त्व आणखीनच वाढलं.\nनिरपेक्षपणे ज्ञानदान करणारे वरतंतू ऋषी, गुरुदक्षिणेचा आग्रह धरणारा त्यांचा शिष्य कौत्स, कौत्साच्या ज्ञानाचा गौरव करण्यासाठी कुबेराला आव्हान देणारा रघुराजा, रघूच्या पराक्रमाला मान देऊन सुवर्णमोहरांचा वर्षाव करणारा कुबेर, आपल्याला हव्या तेवढ्याच मोहरा घेणारा कौत्स, शिल्लक मोहरा लुटून टाकणारा दानशूर रघु, या साऱ्यांचा साक्षीदार म्हणजे आपट्याचा वृक्ष. याच वृक्षावर सुवर्णमोहरांचा पाऊस पडला होता.\nभारतीय संस्कृतीतील या महान आदर्शांची आठवण म्हणूनच 'शमी' आणि 'आपटा' यांना सोन्याचा मान मिळाला आहे. याच आदर्शांची जपणूक करण्यासाठी आपणही एकत्र येऊयात. 'ज्ञानी', 'दानी' आणि 'स्वाभिमानी' लोकांची परंपरा निर्माण करूयात\nया कार्यासाठी व्यक्तिगत जीवनाच्या सीमा ओलांडून बाहेर पडणे हेच खरे सीमोल्लंघन\nविजयादशमी अर्थात दसरा पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nछान लिहिले आहे. आपल्यालाही\nछान लिहिले आहे. आपल्यालाही शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/vazirani-automotive-chunky-vazirani-shul-india's-first-hybrid-hypercar-28691", "date_download": "2019-10-23T14:29:34Z", "digest": "sha1:VKIBPZGG2XMZC4VANGJ7JTZP2XPQINT6", "length": 8444, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शुल : देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार लाँच", "raw_content": "\nशुल : देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार लाँच\nशुल : देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार लाँच\nऑटोमोबाईल उत्पादक वाझीराणी ऑटोमोटीव्हनं देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार मुंबईत लाँच केली आहे.\nमुंबईस्थित ऑटोमोबाईल उत्पादक वाझीराणी ऑटोमोटीव्हनं देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार लाँच केली आहे. या आलिशान कारचे नाव 'शुल' आहे. या कारचा लूक डोळ्याचे पारणे फिटावा असाच आहे. आकर्षक लूक आणि शानदार फिचर्समुळे ही कार चर्चेत आहे.\nवाझीराणी कंपनीचे सहसंस्थापक आणि डिझायनर चंकी वाझीराणी यांनी शुलचं डिझाईन केलं आहे. यासाठी फोर्स इंडिया एफ १ टीमकडून इनपूट घेण्यात आलं. शुलचं डिझाईन कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आलं आहे. कदाचित ही कार कॅलिफोर्नियातच बनवण्यात येण्याची शक्यता आहे.\nतंत्रज्ञान आणि कला याचा परिपूर्ण मिलाप या कारमध्ये पहायला मिळतो. शुलचं डिझाईन भगवान शिवच्या त्रिशूल आणि जपानमधल्या ग्रॅन टुरिझो या प्रसिद्ध गेमवर आधारित आहे. कारच्या रियरमध्ये इंटीग्रेटे स्पॉयलर दिला आहे. स्पॉयलरमधून येणाऱ्या हवेला दिशा देण्यासाठी मागच्या बाजूस दोन फिन्स आहेत. कारला मायक्रो टर्बाइन दिलं आहे. मायक्रो टर्बाइन हे कारमधील बॅटरी चार्ज करण्याचं काम करतं.\nसुरक्षेच्या दृष्टीनं देखील कारमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. समोरच्या बाजूल दोन एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय कारचा वजन रेशिओ देखील कमी ठेवण्यात आला आहे. वजन रेशिओ जितका कमी तितकी कार वेगात धावू शकते. तासाला ही कार १०० किलोमीटर धावते. इलेक्ट्रीक हायपर कारची किंमत १ मिलियन म्हणजेच १० लाख रुपयांच्या घरात असते. शुलची किमत देखील १० लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.\nया कारची तांत्रिक माहिती आणि परफाॅर्मन्सच्याबाबतीत कंपनीकडून कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. पण येत्या दोन-तीन वर्षांमध्ये ही कार आपल्याला रस्त्यावर पाहता येऊ शकते.\nइलेक्ट्रीक हायपर कारऑटोमोबाईल उत्पादकवाझीराणी ऑटोमोटीव्हशुलShulIndia's First Hybrid HypercarMumbaiVazirani AutomotiveChunky Vazirani\nक्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा\nआरोग्यासाठी आवळ्याच्या रसाचे ८ फायदे जाणून घ्या\nओव्याच्या पाण्याचे फायदे वाचून चहाला कराल टाटा-बाय-बाय\nउद्धव ठाकरेंचा मुलगा तेजसचा कारनामा, बघा काय शोधून काढलंय\nसॉल्ट थेरपी : सॉल्ट एस्केपमध्ये अनुभवा मुंबईतील नवीन स्पा थेरपी\nदेशातील पहिले ११ स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स मुंबईत\nमुंबईतल्या या ५ वॉटर पार्कमध्ये अनुभवा मज्जा, मस्ती आणि थ्रील\nया '९' टिप्सच्या मदतीनं घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी\nहातानं नाही तर पायानं चित्र साकारणारे चित्रकार\nमराठमोळ्या तरूणाची फोर्ब्स वारी, दुधवाल्याच्या मदतीनं घरगुती सामान तुमच्या दारी\n५९ वर्षांच्या आरजे आजी\nशुल : देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/mutual-fund/mutual-fund-structure-marathi/", "date_download": "2019-10-23T13:08:56Z", "digest": "sha1:OO4I2NBFUSO2JC5K4GDE4EXGVBTSE5EE", "length": 14471, "nlines": 84, "source_domain": "marathimoney.com", "title": "Mutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना | Marathi Money", "raw_content": "\nHome Mutual Fund Mutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना\nMutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना\nMutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना\nम्युच्युअल फंड हा सेबी ने ठरवलेल्या ‘म्युच्युअल फंड नियमन १९९६’ च्या अनुसार काम करतो. म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करून गुंतवणूक तज्ञामार्फत (Professional Investment Expert) तिची गुंतवणूक करण्याचे काम म्युच्युअल फंड करते. सेबीच्या नियामावलीचा अंकुश असल्याने फंडाचा कारभार पारदर्शक होण्यास मदत होते. कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे दस्तावेज (Scheme Related Document) वाचणे आणि समजून घेणे आवश्यक असते. म्युच्युअल फंडाचे दस्तावेज (Scheme Related Document) वाचताना पहिल्याच पानावर प्रायोजक (sponsors), मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (Asset Management Company) आणि विश्वस्त (Trust) या तीन कंपनीचा उल्लेख होतो. हे वाचल्यानंतर आपल्याला खालील प्रश्न पडू शकतात.\nह्या ३ कंपनी कोण आहेत\nएकाच म्युच्युअल फंड साठी ह्या तीन कंपनी कशासाठी\nआपण ह्या ३ पैकी नेमकं कुठल्या कंपनीकडे पैसे गुंतवतो\nह्या तीन कंपनीचा एकमेकांशी काय संबंध आहे\nउदाहरण म्हणून HDFC Fund या म्युच्युअल फंडाचे दस्तावेज (Scheme Related Document) च्या पान एक वर ही माहिती आहेत.\nफंड प्रायोजक आणि ट्रस्ट (Sponsor and Trust):\nज्याप्रमाणे कंपनीची स्थापना करण्यासाठी प्रवर्तक (promoter)असणे जरुरी आहे त्याप्रमाणे म्युच्युअल फंडाची स्थापना करण्यासाठी प्रायोजक (Sponsor) जरुरी आहेत. प्रायोजक (Sponsor) एक ट्रस्ट (म्युच्युअल फंड कंपनी) स्थापन करतात. या ट्रस्ट वर विश्वस्त मंडळ नेमण्याची जबाबदारी प्रायोजक पार पाडतात. तो ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या सल्ल्याने आणि मंजुरीने म्युच्युअल फंड म्हणून सेबीकडे नोंदणी करतात. ट्रस्ट स्थापन करण्यासाठी भारतीय ट्रस्ट कायदा (Indian trust act) आणि कंपनी कायदा १९५६ यांच्या आधारे ही नोंदणी होते. या अर्थाने म्युच्युअल फंड हा ट्रस्ट किंवा ट्रस्ट कंपनी असते. वरील उदाहरणास अनुसरून HDFC लिमिटेड आणि Standard Life Investment Limited या संयुक्तपणे प्रयोजकांची भूमिका पार पाडतात आणि त्यांच्याकडून HDFC Trustee Company Limited नावाची म्युच्युअल फंड कंपनी स्थापना करण्यात आली आहे.\nप्रायोजकाची पात्रता (Eligibility of Sponsor):\nप्रयोजकाची व्यावसायिक प्रतिमा स्वच्छ असावी.\nकमीतकमी 5 वर्ष आर्थिक सेवा (Financial Services) व्यवसाय केलेला असावा .\nमागील 5 वर्षांमध्ये कमीत कमी 3 वर्ष नफ्यामध्ये व्यवसाय केलेला असावा.\nतीचे किमान नक्त मूल्य (Net Worth) रुपये 10 कोटी असणे आवश्यक आहे. त्यापैकी 40% हिस्सा हा प्रवर्तक यांचा असणे अनिवार्य आहे.\nट्रस्ट ची कार्य :\nगुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करणे हे ट्रस्ट चे मुख्य काम आहे. सेबीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील असते. ट्रस्ट कडून एका मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची (Asset Management Company (AMC) नेमणूक केली जाते. AMC च्या मदतीने म्युच्युअल फंडाची सर्व कार्य पार पडणे आणि AMC च्या कामकाजावर अंकुश ठेवण्याचे काम ट्रस्ट करत असते. सर्व म्युच्युअल फंडाच्या योजना जाहीर करताना AMC ला ट्रस्ट ची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. AMC च्या सर्व व्यवहारांवर ट्रस्ट ची नजर असते.\nम्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून आलेल्या रकमेच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रस्ट कडून एका मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची (Asset Management Company (AMC) नेमणूक केली जाते. मालमत्ता व्यवस्थापनाचा दैनंदिन कारभार AMC द्वारे पार पडला जातो . मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (Asset Management Company) हि कंपनी कायद्याखाली (Company Act) नोंदवलेली कंपनी असते. त्याचप्रमाणे या कंपनीस AMC म्हणून सेबीकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. ही कंपनी सेबीच्या नियावली नुसार आणि ट्रस्ट च्या धेयधोरणा नुसार काम करते. ट्रस्ट आणि सेबीच्या च्या परवानगीने म्युच्युअल फंडाच्या योजना जाहीर करणे व म्युच्युअल फंड योजनांच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचे व्यवस्थापन या कंपनी मार्फत केले जाते. या योजना चालवण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची फंड मॅनेजर म्हणून नेमणूक केली जाते. या फंड मॅनेजर च्या अधिकाराखाली/व्यवस्थापनाखाली या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले जाते. फंड मॅनेजर हा गुंतवणुकीस जबाबदार असतो. वरील उदाहरणामध्ये HDFC Trustee company Limited या म्युच्युअल फंड कंपनीद्वारे HDFC Asset Management Company Limited या कंपनीची AMC म्हणून नेमणूक केली आहे.\nया शिवाय म्युच्युअल फंड चालवण्यासाठी खालील सेवा पुरवठादारांची गरज लागते.\nअभिरक्षक (custodian): AMC द्वारे खरेदी केलेल्या सर्व प्रकारच्या प्रतिभूतीचे (securities) आणि त्या संबधी दस्तावेजचे रक्षण करण्याचे काम अभिरक्षक करतात. प्रतिभूतीचे फक्त रक्षण केले जाते त्यामध्ये खरेदी किंवा विक्रीचे निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार अभिरक्षकास नसतो.\nनिबंधक आणि हस्तांतर सहाय्यक (registrar and transfer agent (RTA): गुंतवणूकदारांच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवण्याचे काम RTA करतात. म्युच्युअल फंडाचे अर्ज पुरवणे आणि भरून घेणे, युनिट्स ची खरेदी, विक्री, गुंतवणूक दरांची वैयक्तिक माहितीच्या नोंदी ठेवण्याचे काम RTA करतात. RTA कडे या प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी कुशल मनुष्यबळ असते. त्यामुळे हि सर्व कामं अचूक आणि कमी वेळात होतात. उदा. अशी सेवा Computer Age Management Services (CAMS) या RTA द्वारा दिल्या जातात.\nलेखापरीक्षक (auditors): सर्व योजनांचे वेळोवेळी लेखापरीक्षण लेखापरीक्षकाद्वारे केले जाते.\nलेखापाल (accountant) : योजनेच्या व्यवहारांचा हिशेब ठेवण्याचे काम लेखापाल करतात. शिवाय दिवसभरातील सर्व प्रकारचे व्यवहार संपल्यानंतर योजनेचे Net Asset Value (NAV) जाहीर करण्यासाठी लागणारी माहिती पुरवण्याचे काम लेखापाल करतात.\nयाशिवाय योजनेस कायदेशीर सल्लागार आणि इतर क्षेत्रातील सल्लागार यांची गरज पडल्यास त्यांची नेमणूक केली जाते किंवा त्याच्याकडून व्यावसायिक साल घेतला जातो.\nMutual fund Net Asset Value – म्युच्युअल फंड नक्त मालमत्ता मूल्य\nHow to invest in Mutual Fund – म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी.\nनिश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP\nMutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना\nनिश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP\nCapital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://costaricascallcenter.com/mr/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-2/", "date_download": "2019-10-23T12:27:39Z", "digest": "sha1:JIKWWTPM5G3GJJXMZ5CQKVIDNYOQFIER", "length": 3826, "nlines": 16, "source_domain": "costaricascallcenter.com", "title": "रोजगाराच्या संधी | Costa Rica's Call Center", "raw_content": "\nकोस्टा रिकाचा कॉल सेंटर रोजगार सेवा विभाग विविध आउटसोर्स केलेल्या मोहिमेसाठी आमच्या कॉल सेंटर संघांमध्ये सर्व स्तरांवर सामील होण्यासाठी नवीन संभाव्यता पूर्ण करण्यासाठी नेहमीच खुला आहे. कॉर्पोरेट जगतात कोणीही असे मानतो की त्यांचे प्रगत संप्रेषण कौशल्य टेलीमार्केटिंग, ग्राहक सेवा किंवा वेब डिझाइन मोहिमेत सुधारणा करू शकतात, त्यांना त्वरित आमच्या रोजगाराच्या सेवा विभागाशी त्वरित संपर्क साधण्यासाठी प्रोत्स���हित केले जाते. कोस्टा रिकाचा कॉल सेंटर सर्व लागू रोजगार कायद्यांचे पालन करतो.\nआमचे कॉल सेंटर आपल्याला व्यावसायिक कामाच्या वातावरणात आणि उच्च संरचित करिअर विकास कार्यक्रमाद्वारे टेलीमार्केटींग प्रशिक्षण आणि ग्राहकांच्या लक्ष्यात सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावी ऑफर प्रदान करण्यास सक्षम आहे. आम्ही भविष्यातील पुढारी निर्माण करतो, नाउमेद नाही. आमच्या कोस्टा रिकन कॉल सेंटरमध्ये नेहमी अनुभवी आणि ज्यांना तीक्ष्ण कार्यकारी सचिव, रुग्ण ग्राहक सेवा एजंट, अत्यंत कुशल टेलिमार्केटर आणि कल्पित वेब डिझाइनर आणि प्रोग्रामर बनण्याची इच्छा असते अशा लोकांना गरज आहे.\nआउटसोर्स मोहीम यशस्वी होण्यासाठी कॉल सेंटर उद्योगात वेगवेगळ्या प्रकारची नोकरीची स्थिती आणि विशेष कौशल्ये आवश्यक आहेत. आमच्या कॉल सेंटरमध्ये नेहमी संधी उपलब्ध असतील. आज आमच्याशी संपर्क साधा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/stay-away-from-biryani-nihari-misbahs-mantra-to-keep-his-team-in-shap/", "date_download": "2019-10-23T12:23:51Z", "digest": "sha1:IONOU2ZCQCJ4AYT3PDDBKYC24V6ZUD6U", "length": 11144, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानी खेळाडूंना बिर्याणी वर्ज्य, मिस्बाहने घेतला निर्णय | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाकिस्तानी खेळाडूंना बिर्याणी वर्ज्य, मिस्बाहने घेतला निर्णय\nलाहोर – पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हक याची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आणि निवड समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मिस्बाह उल हक याने पाकिस्तानच्या खेळाडूंना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे.\nपाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे बिर्याणी आणि इतर जंकफूडपासून दूर राहण्याचे आदेश मिस्बाहने पाकिस्तानी क्रिकेट संघाला देण्यात आले आहेत.\nमिस्बाहच्या निवडीनंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे पहिले सराव शिबीर भरवण्यात आले. या शिबिरात पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. पाकिस्तानी खेळाडूंच्या आहारात आता बिर्याणी, तेलकट पदार्थ किंवा गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार नाही, असे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे आहार व्यवस्थापन सांभळणाऱ्या कंपनीच्या सदस्याने सांगितले.\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\n‘सौरभ गांगुलीची’ नवी इनिंग सुरू, मुंबईत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान\nपंजाबच्या सीमेवर पाकचे ३ संशयित ड्रोन आढळले, बीएसएफकडून गोळीबार\nचिथावणीखोर भाषणाबद्दल शरीफांच्या जावयाला अटक\nदोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक\nपंजाबमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक\nपाकिस्तानचा मुजोरपणा थांबेना; पुन्हा एकदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन\nभारताने दिलेल्या प्रत्युत्तराने पाकच्या पायाखालची जमीन घसरली\n#व्हिडिओ : सचिन तेंडुलकरने बजावला हक्क, मतदान करण्याचे केले आवाहन\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nसाताऱ्यात पालिकेकडून अतिक्रमणांना पुन्हा अभय\nअखेर पार्थ पवारांचा आभार दौरा सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14225", "date_download": "2019-10-23T13:04:46Z", "digest": "sha1:HBPFEBM6KFEJDYHOPIL7KZBAIZH4QOKR", "length": 8205, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बोलगाणी- प्रवेशिका १९ - (प्रीति) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बोलगाणी- प्रवेशिका १९ - (प्रीति)\nबोलगाणी- प्रवेशिका १९ - (प्रीति)\nवयः ४ वर्ष ६ महिने\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nगोंडस .. टि डी डी डी ...\nगोंडस .. टि डी डी डी ...\nमस्त.. कोणास ठाउक ससा सिनेमात\nमस्त.. कोणास ठाउक ससा सिनेमात गेला ससा\nटि डी डी डी बेस्ट\nटि डी डी डी बेस्ट\nकरा पा ssss स टीडीडीडी ड्न\nकरा पा ssss स टीडीडीडी ड्न\nसुपरगोड ससा आहे. सशाला जोरदार\nसुपरगोड ससा आहे. सशाला जोरदार शाबासकी दे बरं.\nकरा पा SSSSS स\nटि डी डी डी कित्ती गोड\nटि डी डी डी कित्ती गोड\nसंगीतकार होणार की काय लेक\nसंगीतकार होणार की काय लेक तुझा ते टीडीडीडी लय भारीये\nटि डि डि डि डी एक्दम मस्त अहे\nटि डि डि डि डी एक्दम मस्त अहे\nखूप छान. राम, सशाने मारली उडी\nखूप छान. राम, सशाने मारली उडी म्हणताना खरंच उडी मारली होतीस ना\n टि डि डि डि डी\n टि डि डि डि डी मस्तच\nहा तर भावी संगीत दिग्दर्शक\nहा तर भावी संगीत दिग्दर्शक दिसतो. मधल्या म्युझिकसकट गाणं ... मस्त म्हटलंय\nछान आहे हा ससा.\nछान आहे हा ससा.\nटि डि डि डि डी लई भारी\nटि डि डि डि डी लई भारी\nवाव.. अगदी बॅकग्राऊंड म्युझीक\nवाव.. अगदी बॅकग्राऊंड म्युझीक सक्कट.....\nआणि तो सशाने उडी मारल्याचा आवाजही येतोय\nएकदम भारी... टी डी डी तर\nएकदम भारी... टी डी डी तर खासच.\nकसला गोड ससुल्या आहे हा\nकसला गोड ससुल्या आहे हा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090530/anv10.htm", "date_download": "2019-10-23T13:22:47Z", "digest": "sha1:SXGCH3NIF5DGK76F4P534W2NNB6I65BP", "length": 7644, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ३० मे २००९\nअखेर निघोजमध्ये अतिक्रमण हटविले\nयेथील एसटी बसस्थानक परिसरातील २५ अतिक्रमित दुकाने सार्वजनिक बांधकाम खात्याने\nकाढली. या कारवाईने दुकाने थाटणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेली पंधरा ते सोळा वर्षांपासून सार्वजनिक बांधकामच्या जागेवर हे अतिक्रमण झाले होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत ही कारवाई चालू होती.\nसार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी बारभाई, विलास ठुबे, त��सीलदार गोविंद शिंदे, नायब तहसीलदार शेटे, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक सुरेश चिंचोडीकर यांच्या नेतृत्वाखाली २५जणांचे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.\nजागा माझीच आहे, असे सांगून या दुकानदारांकडून काही लोक भाडे वसूल करीत होते. अनामत रक्कम दहा ते पंधरा हजार रुपये, तसेच पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत भाडे वसूल केले जात होते. ही जागा कोणाची याबद्दल हे दुकानदार अनभिज्ञ होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या सर्वच अनधिकृत दुकानदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली. त्या वेळी या जागेचे गौडबंगाल समजले. परंतु ही जागा आपलीच आहे. कुणीही येणार नाही, असे खोटे सांगून ही भाडेवसुली सुरू होती. ‘लोकसत्ता’ने हा प्रकार उजेडात आणून लक्ष वेधले होते.\nआज सकाळी आठ वाजता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या दुकानदारांना पूर्वसूचना दिली आणि दुकाने हटवण्यात आली. आणखीन काही दिवसांची मुदत द्या, अशी विनंती या दुकानदारांनी केली. मात्र, तीन नोटिसा दिल्या असून, आता मुदतवाढ नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मग मात्र काही तासांची मुदत या दुकानदारांनी मागितली. नंतर मजुरांच्या साहाय्याने दुकानातील सामान हलविण्यात आले. या दुकानदारांनी ही दुकाने पक्क्य़ा बांधकामात बांधली नसली, तरी किमती पत्रे, प्लायवूड आणि फर्निचर असल्याने मोठय़ा प्रमाणात त्यांचे नुकसान झाले.\nसरपंच गीताराम कवाद आणि सदस्यांनी ही अतिक्रमणे काढण्यासाठी पाठपुरावा केला होता. तसेच ग्रामपंचायतीचा ठरावही संबंधित खात्याला दिला होता. काही महिन्यांपूर्वी येथील भैरवनाथ दूध संस्थेचे रस्त्यावरील अतिक्रमण स्वत तोडून सरपंच कवाद यांनी काढले होते. ग्रामस्थांनी त्यांच्या कृतीचे कौतुक केले. ‘भैरवनाथ’चे कवाद यांनी गावातील इतर अतिक्रमणे काढण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर कवाद यांनी हे आव्हान स्वीकारून बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे संबंधित खात्याला हटविण्यास भाग पाडले, अशी चर्चा आहे. आजपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने अशी धाडसी भूमिका घेतली नाही. आजच्या कारवाईत पारनेर-शिरूर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. निघोज ग्रामीण पतसंस्थेच्या कंपाऊंडसह २५ दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात आली. पुढील कारवाईत कान्हूरपठार पतसंस्थेच्या नवीन इमारतीचा काही भाग, तसेच पंचवीस ते तीस दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. आळेफाटा ते शिरूर या रस्त्यावर अलिकडे प्रचंड वाहतूक वाढली आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे काढणे गरजेचे होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1189", "date_download": "2019-10-23T12:53:04Z", "digest": "sha1:RHYOKY2OJ62YLOKXXDJOPK2O3EFSTJMA", "length": 4663, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "छळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /छळ\nमायबोलीवर भारंभार धागे - वेळेचा वायफळ खर्च म्हणू शकतो का\nदुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.\nRead more about मायबोलीवर भारंभार धागे - वेळेचा वायफळ खर्च म्हणू शकतो का\nतू कैफ शांभवीचा, रमतो तुझ्या सवे मी\nअन घोट घोट जगणे, जगतो तुझ्या सवे मी...\nये चोरपावलांनी, स्वप्ने कुशीत भोळी\nअलवार त्या कळ्यांसम, फुलतो तुझ्या सवे मी...\nते लाघवी उसासे, श्वासात धुंद गाणी\nआवेग स्पंदनाचा, झुलतो तुझ्या सवे मी...\nनक़ळे शशी कधी तो, सुर्यास साद घाली\nनयनातल्या निशेला, छळतो तुझ्या सवे मी...\nभलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी\nघेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...\nक्षण सांगतील सारे, माझ्या नव्या कहाण्या\nतुज आठवून कैसा, झुरतो तुझ्या सवे मी...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/congress-leader-d-shivakumar-gets-a-judicial-custody-till-october-1/", "date_download": "2019-10-23T12:43:02Z", "digest": "sha1:T537CFEFYYX7QTCXDIBMPMPU3QDVZK4B", "length": 10587, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेस नेते डी.शिवकुमार यांना 1 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | Dainik Prabhat", "raw_content": "\nकॉंग्रेस नेते डी.शिवकुमार यांना 1 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी\nनवी दिल्ली : मनी लॉंड्रिगप्रकरणी अटकेत असलेले कर्नाटक कॉंग्रेसचे दिग्गज नेते डी.के.शिवकुमार यांना दिल्लीच्या एका न्यायालयाने 1 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश देताना शिवकुमार यांना सर्वांत प्रथम न्यायालयात नेण्यास सांगितले.\nविशेष न्यायाधीश अजय कुमार कुहर यांनी ईडीला निर्देश दिला आहे की, जर डॉक्‍टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असेल असे सांगितले तर त्यांना दाखल करावे लागेल. उपचारानंतर जर त्यांना डिस्चार्ज दिला तर त्यांचा मुक्काम तिहार कारागृहात असेल असे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, या अगोदर ईडीने शिवकुमार यांना चौकशीसाठी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\nसोनिया गांधींनी तिहार तुरुंगात घेतली डी. के. शिवकुमारांची भेट\n‘या’ भारतीय कंपनीने बनविले जगातील सर्वात महागडे चॉकलेट; गिनीज बुकमध्ये नोंद\nबॅनर्जींच्या सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विचारांशी सहमत नाही – जयराम रमेश\nपीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा\nस्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवा\nमतदानोत्तर चाचण्या विसरा; हरियाणात कॉंग्रेसचेच सरकार येईल\nवृत्तवाहिन्यांनी मतदारसंघनिहाय एक्‍झिट पोल जाहिर करावेत\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nम���मोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nआलिया भट्टने शेअर केले उटी येथील फोटो\nगॅस सबसिडीसाठी आधार लिंकचा 2 वर्षांपासून खोडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090520/pun10.htm", "date_download": "2019-10-23T13:18:22Z", "digest": "sha1:GQLVBDANUHMZ6CGAU5U3SOE5UHS6XHSX", "length": 5255, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २० मे २००९\nखगोलशास्त्र कार्यशाळेस भारतातर्फे लीना दामले\nपुणे, १९ मे / प्रतिनिधी\nजपानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र कार्यशाळेत भारताचे प्रतिनिधित्व पुण्याच्या लीना दामले यांनी केले होते. २००९ हे वर्ष खगोलशास्त्रीय वर्ष म्हणून गणले जात असून या निमित्ताने जपानच्या अंतरीक्ष प्रयोगशाळेने आशियाई देशांची ही कार्यशाळा आयोजित केली होती.\nया कार्यशाळेत आशियाई राष्ट्रांत खगोलशास्त्रासंबंधी प्रचलित असलेल्या पुराण कथांचे संकलन करून त्याचे दोन भागात पुस्तक रुपाने प्रकाशन करण्याचा संकल्प करण्यात आला.\nखगोलशास्त्रासंबंधी पुराण कथा म्हणजे फक्त ग्रीक किंवा रोमन पुराणकथा असे एक समीकरण जगभर प्रचलित आहे परंतु आशियाई राष्ट्रांमध्ये अतिशय समृद्ध असा पुराणकथांचा खजिना आहे. तो जगासमोर खुला करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.\nसुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या शिफारशीवरून लीना दामले यांना आमंत्रित केले होते. पुस्तकाच्या प्रकाशनासाठी स्थापन करण्यात आलेल्या संपादकीय मंडळातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे.\n११ ते १३ मे २००९ या दरम्यान ‘नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झव्र्हेटरी ऑफ जपान’ या संस्थेच्या मुख्य सेमिनार हॉलमध्ये कार्यशाळा भरविण्यात आली होती.\nया कार्यशाळेत भारताकडे असलेल्या पुराणकथांच्या समृद्ध अशा वारशामुळे भारताला विशेष महत्त्व देण्यात आले.\nपुस्तकाच्या दुसऱ्या भागात ‘युनिव्हर्स ऑफ एंशंट इंडिया’ असा स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला आहे. वर्षभराच्या काळातच पुस्तकाच्या दोन्ही भागांचे प्रकाशन करण्याचा संकल्प कार्यशाळेत करण्यात आला.\nसर्व आशियाई राष्ट्रांच्या पुराणकथांचा समावेश असलेल्या सामायिक इंग्रजी आवृत्तीचे दोन भागात ठअडख प्रका��न करणार आहे. त्यानंतर स्थानिक भाषांत पुस्तकाचे प्रकाशन करण्याची जबाबदारी त्या त्या राष्ट्रातील संपादकीय मंडळाच्या सदस्यांवर सोपविण्यात आली आहे. भारतातर्फे पुण्याच्या लीना दामले ही जबाबदारी पार पाडतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/tag/inflation/", "date_download": "2019-10-23T12:41:21Z", "digest": "sha1:PKI5OIDMZLBBH6UCLRVK3ACT4V7WKOKP", "length": 1287, "nlines": 23, "source_domain": "marathimoney.com", "title": "Inflation Archives | Marathi Money", "raw_content": "\nमहागाई आणि आर्थिक नियोजन (Inflation and financial Planning ) आर्थिक नियोजन करताना महागाई वाढ (Inflation) हा एक महत्वाचा मुद्दा आहे. महागाईमुळे क्रयशक्ती (Purchasing Power) कमी होते. आजमितीला भारतामध्ये महागाई वाढीचा दर ६% आहे. म्हणजे आज १०० रुपयांना मिळणारी वस्तू हि पुढल्या वर्षी १०६ रुपयांना मिळेल. महागाई मुळे खर्च वाढत जाणार. आपण गुंतवलेल्या पैशांचे भविष्यातील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/medicine/", "date_download": "2019-10-23T14:13:38Z", "digest": "sha1:3OI4BGY6AIOLIEEGSERJAMYRWV6QSFTM", "length": 28996, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest medicine News in Marathi | medicine Live Updates in Marathi | औषधं बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' ��स्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nशासकीय आयुर्वेद महाविद्यालय : तीन वर्षांपासून वनौषधी उद्यानाची प्रतीक्षा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या (सीसीआयएम) मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात वनौषधी उद्यान असणे आवश्यक असते. परंतु तीन वर्षे होऊनही अद्यापही जागा मिळाली नसल्याने महाविद्यालय उद्यानापासून वंचित आहे. ... Read More\nGovernment ayurvedic college nagpurmedicineशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरऔषधं\nमतदान केल्यास मिळणार सवलतीत औषध\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचंद्रपुरातील सर्वच प्रतिष्ठानांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांची स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच् ... Read More\nचिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या औषधांच्या यादीसाठी शासनाचा पुढाकार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nडीसीसीच्या निर्णयानुसार, उपसमितीद्वारे या औषधांची यादी तयार करून याबाबतच्या नियमांमध्ये कोणते बदल व्हावेत याचा मसुदा तयार करावा. ... Read More\n‘बटन की गोली’; नशेसाठी झोपेच्या गोळ्यांचा तरुणांकड��न वापर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगोळ्या मिळविण्यासाठी काहीही करण्याची प्रवृत्ती ... Read More\nऔषध सेवन करूनही व्यसन न सुटल्याने वाहिनी आणि कंपनी विरोधात पोलिसात तक्रार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nऔषधीचा कोणताही परिणाम त्यांच्या शरीरावर झाला नाही. ... Read More\nमहापुरात बुडाली कोट्यवधींची औषधे -: १४३ विक्रेत्यांना फटका\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनुकसान झालेल्या घाऊक आणि किरकोळ औषधे विक्रेत्यांपैकी अवघ्या २० टक्के जणांचा विमा आहे. उर्वरित विक्रेते असोसिएशन आणि शासनाकडून होणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ... Read More\nबीडच्या ‘आयएमए’कडून पुरग्रस्तांना साडेचार लाखांचे औषधे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिवनावश्यक औषधांनी भरलेले वाहन कोल्हापूरच्या दिशेने रवाना ... Read More\nऑनलाइन औषध विक्रीसंदर्भातील नियम चार महिन्यांत अधिसूचित करण्याची शक्यता\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती ... Read More\n३४ जिल्ह्यात फुलणार वनौषधींच्या नर्सरी : सुधीर मुनगंटीवार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेशात २० टक्के लोकांसाठी ८० टक्के आरोग्य सेवा आहेत आणि ८० टक्के लोकांना केवळ २० टक्के आरोग्य सुविधांवर विसंबून राहावे लागते, ही शोकांतिका आहे. अशावेळी डॉ. सतीश गोगुलवार व त्यांच्या पत्नी शुभदा देशमुख यांनी नैसर्गिक वनौषधीच्या माध्यमातून सामान्यांच्या ... Read More\nमेडिकल : ‘टेलिमेडिसीन’मधून सात हजार रुग्णांवर उपचार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला ... Read More\nTelevisionmedicineGovernment Medical College, Nagpurटेलिव्हिजनऔषधंशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक���रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/flood-fund.html", "date_download": "2019-10-23T13:28:11Z", "digest": "sha1:DJ47DMATQ7KDX7MVPJ66YSVTEO22QLLR", "length": 8290, "nlines": 63, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 6800 कोटींची मागणी - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 6800 कोटींची मागणी\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 6800 कोटींची मागणी\nमुंबई - राज्यातील पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे 6813 कोटींच्या मागणीचे निवेदन पाठविण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी 4708 कोटी तर कोकण, नाशिक आणि इतर आपदग्रस्त जिल्ह्यांसाठी 2105 कोटींची मागणी करण्यात आली आहे. ही मदत प्राप्त होईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.\nयाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली असून याबाबतचे पुढील निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. राज्यात ऑगस्टच्या प्रारंभापासून सुरु झालेल्या पावसाने काही भागात मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला असून त्यानुसार केंद्राकडे मागणी करावयाच्या आर्थिक मदतीचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनात दोन भाग असून पहिल्या भागात कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील नुकसानीपोटी तर दुसऱ्या भागात कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीपोटी मागावयाच्या मदतीचा समावेश आहे. दोन्ही भागात मिळून 6813.92 कोटींच्या मदतीचे निवेदन केंद्राकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nया अतिवृष्टीत कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यातील नुकसानीपोटी प्रस्तावित मदतीच्या मागणीत आपदग्रस्तांच्या कुटुंबीयांसाठी 300 कोटी, मदतकार्यासाठी 25 कोटी,तात्पुरत्या निवारा केंद्रांतील नागरिकांसाठी 27 कोटी, स्वच्छतेसाठी 66 ते 70 कोटी, पीक नुकसानीपोटी 2088 कोटी, जनावरांच्या जीवितहानीपोटी 30 कोटी,मत्स्यव्यवसायिकांसाठी 11 कोटी, घरे दुरुस्तीसाठी 222 कोटी, रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी 876 कोटी, सिंचन आणि जलसंपदा विभागाच्या कामांसाठी 168 कोटी, आरोग्यविषयक उपक्रमांसाठी 75 कोटी, शाळांच्या इमारती आणि पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती��ाठी 125 कोटी, छोट्या व्यावसायिकांच्या नुकसानीपोटी 300 कोटी याप्रमाणे एकूण 4708.25 कोटी मदत निश्चित करण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांना प्रथमच मदत प्रस्तावित करण्यात आली आहे. कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातही याच पद्धतीने 2105.67 कोटींची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे.\nदरम्यान, या आपत्तीच्या मदतकार्यात चांगले कार्य केल्याबद्दल एनडीआरएफ,एसडीआरएफ, एअरफोर्स, नौदल, आर्मी, कोस्टल गार्ड आणि सर्व संबंधित यंत्रणेचे मंत्रिमंडळाने अभिनंदन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-uttar-maharashtra/sakal-news-sport-215775", "date_download": "2019-10-23T14:06:48Z", "digest": "sha1:YCHILXZ22WHZHQZMFR462M3GRG74UKUG", "length": 13950, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये नाशिकला 2 रौप्य अन्‌ 3 कांस्यपदके | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nराज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये नाशिकला 2 रौप्य अन्‌ 3 कांस्यपदके\nरविवार, 15 सप्टेंबर 2019\nनाशिक ः नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकाला गवसणी घातली. सब ज्युनिअर मुलींच्या अंतीम फेरीत नाशिकच्या तनिषा कोटेचा आणि मुलांच्या अंतीम फेरीत कुशल चोपडाला रौप्यपदक मिळाले.\nतनिषाचा पुण्याच्या प्रीता व्हर्टिकरने 11-13, 11-8, 11-5, 11-6, 11-6 असा 4-1 गुणांनी पराभव केला. तसेच कुशलला मुंबईच्या प्रथम मानांकित आदिल अनंतकडून 11-5, 11-8, 11-9, 11-7 असा 4-0 गुणांनी पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत पुनित देसाई व तरुणांमध्ये सौमीत देशपांडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक मिळवले.\nनाशिक ः नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकाला गवसणी घातली. सब ज्युनिअर मुलींच्या अंतीम फेरीत नाशिकच्या तनिषा कोटेचा आणि मुलांच्या अंतीम फेरीत कुशल चोपडाला रौप्यपदक मिळाले.\nतनिषाचा पुण्याच्या प्रीता व्हर्टिकरने 11-13, 11-8, 11-5, 11-6, 11-6 असा 4-1 गुणांनी पराभव केला. तसेच कुशलला मुंबईच्या प्रथम मानांकित आदिल अनंतकडून 11-5, 11-8, 11-9, 11-7 असा 4-0 गुणांनी पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत पुनित देसाई व तरुणांमध्ये सौमीत देशपांडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक मिळवले.\nतनिषाने कांस्यपदकही मिळविले. या स��पर्धेत नाशिकच्या सायली वाणी, अनन्या फडके व पियुष जाधव यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवले. हे सर्व खेळाडू जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित नाशिक जिमखानामध्ये सराव करतात. टेबल टेनिस जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, नाशिक जिमखान्याचे सचिव राधेश्‍याम मुंदडा, नितीन चौधरी, संघटनेचे सचिव शेखर भंडारी , राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, सतीश पटेल, संजय वसंत, अभिषेक छाजेड, अजिंक्‍य शिंत्रे, हर्षल पवार व आदींनी पदक विजते खेळाडूंचे कौतुक केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरेल्वेत चोऱ्या करणारी अमरावतीची टोळी अटकेत\nरेल्वेत चोऱ्या करणारी अमरावतीची टोळी अटकेत जळगाव : येथील रेल्वेस्थानकावरून महाराष्ट्र एक्‍स्प्रेसने अकोला जात असलेल्या नितीनकुमार विलास...\nदिवाळी पर्यटन; ताडोबा, पेंच हाउसफुल्ल\nनागपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्प दिवाळी सणानिमित्त फुल्ल झाला...\nचारा पिकासाठी जमीन देण्याच्या फेरप्रक्रियेला आव्हान\nनागपूर : कमी पाऊस पडलेल्या गावातील गुरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक पर्जन्यमानाच्या ठिकाणी चारा पीक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला....\nसहा वर्षांत यंदा सर्वाधिक पाऊस\nनागपूर : मॉन्सूनने यंदा पावसाच्या आकडेवारीत इतिहास घडविला आहे. या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये विदर्भात गेल्या सहा वर्षांतील विक्रमी...\n; ड्रग्ज ठाण्यात ठेवणारे पोलिस कर्मचारी निलंबित\nनागपूर : नंदनवन पोलिस ठाण्यात डीसीपीने टाकलेल्या छाप्यात एमडी ड्रग्ज आणि दोन लाख 45 हजारांच्या रक्‍कमेसह अटक केलेल्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना...\nपहिल्या फेरीचा निकाल 40 मिनिटांमध्ये\nनागपूर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होऊ घातली आहे. जिल्ह्यातील बाराही मतदार संघांची मतमोजणी सकाळी 8 वाजतापासून सुरू होणार आहे. पहिल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rajnath-singh-3/", "date_download": "2019-10-23T12:34:42Z", "digest": "sha1:OI2XQUN6Q4BAU6YZQQ4KHRCMX4F2KGW6", "length": 11980, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "370 कलम ही राज्यघटनेतील भळभळणारी जखम होती | Dainik Prabhat", "raw_content": "\n370 कलम ही राज्यघटनेतील भळभळणारी जखम होती\nपाकिस्तानने चुकांची पुनरावृत्ती करू नये- राजनाथ सिंह\nपाटणा – जम्मू काश्‍मीरशी संबंधित 370 कलम ही राज्यघटनेतील भळभळणारी जखम होती. यामुळे आमच्या हृदय आणि भूलोकावरील स्वर्ग असलेले काश्‍मीरही रक्‍तबंबाळ झाले होते, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. कलम 370 रद्द केले जावे, अशीच मागणी आम्ही पहिल्यापासून केली होती. हे स्वप्न आम्ही स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी सत्यात उतरताना बघत आहोत, असेही राजनाथ सिंह म्हणाले.\n370 कलम ही तात्पुरती तरतूद आहे. हे कलम स्वतःचे अस्तित्व आपोआपच गमावेल, असे देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते. मात्र हे कलम पुढे 69 वर्षे अस्तित्वात राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच 370 कलम रद्द केले गेले.\nजम्मू आणि काश्‍मीरमध्ये पसरलेला दहशतवाद याच 370 कलमामुळे पसरला गेला होता. स्वातंत्र्यानंतरच्या याच दहशतवादामुळे तब्बल 41,500 लोकांना आपले प्राण गमवायला लागले. तर 5,500 सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावताना शहिद झाले, असेही राजनाथ सिंह म्हणाले. आगामी पाच वर्षात जम्मू काश्‍मीरचा कायापालट केला जाईल.जम्मू काश्‍मीर पुन्हा एकदा पृथ्वीवरील स्वर्ग झाल्याचे बघायला मिळेल, अशी ग्वाहीही राजनाथ सिंह यांनी दिली.\nपाकिस्तानने 1965 आणि 1971 च्यावेळी ज्या चुका केल्या, त्याची पुनरावृत्ती करू नये. अन्यथा पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरची काय स्थिती होईल, याची कल्पना केली जाऊ शकते. जर बलुचिस्तान आणि सिंधमधील नागरिकांना अयोग्य वागणूक दिली तर पाकिस्तान तोंडघशी पडेल, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला.\nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपाकच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष- बीएसएफ\nदिल्लीतले सगळे रस्ते आंतरराष्���्रीय दर्जाचे बनवणार- केजरीवाल\nवीज बिल थकबाकीवरून शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे\nभ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्रिपुराच्या माजी मंत्र्यास अटक\nकाश्‍मीरातील विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्यास विरोध\nपाक लष्कराचा पुंछवर तोफगोळ्यांचा मारा\nदोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nसाताऱ्यात पाणीपुरवठा सभापतींना धक्‍काबुक्‍की\nरोहिंग्यांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनवणी ऑगस्टमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/navi-mumbai/maharashtra-election-2019-leaders-road-activists-social-media/", "date_download": "2019-10-23T14:14:51Z", "digest": "sha1:LLHUCBSV2RHSC4R7D2EJDNETLAUOLW4B", "length": 44779, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019: Leaders On The Road; Activists On Social Media | Maharashtra Election 2019 : नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावर | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोस��ीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण ���त्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 : नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावर\nMaharashtra Election 2019 : नेते रस्त्यावर; कार��यकर्ते सोशल मीडियावर\nमतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही.\nMaharashtra Election 2019 : नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावर\nनवी मुंबई : ऐरोलीसहबेलापूर मतदारसंघामध्ये सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढण्यास सुरुवात केली आहे. पावसामध्येही नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु या रॅलींमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुकीसाठी कमी दिवस राहिले असल्यामुळे काही उमेदवारांनीही समाजमाध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे.\nमतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही. ऐरोली मतदारसंघामध्ये तब्बल चार लाख ६१ हजार मतदार असून, बेलापूरमध्ये तीन लाख ८५ हजार मतदार आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांपर्यंत आहे. नोकरी-व्यवसायासाठी बहुतांश नागरिक दिवसभर बाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळता मतदार घरी मिळणे अशक्य आहे. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांना पसंती देण्यात येत आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस व अपक्ष उमेदवारांनीही समाजमाध्यमांवरून माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. नेमक्या शब्दात प्रचाराचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहण्याला नागरिकांची पसंती असल्याने उमेदवाराच्या कार्याची माहिती देणारे व्हिडीओ तयार केले आहेत. छायाचित्रांचे स्लाइडशो तयार करून तेही प्रसारित केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.\nप्रमुख उमेदवारांनी रॅली व विविध समाजाच्या गटांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. पावसामधूनही प्रचार सुरू आहे. उमेदवार घरोघरी जात असताना कार्यकर्ते मात्र समाजमाध्यमांमधून बाहेर येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये अद्याप गर्दी दिसत नाही. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासही सुरुवात झालेली नाही. मतदारांचा जाहीरनामाही घरोघरी पोहोचलेला नाही. निवडणुका आहेत की नाही, असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरही बसण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांबरोबर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत; परंतु अद्याप एकही प्रभागामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून रॅली व चौकसभा घेण्यात आलेल्या नसल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढू लागली आहे.\nअद्याप प्रत्येक प्रभागामध्ये रॅली व घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात नाही. प्रत्यक्ष भेटीऐवजी समाजमाध्यमातूनच संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याविषयी काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सुट्टी वगळता प्रत्यक्ष घरी नागरिक भेटत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, तो कोणी करायचा असा प्रश्न असल्यामुळे समाजमाध्यमातून विनाखर्चाचा प्रचार होत असल्याची प्रतिक्रियाही काहींनी दिली.\nनिवडणुका सुरू झाल्या की, अनेक वेळा दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये राडा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्यक्षातील राड्याऐवजी समाजमाध्यमांवरील ग्रुपवरच कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकमेकांवर गंभीर आरोप केले जाऊ लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी भाजपमध्ये गेले असल्यामुळे ते भाजपचे कौतुक करून राष्ट्रवादीवर टीका करत असल्यामुळे त्यांना या पूर्वीच्या मेसेजची आठवण करून दिली जात आहे. नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावर\nनवी मुंबई : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघामध्ये सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेºया काढण्यास सुरुवात केली आहे. पावसामध्येही नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु या रॅलींमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुकीसाठी कमी दिवस राहिले असल्यामुळे काही उमेदवारांनीही समाजमाध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे.\nमतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही. ऐरोली मतदारसंघामध्ये तब्बल चार लाख ६१ हजार मतदार असून, बेलापूरमध्ये तीन लाख ८५ हजार मतदार आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांपर्यंत आहे. नोकरी-व्यवसायासाठी बहुतांश नागरिक दिवसभर बाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळता मतदार घरी मिळणे अशक्य आहे. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांना पसंती देण्यात येत आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस व अपक्ष उमेदवारांनीही समाजमाध्यमांवरून माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. नेमक्या शब्दात प्रचाराचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहण्याला नागरिकांची पसंती असल्याने उमेदवाराच्या कार्याची माहिती देणारे व्हिडीओ तयार केले आहेत. छायाचित्रांचे स्लाइडशो तयार करून तेही प्रसारित केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.\nप्रमुख उमेदवारांनी रॅली व विविध समाजाच्या गटांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. पावसामधूनही प्रचार सुरू आहे. उमेदवार घरोघरी जात असताना कार्यकर्ते मात्र समाजमाध्यमांमधून बाहेर येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाºयांच्या कार्यालयांमध्ये अद्याप गर्दी दिसत नाही. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासही सुरुवात झालेली नाही. मतदारांचा जाहीरनामाही घरोघरी पोहोचलेला नाही. निवडणुका आहेत की नाही, असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरही बसण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांबरोबर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत; परंतु अद्याप एकही प्रभागामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून रॅली व चौकसभा घेण्यात आलेल्या नसल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढू लागली आहे.\nअद्याप प्रत्येक प्रभागामध्ये रॅली व घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात नाही. प्रत्यक्ष भेटीऐवजी समाजमाध्यमातूनच संवाद साधण्यावर भर ���िला जात आहे. याविषयी काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सुट्टी वगळता प्रत्यक्ष घरी नागरिक भेटत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, तो कोणी करायचा असा प्रश्न असल्यामुळे समाजमाध्यमातून विनाखर्चाचा प्रचार होत असल्याची प्रतिक्रियाही काहींनी दिली.\nनिवडणुका सुरू झाल्या की, अनेक वेळा दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये राडा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्यक्षातील राड्याऐवजी समाजमाध्यमांवरील ग्रुपवरच कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकमेकांवर गंभीर आरोप केले जाऊ लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी भाजपमध्ये गेले असल्यामुळे ते भाजपचे कौतुक करून राष्ट्रवादीवर टीका करत असल्यामुळे त्यांना या पूर्वीच्या मेसेजची आठवण करून दिली जात आहे.\nप्रचारासाठी खूप कमी दिवस राहिले आहेत. प्रत्यक्ष सर्व मतदारांना भेटणे शक्य नाही. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा प्रभावी उपयोग केला जात आहे. प्रत्यक्ष पत्रके वाटण्याऐवजी समाजमाध्यमातून ते लवकर व कमी खर्चात पाठविता येत असल्याने समाजमाध्यमांचा वापर जास्त केला जात असल्याची प्रतिक्रिया नेरुळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महादेव पवार यांनी दिली. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पत्रकेही वाटण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.\nप्रचार साहित्य पोहोचले नाही\nऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अद्याप अनेक उमेदवारांची पत्रके व जाहीरनामे तयार झालेले नाहीत. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासाठी झेंडे, टोपी व इतर प्रचार साहित्यही अद्याप बहुतांश विभागामध्ये पोहोचलेले नाही. निवडणूक विभागाचेही खर्चावर बारीक लक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष रॅलीपेक्षा समाजमाध्यमांना पसंती दिली जात असल्याचे काही कार्यकर्त्यांनी नाव\nन सांगण्याच्या अटीवर सांगितले.\nMaharashtra Voting 2019: मतदान टक्केवारीत ऐरोलीची आघाडी; मुखेडमध्ये सर्वात कमी\nनिवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार\nलोकमत कोणाला | कोणाला देतील बेलापूरकर मत\nMaharashtra election 2019 : प्रांतवाद करणाऱ्या पक्षांचा निवडणुकीत अंत होणार; मनोज तिवारींची ट���का\nऐरोली मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा रोड शो\n'स्मार्ट सिटी बनविण्यास दिले प्राधान्य, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठीही केला पाठपुरावा'\nनवी मुंबई अधिक बातम्या\nतळोजा एमआयडीसीतील ५० टक्के पाणीकपात रद्द\nघराचे हप्ते भरण्यासाठी हवीय मुदतवाढ\nपोलिसांच्या नजरकैदेत ईव्हीएम मशिन\nदिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजल्या\nसिडकोचा वसाहत विभाग ऑनलाइन\nउद्यान विभागामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/vodafone-vs-jio-1848238/", "date_download": "2019-10-23T13:37:33Z", "digest": "sha1:OBKPS73L2E2UR5KTP76RFJCPXBGAODJC", "length": 15134, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vodafone vs Jio | दरयुद्ध आणि मेहेरनजर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nभांडवली व्यवस्थेत निकोप स्पर्धेला पुरेपूर वाव आहे.\nभांडवली व्यवस्थेत निकोप स्पर्धेला पुरेपूर वाव आहे. पण खेळाचे नियम सर्वाना सारखेच हवेत आणि खेळपट्टीही सर्वासाठी एकसारखीच हवी ही यातील महत्त्वाची पूर्वअट आहे. परंतु भांडवलशाही व्यवस्था अंगीकारणाऱ्या भारतात विशेषत: दूरसंचार क्षेत्रात मात्र रडीचा डाव खेळला जातो. भारतातील दूरसंचार नियामकांकडून अन्य सर्वाना डावलून केवळ एकाच कंपनीची तळी उचलून धरली जाते, असा आरोप- तोही विदेशी भूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत – स्पर्धक कंपनीच्या जागतिक प्रमुखाने केला आहे. कायद्यातील संदिग्धतेचा आणि पळवाटांचा फायदा घेत उद्योग साम्राज्य उभे करायचे आणि मग पुढे जाऊन कायदाच मनाजोगता होईल, असा सत्ताकारणावर प्रभाव राखायचा, हा अनुभव तर जगभरचाच आणि भारताच्या व्यवस्थेतही हे अपवादानेच घडते आहे असेही नाही. तथापि गेल्या काही वर्षांत ‘जुग जुग जियो’ कृपादृष्टीचे एका मागोमाग एक अध्याय सुरूच आहेत. त्यापायी विद्यमान सरकार हे ‘सूट- बूट’ वाल्यांचेच म्हणून टीकाटिप्पणी होतेच आणि अन्य दूरसंचार कंपन्याही खडे फोडताना दिसतात. व्होडाफोन या दूरसंचारातील ब्रिटिश महाकाय कंपनीचे मुख्य कार्यकारी निक रीड यांनी ‘रिलायन्स जिओ’ हा भारतातील आपला स्पर्धक नेहमीच नियामकांच्या अनुकूलतेचा विशेष लाभार्थी ठरत आल्याचे नि:संदिग्धपणे म्हटले आहे. त्यांचे हे विधान गंभीर असले तरी आश्चर्यकारक मात्र नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये देशाच्या दूरसंचार आखाडय़ात उतरलेल्या जिओला नियामकांच्या अर्थात सरकारच्या कृपेचा नेमका कसकसा आणि कुठे लाभ झाला हे रीड यांनी स्पष्ट केले नसले तरी ते सर्वविदितच आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांनी अशा पक्षपाताविरोधात न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. एकुणात अडीच वर्षांपूर्वी सेवेत उतरलेल्या जिओने बाजारात खळबळ आणि प्रस्थापितांमध्ये खळखळ दोहोंना चांगलीच चालना दिली. तब्बल २.६० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून आकाराला आलेल्या जिओमुळे दूरसंचार ग्राहकांच्या सेवा-अनुभूतीचा परीघ रुंदावला आणि अन्य कंपन्यांना अपरिहार्यपणे त्याचे अनुकरण करणे भाग पडले हेही तितकेच खरे. दूरसंचार हा निरंतर भांडवल ओतावे लागणारा खर्चीक व्यवसाय आहे. एकीकडे वाढता खर्च, सरकारची धरसोडीची धोरणे व सतत बदलणारे नियम-कानू याचा जाच प्रस्थापितांना होताच. त्यातच जिओमुळे सुरू झालेल्या दरयुद्धाने घटत्या महसुलासह प्रस्थापित कंपन्यांची आर्थिक कोंडी प्रचंड वाढत गेली. परिणामी काही कंपन्या नामशेष झाल्या, काही दिवाळखोरीच्या वाटेवर तर आयडियाने व्होडाफोनमध्ये विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारला. या एकत्रित आयडिया-व्होडाफोनला तिमाहीगणिक ५,००० कोटींचा तोटा सोसावा लागत आहे. भारती एअरटेलचा मार्चअखेर तोटा ३,२०० कोटी रुपयांच्या घरात जाईल, असे कयास आहेत. जिओला रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या बलाढय़ कंपनीचे पालकत्व असले तरी तिचाही एकत्रित तोटा चालू वर्षअखेर साधारण १५,००० कोटींच्या जाणारा असेल, असे विश्लेषकांनी गणित मांडले आहे. म्हणजे समस्त दूरसंचार क्षेत्रच त्रस्त आहे. नियामकांच्या दृष्टीने दरयुद्ध हा बाजार स्पर्धेचाच भाग आहे. ‘ट्राय’चे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी तसे बोलूनही दाखविले. आर्थिक समस्या प्रत्येक कंपनीने आपापल्या परीने सोडवाव्यात असेही ते सुचवतात. या महामंथनातून विष आणि अमृत दोन्हीही बाहेर निघेल, अशीही शर्मा यांची अमृतवाणी आहे. आगामी काळात देशाच्या दूरसंचार क्षेत्रात जेमतेम तीन तगडय़ा कंपन्याच उरतील, असे भविष्यही ते वर्तवितात. जे स्वस्थतम, श्रेष्ठतम तेच तगेल, हा बाजार सिद्धांत अमान्य करण्याचा प्रश्न नाहीच. प्रश्न ‘समान संधी डावलली जाते’ आणि ‘एक जेवतो पोटभर तर दुसऱ्यावर उपासमारीची पाळी’ या तक्रारीचा आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/04/Bmc-clean-up-mumbai.html", "date_download": "2019-10-23T13:34:10Z", "digest": "sha1:HNTH6HPRLSMR3NACG4PLFJYOWHJVMMCO", "length": 6471, "nlines": 61, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "तीन वॉर्डातील कचऱ्यासाठी ६०० कोटींचे कंत्राट - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI तीन वॉर्डातील कचऱ्यासाठी ६०० कोटींचे कंत्राट\nतीन वॉर्डातील कचऱ्यासाठी ६०० कोटींचे कंत्राट\nमुंबई - मुंबई महापालिकेकडून शहरातील कचरा रोज उचलून त्याची विल्हेवाट लावली जाते. शहरातील कचरा वाहून नेण्यासाठी मार्च महिन्यात १ हजार ६७७ कोटींचे १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. आता तीन प्रभागांमधील कचरा वाहून नेण्यासाठी ६०० कोटी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.\nमुंबई महानगरपालिकेने सोसायट्या व आस्थापनांना कचरा वर्गीकरण व विल्हेवाट लावण्याचे सक्तीचे केले आहे. मुंबईतील कचरा कमी होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. महाप���लिकेकडून शहरातील कचरा उचलण्यासाठी १ हजार ६७७ कोटींचे १२ प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आले होते. हे सर्व प्रस्ताव स्थायी समितीमध्ये राखून ठेवण्यात आले होते. त्यानंतर मात्र मार्च महिन्यात हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. त्यावेळी स्थायी समितीत अंडरस्टॅण्डिंग झाल्याची चर्चा होती. यानंतर आता पुन्हा प्रशासनाने पश्चिम उपनगरातील आर मध्य आणि आर उत्तर या विभागातील कचरा लहान बंदिस्त वाहने, कॉम्पॅक्टर्स या वाहनांद्वारे वाहून नेण्यासाठी मे. ए. जी. एनव्हायरो या कंत्राटदाराला ७ वर्षांसाठी २८० कोटी रुपयांचे, 'टी 'प्रभागात याच स्वरूपाच्या कामासाठी मे. एम. डब्ल्यू. एच. डाया (संयुक्त भागीदार) या कंत्राटदाराला ७ वर्षांकरिता १२५ कोटी रुपयांचे तर 'आर दक्षिण' प्रभागातील कचरा उचलण्यासाठी ७ वर्षांसाठी मे.एम.डब्ल्यू. जी. (संयुक्त भागीदार) या कंत्रादाराला १८६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. स्थायी समितीत या अगोदरही असे प्रस्ताव राखून ठवून नंतर त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तीन प्रभागातील प्रस्तावावर स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/bpcl-nmk-recruitment-2019/", "date_download": "2019-10-23T12:30:08Z", "digest": "sha1:6M3ONV2URVZ2YC5GH5PBU5E7W7WVOIY7", "length": 1920, "nlines": 26, "source_domain": "nmk.co.in", "title": "BPCL Recruitment 2019 - Apply ot hte online application", "raw_content": "\nभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मध्ये सचिव (वरिष्ठ व्यवस्थापन) पदांच्या रिक्त जागा\nभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सचिव (वरिष्ठ व्यवस्थापन) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nअर्ज करण्याची तारीख – दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/cm-devendra-fadanvis-varsha-bunglow-water-bill-bmc-ncp-ajit-pawar-monsoon-session-sgy-87-1918898/", "date_download": "2019-10-23T13:33:27Z", "digest": "sha1:DVF2FA5OVJOTTPIC4CIPK3JX5W4WACTE", "length": 12284, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CM Devendra fadanvis Varsha bunglow water bill bmc ncp ajit pawar monsoon session sgy 87 | आम्ही बिनाआंघोळीचं विधा���सभेत येणार नाही, मुख्यमंत्र्यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nआम्ही बिना आंघोळीचं विधानसभेत येणार नाही, मुख्यमंत्र्यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर\nआम्ही बिना आंघोळीचं विधानसभेत येणार नाही, मुख्यमंत्र्यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर\nबिना आंघोळीचं मुख्यमंत्र्यांना विधानभवनात येऊ दे. त्याशिवाय यांना कळणार नाही अशी टीका अजित पवार यांनी केली होती\nआम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असं प्रत्युतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांना दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांची नावं बीएमसीने पाणीपट्टी भरली नसल्याने डिफॉल्टर यादीत टाकण्यावरुन अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यांचं पाणी तोडून टाका… बिना आंघोळीचं त्यांना विधानभवनात येऊ दे. त्याशिवाय यांना कळणार नाही अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं होतं.\nअजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ‘बिलं नियमितपणे भरली गेली होती. भरली गेलेली बिलं पुन्हा आल्यामुळे बिलं थांबवण्यात आली. यानंतर महापालिकेला यासंबंधी पत्र पाठवण्यात आलं. यादरम्यानच्या काळात महिना, दीह महिना गेला. महापालिकेनेही चूक मान्य करत सुधारणा केलेली बिलं पाठवली. ती भरली गेली आहेत’. पुढे बोलताना त्यांनी आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असं म्हणत अजित पवारांना प्रत्युतर दिलं.\nमुख्यमंत्र्यांसहीत मंत्र्यांचं पाणी तोडून टाका, बिना आंघोळीचं विधानभवनात येऊ दे – अजित पवार\nयाआधी अजित पवार यांना यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हटलं होतं की, ‘मुंबईत करोडो लोक राहतात. त्यांनी जरा कुठे पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे कनेक्शन कापले जाते. ताबडतोब त्यांना पैसे भरावे लागतात. त्यांना वाली कुणी नाही. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्यावरील मीटरचे पैसे भरले जात नाही. राज्यसरकारची दयनीय अवस्था झाली आहे का पैसे वेळेवर भरले का जात नाही पैसे वेळेवर भरले का जात नाही मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली का जाते मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली का जाते\nमहापालिका डिफॉल्टर यादीत टाकत असेल तर हा कमीपणा नाही का अधिकारी झोपा काढतात का अधिकारी झोपा काढतात का महाराष्ट्र काय धडा घेईल. जनता म्हणेल हेच पैसे भरत नाही तर आपण तरी कशाला भरावे महाराष्ट्र काय धडा घेईल. जनता म्हणेल हेच पैसे भरत नाही तर आपण तरी कशाला भरावे याची नोंद घ्यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/mhada-will-announces-lottery-for-mill-workers-house-39864", "date_download": "2019-10-23T14:22:27Z", "digest": "sha1:YXF6ZNRFIGFZ74YTZ7CUB2QYZPNJIOCX", "length": 8168, "nlines": 103, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठी सोडत होण्याची शक्यता", "raw_content": "\nदिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठी सोडत होण्याची शक्यता\nदिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठी सोडत होण्याची शक्यता\nदिवाळीनंतर मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांची सोडत होण्याची शक्यता असून, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी बुधवारी संकेत दिले आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nदिवाळीनंतर मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांची सोडत होण्याची शक्यता असून, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी बुधवारी संकेत दिले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडती���ंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, यामध्ये अर्जदारांची कागदपत्रे छाननी करून न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याबाबत प्रक्रिया सुरू आहे. तसंच, डिसेंबर अखेरीपर्यंत गिरणी कामगारांच्या घरांची सोडत निघण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली.\nमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये बोलताना सामंत यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी उदय सामंत यांनी 'राज्यभरात म्हाडाची १७ हजार घरं जास्त किमतीमुळं पडून होती. विकासकापेक्षा जास्त किंमत आकारली जात असल्यानं, या घरांना ग्राहक मिळत नव्हते. परंतु, आम्ही त्याची किंमत २० ते ४५ टक्क्यांनी कमी केली. त्यानंतर, मुंबई व कोकण वगळता इतर साडेआठ हजार घरांपैकी जवळपास अनेक घरांची विक्री झाली आहे', असं म्हटलं.\nम्हाडाच्या वसाहतींमधील वाढीव शुल्काबाबत लोकांची छळवणूक होत असल्याच्या तक्रारींबाबत समिती नेमण्यात आली आहे. तसंच, या तक्रारींबाबतचा अहवाल लवकरच येणार आहे. मात्र, अंतिम निर्णय होईपर्यंत व्याजासहीत सेवाशुल्क आकारण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.\n'या' बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर\nविधानसभा निवडणूक २०१९: निवडणुका ईव्हीएमवरच, मतपत्रिका इतिहासजमा\nगिरणी कामगारघरांची सोडतम्हाडाअध्यक्ष उदय सामंतमुंबई उच्च न्यायालय\nसुप्रीम कोर्टाची कोस्टल रोड कामाला स्थगिती कायम\nPMC खातेदारांसाठी खूशखबर, पैसे काढण्याची मर्यादा 'इतकी' वाढवली\nदिंडोशी येथील डोंगरावर पुन्हा लागणार आग\nPMC बँक घोटाळा : खातेदारांची आज रिझर्व्ह बँकेबरोबर बैठक\nलोकलमध्ये मद्यपान करणाऱ्यांना प्रवाशांनी दिला चोप\nPMC बँकेच्या खातेदारांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार\nघरासाठी महापालिका मुख्यालयावर माहुलवासीयांची धडक\nधोकादायक इमारतींचा होणार पुनर्विकास\nरेल्वे, म्हाडा, पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर\n'या' बीडीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर\n मेट्रो कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयाचा प्रश्न\nबकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास सक्त मनाई\nदिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठी सोडत होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-10-23T14:35:05Z", "digest": "sha1:GD7WAPD5ZYO3VTQAS6VHJAO2A76S4ERN", "length": 3485, "nlines": 92, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nStories tagged with:राष्ट्रवादी काँग्रेस\nनिकालापूर्वीच काँग्रेसने पराभव स्विकारला\nराष्ट्रवादीकडून 'ही' होती एकनाथ खडसे यांना ऑफर, खडसेंनी केला गौप्यस्फोट\nमहायुतीला २२० मॅजिक फिगर गाठता येणार नाही, सट्टेबाजांचा अंदाज\nकाँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, 'हे' नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश\nराष्ट्रवादी काँग्रेसची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nराजकीय घडामोडींत पहिल्यांदाच ड्रोनचा वापर\nईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं\nराष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उदयनराजे यांचा भाजपात प्रवेश\nराष्ट्रवादीचा कोकणातील 'हा' नेताही गळपटला\nगणेश नाईक यांचा ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश\nहर्षवर्धन पाटील अखेर भाजपात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/09/Dahi-handi-action.html", "date_download": "2019-10-23T13:56:24Z", "digest": "sha1:DCT5662XLSNVYCCWHPJFNHXER4VROMGR", "length": 6856, "nlines": 61, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "दहीहंडी- कोर्टाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI दहीहंडी- कोर्टाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई\nदहीहंडी- कोर्टाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई\nमुंबई - गेल्या वर्षी न्यायालयाने घातलेल्या अटी व नियमांचे पालन करण्याची सक्ती मुंबई पोलिसांनी गोविंदा पथकांवर व दहीकाला उत्सव आयोजित करणाऱ्या आयोजकांवर केली. या अटी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोविंदा पथकांवर व आयोजकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. १४ वर्षांखालील मुलगा अथवा मुलगी उंच थरावर दहीहंडी फोडण्यासाठी पाठवणाऱ्या अशा पथकावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले गेले आहेत. २५ फुटांच्या वर दहीहंडी बांधू नये तसेच आयोजकांनी गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nपोलिसांची करडी नजर तसेच महागाईमुळे यंदा लाखो रुपयांच्या दहीहंडींची संख्या कमीच असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाण्यामध्ये लाखो रुपयांच्या हंडी उभारल्या जात असल्याने नऊ थरांवरील या हंडी फोडण्या��ाठी मुंबईतील अनेक नामवंत व्यायामशाळांचे गोविंदा ठाण्याची व नवी मुंबईची वाट धरतात. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांची पोस्टर्स जागोजागी लावण्यात आली आहेत. गिरगाव, वरळी, लालबाग, परळ, दादर आदी भागात ही पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत. त्यात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉँग्रेस पक्ष आघाडीवर आहेत. सोमवारच्या दहीकाला उत्सवात कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांनी शहरभर कडक बंदोबस्त ठेवला आहे. महिलांवर पाण्याचे फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाणार आहे. विशेषत: बस व रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांवर काही उत्साही तरुण फुगे मारतात, अशांवरही कडक नजर असणार आहे. सोमवारच्या दहीकाला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरभर पोलिसांनी नाकाबंदी केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE/", "date_download": "2019-10-23T12:43:47Z", "digest": "sha1:WCWFGVFAPTGJ7D2G5ZMVN2ADFYKLZSGB", "length": 10590, "nlines": 161, "source_domain": "www.batmidar.in", "title": "परिषदेची नवी टीम | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद न्यूज परिषदेची नवी टीम\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषदेच्या विविध पदांच्या नियुक्त्या जाहीर\nमुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि विभागीय सचिवांच्या घोषणा परिषदेच्यावतीने आज करण्यात आल्या आहेत. त्यानुसार परिषदेच्या कोषाध्यक्षपदी नांदेड येथील दैनिक “सामना “चे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नागपूरचे योगेश कोरडे, सांगली येथील तरूण भारतचे ब्युरो चीफ शिवराज काटकर, नाशिक येथील पत्रकार यशव���त पवार, औरंगाबाद येथील महाराष्ट्र टाइम्सचे प्रमोद माने, परभणी येथील पत्रकार सुरेश नाईकवाडे, बुलढाणा येथील देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nपरिषदेचे विभागीय सचिव म्हणून पुढील प़माणे नियुक्त्या करण्यात येत आहेत.\nपुणे विभाग : बापुसाहेब गोरे (पुणे);\nलातूर विभाग : प्रकाश कांबळे, (नांदेड);\nऔरंगाबाद विभाग : विशाल साळुंखे, (बीड); नागपूर विभाग :अविनाश भांडेकर (भंडारा); नाशिक विभाग : मनसूरभाई, (नगर); अमरावती विभाग : जगदीश राठोड; कोकण विभाग : विजय मोकल (रायगड). कोल्हापूर आणि मुंबई विभागाच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्या नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.\nकार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल वाघमारे (वडवणी), रोहिदास हाके (धुळे); महिला संघटक पदासाठी दैनिक तरूण भारतच्या रत्नागिरीच्या जान्हवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nया नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील. परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी पत्रकार परिषदेची ही नवी टीम आपल्या कार्यकाळात परिषद अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करेल, तसेच राज्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.\nPrevious articleटीव्ही,डिजिटलच्या पत्रकारांसाठी खूषखबर\nमहिला पत्रकाराशी असभ्य वर्तन\n962 शाळांची घंटी वाजणारच नाही\nछोटया वृत्तपत्रांचे ‘शटर डाऊन’ होणार \nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nकेंद्रेकर, परदेशी आणि आता गुडेवार\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nशशिकांत सांडभोर यांच्या नावाने परिषदेचा पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9C/", "date_download": "2019-10-23T13:35:39Z", "digest": "sha1:3SIPZRY5OQT7LE36GG36QI7LTMYQRCKJ", "length": 8922, "nlines": 154, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रिपोर्टिंगला गेला,लग्न जमवून आला.. | Batmidar", "raw_content": "\nमर��ठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome इकडचं तिकडचं रिपोर्टिंगला गेला,लग्न जमवून आला..\nरिपोर्टिंगला गेला,लग्न जमवून आला..\nजॉर्जियाः रिपोर्टिंगसाठी गेला आणि लग्न जमवून आला..ही गोष्ट आहे एका की्रडा पत्रकाराची..नाव आहे निकलेश जैन.तो केवळ पत्रकारच आहे असं नाही तर बुध्दीबळपटू देखील आहे.जॉर्जियात सुरू असलेल्या बुध्दीबळ ऑल्मपियाड सामने कव्हर करण्यासाठी तो गेला.एका खेळाडू महिलेच्या प्रेमात पडला..अन चक्क लग्न जमवूनच्या पठ्ठया आला.फ्रेंको असं निकलेशच्या मैत्रीनीचं नाव.ते स्पेनिश आहे.ती ग्रँड मास्टर किताब विजेती आहे.निकेलशनं तिला स्पर्धे दरम्यानच लग्नाची मागणी घातली.तीनंही लगेच हो म्हटलं.हे दृश्य उपस्थित लाखो लोकांच्या मोबाईलमध्ये कैद झालं.निकलेशनं दीड वर्षांपूर्वी एका सामन्यात एका नामांकित बुध्दीबळपटूला हरवले होते.त्यामुळं फ्रेंक त्याच्यावर चांगलीच प्रभावित झाली होती.त्यामुळं दोघांत मैत्री झाली.दोघेही बुध्दीबळपटू असल्यानं त्यांची मैत्री घट्ट झाली.प्रश्‍न भाषेचा होता.फ्रेंको स्पेनिश तर निकलेश हिंदी भाषक.दोघांनीही तोडकीमोडकी इंग्रजी येते.त्यानंतर ट्रान्सलेशन अ‍ॅपच्या माध्यमातून दोघांनी संवाद साधला.\nPrevious articleसौदी माध्यमात नवा इतिहास\nNext articleगंगाखेडला पनवेल गाडीला थांबा\nआधुनिक शेती तंत्र जाणून घ्यायला शेतकरी उत्सुक\nपाकिस्तानी मिडियाचे भारतीय निवडणुकांवर लक्ष\nनयनतारा सहगल यांचं संपूर्ण भाषण…\nदेशातील माध्यम कायदे योग्यच\nशिवपुण्यतिथीसाठी रायगडावर जय्यत तयारी\nउदगीरच्या पत्रकारांबरोबर एक दिवस…\nमाथेरान रोप वे ने जोडणार\nसरकारच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांसाठी अर्ज मागविले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nडिजिटल मार्केटिंग कॉन्फरन्सला प्रतिसाद\nसंपादकाचा शेजारी दैनिक वाचतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090530/anv17.htm", "date_download": "2019-10-23T13:33:59Z", "digest": "sha1:E23EMRPW6HWOMF4EX2PFQTKYIZQDHCGK", "length": 3458, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ३० मे २००९\nशहावलीबाबांच्या उरुसाला नेवाशात कुराण पठणाने प्रारंभ\nयेथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत शहा कामिल शहावलीबाबांच्या उरुसास\nआजपासून कुराण पठणाने उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांसह कव्वालीचा मुकाबला होणार आहे.\nउद्या (शनिवारी) संदल आहे. यानिमित्त दुपारी ४ वाजता चादर मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी (दि. ३१) उरुसाचा मुख्य दिवस असून, दुपारी ४ ते ६ या वेळेत स्थानिक संघटनांच्या वतीने चादर मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता शोभेचे दारूकाम व आतषबाजी होणार आहे. रात्री मुंबई येथील रुक्साना बानो रंगिली व आयूब निजामी यांच्यात कव्वालीचा मुकाबला होणार आहे.\nउरुसानिमित्त दग्र्यावर रोषणाई करण्यात आली आहे. हिंदू-मुस्लिम भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उरुस समितीचे अध्यक्ष महंमद शेख, सदस्य सादिक शिलेदार, इम्रान दारूवाले, अंजुम पटेल, मोमीन पटेल, फारूक जहागीरदार, पाशा काझी, भाऊसाहेब वाघ यांनी केले आहे.\nहजरत शहा कामिल शहावलीबाबांचा उरुस हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. हिंदू समाजाच्या वतीने बाबांना मलिद्याचा नैवेद्य अर्पण केला जातो, तर काहीजण शेरणी वाटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090731/mumbai12.htm", "date_download": "2019-10-23T13:31:50Z", "digest": "sha1:53OJ53B4GOINYFSK44EZE36DGZQOKKAP", "length": 5391, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, ३१ जुलै २००९\nअखेर पोलिसांची कठोर कारवाई\nनवी मुंबईत ११ जणांना मोक्का, तर ७१ तडीपार\nनवी मुंबई, ३० जुलै/प्रतिनिधी\nनवी मुंबई परिसरात दिवसागणिक वाढू लागलेली गुन्हेगारी निपटून काढण्यासाठी शहर पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली असून ऐरोलीतील कुख्यात गुंड अन्नु आंग्रे याच्यासह\nतब्बल ११ जणांवर आज पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. विशेष म्हणजे, ऐरोली, घणसोली, तुर्भे या भागातील तब्बल ७१ जणांना तडीपार करण्याचे आदेशही जारी करण्यात आले असून २८ गुडांना ‘गुंडा रजिस्टर’मध्ये नोंदविण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली.\nनवी मुंबई परिसरात मागील काही वर्षांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून ऐरोली हे उपनगर तर गुन्हेगारीकरणाचे केंद्रिबदू ठरले आहे. मागील महिनाभरात शहरात गोळीबाराच्या सलग तीन घटना घडल्या. यामध्ये २० ते २५ वयोगटातील मिसरुड फुटलेल्या तरुणांचा समावेश असल्याचे पोलिसांनाही घाम फुटला होता.\nगल्लोगल्ली निर्माण होत असलेले गल्ली गुंडही पोलिसांकरिता डोकेदुखी ठरली होती. ऐरोली परिसरात सुरुवातीच्या काळात दबदबा निर्माण करणारे दत्तात्रय दातार या पोलिस अधिकाऱ्याचाही मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारांवर वचक राहिला नव्हता. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी तब्बल ११ जणांवर आज मोक्का अंतर्गत कारवाई केली.\nऐरोलीतील अन्नु आंग्रे, राहुल आंग्रे, अक्रम हुसेन सत्तार, सिद्धार्थ पवार उर्फ सिद्धू तसेच आणखी सहाजणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या ११ जणांपैकी एकासही अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, ही कारवाई करीत असताना ७१ जणांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, असे दिघावकर यांनी स्पष्ट केले. यापैकी ५२ जणांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या मागील काही वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून शहरातील गल्ली गुंडशाही रोखण्याच्या दृष्टीने ही मोठी कारवाई मानली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/these-5-marathi-books-will-change-your-attitude-on-life-39660", "date_download": "2019-10-23T14:43:56Z", "digest": "sha1:JKKIZCS3NOCEBDVYRAOF2WVOECCG3U6A", "length": 14558, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "वाचाल तर वाचाल : ही '५' मराठी पुस्तकं तुमचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतील", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल : ही '५' मराठी पुस्तकं तुमचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतील\nवाचाल तर वाचाल : ही '५' मराठी पुस्तकं तुमचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतील\nआपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तकांचा मोठा वाटा असतो. सर्वांनी वाचनाचा छंद जोपासून पुस्तकांना आपले मित्र करण्यावर भर दिला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशीच काही मराठी पुस्तकं सांगणार आहोत जी तुम्ही आयुष्यात एकदा ��री वाचलीच पाहिजेत.\nप्रत्येकाला मित्र हा असतोच, जो आपल्याशी बोलतो, आपल्या सोबत खेळतो, भांडतो वगैरे. पण अशीही मित्र असतात जी न बोलता आपल्याशी संवाद साधतात. आपल्या मनातील गोष्ट पारखून घेतात ती म्हणजे पुस्तकं. असंख्य विषयांची पुस्तकं आपल्याला आयुष्य कसं जगावं याचं ज्ञान देत असतात.\nआपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तकांचा मोठा वाटा असतो. सर्वांनी वाचनाचा छंद जोपासून पुस्तकांना आपले मित्र करण्यावर भर दिला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशीच काही मराठी पुस्तकं सांगणार आहोत जी तुम्ही आयुष्यात एकदा तरी वाचलीच पाहिजेत. या पुस्तकांमुळे तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.\n‘स्वामी’नंतर रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे.\nया कादंबरीत महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा होणारा विकास क्रमाक्रमानं मांडण्यात आला आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचं श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचं आहे.\nलेखक : रणजित देसाई\nसाहित्य प्रकार : कादंबरी\nप्रकाशन संस्था : मेहता पब्लिकेशन हाऊस, पुणे\nशाळा ही मिलिंद बोकील यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. साधारणत: १९७५ साली, इयत्ता नववीत शिकणाऱ्या, पौंगडावस्थेतल्या चार शाळकरी मित्रांच्या आयुष्यात त्या एका वर्षात घडलेल्या घटनांभोवती कादंबरीचा पट विणला आहे.\nकादंबरीत शाळेत आणि कथानायकाच्या चाळीत घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगानं १९७५ साली भारतात लागू झालेल्या देशांतर्गत आणीबाणीचेदेखील संदर्भ येतात. या कादंबरीवर २०१२ साली मराठी चित्रपट देखील बनवण्यात आला आहे. पण चित्रपट पाहण्यापेक्षा पुस्तक वाचण्यात खरी मजा आहे. कदाचित तुमच्या शाळेतल्या आठवणी पुन्हा ताज्या होतील.\nलेखक : मिलिंद बोकील\nसाहित्य प्रकार : कादंबरी\nप्रकाशन संस्था : मौज प्रकाशन\n३) इडली, ऑर्किड आणि मी\nविठ्ठल कामत यांचं ‘इडली, ऑर्किड आणि मी’ हे पुस्तक तरु�� उद्योजकांसाठी तसंच उद्योजक होण्याची इच्छा असलेल्यांसाठी प्रेरणादायी आहे. प्रसिद्ध ‘ऑर्किड’ या फाइव्ह स्टार हॉटेल्सचे मालक विठ्ठल कामत यांचे अनुभव कथन यात आहे.\nएका सामान्य घरातल्या मुलाच्या करिअरच्या यशाचा प्रवास म्हणजे हे पुस्तक आहे असं म्हणायला हरकत नाही. या पुस्तकात विठ्ठल कामत त्यांच्या जीवनाबद्दलचा, करिअरबद्दलचा दृष्टिकोन सहज-सोप्या शैलीत रंजकपणे मांडतात. एका साध्या रेस्टॉरंटवाल्याचा मुलगा जगप्रसिद्ध इको फ्रेंडली फाइव्ह स्टार ऑर्किड हॉटेल्स चेन्सचा मालक कसा होतो याचा प्रवास वाचताना आपण थक्क होतो. आणि आपणही हे करू शकतो अशी सकारात्मक दिशा आपल्याला मिळते.\nपुस्तक : इडली, ऑर्किड आणि मी\nलेखक : विठ्ठल कामंत\nसाहित्य प्रकार : आत्मचरित्र\nप्रकाशन संस्था : मॅजेस्टिक प्रकाशन\nययाती ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या आणि भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे याची जाणीव होते.\nलेखक : वि. स. खांडेकर\nसाहित्य प्रकार : कादंबरी\nतामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी १९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.\nया आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूनं आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे.\nलेखक : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम\nसाहित्य प्रकार : आत्मचरित्र\nपुस्तकंकादंबरीवाचाल तर वाचालशिवाजी महाराजअब्दुल कलामशाळाययातीवाचनालयbook readingbooksNovel\nदेशातील पहिले ११ स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स मुंबईत\nक्रेडिट, डेबिट कार्ड वापरताय मग फसवले जाऊ नये म्हणून ५ मुद्दे लक्षात ठेवा\nआरोग्यासाठी आवळ्याच्या रसाचे ८ फायदे जाणून घ्या\nओव्याच्या पाण्याचे फायदे वाचून चहाला कराल टाटा-बाय-बा���\nउद्धव ठाकरेंचा मुलगा तेजसचा कारनामा, बघा काय शोधून काढलंय\nस्ट्रॉबेरीचं नव्हे, हे तर 'पुस्तकांचं गाव'\n मग 'या' प्रदर्शनाला भेट द्या\n'पुस्तकांचं उद्यान...' या, बसा आणि वाचा\n'इथं' आहे मोफत वाचनालय\nपुस्तक ते सिनेमांचा प्रवास\nवाचाल तर वाचाल : ही '५' मराठी पुस्तकं तुमचा आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-enforcement-directorate-issues-lookout-notice-against-congress-leader-p-chidambaram-1816815.html", "date_download": "2019-10-23T12:49:19Z", "digest": "sha1:TU4WDFK7QSTFJEM2U74JCVS7ZD5NA2UL", "length": 23458, "nlines": 290, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Enforcement Directorate issues lookout notice against Congress leader P Chidambaram, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nचिदंबरम यांना दुसरा धक्का, ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत ���हेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) त्यांच्याविरोधात 'लुकआऊट नोटीस' जारी केली आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्यासमोरील संकटात वाढ झाली आहे.\nINX मीडिया घोटाळाः सुप्रीम कोर्टाकडूनही चिदंबरम यांना दिलासा नाही\nदरम्यान, उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सीबीआयची टीम त्यांच्या घरी दाखल झाली होती. मात्र पी. चिदंबरम घरी उपस्थित नसल्यामुळे सीबीआयची टीम निघून गेली. त्यानंतर ईडीची टीम देखील त्यांच्या घरी दाखल झाली होती.\nकाहीही झालं तरी आम्ही चिदंबरम यांच्या पाठीशीः प्रियांका गांधी\nदरम्यान, चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकेच्या आदेशास स्थगिती देण्यास नकार देत त्यांच्या जामिनावर आता सरन्यायाधीश रंजन गोगोई निर्णय घेतील असे म्हटले आहे. हे प्रकरण आता सरन्यायाधीशांकडे पाठवत आहे, असे या प्रकरणाची सुनावणी करत असलेले न्या. एन व्ही रमण्णा यांनी म्हटले. त्यांनी चिदंबरम यांच्या वकिलांच्या टीमला सर्व औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nINX मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना ED कडून अटक\nसुप्रीम कोर्टाकडूनही चिदंबरम यांना दिलासा नाही,प्रकरण सरन्यायाधीशांकडे\nचिदंबरम यांना पुन्हा धक्का, दिल्ली कोर्टाने याचिका फेटाळली\nचिदंबरम यांना अटक ही तर आनंदाची बातमी - इंद्राणी मुखर्जी\nशारदा घोटाळा: IPS राजीव कुमार यांच्याविरोधात लुकआउट नोटीस\nचिदंबरम यांना दुसरा धक्का, ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजू���\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nVIDEO: कर्नाटकात पावसामुळे घर पत्त्यांसारखे कोसळले\nतिहार तुरुंगात सोनिया गांधींनी घेतली शिवकुमार यांची भेट\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/article-370-kashmiri-sisters-bihar-two-brothers-marriage-supaul-arrested-kashmir/", "date_download": "2019-10-23T12:25:46Z", "digest": "sha1:JXQ2CZZZR5VHPAV4OOTBYQIPJ5EYD7ZA", "length": 17075, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "कलम 370 ! काश्मिरी बहिणींनी केलं बिहारमधील 2 भावांशी केलं लग्न, एकाचवेळी सगळे 'गोत्यात' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n काश्मिरी बहिणींनी केलं बिहारमधील 2 भावांशी केलं लग्न, एकाचवेळी सगळे ‘गोत्यात’\n काश्मिरी बहिणींनी केलं बिहारमधील 2 भावांशी केलं लग्न, एकाचवेळी सगळे ‘गोत्यात’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या सुपौल जिल्ह्यातून पोलिसांनी बुधवारी दोन काश्मिरी मुलींना ताब्यात घेतले. या दोघी सख्ख्या बहिणी असून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर या दोन बहिणींनी बिहारमधील दोन भावांशी लग्न केले आणि सुपौलमध्ये राहण्यास सुरवात केली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली व त्यांना काश्मीरमध्ये नेले आहे.\nबिहारमधील सुपौलचे रहिवासी परवेझ आणि तबरेज हे दोन तरुण जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात मिस्त्री म्हणून काम करायचे. त्याचवेळी त्यांचा दोन काश्मिरी बहिणींशी परिचय झाला. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याच्या घोषणेनंतर दोन्ही जोडप्यांचे अज्ञात ठिकाणी लग्न झाले. त्यानंतर हे चौघे सुपौलमध्ये राहू लागले.\nतिकडे काश्मीरमध्ये मुलींच्या वडिलांनी या दोन्ही भावांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. स्थानिक पोलिसांसह काश्मीर पोलिस बुधवारी सुपौलमधील राम बिशनपूर गावात पोहोचले आणि दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.\nदोन्ही मुलींनी पोलिसांना सांगितले की त्यांनी स्वतःहून हे लग्न केले असून त्यांना बिहारमध्ये त्यांच्याबरोबरच राहायचे आहे. काश्मीरला परत जाण्यास दोघी बहिणींनी नकार दिला. मात्र, काश्मीर पोलिसांनी परवेझ आणि तबरेझ दोघांनाही अ���क केली आणि पुढील तपासासाठी जम्मू-काश्मीरला नेले आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन्ही मुलींच्या साक्षीची कलम १६४ अन्वये न्यायालयात नोंद केली आहे.\nदोन्ही भाऊ म्हणाले की त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. प्रौढ असल्याने त्यांना लग्न करण्याचा अधिकार आहे. परवेझ म्हणाला, ‘मी व माझी पत्नी प्रौढ आहोत आणि आम्ही दोघांनी लग्न केले आहे. हा कसलाही गुन्हा नाही.’\nफक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर\nवजन वाढण्याची चिंता आहे का ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन\nस्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम\nआपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे \nहरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए \nतांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा\nपार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय\nदही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा\nराज्यात पोलीस भरतीला मुहूर्त 3 सप्टेंबरचा, सर्वच ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार, जाणून घ्या\nअमेरिकेला धडकणार भयानक चक्रीवादळ ; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सतर्कतेचे आवाहन\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\n‘इथं’ एका कंटेनरमध्ये तब्बल 39 मृतदेह आढळल्यानं परिसरात प्रचंड…\nकमलेश तिवारी मर्डरकेस : चाकूनं 15 सपासप वार करून गोळी झाडली, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये…\nभाजपच्या ‘या’ उमेदवाराचे निकालापूर्वीच ‘पर्मनंट आमदार’ असे…\nपोलिस दंड करतील म्हणून ‘या’ व्यक्तीनं केलं असं काही की पोलिस झाले…\nपाकिस्ताननं भिकेचा कटोरा हातात घेऊन उभा रहावं अशी मोदींची ‘इच्छा’, इम्रान…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मो���ी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं…\n‘इथं’ एका कंटेनरमध्ये तब्बल 39 मृतदेह आढळल्यानं…\nकमलेश तिवारी मर्डरकेस : चाकूनं 15 सपासप वार करून गोळी झाडली,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \n त्यानं धारदार सुऱ्यानं प्रेयसीचा खून करून स्वत:च्या गळ्यावर…\n50% ‘कमिटेड’ महिला ठेवतात ‘बॅकअप’ पार्टनर,…\n‘या’ आध्यात्मिक ‘गुरू’कडं सापडली…\nपती मोबाईलचा पासवर्ड सांगत नाही… मला ‘संशय’, पत्नीनं…\nसोनिया गांधींनी घेतली डी.के. शिवकुमारांची ‘तिहार’मध्ये भेट\nMS धोनीच्या निवृत्तीवर सौरव गांगुली म्हणाला – ‘चॅम्पियन संपत नसतात, जेव्हा मी आहे…’\nमाजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती ‘चिंताजनक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T12:43:07Z", "digest": "sha1:RERLSLQCA52YYFOKN7T4QLAQVNBPOAYU", "length": 9294, "nlines": 158, "source_domain": "www.batmidar.in", "title": "डोंगरचा राजा ला शुभेच्छा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome बातमीदार विशेष डोंगरचा राजा ला शुभेच्छा\nडोंगरचा राजा ला शुभेच्छा\nबीड जिल्ह्यातील वडवणी येथील पत्रकार अनिल वाघमारे यांनी सा. डोंगरचा राजा सुरू केले त्या घटनेला आज पाच वर्षे झाली.. अनिल वाघमारे यांचे अभिनंदन आणि डोंगरचा राजा ला शुभेच्छा…\nबीड जिल्ह्यातील वडवणी हा मागास तालुका, कोणतेही उद्याेग नाही, मोठी बाजारपेठ नाही तरीही अनिल वाघमारे यांनी धाडस करून डोंगरचा राजा सुरू केले.. घरात पत्रकारितेची कोणतीही पार्श्‍वभूमी नाही तरीही पत्रकारितेवरील निष्ठा आणि सचोटी व प़ीमाणिकपणाचया बळावर डोंगरचा राजानं लोकांचा विश्वास आणि आश्रय मिळविला. मृदु स्वभाव, सवॅसमावेशक भूमिका आणि राजकारणातील सवॅ गटांशी चांगले संबंध यामुळे डोंगरचा राजाची वाटचाल निर्धारानं सुरू आहे.. पाच वर्षे झाली, या काळात एकाही अंकाचा खंड नाही तरीही डोंगरचा राजा अजुनही सरकारी यादीवर नाही.. अनेक बोगस नियतकालिकं सरकारी जाहिरातींचा मलिदा लाटत असताना एक व़त म्हणून पत्रकारिता करणारया डोंगरचा राजा सारख्या साप्ताहिकांना मात्र सरकारी आश्रय मिळू नये याची खंत वाटते.. सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागानं आता तरी डोंगरचा राजाचा विचार करावा एवढीच अपेक्षा..\nडोंगरचा राजा परिवारास वर्धापनदिनी हादि॓क शुभेच्छा\nPrevious articleबुलढाणा : पत्रकार भवनास 25 लाख रूपये\nNext articleराधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार\nचौकशी तर करावीच लागेल की…\nपुण्यातील आपत्तीचे गुन्हेगार कोण \nमजीठिया : एसआईटी बनाने के सुप्रिम कोर्ट के निर्देश\nरायगडात सीआरझेडचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन\nजमिन अधिग्रहण आणि मोदीगिरी…\nपुणे श्रमिक पत्रकार संघ 75 व्या वर्षात\nकेजरीवाल यांचा मुक्काम तुरूंगात\n“मिडिया का आदमी है,���से ..\nपुन्हा एकदा पुण्यप्रसून वाजपेयी..\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nमंत्र्याची शिफारस मिळवा..अन व्हा थेट पीआरओ..\nव्वा क्या बात है पत्रकारांनी बांधला वनराई बंधारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/modi-reiterates-economy-goal-of-making-5-trillion/", "date_download": "2019-10-23T13:58:06Z", "digest": "sha1:PWQAM5BL4EDJJE3G2P6AWLPVF57BUTDQ", "length": 12430, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाचा मोदींकडून पुनरुच्चार | Dainik Prabhat", "raw_content": "\n५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाचा मोदींकडून पुनरुच्चार\nरूस – भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर बनविण्याच्या उद्दिष्टाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. ते रशियामध्ये इस्टर्न इकॉनोमिक फोरम (EEF)च्या कार्यंक्रमात बोलत होते.\nनरेंद्र मोदी म्हणाले कि, भारताला रशियाबरोबर पुढे जायचे आहे. भारतात आम्ही सबका साथ, सबका विकास आणि सर्वांच्या विश्वासासोबत पुढे जात आहोत. भारत २०२४ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. भारत आणि रशिया एकत्र आल्यास विकासाची गती 1 + 1 = 11 करण्याची संधी आहे. अलीकडे आमच्या देशातील अनेक नेते येथे आले आणि त्यांनी बर्‍याच विषयांवर चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.\nदरम्यान, भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट कसे गाठणार असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. आर्थिक मंदीच्या चिंतेने भांडवली बाजारातील घसरण कमालीची तीव्र झाली आहे. तसेच खासगी उद्योगक्षेत्रातील मंदीमुळे रोजगार कपातीची कुऱ्हाड कर्मचाऱ्यांवर कोसळली आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीनं प्रगती साधण्यासाठी २३ ऑगस्ट रोजी केलेल्या तात्पुरत्या घोषणांमुळं झालेली मलमपट्टी वरवरची ठरल्यानं अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय बँकांचं एकत्रीकरण व त्यातील गव्हर्नन्स बद्दल काही सूचना वजा घोषणा केल्या व सध्याची आपली २.६ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलियन डॉलरकडं कशी सरकतीय हे पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेकदा सरकारमध्येच याबाबत मतभेद असल्याचे दिसून येते. त्यामुळे अर्थव्यवस्थेबाबत येत्या काळात ��ार आशादायक असे काही घडण्याची शक्‍यता धूसरच दिसते.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\n‘या’ भारतीय कंपनीने बनविले जगातील सर्वात महागडे चॉकलेट; गिनीज बुकमध्ये नोंद\nपीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nऔंध-रावेत रस्त्यावर साडेपाच कोटींचे डांबर\nराज ठाकरेंच्या चौकशीच्या निषेधार्थ कोल्हापुरात मनसेची निदर्शने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090520/pun17.htm", "date_download": "2019-10-23T13:28:41Z", "digest": "sha1:GVJL3RULGZAKGW5V2P3I3E3X76OUXUC3", "length": 5208, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २० मे २००९\nआठवलेंना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी\nनारायणगाव, १९ मे / वार्ताहर\nआरपीआयचे राष्ट्रीय नेते व शिर्डी मतदारसंघातून पराभूत झालेले लोकसभेचे उमेदवार रामदास आठवले यांना काँग्रेसने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी आरपीआय प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा संघमित्रा गायकवाड यांनी प्रसिद्धिपत्रकात केली आहे.\nपत्रकात त्यांनी म्हटले आहे, की नुकत्याच झालेल्या १५व्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी मतदारसंघातून पराभूत झालेले आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना उमेदवारी देताना विलंब झाला, तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असलेले चिन्ह शेवटच्या काही दिवसांमध्ये मिळाले. आठवले यांना महाराष्ट्रभर प्रचारसभांसाठी विविध ठिकाणी निमंत्रित करून केवळ मागासवर्गीय समाजाच्या मतांसाठी त्यांचा वापर करून घेतला, मात्र आठवले यांच्या प्रचारासाठी शिर्डी मतदारसंघामध्ये कोणत्याही राष्ट्रीय नेत्याची सभा झाली नाही. आठवले यांना स्वत:च्या प्रचारासाठी वेळही खूप कमी मिळाला.\nदेशात स्थिर सरकार यावे व ते कायमस्वरूपी टिकावे यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय यांची (मागासवर्गीय समाजाची) मते ही प्रत्येक निवडणुकीमध्ये निर्णायक ठरली आहेत.\nलोकसभा निवडणुकीतून जनतेपर्यंत जर एक चांगला संदेश द्यायचा असेल तर आगामी निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचा काँग्रेसने विचार करावा. रामदास आठवले यांचा पराभव काँग्रेसकडून झालेल्या दिरंगाईमुळे झाला असल्याचा आरोप करून जर आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नाही तर भविष्यकाळातील सर्व निवडणुकांसाठी आरपीआय पक्षाची भूमिका व ध्येयधोरणे वेगळा विचार करून ठरवावी लागतील. आठवले यांचा झालेला पराभव हा केवळ त्यांचा स्वत:चाच नसून बहुजन समाजाचा आहे. त्यामुळे भविष्यकाळात फुले, शाहू, आंबेडकर विचारांची जनता शांत बसणार नाही, असा इशाराही संघमित्रा गायकवाड यांनी प्रसिद्धिपत्रकात दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/901154", "date_download": "2019-10-23T13:55:41Z", "digest": "sha1:XOVBMB6PGTYOG2EQHN7WRDDBHQEXREU6", "length": 14099, "nlines": 257, "source_domain": "misalpav.com", "title": "(काळी अ���े कुणाची) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nलैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....\nकाळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,\nमज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,\nसांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,\nही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,\nकाही करु पहातो, नसतात लोक तेथे,\nपूसता कळे असे की, तो लायनीत आहे,\nपरीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,\nकी भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,\nmango curryअदभूतआता मला वाटते भितीकाणकोणकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीरौद्ररसबालकथाउखाणेशुद्धलेखनऔषधोपचारकृष्णमुर्ती\nहे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी\n कवितेला कुठे व्याकरण असतं का राव \nमुद्राराक्षसाची चूक समजून मोठ्या मनाने क्षमा करावी.\nदासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:||\nरच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत)\nवाक्य प्रश्नार्थक आहे म्हणजे\nवाक्य प्रश्नार्थक आहे म्हणजे यातला कि -हस्व हवाय ना\nकि फक्त तुमच्या नावात र्‍हस्व\nकि फक्त तुमच्या नावात र्‍हस्व असतो सभ्य संपादक, अन्यथा नाही.\nमस्त. मँगो करी हा कुठला रस\nमँगो करी हा कुठला रस\n=)) वाङ्मयशेती लै भारी ओ तुमची\nकविता असे कुणाची, विडंबतात कोणी\nमज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे.\nसांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही\nही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे\nजिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे\nधागा शोधू जाता, तो संपादित आहे\nरागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही\nसकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे\n=)) दंडवत कवीराज __/\\__\n=)) दंडवत कवीराज __/\\__\nहा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये...\nमनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील...\nइसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत\nतूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है...\nहायला धन्यवाद हो लोक्स\nहायला धन्यवाद हो लोक्स प्रतिसाद मिळाल्याने लय खुश झालो आहे प्रतिसाद मिळाल्याने लय खुश झालो आहे\n रविवारची धमाल सुरुवात. धन्स...\nअगदी लायनीत आहे आणि एस भाउंचा प्रतिसाद ही खंगरी.\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-former-pm-manmohan-singh-elected-unopposed-as-a-member-of-rajya-sabha-1816680.html", "date_download": "2019-10-23T13:04:00Z", "digest": "sha1:N2P4P6VN6BN6GEYJCTLY4YZSTHRYIDYY", "length": 23850, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "former pm manmohan singh elected unopposed as a member of rajya sabha, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा ये���े ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतात��ल प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nमनमोहन सिंग यांची राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड\nमाजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राजस्थानमधून ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. रविवारी राजस्थानमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मंगळवारी मनमोहन सिंग यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी भाजपच्या एकाही उमेदवाराने त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. राजस्थानमधील भाजपचे राज्यसभा सदस्य मदन लाल सैनी यांचे जूनमध्ये निधन झाले होते. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.\n'आरोपांमध्ये तथ्य नसल्यास राज ठाकरेंना सोडलं जाईल'\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करुन सांगितले की, 'मी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्यामुळे अभिनंदन करतो. मनमोहन सिंग यांची निवड संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या ज्ञान आणि अनुभवातून राजस्थानच्या लोकांना खूप फायदा होईल.'\nJ&K मधील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर डोवाल यांनी घेतली\nकाँग्रेसचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंग जवळपास तीन दशकापासून आसाममधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. ते १९९१ ते २०१९ या कालावधीत लागोपाठ ५ वेळा राज्यसभा सदस्य राहिले. तर २००४ ते २०१४ पर्यंत ते दोन वेळा देशाचे पंतप्रधान झाले.\nसेहवागच्या फोटोवरुन नेटकऱ्यांनी साधला पाकवर निशाणा\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटर��र फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\n'मोदीजी लष्कर अन् धर्माच्या नावाने दिशाभूल करताहेत'\nराज्यसभेत NDAची स्थिती आणखी मजबूत, काँग्रेसचे नेते भाजपत\nएनडीएने राज्यसभेत विरोधकांची ताकद केली कमी\nसपा-बसपाला धक्का बसण्याची शक्यता, आणखी खासदार भाजपच्या वाटेवर\nतिहेरी तलाक विधेयकावरून तृणमूलच्या संभाव्य भूमिकेने भाजपला फायदा\nमनमोहन सिंग यांची राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nVIDEO: कर्नाटकात पावसामुळे घर पत्त्यांसारखे कोसळले\nतिहार तुरुंगात सोनिया गांधींनी घेतली शिवकुमार यांची भेट\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B8%E0%A4%B0", "date_download": "2019-10-23T13:31:27Z", "digest": "sha1:MQKXIGKKCSG7G7GS5ID3U6K3LVG3HVXH", "length": 3285, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौसर - विकिपीडिया", "raw_content": "\nचॉसर याच्याशी गल्लत करू नका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१४ रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090225/pv13.htm", "date_download": "2019-10-23T13:00:19Z", "digest": "sha1:VGLJHXFAKJGRUKDLGENEKS53SVHQZ5QX", "length": 5223, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २५ फेब्रुवारी २००९\n‘प्रत्येकाचे अधिकारस्वातंत्र्य जपण्याची गरज’\nदुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यालाच सुख प्राप्त करण्याचा कर्मयोग मानणाऱ्या मनुष्याचे संपूर्ण आयुष्य\nया सुखाबरोबर येणाऱ्या भौतिक आणि मानसिक दु:खाची उत्तरे शोधण्यात खर्ची पडत आहे. त्यामुळे आगामी काळात व्यक्तीस्वातंत्र्य अबाधित राखण्याची जाणीव प्रत्येकाला करून देणे हेच मनुष्यजातीचे प्रधान कार्य आहे, असे मत दै. ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी आज व्यक्त केले.\nटिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे ‘कर्मसिद्धांत : विविध दृष्टिकोन’ या विषयावर निबंधवाचन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी संगोराम बोलत होते. यावेळी प्रा. श्रीनिवास हेमाडे, प्रा. विजय कारेकर, प्रा. गौरी भागवत उपस्थित होते.संगोराम म्हणाले, की मूळ दाता आणि याचक या संकल्पनेतून समाजात शक्तिशाली व्यक्ती त्याच्यापेक्षा तुलनेने कमी शक्तिशाली व्यक्तीविषयी निर्णय घेत असते. अशावेळी अप्रत्यक्षपणे शक्तिशाली वर्गाकडून कमी शक्तिशाली व्यक्तीचे अधिकार स्वातंत्र्य हिरावून घेतले जातात. मात्र भगवद्गीतेत सुखाचे उत्तर कर्मयोग असल्याचे सांगितले आहे आणि ज्ञानप्राप्ती हे सुखाचे अंतिम ध्येय आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. आज या ज्ञानयोगाचा गैरवापर होत असल्याचे दिसते. बुद्धी वर्चस्वाच्या जोरावर मनुष्याने अण्वस्त्रनिर्मिती केली आणि ज्ञानयोगालाच आव्हान दिले आहे. त्यासाठी प्रत्येकाचे अधिकार स्वातंत्र्य जपण्याची जाणीव समाजातील सर्व घटकांना करून देण्याची गरज आहे. मनुष्याला तात्त्विक पातळीवर विचार करायला भाग पाडल्यास हा प्रश्न सुटू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. हेमाडे यांनी गीतेतील कर्मविचार आणि माहितीचा अधिकार या विषयावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी केले. प्रा. सुषमा कर्वे यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090708/lv08.htm", "date_download": "2019-10-23T13:31:12Z", "digest": "sha1:OWPBLKNGTC5CB4HGT5PH5SBRKXRMYQ5M", "length": 5014, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, ८ जुलै २००९\nशासकीय जमिनी हस्तांतरणासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक\nसांगली, ७ जुलै / प्रतिनिधी\nशासकीय जमिनीची शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय लिलाव अथवा हस्तांतर करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संस्था, व्यक्ती वा कंपन्यांना विविध प्रयोजनांसाठी कब्जेहक्काने वा भाडेपट्टय़ाने मंजूर करण्यात आलेल्या शासकीय जमिनी, नवीन व विभाज्य शर्तीच्या व र्निबधित प्रकारच्या जमिनी असून त्याच्या वापरात बदल, हस्तांतरणावर र्निबध असून अशा जमिनीचे अन्य प्रयोजनांसाठी वापर करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी दिली.\nविविध संस्था, व्यक्ती या कंपन्यांना विविध प्रयोजनांसाठी कब्जेहक्काने वा भाडेपट्टय़ाने मंजूर करण्यात आलेल्या शासकीय जमिनीची न्यायालयाकडून, वित्तीय संस्थेकडून, महसूल लवादाकडून देण्यात आलेल्या आदेशामुळे अथवा अन्य प्रकारे थकबाकी वसुलीच्या कोणत्याही कारणास्तव हस्तांतरण वा लिलाव करण्यात आल्यास लिलाव करण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी खरेदी-विक्री बेकायदेशीर होईल व ती शासनावर बंधनकारक होणार नाही.\nजेणेकरून सदर जमिनी र्निबधित सत्ताप्रकारच्या तथा शासनाने प्रदान केलेल्या असल्याची माहिती सरकारमान्य जनतेस होऊन खरेदीदाराची फसवणूक होणार नाही. शासकीय जमिनीवरील इमारतीमधील सदनिका, गाळे, जागा, भाडय़ाने घेताना, खरेदी करताना उक्त जागेच्या मालकीहक्काबाबत संबंधितांनी खात्री करावी.\nशासनाने भाडेपट्टय़ाने अथवा कब्जेहक्काने वाटप केलेल्या शासकीय जमिनीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदी आणि वाटपाच्या अटी व शर्ती बंधनकारक असून त्या खरेदीदार/कब्जेदार यांच्यावरदेखील बंधनकारक असतात. त्यानुसार संबंधितांवर नियमानुसार दंडनीय कारवाई करण्याचे शासनास पूर्ण अधिकार असल्याचेही जिल्हाधिकारी वर्धने यांनी स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/pune/story-monsoon-2019-alert-alert-to-villages-near-the-river-by-bhima-indrayani-villages-1815333.html", "date_download": "2019-10-23T12:42:12Z", "digest": "sha1:DZL7T6NCSX2BIBTU5CXNDELURS6252AJ", "length": 23105, "nlines": 289, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "monsoon 2019 Alert alert to villages near the river by Bhima Indrayani villages , Pune Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अध��क वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त ���्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nभीमा-इंद्रायणी पात्राबाहेर, नदीलगतच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा\nHT मराठी टीम, पुणे\nपुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात २४ तासांपासून पावसाचा जोर कायम आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने कुकडी प्रकल्पातील भीमा, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nपुण्यातील वाकड येथील रूग्णालयात पाणी, १७० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले\nराजगुरुनगर शहरालगत भीमा नदी काठावर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मवाडा असून त्याच्याच बाजूला राम मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर आहे. भीमा नदीला आलेल्या पुरामुळे राजगुरूंच्या जन्म वाड्याला पाणी लागले आहे. भीमेचे हे रौद्र रूप पाहण्यासाठी राजगुरुनगर शहरातील नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, नदीकाठावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nवसईतील मिठागरमध्ये ४०० कुटुंब अडकली, हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य\nकुकडी प्रकल्पातील नद्या व भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहेत. पावसाची संततधार अजूनही सुरू राहिली तर नदीपात्रात यापेक्षाही जास्त पाणी येण्याची शक्यता भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nइंद्रायणी नदीत कार कोसळली: एक बचावला, एकाचा मृत्यू अन् एक बेपत्ता\nसांगलीत कृष्णा, वारणा नदीला पूर; 100 गावांचा संपर्क तुटला\nकऱ्हा नदीच्या पूराचे पाणी बारामती शहरासह नदीकाठच्या गावात शिरले\nपुणेकरांनो शक्यतो घराबाहेर पडू नका, अनेक रस्ते बंद आहेत\nपुण्यात पुन्हा मुसळधार, सिंहगड रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी\nभीमा-इंद्रायणी पात्राबाहेर, नदीलगतच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nरात्रीच्या पावसाने पुण्यात पुन्हा पूरस्थिती, अनेक घरांत शिरले पाणी\nभोसरीः मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू\nपुण्यात पालेभाज्यांचा तुटवडा, भाव कडाडले\nपिंपरीत ९ बोगस मतदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nवीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्या���र नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/bahujan-samaj-party", "date_download": "2019-10-23T13:05:32Z", "digest": "sha1:U6GPJKAVWPKZO2NVNPJDKLFUBOCXBERN", "length": 14818, "nlines": 164, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Bahujan Samaj Party Latest news in Marathi, Bahujan Samaj Party संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तान���्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रम��शनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nराजस्थानमध्ये मायावतींना झटका; ६ आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nराजस्थानमध्ये मायावतींना मोठा धक्का बसला आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्व सहा आमदारांनी बसपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे सर्व आमदार आतापर्यंत सत्ताधारी काँग्रेसला बाहेरुन समर्थन देत...\nकर्नाटक सरकारचा आज निर्णय, बंडखोर आमदार भूमिकेवर ठाम\nकर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार कायम राहणार की सत्तेतून बेदखल होणार याचा निर्णय आज होणार आहे. आज विधानसभेत कुमारस्वामी सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. दुसरीकडे बंडखोर आमदार...\nमायावतींनी 'समाजवादी'वर फोडले पराभवाचे खापर, आघाडीला दिला 'ब्रेक'\nसमाजवादी पक्षाबरोबर (सपा) आघाडी तुटल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बसपाच्या सुप्रिमो मायावती यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या घडीला आघाडीला ब्रेक लावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे....\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्र���केटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-anointing-of-the-sun-rays-by-shivlingavar/", "date_download": "2019-10-23T13:37:38Z", "digest": "sha1:ABGXFLZ3ZD7J4DJ6S43FLKWKB2MRKSE3", "length": 11599, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवलिंगावार सूर्यकिरणांचा अभिषेक | Dainik Prabhat", "raw_content": "\nभुलेश्वर मंदिरात किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी\nभुलेश्वर – महाराष्ट्रातील जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्पसौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या श्री भुलेश्वर मंदिरातील शिवलिंग व मूर्तीवर सोमवारी (दि. 16) सकाळी सूर्यकिरणांचा अभिषेक झाला. हा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित भाविकांनी हर हर महादेव व भुलेश्वर महाराज की जयचा जयघोष केला.\nदरवर्षी 28 मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो. पण त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ढगाळ वातावरण नसते. त्यामुळे सरासरी 20 ते 25 मिनिटे किरणोत्सव चालतो, परंतु सोमवारी अवघे 5 मिनिटे किरणोत्सव झाला. याविषयी श्री भुलेश्वर देवस्थानचे पुजारी गणेश गाडेकर यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात सूर्यकिरण पिंडीपर्यंत येणे हा दुर्मिळ योग आहे. यापूर्वी 2002 साली असा योग आला होता. त्यानंतर 2014, 2017 साली किरणोत्सव झाला. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सूर्य किरणांनी भुलेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यामुळे श्री भुलेश्वरांच्या मुखवट्यास सूर्याच्या सोनेरी किरणांमुळे सोनेरी झळाळी आली होती. त्यानंतर 6:47 वाजता ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हा योग फक्त 7 मिनिटे टिकला.\nसोमवार असल्याने यावेळी अनेक भाविकांना या दुर्मिळ योगायोगाचे दर्शन घेता आले. मंगळवारी चांगल्या प्रकारे व जास्त वेळ सू��्यकिरण पिंडीवर थांबणार अशी अपेक्षा मनात ठेवून अनेक भाविकांनी मंगळवारी देखील गर्दी केली. मात्र, मंगळवारी सूर्य ढगातून बाहेर न आल्याने भाविकांची निराशा झाली. सूर्यकिरण पाहण्यासाठी भुलेश्वर पंचक्रोशीतील माळशिरस, टेकवडी, यवत, कासुर्डी अशा परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.\nनगारखान्यापासून शिवलिंग सरासरी 100 अंतर आहे व यामध्ये नगारखाण्यावरील भिंत, नंदीच्या मागील खिडकी, नंदीची मान असे विविध अडथळे पार करून सूर्यकिरण शिवलिंगापर्यंत जाते. हे एक भारतीय वस्तू कलेतील विशेषच मानावे लागेल.\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nआंतरराष्ट्रीय ओजस शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीस मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%AC-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T13:49:11Z", "digest": "sha1:WXIO7KLYJ3YOPH2QF4VLXSFHFEJQ6JBR", "length": 13144, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मॉब लींचिंगच्या वाढत्या घटनांना सरकार जबाबदार – शशी थरूर | Dainik Prabhat", "raw_content": "\nमॉब लींचिंगच्या वाढत्या घटनांना सरकार जबाबदार – शशी थरूर\nपुणे – देशातील मॉब लींचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज जाहिरपणे संताप व्यक्त केला आहे. ते आज पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.\nत्यावेळी ते म्हणाले की गेल्या ६ वर्षांपासून आपण देशात काय पाहतोय पुण्यात 2014 मध्ये मोहसिन शेख या तरूणाची हत्या करण्यात आली होती, त्या घटनेनंतर या मॉब लींचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. त्यानंतर मोहम्मद अखलकलाही मारण्यात आले, त्याच्याकडे बीफ होत असा आरोप करण्यात आला होता, मात्र त्यानंतर त्याच्याकडे बीफ नव्हतच, अशी माहिती समोर आली. जर त्याच्याकडे बीफ असत तरी त्याला मारण्याचा अधिकार या लोकांना कुणी दिला\nत्यानंतर ते म्हणाले की पहलू खान यांच्याकडे गायीला घेऊन जाण्याचे लायसेन्स होते, मात्र तरीही जमावाने त्यांना ठार केले. मात्र एका निवडणुकीच्या विजयाने या लोकांना एवढी ताकद मिळाली की ते काहीही करू शकतात आणि कुणालाही ठार मारू शकतात.\nते पुढे असेही म्हणाले की हाच आपला भारत आहे का आणि ही हिंदू धर्माची शिकवण आहे का आणि ही हिंदू धर्माची शिकवण आहे का मी हिंदू आहे मात्र अशा प्रकारचा हिंदू नाही. लोकांना जय श्री राम म्हणण्यावरून मारले जाते, आणि असे करणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे, आणि हा भगवान श्रीराम यांचाही अपमान आहे, कारण त्यांच्या नावाचा वापर करून लोकांना मारले जात आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे, आणि मॉब लींचिंग विरोधात संताप व्यक्त केला आहे.\nते म्हणाले की आता भारत हा असा देश झाला आहे की तिथे सहिष्णुतेला काही जागा राहिलेली नाही. भारतात राजकीय ध्रुवीकरण झाले आहे आणि याला सत्ताधारी पक्ष आणि त्यांची ही कृत्ये जबाबदार असल्याची आगपाखड त्यांनी केली आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nसोनिया गांधींनी तिहार तुरुंगात घेतली डी. के. शिवकुमारांची भेट\nदुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’\nपुरंदर तालुक्‍यात पावसाचा हाहाकार\nपाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nवानवडी परिसर वाहतूक कोंडीमुक्‍तकरणार – बागवे\n“पीएफ’ कार्यालयाचे होणार पिंपरीत स्थलांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/shivsena-will-get-two-seats-pune-vidhan-sabha-2019-216225", "date_download": "2019-10-23T13:52:08Z", "digest": "sha1:YNOGSHSFA6CZSC4BUTTFH5KOG223GQXP", "length": 15414, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : पुण्यात शिवसेनेला मिळणार दोन जागा? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019\nVidhan Sabha 2019 : पुण्यात शिवसेनेला मिळणार दोन जागा\nमंगळवार, 17 सप्टेंबर 2019\nभाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात पुण्यात शिवसेनेला किमान दोन जागा मिळाव्यात, यासाठी शहरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांनी तशी आग्रही मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हडपसर, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या जागांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे, पुण्यात भाजपच्या दोन आमदारांना युतीसाठी त्याग करावा लागणार आहे.\nपुणे : भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपात पुण्यात शिवसेनेला किमान दोन जागा मिळाव्यात, यासाठी शहरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांनी तशी आग्रही मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हडपसर, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या जागांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे, पुण्यात भाजपच्या दोन आमदारांना युतीसाठी त्याग करावा लागणार आहे.\nशिवसेनेच्या नेत्यांनी सर्व जिल्ह्यातील प्रमुखांकडून त्यांच्या परिसरातील राजकीय सद्यस्थितीची माहिती गेल्या शुक्रवारी घेतली. त्यावेळी, पुणे शहरातील नवीन नियुक्त झालेले शहरप्रमुख संजय मोरे यांनी पुणे शहरातील शिवसैनिकांची मागणी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. युती 1995 मध्ये सत्तेवर आली, तेव्हा पुण्यात सहापैकी तीन आमदार शिवसेनेचे होते. दोन्ही पक्षांना लढण्यासाठी प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपचे दोन आमदार होते. त्यामुळे, पुण्यात आठ जागांपैकी दोन्ही पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.\nशिवसेना 2014 च्या निवडणुकीत पराभूत झाली असली, तरी चार जागांवर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. यावेळी हडपसरमध्ये महादेव बाबर, नाना भानगिरे इच्छुक आहेत. त्या भागात शिवसेनेची ताकद असल्यामुळे, त्या जागेसाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. शिवाजीनगरमध्ये माजी आमदार विनायक निम्हण इच्छुक आहेत. या जागेसाठी माजी सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे हेही 'मातोश्री'वर जाऊन ठाकरे यांना भेटले आहेत.\nपुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ जागा वाटपात मिळाल्यास, अविनाश साळवे यांना संधी मिळू शकते. कोथरूड मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, तर खडकवासला मतदारसंघात रमेश कोंडे यांनी शिवसेनेकडून लढण्याची तयारी दाखविली आहे. पुणे शहरात युतीच्या जागा वाटपात किमान एक तरी जागा शिवसेनेला सोडावी लागणार आहे. त्यामुळे, कोणत्या आमदाराचा बळी द्यावयाचा, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना करावा लागेल. सर्व आठही जागा भाजपकडे ठेवल्यास, प्रचारात शिवसैनिकांचे सहकार्य मिळविणे त्या���ना अवघड जाईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019 : एकाच कुटुंबातील 26 जणांनी बजावला मतदानाचा हक्क\nVidhan Sabha 2019 : पिंपरी : थेरगाव, डांगे चौक, आनंद पार्क येथील एकाच कुटुंबातील 26 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चिंचवड विधानसभा...\nमतदानानंतर उमेदवार मागताहेत माफी...\nपोथरे (सोलपूर) : विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान झाले व प्रचार थांबला. प्रचारातील कटुता संपण्यासाठी पातळीवरील बहुतांशी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी...\nVidhan Sabha 2019 : पुण्यात निरुत्साह; जिल्ह्यात उत्स्फूर्त\nविधानसभा 2019 पुणे शहरात सरासरी ४८ टक्के, तर जिल्ह्यात ६५ टक्के मतदान पुणे - वरुणराजाने दाखविलेल्या कृपेनंतरही पुणेकरांनी...\nVidhan Sabha 2019 : नवमतदार, तरुणाईचा आठही मतदारसंघात उत्साहात सहभाग\nविधानसभा 2019 पुणे- तीन दिवसांपासून बरसत असलेला पाऊस उघडल्यामुळे सोमवारी लख्ख सूर्यप्रकाशात शहर आणि उपनगरांत उत्साहाच्या वातावरणात...\nVidhan Sabha 2019 : घटलेल्या मतदानाचे खापर प्रशासनावरच\nविधानसभा 2019 पुणे - मतदार याद्यांमधील गोंधळ, जोडून आलेल्या सुट्या, मतदानासाठी स्लिप पोचविण्यात जिल्हा प्रशासनाला आलेले अपयश आदी...\nVidhan Sabha 2019: ईव्हीएम गोंधळाच्या काँग्रेसकडे तक्रारी\nविधानसभा 2019 मुंबई - विधानसभेसाठी आज झालेल्या मतदानावेळी २३० मतदान केंद्रांवर ईव्हीएममुळे काही काळ अडथळे आल्याच्या घटना घडल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56384", "date_download": "2019-10-23T12:53:59Z", "digest": "sha1:VFIPJSRXYJ3QY2URVRGRHANT3BLQEDSE", "length": 37939, "nlines": 339, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दयाळू टिपू आणि त्याची जयंती ?????????? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दयाळू टिपू आणि त्याची जयंती \nदयाळू टिपू आणि त्याची जयंती \n१७८५ आणि १७८६ साली ��िपुने पेशव्यांचे मांडलिक असलेल्या नरगुंद आणि कित्तूर या दोन संस्थानात दंगा करायला सुरुवात केली , खरे तर टिपूकडे पेशव्यांचे येणे असताना मराठे टीपुकडे तगादा लावू लागले ,पण त्याच वेळी एकीकडे आपला वकील मराठ्यांकडे पाठवून दुसरी कडे नरगुंद वर टिपुने हल्ला चढवला , काळोपंत आणि भावे अगतिक होवून १७८५ ला शत्रूच्या स्वाधीन झाले , सर्व कैदी माणसास ,विशेषतः ब्राह्मणास मुसक्या बांधून रस्त्याने हाल करीत तुरुंगात डांबले ,इतकच नव्हे तर ग्रांड डफ म्हणतात \"कालोपंताची कन्या नारो दादाजीची सून सुस्वरूप आहे , ती नबाब घेणार \"आणि नरगुंदकरांची कन्या टिपुने आपल्या जनानखान्यात ठेवली.\nयापुढे जावून कित्तूरचे संस्थानिक जे देसाई यांची बायकामुले आणि आणि कारभारी गुरुनाथ पंत यासं कैद केले , एक कानडी लेखक म्हणतो \"लिंगाइतके चांगले बायका धरिले ,तमाम सुंदर बायका बारा वाट पळून गेले ,बायका धरावयास कारण ,टिपुने पालक मुलगे बाळगले आहेत ,त्यांस स्त्रिया करून देणेस नेतात \" देसायाचा वाडा खणून त्याने भांडेकुंडे,दागदागिने वगैरे सर्व संपत्ती हरण केली ,संस्थानातील रयतेस पूर्णपणे नागवले ,सुंदर बायका व दांडगे जवान पुरुष बाटवून टिपुने आपल्या जनानखान्याची व फौजेची भरती केली ,हा प्रकार अत्यंत जाचक झाला ,( खरे २८१३,२८१८,२८२८-३०,२८३४-३६,)\nयानंतर मात्र खुद्द आज्ञापत्र निघाले ते इथे देत आहे.\nरियासतकार सरदेसाई म्हणतात \" टिपू सुलतानाचा जन्म १७५३ देवनहल्ली , बापाने त्याला चांगले शिक्षण देवून सुविद्य केले , लिहिणे वाचणे ,घोड्यावर बसणे ,शत्रास्त्र चालवणे इत्यादी कामे त्यास चांगली अवगत असून शौर्य आणि महत्वकांक्षा त्याचा अंगी उत्कट होते पण त्याच बरोबर फाजील धर्मवेड ,वृथाभीमान ,क्रूर स्वभाव व सर्वज्ञतेचि घमेंड कित्येक गुण त्याच्या ठिकाणी असल्याने तो बापासारखा लोकप्रिय झाला नाही ,मलबार प्रांतात १ लक्ष हिंदू त्याने बळजबरीने मुसलमान केले आणि त्यांची देवालये पाडून त्याठिकाणी मशिदी बांधल्या \"\nएकंदरीत जयंती,स्मृतीदिन साजरा करताना ,त्या व्यक्तीपासून काही प्रेरणा घेवून येणाऱ्या पिढीने चांगले काम करावे असे अपेक्षित असते , आता राजकारणात हा दोन्ही बाजूंचा विचार करून मगच मुल्याधीष्टीत इतिहास लिहिला पाहिजे ,टिपुच युद्ध करण हे एकवेळेस गृहीत धरता येयील परंतु क्रूरपणा ,विकृत धर्मव���ड हे कोणत्याही माणूसकीच्या मूल्यात बसत नाहीत , आणि अशा व्यक्तीच जर आपण उचलून धरलं ,तर नक्कीच समाजाला आपण मागे नेत आहोत.\nसंदर्भ :- मराठी रियासत ,उत्तर विभाग २\nऐतिहसिक लेख संग्रह भाग ६\nमलबार प्रांत म्हणजे मुंबै का\nमलबार प्रांत म्हणजे मुंबै का की हे वेगळे मलबार \nकानडी लोकांना 'टिपू' बद्दल\nकानडी लोकांना 'टिपू' बद्दल प्रेम, आदर वाटत असेल तर त्यांनी जरुर त्याची जयंती/पुण्यतिथि साजरी करावी. तसेही श्रीरंगपट्टणमला त्याच्या समाधीवर नमाज पढणार्‍यांची कमी नाही.\nआणि कॉंग्रेजने २० नोहेंबरला टिपू सुलतान याची जयंती असताना ती दिवाळीत साजरी करुन ह्या जयंती कार्यक्रमाला राजकीय वळण दिले आणि स्वत:ची लांगुलचालण करण्याची परपंरा अखंड ठेवली. या जयंतीच्या विरोध प्रदर्शानात झालेल्या पोलीसी कारवाईत तीन विहीप कार्यकर्त्यांचा हकनाक बळी गेला.\nबाकी परवा मी पण माबोवर लिहिलं होतं. टीपू सुलतानची जयंती अचानक राज्यव्यापी साजरी करण्याचं आमच्या राज्य सरकारला काय प्रयोजन निघालं\nतिकडे साऊथ कर्नाटकात तो 'हिंदुविरोधी' म्हणून मोर्चे निघाले आणि एकाचा मृत्यू झाला.\nइकडे नॉर्थ कर्नाटकातल्या आमच्या गावात टिपू 'ब्राह्मणप्रेमी आणि लिंगायतविरोधी' म्हणून मोर्चे निघाले.\nखरे काय ते टीपूच जाणे.\nपानेच्या पाने भरून टीपूंच्या जाहिराती होत्या.\n'शत्रूसमोर झुकण्यापेक्षा मी मरण स्विकारेन' हे त्याचे वाक्य जागोजागी कोट करून लावले होते.\nसगळ्या सरकारी जाहिरातींत टीपू 'सर्वधर्मसमभावी, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा (कुठल्याश्या रॉकेट तयार करायला पैसे पुरवले म्हणे), शिस्तप्रिय , दृष्टा अनुशासक(सारा वसूलीची शास्त्रशुद्ध पद्धत शोधून काढली म्हणे) असं काय काय लिहिलेलं होतं.\nखरं खोट काय वाचायला पाहिजे .\nकारण लहानपणी टिपू सुलतान सिरीयलीत रूवाबदार हैदर अली वारले आणि तो पिचपिच्या संजय खान का कोण बघवत नव्हता म्हणून सोडूनच दिली होती ती सिरीयल\nबाकी इकडच्या बहुसंख्य मुस्लिम जनतेला टीपू सुलतानच्या जयंतीबाबत काहिही घेणे देणे नसल्याचंही लक्षात आलं.\nहे मलबार केरळमध्ये येते\nहे मलबार केरळमध्ये येते\nभारताच्या इतिहासात युद्धात सर्वप्रथम क्षेपणास्त्र वापरण्याचा मान टिपूला जातो. अशी थोर वैद्नानिक प्रवृत्ती बाळगल्याबद्दल टिपूचे कौतुक आहे.\nहे नेमके काय आहे \nशॄंगेरी मठ टिपूनेच लुटला होत��\nशॄंगेरी मठ टिपूनेच लुटला होता ना\nअसे काय घडले गेल्या महिनाभरात\nअसे काय घडले गेल्या महिनाभरात कर्नाटकात की कर्नाटक सरकारला त्याची जयंती सर्वाजनिक स्वरुपात साजरी करावी लागतेय.\nआंग्रे, शोध चालू आहे. पूर्ण\nआंग्रे, शोध चालू आहे.\nपूर्ण झाला की कळवते.\nशृंगेरी शंकराचार्य मठ मराठ्यांनी लुटला होता ना \nटिपू दुष्ट होता तर त्याच्या प्रांतात शंकराचार्य व मठ कसे शिल्लक राहिले म्हणे \nब्रिटिशां विरुध्द लढण्यासाठी म्हणे टिपू सुलतान याने 'नेपोलियन'ला भारतात येण्याचे आंमत्रण दिले होते.\nटीपू सुलतानाचे धर्मांध अत्याचार पराकोटीचे अपरिमित वाढले तेव्हा सातारच्या छत्रपतींचे अखत्यारीतील मराठ्यांनी इंग्रजांच्या मदतीने टीपूचा नायनाट केला. टीपूला \"थोर\" ठरविणारे, पर्यायाने सातारच्या छत्रपतींचाही अपमान करीत आहेत हे त्यांना माहित असेलच.\nह्या टिपुभाईचे कौतुक काय तर\nह्या टिपुभाईचे कौतुक काय तर म्हणे तो ब्रिटिशाविरुद्ध लढला . पण तो का उपकार म्हणून लढला काय त्याचे राज्य वाचव ण्यासा ठी त्याला तसे करणे भागच होते. याचा अर्थ तो इथल्या बाकी सल्तनतींचा मित्र होतो काय त्याचे राज्य वाचव ण्यासा ठी त्याला तसे करणे भागच होते. याचा अर्थ तो इथल्या बाकी सल्तनतींचा मित्र होतो काय किंवा इथल्या लोकाना तो यूजर फ्रेंडली होता असा होतो काय\nईइंग्रजांचे इथले स्थानिक शत्रू सगळे मित्रवर्गात समाविष्ट नव्हते. किंबहुना जे इंग्रजांचे शत्रू होते ते चांगले होते असेही नाही.\nअंतुले मुखिल मंत्री असताना त्यानी गावोगावी स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके म्हणून हुतात्मा स्मारके बांधली . त्यात स्थानिक स्वासै ची नावे वगैरे लिहायची होती. त्यानुसार पोलीस ठेसनांमधून /जेलमधून रेकॉर्ड मागविण्यात आले . इंग्रजानी मारलेले , फाशी दिलेले अशी ती नावे होती. पुण्याजवळ एका ठिकाणी स्वासै पिंगळे बंधूंची नावे त्यात होती. ते स्वाभाविकच. पण पोलीसी रेकॉर्डात सापडलेल्या काही दरोडेखोरांची नावेही त्यात होती कारण काय तर त्याना ब्रिटीशांनी मृत्युदंड दिला. शेवटी पिंगळेंच्या वारसांनी ह्यांच्याबरो बर आमच्या पूर्वजांशी समक क्षता होणार असेल तर आमच्या पूर्वजांची नावे तिथे लिहू नयेत अशी मागणी केली. त्यामुळे ब्रिटीश गोळीला बळी पडलेले , अथवा कारागृहात गेलेले सगळेच काही देशभक्त नव्हते ह्याचा पाचप��च ठेवलेला बरा.\nह्या पार्श्वभूमिवर टिपूभाईचा सन्मान का केला जातो आहे याबद्दल प्रबोधन करावे व अज्ञानाचा अंधःकार दूरकराब्वा ही णम्र विनन्ती\nहूडा, हुडा, तू बालिस्टर का नै\nहूडा, हुडा, तू बालिस्टर का नै रे झाला\nरांहुंशी सहमत. टिपु,झाशीची राणी, पेशवे हे सारे आपापले संस्थान वाचवण्यासाठी लढले त्यांनी कोणावर काही उपकार केले नाहित.\nसहमत.. टीपु राज्यासाठी लढला.\nबाकीचे राजे आमच्या खापरपणजोबावर उपकार करायला लढले होते का \nमुळात सगळ्याच राज्यांच्या दृष्टीने शेजारचे राज्य म्हनजे देखील परकीयच होते. त्यामुळे परकीय आक्रमण ह्या शब्दाला काही अर्थच नाही . पहिले आक्रमण हे खैबर खिंडीतून झालेले नसून ते पश्चिमेतून सिंध प्रांतावर झालेले आहे. त्याला जर आक्रमणच म्हणायचे असेल तर. बरे हिंदु ह्या प्लॅट्फॉर्मवर तरी ही राज्ये एकत्र होती का तेही नाही. हिंदु राज्येही /संस्थानेही इथे एकमेकांच्या उरावर बसतच होती की. अथवा ' बाहेरून ' ( म्हणजे कुठून बरे हिंदु ह्या प्लॅट्फॉर्मवर तरी ही राज्ये एकत्र होती का तेही नाही. हिंदु राज्येही /संस्थानेही इथे एकमेकांच्या उरावर बसतच होती की. अथवा ' बाहेरून ' ( म्हणजे कुठून ) आलेल्यांविरुद्ध हे एकत्र लढलेत असेही नाही. उलट सोय पाहून आक्रमकांना काहीनी शेजार्‍याविरुद्ध मदत सुद्धा पुरवल्याचे दाखले आहेतच की. कारण बाहेरून आलेल्या इतकेच शेजार्‍याशीही त्याचे शत्रुत्व तेवढेच कडवे होते . सगळ्याच लूज बॉर्डर्स असल्याने राष्ट्रवाद वगैरे सगळ्या फिजूल गोष्टी. टिप्पू परदेशी मुळाचा म्हणावे तर इथले आर्य खैबर मधून आलेले परकीयच नव्हेत काय. म्हनजे थोडक्यात आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांनी आपसातच लठ्ठालठ्ठी सुरू करावी असा हा मामला ( तेही यजमानाचे शोषन करून त्याच्या खर्चाने ) आलेल्यांविरुद्ध हे एकत्र लढलेत असेही नाही. उलट सोय पाहून आक्रमकांना काहीनी शेजार्‍याविरुद्ध मदत सुद्धा पुरवल्याचे दाखले आहेतच की. कारण बाहेरून आलेल्या इतकेच शेजार्‍याशीही त्याचे शत्रुत्व तेवढेच कडवे होते . सगळ्याच लूज बॉर्डर्स असल्याने राष्ट्रवाद वगैरे सगळ्या फिजूल गोष्टी. टिप्पू परदेशी मुळाचा म्हणावे तर इथले आर्य खैबर मधून आलेले परकीयच नव्हेत काय. म्हनजे थोडक्यात आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांनी आपसातच लठ्ठालठ्ठी सुरू करावी असा हा मामला ( तेही यजमानाचे शोषन करून त्याच्या खर्चाने \nयजमानाच्या पोरांनी कोणाची बाजू घ्यावी बरे \nहे सारे लढले पण इंग्रज जिंकले\nहे सारे लढले पण इंग्रज जिंकले हे महत्वाचे त्यांनी देशाची राजेशाहितून सुटका झाली नि देशाला लोकशाहीच्या दिशेने जाण्याचा मार्ग मिळाला. टिपुची जयंति कशाला हरला ते बरे झाले.\nहूडा, हूडा, लग्गेच बालिस्टरीचा कोट भिरकावुन का दिलास इतक का उकडत त्यात\nहे सारे लढले पण इंग्रज जिंकले\nहे सारे लढले पण इंग्रज जिंकले हे महत्वाचे त्यांनी देशाची राजेशाहितून सुटका झाली\nहिंदुत्ववाद्यांनो,. थोडं थांबा. टिपूवर सर्वात जास्त राग आहे तो मंगलोर कॅथलिक लोकांचा. त्या लोकांना टिपूनं बंदी करून ठेवलं होतं आणी मग ते पळून इकडे मंगळूरात आले वगैरे फार मोठी ड्रामाटिक कहाणी आहे. त्या लोकांनी पण आता टिपूला विरोध चालू केलेला आहे. आता कर्नाटक सरकार काय गमतीजमती करतंय ते पहायला जरा सबुरीनं घ्या.\n(रच्याकने गिरीश कर्नाडांची एक मुलाखत वाचली. ते कोडागू भागाला कर्नाटकात येत नाहे म्हण्तात मज्जा\nनंदिनी म्हणजे हिंदुत्ववादी आणि मंगलोर कॅथलिक भाई भाई आता कोणाच्या उरावर बसावे बुवा आता कोणाच्या उरावर बसावे बुवा \nलिम्ब्या हे माझे मत्त हाये,\nलिम्ब्या हे माझे मत्त हाये, हा इतिहास नाही\nहुडोबा लय भारी शरसंधान\nहुडोबा लय भारी शरसंधान\nसेनापती, तुम्हाला राजेशाही हवी होती\nअकोला (होय होय माझ्या दोन\nअकोला (होय होय माझ्या दोन विद्वान मित्रांचे गाव ) मनपाने त्यांच्या सभागृहा ला टिपू सुलतानाचे नाव दिले आहे. तिथे भारिप्बहुजन महासंघाची बॉडी आहे...\n>>>>> अकोला (होय होय माझ्या\n>>>>> अकोला (होय होय माझ्या दोन विद्वान मित्रांचे गाव ) मनपाने त्यांच्या सभागृहा ला टिपू सुलतानाचे नाव दिले आहे. तिथे भारिप्बहुजन महासंघाची बॉडी आहे... <<<<<<\n थापा नै ना मारत हूडा तू\n\"तुला म्हणायचे काय आहे नेमके कळ्तय बर्का आम्हाला..... अध्यार्हुत अर्थ... कळ्तय बर्का आम्हाला..... अध्यार्हुत अर्थ... तुम्ही इन्सल्ट करीत आहात....\"\n(असा कालवा सुरू झाला नै म्हणजे मिळवली.... )\nसचिन पगारे जी <<<<<हे सारे\n<<<<<हे सारे लढले पण इंग्रज जिंकले हे महत्वाचे त्यांनी देशाची राजेशाहितून सुटका झाली नि देशाला लोकशाहीच्या दिशेने जाण्याचा मार्ग मिळाला. >>>>>\nहे असे असताना, ह्याच ब्रिटीशांविरुद्ध महात्मा गांधीनी लढुन परत राजेशाही आणली ते मात्र तुमच्या\n\"पुज्य लोकां���्या लिस्टीत\" कसे काय बुवा \nहुडा . बरोबर आहे.\nहजरत टिपू सुल्तान विद्यालयही आहे.\nगजाभौ..... अस पेचात नस्त हो\nगजाभौ..... अस पेचात नस्त हो टाकायच...\nगांधीजी हे संघ व मोदी यानाही\nगांधीजी हे संघ व मोदी यानाही पूज्य आहेत.\nमोगा, पण पगारेंना ईंग्रज\nपण पगारेंना ईंग्रज पुज्यनीय आहेत ना \nमला पुजनिय बिजनिय कोणी नाही.\nमला पुजनिय बिजनिय कोणी नाही. मात्र इंग्रज भारतात आले ते इथल्या दिनदुबळ्या समाजांसाठी चांगलेच ठरले असे माझे मत आहे.\nमला पुजनिय बिजनिय कोणी नाही.\nमला पुजनिय बिजनिय कोणी नाही. मात्र इंग्रज भारतात आले ते इथल्या दिनदुबळ्या समाजांसाठी चांगलेच ठरले असे माझे मत आहे.\nबिहारच्या एकाच फेरीत ऐवढे मतपरिवर्तन\nइंग्रज व मोघल मलाही पूजनीय\nइंग्रज व मोघल मलाही पूजनीय आहेत. त्यात काय इतकं विशेष \nतैंमुरलंगाचे तर आम्ही भक्त आहोत. त्यांच्या थडग्याचे दर्शन तुम्ही आमच्या प्रोफाइलात घेउ शकता.\nतुम्हाला पांडव प्रिय आहेत याचा अर्थ भीष्माचार्य तुम्हाला पूज्य असू नयेत , असे असते का \n अस चालू द्या, चालू म्हणताय मग ते चालत सुटतात कसेही, परमिशन मिळायचा अवकाश.:फिदी:\nआपल्या बाजीरावाने अत्याच्चार केले की तो वाईटट ठरतो आणि आपल्याच टिपूने कत्तली केल्या की तो प्रातःस्मरणीय फ्रीडम फायटर ठरतो (बर इंग्रजांना हाकलल्यावर तो इस्लामचे पवित्र राज्य भारतात आणणार होता आणि औरंग्याचाचाचे स्वप्न साकारणार होता)\nअसो. तद्वतच कुत्राचे नाव टिपू ठेवण्याऱ्या कैक लोकांचा मी निषेध करतो\nतसे कुत्र्याचे नाव खंड्याही\nतसे कुत्र्याचे नाव खंड्याही असते.\nद्विधा मनस्थिती झाली आहे.\nद्विधा मनस्थिती झाली आहे.\nटिपू तू दयाळू ... मिसाईलवंत दाता ..\nहे गाणे अभंगासारखे गावे का कव्वालीसारखे हे ठरत नाही आहे.\nमधला मार्ग काढा. लावणी करून\nमधला मार्ग काढा. लावणी करून टाका त्याची\nगाणे अभंगासारखे गावे का\nगाणे अभंगासारखे गावे का कव्वालीसारखे हे ठरत नाही आहे >>\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.beblia.com/pages/main.aspx?Language=Marathi&Book=10&Chapter=10", "date_download": "2019-10-23T14:14:30Z", "digest": "sha1:CKIWLDOUZ4UIOAYFS2CK755OCEVRJWCQ", "length": 15539, "nlines": 61, "source_domain": "www.beblia.com", "title": "२ शमुवेल १० - पवित्र बायबल [मराठी बायबल 1826]", "raw_content": "\nबायबल एकाच वर्षात दिवसाचे पद्य शोधा\nदेणगी द्या आमच्याशी संपर्क साधा अनुप्रयोग\nसाइन इन साइन अप करा सेटिंग्ज\nरशियन सिनोडल बेलारूसी युक्रेनियन पोलिश १९७५ पोलिश १९१० सर्बियन १८६५ सर्बियन लॅटिन १८६५ बल्गेरियन १९४० बल्गेरियन १९१४ स्लोव्हाकियन झेक २००९ झेक Ekumenicky चेक १६१३ चेक १९९८ रोमानियन अझरबैजान १८७८ अझरबैजान दक्षिण अर्मेनियन अल्बेनियन स्लोव्हेनियन २००८ स्लोव्हेनियन १८८२ क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन LJD लाट्वियन Gluck लिथुआनियन हंगेरियन १९७५ हंगेरियन Karoli १५८९ फिनिश १९३३ फिन्निश १७७६ फिन्निश १९९२ नार्वेजियन १९३० नॉर्वेजियन १९२१ स्वीडिश १९१७ स्वीडिश १८७३ स्वीडिश Folk आइसलँडिक ग्रीक १७७० ग्रीक GNT १९०४ ग्रीक आधुनिक १९०४ ग्रीक १९९४ हिब्रू जर्मन १९५१ जर्मन १५४५ जर्मन एल्बर १९०५ जर्मन ल्यूथर १९१२ डच १६३७ डच १९३९ डच २००७ डॅनिश १९३१ डॅनिश १८१९ वेल्श फ्रेंच १९१० फ्रेंच डार्बी फ्रेंच जेरुसलेम फ्रेंच व्हिगोरेक्स बास्क इटालियन १९७१ इटालियन La Nuova Diodati इटालियन Riveduta स्पॅनिश १९०९ स्पॅनिश १५६९ स्पॅनिश १९८९ जमैकन पोर्तुगीज १९९३ पोर्तुगीज आल्मेडा १६२८ पोर्तुगीज आल्मेडा १७३ पोर्तुगीज CAP पोर्तुगीज VFL नहुआटल Kiche किक्की क्वेचुआन न्युझीलँड मलेशियन पापुआ न्यू गिनी १९९७ पपुआ न्यू गिनी टोक पिसिन तुर्कीश १९८९ तुर्की HADI हिंदी HHBD हिंदी ERV २०१० गुजराती कन्नड मल्याळम मराठी ऑडिआ तामिळ तेलगू बर्मा नेपाळी १९१४ नेपाळी तमांग फिलीपिन्स सिबूआनो टागालॉग कंबोडियन १९५४ ख्मेर २०१२ कझाकस्तान थाई आफ्रिकान्स झॉसा झुलु सोथो अम्हारिक १९६२ अम्हारिक DAWRO अम्हारिक GOFA अम्हारिक GAMO अम्हारिक तिग्रीन्या वोलयटा नायजेरियन दिंका अल्जेरियन ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर रोमानी गॅम्बिया कुर्दिश हैतीयन बंगाली २००१ बंगाली २०१७ उर्दू २००० उर्दू २०१७ पंजाबी अरेबिक NAV अरेबिक SVD फारसी १८९५ फारसी डारी २००७ इंडोनेशियन १९७४ इंडोनेशियन BIS इंडोनेशियन TL इंडोनेशियन VMD व्हिएतनामी १९२६ व्हिएतनामी ERV व्हिएतनामी NVB चीनी सरलीकृत १९१९ पारंपारिक चीनी १९१९ चीनी सरलीकृत नवीन २००५ चीनी पारंपारिक नवीन २००५ चीनी पारंपारिक ERV २००६ जपानी १९५४ जपानी १९६५ कोरियन १९६१ कोरियन AEB कोरियन KLB कोरियन TKV इंग्रजी ESV इंग्रजी NASB इंग्���जी NIV इंग्रजी NLT इंग्रजी Amplified इंग्रजी डार्बी इंग्रजी ASV इंग्रजी NKJ इंग्रजी KJ अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो कॉप्टिक कॉप्टिक साहिदीक\nउत्पत्ति निर्गम लेवीय नंबर अनुवाद यहोशवा न्यायाधीश रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर जॉब स्तोत्र नीतिसूत्रे उपदेशक सॉलोमनचे गाणे यशया यिर्मया विलाप यहेज्केल डॅनियल होशे जोएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सपन्या हाग्गय जखऱ्या मलाखी\nमॅथ्यू मार्क लूक जॉन कायदे रोमन्स १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसियन्स फिलिपीन्स कलस्सियन १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य टायटस फिलेमोन इब्री जेम्स १ पीटर २ पीटर १ योहान २ योहान ३ योहान जुदाई प्रकटीकरण\n१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४\n१०:१ १०:२ १०:३ १०:४ १०:५ १०:६ १०:७ १०:८ १०:९ १०:१० १०:११ १०:१२ १०:१३ १०:१४ १०:१५ १०:१६ १०:१७ १०:१८ १०:१९\nपुढे अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला.\nदावीदाने विचार केला, “नाहाशचा माझ्यावर लोभ होता तेव्हा त्याचा मुलगा हानून याच्याशी मी सौजन्याने वागेन.” दावीदाने मग हानूनला पितृशोक झाला म्हणून त्याच्या सांत्वनासाठी आपल्या सेवकांना पाठवले. तेव्हा ते सेवक अम्मोन्यांच्या प्रांतात आले.\nपण अम्मोनी अधिकारी हानूनला, आपल्या धन्याला म्हणाले. “तुमच्या सांत्वनासाठी माणसे पाठवून दावीद तुमच्या वडीलांचा मान राखतोय, असे तुम्हाला वाटते का उलट गुप्तपणे तुमच्या प्रांतातील खबर काढायला त्याने या लोकांना पाठवले आहे. त्यांचा तुझ्याविरुद्ध उठाव करायचा बेत आहे.”\nतेव्हा हानूनने दावीदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या त्यांची कंबरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली. एवढे करुन त्यांना त्याने परत पाठवले.\nलोकांकडून हे दावीदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली. हे सेवक खूप शरमिंदे झाले होते. दावीदाने त्यांना सांगितले, “तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरीहो येथेच राहा. मग यरुशलेम येथे या.”\nआपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने धेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय म���का राजाची एक हजार माणसे तसेच तोबचे बारा हजार सैनिक घेतले.\nदावीदाने हे ऐकले तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले.\nअम्मोनी बाहेर पडून युध्दाला सज्ज झाले. नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला. सोबा आणि रहोब येथील अरामी, तसेच माकाचे व तोबचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले.\nअम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योध्द्यांची निवड केली. त्यांना अराम्यांच्या विरुद्ध लढायला सज्ज केले.\nमग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही माणसांना करुन अम्मोन्यांचा सामना करायला सांगितले.\nयवाब अबीशयला म्हणाला, “अरीमी मला भारी पडत आहेत असे दिसले तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबल आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन.\nहिंमत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करु. परमेश्वर त्याला योग्य वाटेल तसे करील.”\nयानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरुन पळ काढला.\nअराम्यांनी पलायन केलेले पाहताच अम्मोनीही अबीशय समोरुन पळून गेले आणि आपल्या नगरात परतले. अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरुशलेमला परतला.\nइस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले)\nहदरेजरने (फरात) नदीच्या पलीकडे राहाणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येते आले. हदरेजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.\nहे दावीदाच्या कानावर आले. तेव्हा त्याने सर्व इस्राएलींना एकत्र आणले. यार्देन नदी पार करुन ते हेलाम येथे गेले. तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला.\nपण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरुन पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.\nहदरेजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलांशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अम्मोन्यांनी धास्ती घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-23T13:36:19Z", "digest": "sha1:TOON6JSNZ62IAGXMN5WNBTYDVR53VYGU", "length": 8087, "nlines": 224, "source_domain": "irablogging.com", "title": "तारुण्याच्या उंबरठ्यावर... - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nछताकडे एकटक बघत आयुष्यात केलेल्या चुकांची बेरीज वजाबाकी करत …गेली कित्येक दिवस समीर हॉस्पिटल मध्ये शेवटच्या घटका मोजत होता..\nफक्त एका ” चुकीची ” शिक्षा त्याला मृत्यूच्या दारात घेऊन गेली होती..मित्रांशी लागलेली पैज आणि अनघाशी केलेली शारीरिक जवळीक त्याला एड्स सारखा जीवघेणा आजार देऊन गेली..\nतारुण्याच्या उंबरठ्यावर केलेल्या ह्या चूकीमूळे समाजातील प्रत्येक नजर त्याला तुच्छ लेखत होती..ज्यांनी त्याच्याशी पैज लावलेली , ते मित्र आता त्याच्याजवळ भटकत सुद्धा नव्हती…\nकधी कधी असं होतं आयुष्यात \nकेवळ क्षणाच्या मोहापायी केलेली एक चूक आयुष्याचं उध्वस्त करू जाते..\n©️ सौ.योगिता विजय टवलारे ✍️\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nगर्भाची वाट हरवलेला बालकृष्ण… ...\nतुही मेरा… भाग 11\n (प्रेम कथा) भाग 3 ...\nसुंदर ते ध्यान मनी वसले ...\nआणि तिने निर्णय घेतला… ...\nजणु काही ठेकाच घेतलाय या कामांचा बायकांनी… ...\nतो ती आणि पाऊस #प्रेमकथा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/icc-world-test-championship", "date_download": "2019-10-23T12:38:04Z", "digest": "sha1:BFW24ADHYCCKHFZBP6VPPQHVZBLE4ERD", "length": 17843, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "ICC World Test Championship Latest news in Marathi, ICC World Test Championship संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमो���णीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nINDvsSA : भारताच्या विश्वविक्रमी विजयामागची पाच कारणे\nपुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात आफ्रिकेचा दुसरा डाव चौथ्या दिवशीच खल्लास करत भारताने वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत विजयी चौकार खेचला. विडींज दौऱ्यावरील दोन कसोटीनंतर आफ्रिकेविरुद्ध...\nWTC Point Table: 'विराट' विजयासह भारतीय संघाचे द्विशतक\nICC World Test Championship Point Table: पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत करत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. आफ्रिकेला एक डाव, एक दिवस आणि...\nICC WTC : गुणपद्धती विषयी विराटच्या मनात 'खदखद'\nICC World Test Championship मध्ये भारतीय संघाने १६० गुणांसह अव्वलस्थान मिळवले आहे. मात्र यातील गुणपद्धतीमध्ये काही त्रूटी असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. भारत आणि दक्षिण...\nICC WTC Point Table : आफ्रिकेचा भोपळा, भारत टॉपला\nICC World Test Championship (WTC Point Table) सलामीवीर रोहित शर्माची दोन डावातील दोन शतक आणि भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा दणाका दिला....\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया अव्वलस्थानी\nICC World Test Championship: WTC Point Table: गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत यजमान विंडीजचा खेळ चौथ्या दिवशीच खल्लास करत कसोटी मालिका २-० अशी जिंकली. या विजयासह आयसीसी...\nWI vs IND : विंडीजच्या 'वजनदार' कॉर्नवॉलच्या नावे अनोखा विक्रम\nIndia vs West Indies 2019, 2nd Test at Sabina park: भारत आणि विंडीज यांच्यातील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रहकीम कोर्नवॉलने पदार्पणातच अनोख्या विक्रमाची नोंद केली. विंडीज कर्णधाराने नाणेफेक...\nWI vs IND, Video : मंयकच्या फलंदाजीवेळी निर्णयात झोल, अंपायर ट्रोल\nक्रिकेटच्या मैदानात डीआरएस सारख्या अत्याधुनिक प्रणालीचा वापर होत असताना देखील बऱ्याचशा सामन्यात पंच वादात आपल्या वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत येण्याचे चित्र भारत-विंडीज कसोटी दरम्यानही पाहायला...\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Alk%2520advani&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8&search_api_views_fulltext=lk%20advani", "date_download": "2019-10-23T13:43:47Z", "digest": "sha1:RHHMQMLHPNCR3VKFJ36BST5UPSRBPMOQ", "length": 11133, "nlines": 244, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\n(-) Remove काँग्रेस filter काँग्रेस\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nलालकृष्ण अडवानी (2) Apply लालकृष्ण अडवानी filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nजीएसटी (1) Apply जीएसटी filter\nतेलगू देसम (1) Apply तेलगू देसम filter\nत्सुनामी (1) Apply त्सुनामी filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनितीशकुमार (1) Apply नितीशकुमार filter\nनिवडणूक आयोग (1) Apply निवडणूक आयोग filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nपानिपत (1) Apply पानिपत filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nबिजू जनता दल (1) Apply बिजू जनता दल filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nराजकीय पक्ष (1) Apply राजकीय पक्ष filter\nरामनाथ कोविंद (1) Apply रामनाथ कोविंद filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\n17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात \"देअर इज नो अल्टरनेटीव\" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला \"टिना फॅक्‍टर\" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...\nनिवडणुकांची ‘एक’शाही (प्रा. अविनाश कोल्हे)\nलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aministry%2520of%2520defense&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Awomen&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aprofession&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3&search_api_views_fulltext=ministry%20of%20defense", "date_download": "2019-10-23T13:09:20Z", "digest": "sha1:FWLUFDIRITQXNZYXJODGSFR2EHVZSD7K", "length": 19808, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (12) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nव्यवसाय (6) Apply व्यवसाय filter\nउपक्रम (5) Apply उपक्रम filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nकौशल्य विकास (2) Apply कौशल्य विकास filter\nग्रामपंचायत (2) Apply ग्रामपंचायत filter\nधार्मिक (2) Apply धार्मिक filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nपुढाकार (2) Apply पुढाकार filter\nसाहित्य (2) Apply साहित्य filter\nकोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...\nस्वतःची जागा नसल्याने छोट्या-छोट्या धर्मशाळा भाड्याने घेऊन लग्न लावू लागले. लग्नामध्ये जेवणाचे काम मिळत गेल्याने आर्थिक कमाईही चांगली होऊ लागली. आता आमच्या जोशी मंगल कार्यालयात मोठी लग्ने होतात. कुटुंबाला हातभार म्हणून सुरवातीला मी भोजनालय सुरू केले. माउलींच्या मंदिराजवळ घर असल्याने भोजनालय चांगले...\nशालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....\nज्वेलरी व्यवसायातूनच सामाजिक बांधिलकी\n‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करता करता व्यवसायातील बारकावे समजू लागले. नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रत्य���क यशस्वी पुरुषामागे स्त्रीची भक्कम साथ असते. ओतूर (ता. जुन्नर)...\nगार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो. ता. १ ऑगस्ट १९९१ रोजी महानंदा बाळासाहेब...\nसकारात्मक वृत्तीमुळेच समाज कार्यात तत्पर\nग्रामीण व शहरी जीवनाचा समतोल साधत जीवन आनंददायी बनविणे प्रत्येक अडचणीकडे संधी म्हणून पाहणे, आव्हान स्वीकारणे, समाजोपयोगी कार्य करणे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडणं, व्यवसायाचा विकास साधणं, ही सर्व ऊर्जा प्राप्त झाली ती फक्त सकारात्मक मनोवृत्तीमुळेच. ग्रामीण संस्कृतीतून शहरी संस्कृती आणि पुन्हा ग्रामीण...\nवडिलांनी वैद्यकीय व्यवसाय पूर्णतः समाजसेवेला अर्पण केलेला. गृहिणी असलेल्या आईने आम्हा बहीण-भावांवर योग्य संस्कार केले. त्या संस्कारांची शिदोरी आजही एका अमूल्य ठेवीसारखी प्रत्येक पावलावर मला उपयोगी पडत आहे. मुलगी म्हटलं, की आई-वडिलांची सावली सोडून कधी तरी तिला दुसऱ्या एका कुटुंबाची छाया व्हावीच...\nमहिला बचतगटांना 47 कोटींचे कर्ज\nऔरंगाबाद : महिला बचतगटांच्या उद्योग-व्यवसायाला हातभार लावत त्यांना नवउभारी देण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला बचतगटांसाठी महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. बॅंकेतर्फे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह ठाणे व इतर जिल्ह्यांतील तीन हजार 156 बचतगटांना 47 कोटी...\nमहिला लेखापालांची राष्ट्रीय परिषद\nपुणे : \"दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीसीआय)' आणि \"कमिटी फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स इन प्रॅक्‍टिस' यांच्यातर्फे महिला लेखापालांसाठी दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. 1 व 2 सप्टेंबर सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत बाणेर रस्त्यावरील यशदा प्रशिक्षण...\n#sakalformaharashtra एकत्र येऊया... उपक्रमावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया\nपुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...\nपिंपळे गुरव येथे रोजगार मेळाव्याने आंबेडकर जयंती उत्सव साजरा\nपिंपळे गुरव (पुणे) : पिंपळे गुरव येथे आदीयाल स्पोर्ट क्लब व गुरू शोभा सामाजिक व क्रिडा संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत लाभ घेतला. संस्थेच्या वतीने तरूणांना व्यवसाय,रोजगारा...\nसौंदर्याला गुणवत्तेचे कोंदण देणारी स्पर्धा\nपु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र या तरुणींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सौंदर्याला गुणवत्तेचे कोंदण देणारी आहे, असे गौरवोद्‌गार पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे अजित गाडगीळ व रेणू गाडगीळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले. त्यांच्याशी साधलेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%2520%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%20%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-10-23T13:10:23Z", "digest": "sha1:H2KHOQEGOJZ5DPCWED73B2SVKY5F24EE", "length": 15349, "nlines": 258, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove नरेंद्र मोदी filter नरेंद्र मोदी\n(-) Remove राष्ट्रपती filter राष्ट्रपती\n(-) Remove लालकृष्ण अडवानी filter लालकृष्ण अडवानी\nदिल्ली (3) Apply दिल्ली filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nरामनाथ कोविंद (3) Apply रामनाथ कोविंद filter\nकाँग्रेस (2) Apply काँग्रेस filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nवेंकय्या नायडू (2) Apply वेंकय्या नायडू filter\nअटलबिहारी वाजपेयी (1) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nअधिवेशन (1) Apply अधिवेशन filter\nअनिल बैजल (1) Apply अनिल बैजल filter\nअरुण जेटली (1) Apply अरुण जेटली filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nकॉंग्रेस (1) Apply कॉंग्रेस filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nनायब राज्यपाल (1) Apply नायब राज्यपाल filter\nनितीशकुमार (1) Apply नितीशकुमार filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nनिवडणूक आयोग (1) Apply निवडणूक आयोग filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nपानिपत (1) Apply पानिपत filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nप्रणव मुखर्जी (1) Apply प्रणव मुखर्जी filter\nमनमोहनसिंग (1) Apply मनमोहनसिंग filter\nमोहन भागवत (1) Apply मोहन भागवत filter\nयोगी आदित्यनाथ (1) Apply योगी आदित्यनाथ filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजकीय पक्ष (1) Apply राजकीय पक्ष filter\n'सदैव अटल' सज्ज ....\nनवी दिल्ली: \"मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. \"सदैव अटल' नामक या...\nसर्वपक्षीय नेत्यांची राष्ट्रपित्याला आदरांजली\nनवी दिल्ली : महात्मा गांधी यांना 149व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. राष्ट्रपित्याने जी मूल्ये अंगीकारली होती, त्यावर निष्ठा ठेवीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, कॉंग्रेसचे...\nराहुल गांधींनी अडवानींना दिला पुन्हा 'हात'\nनवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज (शनिवार) संसद भवनात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पुन्हा एकदा आदराने पुढे घेऊन जाताना दिसले. संसद भवनातील या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...\nनिवडणुकांची ‘एक’शाही (प्रा. अविनाश कोल्हे)\nलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्��धान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...\nराष्ट्रपतिपदाबाबत शिवसेना मोहन भागवतांच्या पाठीशी\nमुंबई - सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे संकेत शिवसेनेकडून मिळत आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडण्याची शक्‍यता आहे. \"हिंदू राष्ट्रासाठी भागवत यांना राष्ट्रपती करायला हवे,' अशी...\nप्रणव मुखर्जींच्या भाषणाला उत्स्फूर्त दाद\nनवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व \"सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T12:55:52Z", "digest": "sha1:M5DD26SK4CWNUMKSBFS3J5RIXJNEMCLX", "length": 12739, "nlines": 227, "source_domain": "irablogging.com", "title": "महिलांची लेखनी : समाज बदलाचे नवे संकेत....!! - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nमहिलांची लेखनी : समाज बदलाचे नवे संकेत….\nमहिलांची लेखनी : समाज बदलाचे नवे संकेत….\n महिलांची लेखनी : समाज बदलाचे नवे संकेत…\nपुन्हा पुन्हा महिलांच्यासाठी लिहण हे मला अभिमानास्पद वाटत…अनेक बंधनातुन स्रीयांच्या शृंखला जेंव्हा गळुन पडतात तेंव्हा लेखनीला खरी धार प्राप्त होते.बुद्धीभेदाच्या कसोटीला उतरुन स्रीने लिखाणाला हिरेजडीत पैलु पाडले आहेत.स्रीयांच्यामध्ये प्रचंड आकलन क्षमता असल्याने समाजप्रबोधन करताना त्यांची लेखणी समाजाची ढाल बनलेली आहे.घरोघरी सामाजिक कृतीशिलतेचा अंगीकार करताना स्रीयांना पाहिले आहे.आपले विचार मुक्तपणे मांडताना वास्तविकतेशी सांगड घालुन सामाजिक भान राखले आहे.विविधअंगानी स्रीयांचा दर्जा सुधालेला असला तरी लेखनामुळे स्री अधिक परिपक्व वाटू लागली आहे.\nअनेक माध्यमं स्रीयांच्यासाठी वरदान ठरलेली आहेत.आपल्या कोंदटलेल्या भावना व्यक्त करताना तिची लेखणी कचरलेली नाही…एखादा मुर्तीकार आपल्या जीव ओतुन जशी मुर्ती घडवतो तशी स्रीयांनी कसोटीच्या शब्दांनी आपली लेखनी प्रगल्भ केली आहे.आपण ईरावर पहातोय….महिलांचे लेख एखाद्या मशिनमधुन वेगाने मुद्रीत व्हावे तसे दररोज प्रसिद्ध होत असतात.ईरावरील महिलांचा लेखनीचा ताफा पाहुन अभिमान वाटतो.संजना इंगळे , अर्चना धवड ,स्नेहल अखिला अन्वित , शुभांगी शिंदे , मनिषा barthe , अश्विनी दुर्गकर , अश्विनी कपाले स्वना मायी , सोनाली गोरडे , प्रीती दळवी , सुनिता चौधरी , मनिषा जाधव , प्रणाली पाटील , सरिता भोसले , जयश्री कन्हरे , सुप्रिया जाधव , दीप्ती अजमिरे , स्नेहा पाटील अशा आदरणीय माताभगीणी अप्रतिम लेखन करत आहेत.त्यांची लेखनी म्हणजे जीवनातील प्रेमांनी भारलेला कोसळणारा धबधबा आहे.छोट्या छोट्या प्रसंगातुन त्यांनी केलेल्या मांडणीला सोनेरी किनार आहे.आयुष्यातील चढउतार , संघर्ष , आनंद यांच्या लेखनीने छान टिपलेले आहेत.हृदयस्पर्शी लेख , कथा , कविता मन हेलावुन टाकतात.स्रीयांच्या लेखनीचे धाडस समाजाभिमुख प्रगतीचे मुख्य प्रवेशव्दार बनत आहे.हळुहळु स्री वैचारिक बुद्धिमत्तेद्वारे संपन्न बनत चालली आहे….घराघतील सुसंवादाने समाजघटकांशी एकरुप होवून स्रीने अनेक जटील समस्या सोडवल्या आहेत…स्रीयांची ही लेखनी समाजप्रबोधनाचा जागर ठरावी …बुलंद भारत अधिकाधिक सक्षम व्हावा…त्यांच्या लेखनीला हत्तीचे बळ मिळावे… त्यांची लेखनी मर्मबंधातील ठेव व्हावी….. एकवीसाव्या शतकात एक सामर्थ्यशाली स्री पहायला मिळावी ..हिच अपेक्षा ..\nबहरलेल्या लेखनीला व स्रीला मनःपुर्वक सलाम..\nसुषमा स्वराज : धगधगत्या रणरागिणीचा अस्त…\nThank you. असेच प्रतिक्रिया मिळत राहो, सर्व लेखिकांना प्रोत्साहन मिळत राहो. धन्यवाद\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्���क फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nमी , ती , फेसबुक आणि तो \nजबाबदारीच ओझं.. पुरुषांच्या नजरेतून. ...\nप्रेम कमी नाही झालं… फक्त दृष्टिकोन बदलला (अंतिम भ ...\nसावर रे…. (प्रेम कथा) भाग 6 ...\nकाय भुललासी वरलिया रंगा …\nपहिला वहिला दिवस शाळेचा…… ...\nगोष्ट…प्रत्येक लग्नाची आणि लग्नघराची… ...\n“तुझ्या माझ्या मिलनाचा वसंत मोहरला” #प्रेमकथ ...\nतपकिरी गूढ…एक विलक्षण प्रेमकथा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/kasara", "date_download": "2019-10-23T12:39:36Z", "digest": "sha1:LOG6NYARGFDC7ANV5IBEEJWRNJLIOGJX", "length": 14590, "nlines": 164, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Kasara Latest news in Marathi, Kasara संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मत���ारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nइगतपूरीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून\nगेल्या चार ते पाच दिवसांपासून सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका इगतपुरी तालुक्याला बसला आहे. इगतपुरी येथे मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला असून त्यामध्ये रस्ता वाहून ग���ला आहे. त्यामुळे आसपासच्या...\nमालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; आसनगाव- कसारा रेल्वेसेवा विस्कळीत\nमध्य रेल्वेची लोकलसेवा सकाळपासून सुरळीत सुरु होती. मात्र खडवली-वाशिंद रेल्वे स्थानका दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे आसनगाव- कसारा लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. दोन...\nअंत्योदय एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; मोठी दुर्घटना टळली\nकसारा घाटामध्ये अंत्योदय एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे इगतपूरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. इगतपुरीकडे जात असताना एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले. कसारा घाटामध्ये ५०० फूट...\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/age-came-between-thier-love-couple-did-suicide/", "date_download": "2019-10-23T13:43:51Z", "digest": "sha1:46WNJWFNCFE3LDGYCJNO3M546EC7CMWI", "length": 17406, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "दोघांच्या प्रेमाला विरोध करणे पालकांच्या आले आंगलट - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nदोघांच्या प्रेमाला विरोध करणे पालकांच्या आले आंगलट\nदोघांच्या प्रेमाला विरोध करणे पालकांच्या आले आंगलट\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेमाला वयाची अट नसते मात्र हीच अट ज्यावेळी प्रेमाच्या आड येते त्यावेळी होत्याचे नव्हते होऊन जाते. असाच एक प्रकार हवेली तालुक्यातील बहुली गावात घडला आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. या दोघांना लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता. मुलाच्या घरच्यांनी या लग्नाला परवानगी दिली. मात्र मुलाच्या आणि मुलीच्या वयामध्ये अंतर असल्याने मुलीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. यामुळे नैराश्य आल्याने मुलीने आत्महत्या केली. मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांवर गुन्हा दाखल केला.\nमुलीच्या घरचे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मुलाच्या घरच्यांकडे गुन्हा मागे घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी कली. तसेच पैसे दिले नाहीत तर खडी फोडायला जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली. त्यांच्या या त्रासामुळे मुलाने देखील आत्महत्या केली. आता मुलाच्या वडिलांनी मुलीचे आईवडील, भाऊ, चुलते यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केले असले तरी त्यांची दोन मुले ते गमावून बसले आहेत. बहुली गावात घडलेला हा प्रकार सर्वांनाचेच मन हेलावून टाकणारा आहे.\nउत्तरनगर पोलिसांनी दिलीप पंढरीनाथ कांबळे (वय ५८, रा़ बहुली, ता़ हवेली) यांच्या फिर्यादीवरुन नथू लक्ष्मण भगत, पुष्पा नथू भगत, अविनाश नथू भगत, हरिभाऊ लक्ष्मण भगत, दिनकर लक्ष्मण भगत, मारुती लक्ष्मण भगत (सर्व रा. बहुली, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nदिलीप कांबळे यांचा मुलगा आनंता व नथू भगत यांची मुलगी अमृता यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यावेळी अमृता हिचे वय २१ आणि आनंता याचे वय १८ वर्षे होते. त्यांच्���ा प्रेमाची दिलीप कांबळे यांना माहिती झाल्यावर त्यांनी ते भगत यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा भगत यांनी या लग्नाला नकार दिला. त्यामुळे २०१३ मध्ये अमृता हिने पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. भगत यांनी दिलीप कांबळे, आनंता व इतरांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी भगत यांनी ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. ५ लाख रुपये दिले नाही तर सर्व घरातील लोकांना जेलमध्ये खडी फोडायला पाठवतो.\nतसेच कांबळे हे मुलासोबत गावातील सार्वजनिक कार्यक्रमात गेले असताना भगत यांनी शिवीगाळ करुन धमकी देऊन त्रास दिला. या त्रासाला कंटाळून आनंता याने ७ डिसेंबर रोजी राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर कांबळे यांनी धार्मिक विधी केल्यानंतर शनिवारी (दि.५) उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार नथू भगत व त्यांच्या नातेवाईकांवर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक के़ के़ कांबळे अधिक तपास करीत आहेत.\nगाडी सुटण्यापूर्वी २० मिनिटं अगोदर पोहचा अन्यथा गाडी सोडा\nनाही तर एक एकाला उचलून आपटू ; अमित शहा यांचा शिवसेनेला गर्भित इशारा\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\n‘इथं’ एका कंटेनरमध्ये तब्बल 39 मृतदेह आढळल्यानं परिसरात प्रचंड…\nकमलेश तिवारी मर्डरकेस : चाकूनं 15 सपासप वार करून गोळी झाडली, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये…\nभाजपच्या ‘या’ उमेदवाराचे निकालापूर्वीच ‘पर्मनंट आमदार’ असे…\nपोलिस दंड करतील म्हणून ‘या’ व्यक्तीनं केलं असं काही की पोलिस झाले…\nकाश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, ‘त्राल’मध्ये मारला गेला…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने दिवाळी आधीच कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत बीएसएनएल…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधा��सभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार…\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\n‘इथं’ एका कंटेनरमध्ये तब्बल 39 मृतदेह आढळल्यानं…\nकमलेश तिवारी मर्डरकेस : चाकूनं 15 सपासप वार करून गोळी झाडली,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nExit Poll : साताऱ्यातून धक्कादायक निकाल \nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपीचंद मोहिते यांचे निधन\nनोकरी गेल्यानंतर त्यांनी चक्क पत्नीच्या शरीराचाच केला…\n दिवाळीची शॉपिंग करताना ‘या’ 4 सोप्या…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले नियम, जाणून घ्या\n दिवाळीची शॉपिंग करताना ‘या’ 4 सोप्या पध्दतीचा वापर करा अन् पैसे वाचवा, जाणून घ्या\nलहानपणी म्हशी राखायची, अथक प्रयत्नांनी झाली IAS अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/election/page/2/", "date_download": "2019-10-23T12:25:05Z", "digest": "sha1:CZ2EJH3A3YEPXIVERAHKIGOUQAMUDCKY", "length": 17663, "nlines": 189, "source_domain": "policenama.com", "title": "election Archives - Page 2 of 98 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n उद्धव ठाकरेंचे सडेतोड उत्तर, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर ’50-50′…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिवसेनेने महाराष्ट्राच्या हितासाठी आणि सत्तेसाठी तडजोड केली असून मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर फिफ्टी फिफ्टी म्हणजे नेमके काय असते हे समजेल, असे शिवसेनेवर होत असलेल्या टिकेला उत्तर…\nCM फडणवीसांविरूध्द लढणार्‍या आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा, म्हणाले – ‘नितीन गडकरींचा…\nपोलीसनामा ऑनलाइन - आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे आणि फडणवीस यांच्याविरोधात नागपुरातून आशिष देशमुख हे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भासाठी…\nसाहेब, माफ करा, यावेळी भाजपला मतदान नाही, आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात आगामी विधानसभा निवडणूक भाजप - सेना युती करून लढणार आहेत. मात्र मुंबईमध्ये काही शिवसैनिक शिवसेनेच्या विरोधात काम करणार असल्याचे दिसून आले आहे. घाटकोपरमधील युतीचे उमेदवार राम कदम यांच्या विरोधात स्थानिक…\nपुण्यात शिवसेनेत ‘खदखद’, काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार \nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - युतीचे निश्चित झाले...जागा वाटपही ठरले.. पडद्या आडून उमेदवारही जाहीर होतं आहेत...पण संपुर्ण शहरात आठ पैकी एकही जागा नाही. पूर्वी सत्तेत मोठ्या भावाची भूमिका आणि विधानसभेत किमान पुण्यात समसमान जागा वाटपात भाजप ने…\nअहमदनगर : शहर वकील संघटनेची निवडणूक बिनविरोध, अध्यक्षपदी ॲड. भूषण बऱ्हाटे\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - न्यायप्रविष्ठ झालेली शहर वकील संघटनेची निवडणूक आज अखेर बिनविरोध झाली. संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकमताने निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी व ज्येष्ठ वकिलांनी यात पुढाकार घेतला.…\nमहाराष्ट्र आणि हरियाणासह 17 राज्यातील ‘या’ 64 जागांवर होणार निवडणूक, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. 21 ऑक्टोबरला दोन्ही राज्��ात मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागतील. यासह निवडणूक आयोगाने 64 जागांवर पोटनिवडणुका…\nभाजपचा विधानसभा निवडणूकीसाठी ‘अजेंडा’ तयार ; मुख्यत्वे ‘तीन तलाक’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीसह चारही राज्यांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी भाजपने आपला अजेंडा तयार केला आहे. या निवडणुकांमधील भाजपाचे मुख्य शस्त्र म्हणजे कलम ३७० बाबतचा निर्णय आणि तीन तलाक विरोधातील कायदा मंजूर करणे हे असल्याचे…\n…म्हणून राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना विरोधात निवडणूक लढवण्याचे दिले आव्हान\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप शिवसेनेचा पराभव समोर ठेवून बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शेट्टी असेही म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना स्वतःचा असा मतदार संघ नाही. ते…\nउदयनराजेंना विकास कळत नाही, शिवछत्रपतींच्या जमिनी विकून कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठीच उदयनराजे भाजपात…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी आज दिल्ली येथे अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून अनेक बडे नेते भाजपात जात असल्याने आधीच हतबल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उदयनराजेंचा हा…\nसाताऱ्यात उदयनराजेंविरोधात आघाडी ‘पावरफुल’ उमेदवाराच्या शोधात\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्या उपस्थित दिल्लीमध्ये शनिवारी भाजपात प्रवेश केला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. पण, उदयनराजे भोसले यांचे वर्चस्व…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्��य घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nधनतेरस 2019 विशेष : वर्षभरात सोन्यानं केलं ‘मालामाल’,…\n10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची ‘सुवर्ण’ संधी,…\nडोळ्यांची ‘दृष्टी’ गेल्यानंतर देखील नाही हरलं…\n‘या’ शहरातील RTO कडून महिलांसाठी ‘ड्रेसकोड’…\nकर्नाटक स्फोटप्रकरणात ‘या’ शिवसेना आमदाराची पोलिसांकडून चौकशी\nइथं गल्ली-बोळात लागलय आगळं-वेगळं ‘पोस्टर’, ‘पोपट’ हरविल्याचा तपास करतायत ‘पोलिस’\n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत, मलायकाला हिनवणार्‍यांनी केलं ‘असं’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/mutual-fund/mutual-fund-scheme-related-documents-guide-investor/", "date_download": "2019-10-23T12:24:57Z", "digest": "sha1:5TPSWQNJ2VKSC4TDD3D4W6LECMTYUODP", "length": 16507, "nlines": 119, "source_domain": "marathimoney.com", "title": "Mutual Fund Scheme Related Documents - Guide to Investor (म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक) | Marathi Money", "raw_content": "\nMutual Fund Scheme Related Documents – Guide to Investor (म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक)\nMutual Fund Scheme Related Documents – Guide to Investor (म्युच्युअल फंड योज���ेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक)\nम्युच्युअल फंडाच्या जाहिराती आपण टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतो. त्यामध्ये योजनेमध्ये गुंतवणुकी विषयी माहिती दिलेली असते. सर्वात खाली एक वाक्य लिहिलेले असते. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकी बाजार पेठेतील जोखमीच्या अधिन असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित दस्तावेज काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक कंपनी जाहिरातीवर अशा प्रकारचा इशारा देत असतात. यावरून असे स्पष्ट होते की हे गुंतवणूक करण्यापूर्वी दस्तावेज (Mutual Fund Scheme Related Documents) वाचणे आणि समजून घेणे महत्वाचे आहे.\nयोजनेचे अधिक/ वाढीव माहिती पत्रक/ पुस्तक: Scheme additional information – SAI\nमहत्वाच्या माहितीचे निवेदन: Key information memorandum – KIM\nयोजनेचे माहिती पत्रक/ पुस्तकामधे (Mutual Fund Scheme Related Documents) काय माहिती असते:\nफंड योजनेचे नाव (Name of Scheme): संबंधित योजनेचे नाव\nयोजनेचा प्रकार (Type of Scheme) : इक्विटी फंड, डेट फंड, बॅलन्स फंड इत्यादी.\nफंडाचा गुंतवणुकीचा उद्देश (Investment Objective) : या फंडाचे उद्दिष्टं काय आहे ते बद्दल माहिती असते.\nमालमत्तेची गुंतवणुकी साठी वाटणी नमुना (Asset Allocation): गुंतवणूकदारांचा पैसा अशाप्रकारे गुंतवला जाणार आहे हे यामध्ये नमूद केलेले असते. कुठल्या असेट क्लास (इक्विटी, डेट, कमोडिटी, इतर) मध्ये किती प्रमाणात गुंतवणूक असणार आहे याचा नमुना दिलेला असतो. उदा. HDFC balanced fund या योजनेकडून 60%इक्विटी आणि 40% डेट प्रकार किंवा मागणी पैसा बाजारातील पर्यायांमध्ये गुंतवले जातील. यातील टक्केवारी थोड्याफार फरकाने बदलली जाऊ शकते.\nयोजनेतील जोखीम (Risk Profile): गुंतवणूक म्हटलं कि जोखीम आली. जोखीम हि त्या त्या गुंतवणूक प्रकारावर अवलंबून असते. योजनेत जमा झालेला पैसा वेगवेगळ्या पर्यायामध्ये गुंतवला जातो. योजनेच्या दस्तावेजामध्ये योजनेतील या जोखीम संबंधी उल्लेख केलेला असतो. फंड कंपनीस या सर्व गोष्टी उघड करणे कायदेशीर बंधन आहे. या सर्व जोखीम वाचून आणि समजून घेऊन मगच आपला गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा असे अपेक्षित असते.\nयोजनेत गुंतवणुकीचे विविध पर्याय (Investment Plan / Option) : म्युच्युअल फंड योजनेअंतर्गत काही पर्याय असतात. गुंतवणूक करते वेळी हे पर्याय निवडणे बंधनकारक असतात. उदा. HDFC balanced fund हि योजना दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पहिला नियमित गुंतवणूक पर्याय (Regular Plan), दुसरा थेट गुंतवणूक (Direct Plan) पर्याय. यामध्ये अजून 2 उपपर्��ाय असतात. पहिला वृद्धी (Growth Option) आणि दुसरा लाभांश (Dividend Option) (लाभांश पर्यायांमध्ये किती महिन्यांनी लाभांश मिळणार (लाभांशाची वारंवारता) हेही नमूद केलेले असते)\nयोजनेत सहभागी होण्यासाठी कमीत कमी रक्कम (Minimum Application Amount): म्युच्युअल फंडामध्ये सहभागी होणेसाठी कमीतकमी रक्कम निर्धारित केलेली असते. योजनेमध्ये पहिल्या गुंतवणुकीनंतर आपणांस पुन्हा काही वाढीव गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी कमीतकमी रक्कम किती असावी हेसुद्धा निर्धारित केलेले असते.\nविमोचन (Redemption): योजनेचे युनिट्स ची विक्री केल्यानंतर किती दिवसांमध्ये हि रक्कम गुंतवणूकदारांना प्राप्त होणार हा कालावधी नमूद केलेला असतो.\nमागील काळातील कामगिरी (Past Performance): योजना सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत योजनेची कामगिरी संबंधी आढावा दिलेला असतो. या विभागातील अजून काही योजनेशी यांची तुलना केलेली असते. बाजारातील बेंचमार्क इंडेक्सशी यांची तुलना केलेली असते. मागील काळामधील नमूद केलेली कामगिरी ही भविष्यात कायम राहील याची शाश्वती नसते. यातून आपण योजनेविषयी अंदाज बांधू शकतो.\nयोजनेचा बेंचमार्क इंडेक्स – तलचिन्ह निर्देशांक (Benchmark Index): सदर योजनेची कामगिरी तपासण्यासाठी कुठल्या बेंचमार्क इंडेक्सशी तुलना होणार आहे त्या इंडेक्स चे नाव या ठिकाणी दिलेले असते. उदा. HDFC Balanced Fund साठी CRISIL Balanced Fund Index\nफंड मॅनेजर ची ओळख (Fund Manager): योजना चालवणारा फंड व्यवस्थापक, त्याचा कालावधी व त्याची संबंधित माहिती यामध्ये उपलब्ध असते.\nट्रस्ट कंपनीचे नाव (Name of the Trust): योजनेच्या ट्रस्ट कंपनीचे नाव या ठिकाणी दिलेले असते.\nयोजनेचा खर्च (Scheme Expenses): गुंतवणुकी वरील खर्च जसे की चार्जेस, एन्ट्री लोड, एक्सिट लोड, योजना बदलवण्यासंबंधी चार्जेस, मध्यस्थाचे कमिशन, कर या संबंधी अचूक माहिती या ठिकाणी उपलब्ध असते.\nरोखासंग्रह गोषवारा (Portfolio Details): अलीकडील काळातील महत्वाच्या गुंतवणूक (Top ten Investments) आणि गुंतवणुकीचे प्रकार (सेक्टर नुसार) आणि प्रमाण यांचा उल्लेख केलेला असतो.\nNAV प्रकाशन (NAV Publication) : रोज जाहीर होणाऱ्या नाव बद्दल माहिती दिलेली असते.\nव्यवस्थापनाखाली असणारी मालमत्ता आणि खाते पृष्ठ संख्या )Asset Under Management and Total Folios): व्यवस्थापनाखाली असणारी एकूण मालमत्ता आणि खाते पृष्ठ संख्या यांची माहिती दिलेली असते.\nयोजनेचे अर्ज (Forms ) : योजनेत सहभागी होणेसाठीचा\nअर्ज (Application Form) आणि त्यासंबंधीचे सूचन�� पत्रक(Instruction),\nSIP form (पद्धतशीर गुंतवणूक योजना) ,\nSWP (पद्धतशीर निष्कासन योजना) Form\nAMC बद्दल माहिती: मालमत्ता व्यवस्थापन कंपनी विषयी माहिती, संपर्क कार्यालय आणि संपर्कासाठी पत्ता, टेलिफोन, ई-मेल इत्यादी.\nनमुना दाखल HDFC Fund चा HDFC Balanced Fund चे scheme related documents डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nMutual Fund scheme: परस्पर निधी योजना\nMemorandum: ज्ञापन, निवेदन, टाचण संक्षेपलेख\nOffer Document: प्रस्ताव दस्तावेज\nFactsheet : वस्तुस्थितीचा गोषवारा, सत्यस्थिती पत्रक\nMutual Fund Manager: परस्पर निधी योजनेचा व्यवस्थापक\nEntry Load: प्रवेश भार, म्युच्युअल फंड योजनेत सहभागी होणेसाठी आकारलेले शुल्क\nExit Load: निर्गम भार, योजनेतून बाहेर पडण्यासाठी आकारलेले शुल्क\nBenchmark Index: तलचिन्ह (संदर्भचिन्ह) निर्देशांक\nRedemption: विमोचन (गहाण सोडवणे), गुंतवणूक काढून घेणे (म्युच्युअल फंड)\nAsset Allocation: मालमत्तेची विल्लेवारी/वाटणी\nAsset Under Management: व्यवस्थापनाखाली असणारी मालमत्ता\nFolios : खाते पृष्ठ संख्या\nLedger Folio: खातेवही पृष्ठ\nThird Party payment Declaration Form: त्रयस्थ पक्ष भरणा प्रतिज्ञा अर्ज\nOTM (One time Mandate) Debit Form – ECS, Direct Debit, SI – खात्यावर नावे घालण्यासाठी एकावेळी देण्याचे अधिपत्र.\nECS (Electronics Clearance System): इलेक्रोनिक्स पद्धतीने पैसे काढणे / विनंती वटवणे\nMutual fund benchmark Index: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक\nHow to invest in Mutual Fund – म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी.\nMutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना\nनिश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP\nCapital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/social-media", "date_download": "2019-10-23T12:37:39Z", "digest": "sha1:RUPVMUZDPJ2DLLQ53JGMDPULKZNDUXQB", "length": 20463, "nlines": 185, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Social Media Latest news in Marathi, Social Media संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष���य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nSocial Media च्या बातम्या\nपालक मर्यादेपलीकडे माहिती शेअर करत असल्याचा मुलांचा आरोप\nसोशल मीडियावर तरुण पीढीच नाही तर त्यांचे पालक देखील बऱ्यापैकी सक्रीय असतात. मात्र पालक आपल्या मुलांचीही अतिरिक्त माहिती सोशल मीडियावर शेअर करतात असं ४२% मुलांना वाटतं. सणासुदीसाठी घराचा...\nसोशल मीडियासाठी नियम तयार करताना समतोल साधा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश\nसोशल मीडियावरील फेक न्यूज, बदनामीकारक मजकूर याला आळा घालण्यासाठी नियमांचा मसुदा तयार करताना नागरिकांचे वैयक्तिक स्वातंत्र्य, त्यांची प्रतिष्ठा, खासगीपणा आणि राज्याचे सार्वभौमत्व या सर्वांचा समतोल...\nKBC ११: 'या' प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने सोनाक्षी झाली ट्रोल\nबॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. सोनाक्षी सिन्हा 'कोण बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या ११...\nसाक्षी-अजितेशला जीवे मारण्यासाठी दिली ५० लाखांची सुपारी\nवडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणारी आमदार राजेशकुमार मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. साक्षी आणि तिचा पती अजितेश यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दोघांना जीवे...\nपत्नीचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल पतीविरोधात गुन्हा\nपत्नीची परवानगी न घेता तिचे फोटो सोशल मीडिया साईटवर प्रसिद्ध केल्यामुळे पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संबंधित पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. हे दोन्ही पती-पत्नी...\n... म्हणून सोशल मीडियात ट्रोल झाली सारा अली खान\nअभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान चित्रपटासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडींमुळे कायम चर्चेत असते. दरवेळी वेगवेगळ्या कारणांमुळे सारा अली खान सोशल...\nवडिलांच्या मर्जीविरोधात लग्न करणारी साक्षी मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत\nवडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणारी आमदार राजेशकुमार मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी साक्षीने लोकांना आवाहन केले असून, आपल्या कुटुंबियांना बदनाम केले जाऊ नये, असे...\nVIDEO: ...अन पूराचा फटका बसलेली मगर घरावर चढली\nमहाराष्ट्रानंतर केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये देखील महापूर आला आहे. पूरामुळे गावंच्या गावं पाण्याखाली गेली आहे. या पूराचा फटका नागरिकांसह प्राण्यांना देखील बसला असून अनेकांचा मृत्यू झाला आहे....\nलेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा ड्युटीवरील पहिला फोटो व्हायरल\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बुधवारपासून भारतीय लष्करासोबत काम करण्यास सुरुवात केली. लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या...\nबाळाच्या नावासह अर्जुन रामपालने इन्स्टावर गोंडस फोटो केला शेअर\nबॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने बाळाचे नामकरण केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक गोंडस फोटो शेअर करत बाळाचे नाव काय ठेवले हे चाहत्यांना सांगितले आहे. अर्जुनने आपल्या बाळाचे नाव 'अरिक रामपाल'...\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पु���्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/former-assembly-speaker-kodela-shiv-prasad-rao-suicide/", "date_download": "2019-10-23T13:05:19Z", "digest": "sha1:KLIM33UXDIATWQGWJE67W33QPGVQECTN", "length": 11078, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या | Dainik Prabhat", "raw_content": "\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nहैदराबाद – आंध्र प्रदेश राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते 72 वर्षांचे होते. या घटनेमुळे आंध्र प्रदेशात खळबळ उडाली आहे.\nराज्यातील विरोधीपक्ष तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) ते वरिष्ठ नेते होते. या घटनेनंतर त्यांना तत्काळ बसावटकम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. कोडेला यांच्या निधनावर मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले आहे.\n2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन नव्या तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कोडेला हे आंध्र प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष बनले होते. ते नारसोराओपेट मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. एकदा ते सत्तेनापल्ली येथूनही आमदार झाले होते. त्यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा आणि पंचायत राज मंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला होता.\n1983 मध्ये ते टीडीपीमध्ये सहभागी झाले. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता, गुंटूर येथील मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेत ते डॉक्‍टर बनले होते.\nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपाकच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष- बीएसएफ\nदिल्लीतले सगळे रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवणार- केजरीवाल\nवीज बिल थकबाकीवरून शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे\nभ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्रिपुराच्या माजी मंत्र्यास अटक\nकाश्‍मीरातील विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्यास विरोध\nपाक लष्कराचा पुंछवर तोफगोळ्यांचा मारा\nदोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक\nदानवेंवर गुन्हा ���ाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nअखेर पक्षनेत्यांच्या प्रभागातील प्रस्ताव मार्गी\nनिकालाआधी मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांची भेट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Acricket&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Abowling&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-23T14:05:40Z", "digest": "sha1:YMR6CPHFIV66HKBHYVRFM3B7EISS4ZXR", "length": 28157, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (13) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (13) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nक्रिकेट (65) Apply क्रिकेट filter\nगोलंदाजी (65) Apply गोलंदाजी filter\nफलंदाजी (31) Apply फलंदाजी filter\nकर्णधार (24) Apply कर्णधार filter\nइंग्लंड (20) Apply इंग्लंड filter\nएकदिवसीय (20) Apply एकदिवसीय filter\nविश्‍वकरंडक (19) Apply विश्‍वकरंडक filter\nस्पर्धा (15) Apply स्पर्धा filter\nऑस्ट्रेलिया (13) Apply ऑस्ट्रेलिया filter\nपाकिस्तान (13) Apply पाकिस्तान filter\nसप्तरंग (13) Apply सप्तरंग filter\nविराट कोहली (11) Apply विराट कोहली filter\nसुनंदन लेले (11) Apply सुनंदन लेले filter\nआयपीएल (9) Apply आयपीएल filter\nआयसीसी (9) Apply आयसीसी filter\nश्रीलंका (8) Apply श्रीलंका filter\nबांगलादेश (7) Apply बांगलादेश filter\nकुलदीप यादव (6) Apply कुलदीप यादव filter\nक्षेत्ररक्षण (6) Apply क्षेत्ररक्षण filter\nदिल्ली (6) Apply दिल्ली filter\nरवींद्र जडेजा (6) Apply रवींद्र जडेजा filter\nindvssa : तो प्रश्न आता बंद झालाय : अजिंक्य रहाणे\nविशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना विसाखापट्टणमला पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय संघ हल्ली सामन्याच्या दोन दिवस अगोदर जोरदार सराव करतो आणि सामन्याच्या आदल्या दिवशी हलका सराव करतो. त्याच जोरदार सरावाचे विचार मनात असताना सकाळी पावसाच्या...\nबुमराच्या अनुपस्थितीत आफ्रिकेविरुद्ध खेळपट्ट्या कशा असणार\nमुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तीन कसोटी...\nमहिला कंडक्‍टरच्या मुलाने साकारले भारताचे जेतेपद\nमुंबई : घाटकोपर मरोळ ही 334 क्रमांकाची बेस्ट शनिवारी दुपारी सुरू होती, त्या वेळी प्रवाशांना वाहतूक कोंडीची चिंता भेडसावत होती; तर त्यातील कंडक्‍टर वैदेही अंकोलेकर यांना आपल्या मुलाची कामगिरी पाहता येणार का, हा प्रश्‍न सतावत होता. वैदेही यांचा मुलगा अथर्व याने आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट...\nभारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ जाहीर; अखेर 'हेच' झाले बॅटींग कोच\nनवी दिल्ली : बीसीसीआयने आज भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये बहुप्रतिक्षित जागेसाठी म्हणजेच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी फलंदाज असलेले विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख प्रशिक्षकांप्रमाणे यांची नियुक्ती देखील 2021मध्ये होणाऱ्या...\nअखेर द्रविड हारलाच; भारत अ आणि 19 वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद सोडणार\nमुंबई : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारत अ आणि 19 वर्षांखालील संघांच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार आहे. द्रविडची नुकतीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता तो नवोदित खेळाडू आणि भारतीय संघातील खेळाडू यांच्यासह काम पाहत आहे. सौराष्ट्राचा माजी...\n...म्हणून जाँटी ऱ्होड्स बेस्ट असूनही शॉर्टलिस्ट झाले नाहीत : एमएसके प्रसाद\nमुंबई : टीम इंडियासाठीच्या सपोर्ट स्टाफसाठी इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून विविध जागांसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली. यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या जागेसाठी सर्वाधिक चर्चा असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांना मात्र साधे शॉर्टलिस्टही करण्यात आले नाही. आता यामगचे...\nमनं जोडण्यासाठी खेळाचा राजमार्ग (सुनंदन लेले)\nजम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...\nस्तिमित करणारा स्मिथ (मुकुंद पोतदार)\nक्रीडापटू पुनरागमन करतात, त्यापूर्वी दुखापतींनी ग्रासणं, फॉर्मला ग्रहण लागणं यांपैकी काहीतरी घडलेलं असतं. अखिलाडूवृत्तीमुळे आलेली बंदीची शिक्षा भोगून मैदानावर परतणाऱ्यांची अवस्था वेगळी असते. अशी कसोटी म्हणजे अग्नीपरीक्षेहून भयंकर. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव स्मिथ या आघाडीवर करत असलेली कामगिरी...\nगौतम गंभीरने बिशनसिंग बेदी, चेतन चौहानला सुनावले\nनवी दिल्ली : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातील पहिल्याच टी 20 सामन्यात नवोदित वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सामन्याचा मानकरी ठरल्यावर भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने बिशनसिंग बेदी आणि चेतन चौहान यांना लक्ष्य करत \"बघतायं ना, तोच सैनी आज सामन्याचा मानकरी ठरलायं.' अशी टिका केली. गंभीरने सैनीमधील...\nभारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी जॉंटी ऱ्होड्स\nनवी दिल्ली : क्रिकेटजगात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सने भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला आहे. त्यांची जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ख्याती आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाटी उल्लेखनीय कामगिरी केली आहे....\nशमीने दिल्या असत्या दोन रन्स कमी, विकेटचीही जादा हमी\nक्रिकेटमध्ये जर-तरला अर्थ नसतो, पण त्यावरूनच सगळी चर्चा रंगते. संघात कोण आहे आणि त्याला कुणाऐवजी घेतले आहे यावरूनही आकडेमोड केली जाते. यामुळे भारतीय संघ जाहीर होताच त्यात महंमद शमी नसल्यामुळे चर्चा झडली. भुवनेश्वर कुमारचे स्थान कायम राहिले. यावरून या दोघांमध्ये एका संकेतस्थळावर आकडेवारीनुसार...\nबुमराने सांगितले यॉर्करच्या यशामागील गुपित\n​बर्मिंगहॅम : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत जसप्रित बुमरा आणि त्याचे यॉर्कर याची चांगलीच चर्चा होत आहे. या स्पर्धेत यॉर्कर बुमराचे हुकमी अस्त्र ठरले असून, भारताच्या यशस्वी वाटचालीत हे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. बुमराने बांगलादेशविरुद्धदेखील आपली ओळख बनललेल्या यॉर्करचा अचूक उपयोग करून घेत...\nपाक क्रिकेटपटूंचे मानधनच कापा : सिकंदर बख्त\nकराची : पाकिस्तानी क्रिकेट संघ हरल्यानंतर तेथील प्रसार माध्यमे, माजी खेळाडू टीकेचा वर्षाव करतात. वर्ल्ड कपमध्ये सलग सातव्यांदा पराभवाची नामुष्की ओढविल्यानंतरही वेगळे काही घडलेले नाही. माजी वेगवान गोलंदाज सिकंदर बख्त यांनी खेळाडूंच्या मानधन करारातून पैसे कापून घेण्यात यावे, अशी मागणी केली. चांगली...\nप्रेरक 'सिक्‍सर किंग' (सुनंदन लेले)\n\"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...\nबूम बुमरा बूम (सुनंदन लेले)\nभारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही...\nworld cup 2019 : सचिन म्हणतोय, वर्ल्ड कप पुन्हा खुणावतोय\nबॉल बॉईज ते विश्‍वकरंडक विजेतेपद असा स्वप्नवत प्रवास करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वतः पाच स्पर्धांत खेळले��ा आहे. सर्व चढ उतार अनुभवत 2011 मध्ये अजिंक्‍यपदाचे स्वप्न साकार झाल्याचा परमोच्च क्षणही पाहिला. अर्थात आता यंदाच्या स्पर्धेचे वेध लागले आहेत विराट सेनेवर सचिनचा भरवसा आहे, म्हणूनच...\nworld cup 2019 : फोटोमागची कथा (सुनंदन लेले)\nपहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली... तीन रनआउटने केली धमाल (व्हिवियन रिचर्डस्‌) १९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा...\nworld cup 2019 : विराटच्या संघाला चमकण्याची संधी (संजय मांजरेकर)\nविश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार \"एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...\nworld cup 2019 : कोण ठरणार सर्वश्रेष्ठ \nविश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....\nworld cup 2019 : एकदिवसीय क्रिकेट ते विश्‍वकरंडक (ज्ञानेश भुरे)\nक्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही ��रू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T12:54:27Z", "digest": "sha1:NTOKF7GBHU3PXD4L4AHXYHPRIWWFVOEP", "length": 8936, "nlines": 219, "source_domain": "irablogging.com", "title": "सुखी ठेव तिला. . . - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nसुखी ठेव तिला. . .\nसुखी ठेव तिला. . .\nलेक सासरी जायची वेळ झाली होती…. वडिलांचे डोळे भरुन आले होते, मनात अनेक प्रश्न उभे होते …. लेकीचं कसं होईल शिक्षण झालं आणि लगेच लग्न करून दिलं होत.. त्यामुळे घरातली कामंही जेमतेम जमत होती.. वडिलांना राहावले नाही… त्यांना वाटले जावयाला भेटुन सांगावे कि आमच्या लेकीला आम्ही खुप लाडात वाढवले आहे तिला कश्याचीही कमी पडु देउ नका, चुक झाली तर सांभाळुन घ्या, तिला जीव लावा, पोर लहान आहे अजुन समज नाही कशाची. लेकीच्या काळजीने वडिल हळवे झाले होते, जावयाला आवाज देणार तोच समोर पत्नी तिच्या वडिलांसोबत दिसली आणि आपल्या लग्नातील हात जोडुन उभे असलेले तिचे वडिल आठवले आणि का कुणास ठावुक ओठावर आलेले शब्द तसेच विरुन गेले. काहीही न बोलता लेकीला फक्त अश्रूंनी निरोप दिला. . .\nकदाचीत सगळ्या वडिलांना हेच सांगायच असतं पण नवर्‍याच्या अहंकारा समोर वडिलांची माया कमी पडली होती. . . आणि एका मुलिच्या बापाचा खरा प्रवास सुरु झाला होता. . . आणि मनात एकच इच्छा होती. . . देवा. . . सुखी ठेव माझ्या काळजाच्या तुकड्याला\nनिर्णय चुकले की आयुष्य चुकत जाते..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nतुही मेरा… भाग 12\n (प्रेम कथा) भाग 3 ...\nदेहदान( एक प्रेम कथा )भाग 1 ...\nतिने अनु��वलेला…… बाबा होण्याचा त्याचा प्रवास ...\nएका पुनर्जन्माची कथा (भाग 2) ...\nसावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम) ...\n” तुझे सीक्रेट माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे”. ...\nनाण्याची बाजू: दुसरी …….. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-another-strike-on-pak-amit-shah-rajnath-singh-praise-kohlis-men-after-win-1811464.html", "date_download": "2019-10-23T13:35:27Z", "digest": "sha1:SSPIKNVVGIXVPHGLRFLX66MB4MLA25SU", "length": 24125, "nlines": 306, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Another strike on Pak Amit Shah Rajnath Singh praise Kohlis men after win, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nICC WC 2019: भारताचा पाकवर विजय हा आणखी एक सर्जिकल स्ट्राइक- अमित शहा\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nआयसीसी विश्वचषक २०१९ च्या रविवारच्या सामन्यात भारताने सातव्यांदा पाकिस्तानवर विजय मिळावल्यानंतर क्रिकेट चाहत्यांबरोबरच भारतीय नेत्यांनीही टीम इंडियाचे अभ��नंदन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राइकशी केली आहे. तर इतर नेत्यांनी टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक करत भविष्यातील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\nअमित शहा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानच्या संघावर टीम इंडियाचा आणखी एक सर्जिकल स्ट्राइक आणि परिणामही पहिल्यासारखाच. संपूर्ण संघाला खूप-खूप प्रेम आणि शुभेच्छा. तुमची कामगिरी शानदार होती. भारतातील प्रत्येक नागरिक या विजयावर अभिमान बाळगत आहे.\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये पाकिस्तानविरोधात विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला शुभेच्छा. भारतीय संघाने या विजयासाठी चांगला खेळ केला. आम्हाला सर्व संघावर अभिमान आहे.\nनितीन गडकरी यांनी विजयावर आनंद जाहीर करत टि्वट केले की, टीम इंडियाने खूप चांगला खेळ केला आहे. या शानदार विजयासाठी अभिनंदन. जय हिंद \nत्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पियूष गोयल, राज्यवर्धन राठोड, सचिन पायलट, देवेंद्र फडणवीस, अशोक गेहलोत यांनीही भारताच्या विजयासाठी सोशल माडियावर टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nअमित शहा देशाचे गृहमंत्री, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थखाते\nनरेंद्र मोदींपेक्षा जास्त मंत्रिगटांमध्ये अमित शहा यांची नियुक्ती\nचांगला खासदार कसा असावा, अमित शहांनी दिला 'मंत्र'\nचूक झाली, पियूष गोयल यांनी व्यक्त केली दिलगिरी\nICC Ranking : भारताचा कसोटीतील रुबाब कायम\nICC WC 2019: भारताचा पाकवर विजय हा आणखी एक सर्जिकल स्ट्राइक- अमित शहा\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुम���र यांना जामीन मंजूर\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nVIDEO: कर्नाटकात पावसामुळे घर पत्त्यांसारखे कोसळले\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-10-23T12:47:01Z", "digest": "sha1:XTGU37RE7B2KEOT2DGG6ZSHPWOXH6FRY", "length": 9153, "nlines": 157, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारास मदतीचा हात | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome साथी हात बढाना पत्रकारास मदतीचा हात\nरत्नागिरीत आजारी पत्रकारास आर्थिक मदत\nरत्नागिरी : पत्रकार अडचणीत असतो तेव्हा ना समाज त्याच्या बरोबर असतो, ना सरकार ना तो ज्या वृत्तपत्रासाठी काम करतो ते व्यवस्थापन… अशा स्थितीत पत्रकारांनीच पत्रकारांसाठी मदतीचा हात दिला पाहिजे… या आमच्या आवाहनास राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत असून बहुतेक जिलहयांनी आपले कल्याण निधी उभे करून गरजू पत्रकारांना मदत करायला सुरूवात केली आहे.. रत्नागिरीतही हा प़योग यशस्वीपणे राबविला जात आहे.. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य संदेश सावंत मेंदू विकाराने आजारी आहेत.. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.. अथाॅतच पत्रकार असल्याने त्यांची आर्थिक अडचण होती.. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या कल्याण निधीतून त्यांना 30 हजार रूपयांची मदत केली गेली आहे.. 30 हजारांची रक्कम मोठी नाही पण त्यामागची भावना महत्वाची आहे.. कल्याण निधीसाठी मोठा निधी जमविण्याचा रत्नागिरीच्या पत्रकारांचा संकल्प आहे.. त्यासाठी एक स्मरणिका काढली जात आहे.. समरणिकेसाठी सवॅ तालुकयांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू यांनी केले आहे..\nसंदेश सावंत यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडावा हीच शुभकामना..\nPrevious articleकाय चाललंय “हे” कोकणात\nNext articleनांदेड अधिवेशनाची जय्यत तयारी\nपत्रकार भवनाच्या कमर्शियल वापराला पहिला दणका परभणीत\nमुंबई संघानं ढापली मराठी पत्रकार परिषदेची जागा\nभोरमध्येही होणार सुसज्ज पत्रकार भवन\nमुंबई- अलिबाग आता पंधरा मिनिटांत\nमहसूल अधिकाऱ्यांनी सक्रीय व्हावे\nरायगडमध्ये 16,120 मतदार वाढले\nसरकार जनसंपर्क अधिकार्‍यांची 30 पदं भरणार\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nकल्याण-डोंबिवली महापालिकेत पत्रकारांसाठी विशेष निधी\nचोपडें यांच्या कुटुंबियांना मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/commercialization-lithium-ion-battery-39188", "date_download": "2019-10-23T13:15:00Z", "digest": "sha1:63T3AMTX2FKB6I6VBJC77AEW7KHJAZ44", "length": 16832, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "लिथियम आयन बॅटरीचे व्यावसायीकरण करा - गडकरी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nलिथियम आयन बॅटरीचे व्यावसायीकरण करा - गडकरी\nरविवार, 9 एप्रिल 2017\nप्रदूषण, प्रवास खर्च कपातीसाठी इस्रोला निर्मितीची परवानगी\nपिंपरी - प्रदूषण आणि प्रवास खर्च कमी करण्यासाठी लिथियम आयन बॅटरी उपयुक्‍त ठरणारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इस्रोला या बॅटरीची निर्मिती करण्याची परवानगी दिल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले.\nप्रदूषण, प्रवास खर्च कपातीसाठी इस्रोला निर्मितीची परवानगी\nपिंपरी - प्रदूषण आणि प्रवास खर्च कमी करण्यासाठी लिथियम आयन बॅटरी उपयुक्‍त ठरणारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इस्रोला या बॅटरीची निर्मिती करण्याची परवानगी दिल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले.\nबॅटरीची निर्मिती करून त्याचे व्यावसायीकरण करा, असे आदेश इस्रोला दिल्याचे ते म्हणाले.\nपिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान प्रदान समारंभाला कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, डॉ. पी. एन. राझदान आदी उपस्थित होते. या वेळी शिवयोग धामचे प्रमुख अवधूत शिवानंद आणि विनय कोरे यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांना डॉक्‍टर ऑफ सायन्सने गौरवण्यात आले.\nगडकरी म्हणाले की, लंडन दौऱ्यावेळी इलेक्‍ट्रिक बसमधून प्रवास केला. त्यावेळी त्या बसचा आवाज येत नव्हता, प्रदूषणही होत नव्हते. या ब���ची किंमत अडीच कोटी होती. त्यापैकी 55 लाख रुपये हे फक्‍त लिथियम आयन बॅटरीचे होते. भारतात परतल्यावर आपण ही बॅटरी तयार करू शकतो का, याविषयी सरकारी यंत्रणांशी चर्चा केली. मंगळ मोहिमेदरम्यान इस्रोने ही बॅटरी तयार केली होती. त्यामुळे इस्रोबरोबर चर्चा केली तेव्हा बॅटरी पाच ते सहा लाख रुपयांमध्ये तयार करू शकू, असे त्यांनी सांगितले. व्यावसायिक पद्धतीने या बॅटरीची निर्मिती करण्याचा आदेश त्यांना दिला आहे. बॅटरीमुळे देशात इलेक्‍ट्रिक बस, मोटारी, दुचाकी प्रदूषणाशिवाय धावणे शक्‍य होणार आहे. शहरात फिरणाऱ्या बसमध्ये ही बॅटरी बसविल्यानंतर तिकिटाचे दर पन्नास टक्‍क्‍यांनी कमी होणार आहेत.\nपेट्रोल आयातीमुळे कोट्यवधी रुपये खर्च होतात. प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार इलेक्‍ट्रिक, मिथेनॉल, इथेनॉल यावर आधारित इंधन करून ऑटोमोबाइल उद्योगाला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने कापूस, गहू, बदाम, बांबू यापासून इथेनॉल तयार करण्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आमूलाग्र बदल होणार असल्याचे गडकरी म्हणाले.\nनागपूरमध्ये तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते राज्य सरकारला वीजनिर्मितीसाठी दिले जाते. त्यामधून अठरा कोटी रुपये मिळतात. गंगा आणि मथुरा या नद्या प्रदूषणमुक्‍त करण्यासाठी सात हजार कोटींचे प्रकल्प केंद्र सरकार राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.\nराजकारणाचा अर्थ सत्ताकारण झाला आहे...\nअलीकडच्या काळात राजकारणाचा अर्थ सत्ताकारण झाला आहे. निवडणुकीत प्रत्येकाला स्वतःला किंवा नातेवाइकांना तिकीट हवे आहे. राजकारणाचा खरा अर्थ समाजकारण आणि विकासकारण आहे. काम करताना नेमके ध्येय आणि प्रबळ इच्छाशक्ती या दोन गोष्टीची सर्वाधिक आवश्‍यकता असण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVidhan Sabha 2019 : कॅंटोन्मेंटमध्ये साठ हजार मते मिळविणारा होणार 'आमदार'\nVidhan Sabha 2019 : पुणे : शहरात कमी मतदारसंख्या असलेल्या कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात तब्बल 28 उमेदवार असले तरी, किमान 60 हजार मतदानाला गवसणी...\nनगर जिल्हा परिषदेच्या फायली सह्यांसाठी हिमाचल प्रदेशात\nनगर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी ऍडव्हान्ससह अन्य विषयांच्या फायली सह��यांसाठी चक्क हिमाचल...\nVidhan Sabha 2019 : वडगाव शेरी मतदारसंघात मतांचे गणित जुळवणारा विजयी\nVidhan Sabha 2019 : पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच 'फाइट' होणार आहे. येथे निम्मे मतदान...\nमहाराष्ट्रातील मतमोजणीसाठी 25 हजार कर्मचारी सज्ज; जाणून घ्या कशी होते मतमोजणी\nमुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या दि. 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी...\nआली दिवाळी : रंगीबेरंगी आकाशदिव्यांनी सजली बाजारपेठ\nगोंदिया : दिवाळीचा सण जवळ येत आहे. प्रकाशाच्या या सणात दिव्यांचा मान आहे. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारापासून अवघे घर प्रकाशमान केले...\nनव्या युगाचा दिवस, तुझ्या मर्जीचा उगवावा\nचिकाटीने व धैर्याने लढत राहल्यास संकटाला हरविता येते हे खरे करून दाखविले अनिता सुजित मुजेवर या एकल महिलेने. त्या केळापूरला राहतात. अनिताने आपले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2019-10-23T13:12:44Z", "digest": "sha1:TDWMOA67NG4C6XRE5FSODVV7ELYHC3UW", "length": 7688, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove दहशतवाद filter दहशतवाद\nनवाज शरीफ (1) Apply नवाज शरीफ filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nराम माधव (1) Apply राम माधव filter\nसुषमा स्वराज (1) Apply सुषमा स्वराज filter\nभारतात दहशतवादी हल्ले करण्यामागे पाकिस्तानचा एकमेव उद्देश भारताने चिडून पाकिस्तानवर हल्���ा करावा हाच असतो. ते घडत नसल्याने पाकिस्तानचे कुटिल डाव सफल झालेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सरकारने टाकलेली पावले परिपक्वतेचे दर्शन घडविणारी आहेत. उ रीच्या लष्करी तळावर झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-10-23T13:12:03Z", "digest": "sha1:PS2KNXAJRAWU4PVTN3YVDXO7BKY2EF46", "length": 9842, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove राजकारण filter राजकारण\nअटलबिहारी वाजपेयी (2) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nजयललिता (2) Apply जयललिता filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nप्रमोद महाजन (2) Apply प्रमोद महाजन filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारणी (2) Apply राजकारणी filter\nविमानतळ (2) Apply विमानतळ filter\nसी. विद्यासागर राव (1) Apply सी. विद्यासागर राव filter\nपत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...\nपत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज.उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेंव्हा मात्र आदराने हृदय उच��बळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afrp&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amaharashtra&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Agovernment&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%97&search_api_views_fulltext=frp", "date_download": "2019-10-23T13:30:09Z", "digest": "sha1:LI3FVBR37O35ZDQFDYAK3FAI2UC42PUG", "length": 8600, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nइस्लामपूर (1) Apply इस्लामपूर filter\nएफआरपी (1) Apply एफआरपी filter\nकर्जमाफी (1) Apply कर्जमाफी filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमोदी सरकार (1) Apply मोदी सरकार filter\nरविकांत तुपकर (1) Apply रविकांत तुपकर filter\nस्वाभीमानीतील बंडखोरांना भाजपची रसद - रवीकांत तुपकर\nइस्लामपूर - स्वाभीमानीतील बंडखोर यापुर्वी आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, तानाजी साठे, धैर्यशील पाटील प्रमुख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2019-10-23T13:24:47Z", "digest": "sha1:C5TWCHYJ3KWS3HYMQBSHPEWDJOU5FYII", "length": 9326, "nlines": 150, "source_domain": "policenama.com", "title": "नितीन कुंजीर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nपुणे जिल्हा परिषदेचा आदर्श गोपालक पुरस्कार नितीन कुंजीर यांना प्रदान\nलोणी काळभोर : पोलीसनामा - पुणे जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाकडून दिला जाणारा आदर्श गोपालक पुरस्कार हवेली तालुक्यातील वळती येथील युवा उद्योजक नितीन सोपान कुंजीर यांना प्रदान करण्यात आला.पूर्व हवेली हा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशात���ल राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपीचंद मोहिते यांचे निधन\nजीव वाचवणारी शेवटची ‘ही’ गोळी देखील होतीय…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\n13 वर्षात 9 हजारांपेक्षा अधिक ‘रन’, सुमारे 300…\n 15 मीटरची भिंत 6.995 सेकंदात चढत केले सर्व ‘रेकॉर्ड’ब्रेक (व्हिडिओ)\n दिवाळीची शॉपिंग करताना ‘या’ 4 सोप्या पध्दतीचा वापर करा अन् पैसे वाचवा, जाणून घ्या\nकर्नाटक स्फोटप्रकरणात ‘या’ शिवसेना आमदाराची पोलिसांकडून चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/horoscope-148/", "date_download": "2019-10-23T12:23:15Z", "digest": "sha1:R224V2ICHZHSAFW7JX4PZQCQDFLTYANG", "length": 9385, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य | Dainik Prabhat", "raw_content": "\nमेष : प्रयत्नांना यश येईल. कामे मार्गी लागतील.\nवृषभ : व्यवहारी दृष्टीकोन राहील. कामात व्यस्त राहाल.\nमिथुन : नवीन सहवासाचे आकर्षण राहील. प्रवास घडेल.\nकर्क : कमी श्रमात जास्त यश. योग्य मार्गदर्शक लाभेल.\nसिंह : इप्सित साध्य होईल. मानसन्मान मिळेल.\nकन्या : नको त्या कामात वेळ जाईल. खर्चावर बंधन ठेवा.\nतूळ : आप्तेष्ट भेटतील. प्रियकराशी वेळ जाईल.\nवृश्चिक : स्पर्धेतून दूर जा. मनाला पटेल तेच कराल.\nधनु : दिशा मिळेल. आशेचा किरण जागृत होईल.\nमकर : नशीब साथ देईल. प्रतिष्ठा मिळेल.\nकुंभ : महत्वाची कामे होतील. वादविवाद टाळा.\nमीन : उपासना व आराधना सफल होईल. आनंद मिळेल.\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\nडिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड\nदिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू\n#प्लॅस्टिक बंदी : अडीच हजार दुकानदार, नागरिकांवर कारवाई\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुल���ुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nपाकच्या गोळीबारात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू\n“मातोश्री’ भेटीनंतर सामूहिक राजीनामे “होल्ड’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/kalasagar-art-of-sachin-shete-sends-ganpati-idols-to-flood-hit-areas-in-maharashtra-39089", "date_download": "2019-10-23T14:21:42Z", "digest": "sha1:OUZ6I6SDIPVQPGWFK63U3T7I5XK7AZHS", "length": 11227, "nlines": 108, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गणेशोत्सव २०१९: मुंबईतल्या गणेशमूर्ती कोल्हापूरला रवाना", "raw_content": "\nगणेशोत्सव २०१९: मुंबईतल्या गणेशमूर्ती कोल्हापूरला रवाना\nगणेशोत्सव २०१९: मुंबईतल्या गणेशमूर्ती कोल्हापूरला रवाना\nमुंबईसह राज्यभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळं पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरामुळं लाखो कुटुंबीयांच्या घरातील सामान पूराच्या पाण्यात वाहून गेलं, जनावरही वाहून गेली. त्याशिवाय ऐन तोंडावर आलेल्या गणेशोत्सवासाठी साकारण्यात आलेल्या सर्व गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि कार्यशाळाही वाहून गेल्या आहेत. तसंच, ज्या भक्तांच्या घरी गणपती विराजमान होतात. त्यांना बाप्���ाला घरी कसं आणायचं असा प्रश्न पडला होता. मात्र, त्यांना आलेल्या या अडचणीवर मात करता यावी यासाठी मुंबईतील सचिन शेटे यांच्या 'कलासागर आर्ट' या कार्यशाळेत तयार केलेल्या सर्व बाप्पांच्या मूर्ती पूरग्रस्तांना दिल्या आहे.\nपरळ वर्कशॉप येथील 'कलासागर आर्ट' या घरगुती गणेश मूर्तींच्या कार्यशाळेत या मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. जवळपास ३ ते ४ हजारहून अधिक मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. या सर्व बाप्पाच्या मूर्ती 'कलासागर आर्ट' कार्यशाळेतील कामगारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी आणि कोकण या पूरग्रस्तभागात जाऊन दिल्या आहेत. यासोबत पूजेचं साहित्य आणि पाटही यांचंही वाटप केलं. बाप्पाच्या मूर्त्यांनी भरलेली तीनहून अधिक ट्रक कोल्हापूरला पाठविण्यात आल्याचं सचिन शेटे यांनी सांगितलं.\nगणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्रावर ही परिस्थिती ओढावल्यानं मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात पुढे केला. काही मंडळांनी आर्थिक मदत केली असून काहींना जीवनाश्यक वस्तूंची मदत केली आहे. मुंबईत अनेक अशी मंडळं आहेत, जी गणेशोत्सवाच्या १० दिवसांत पेटीत जमणारी रक्कम पूरग्रस्तांना देणार आहेत. त्यामुळं यंदा सचिन शेटे यांनी यंदाच्या वर्षी या परिस्थितीवर मात करण्यासाठी धंदा न करता सर्व मूर्ती पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला. पूरग्रस्त भागातील नागरीकांना यंदा गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी सचिन शेटे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्यानं पूरग्रस्त भागात बाप्पाच्या मूर्तींचं वाटप केलं.\nसचिन यांच्या 'कलासागर आर्ट' मधील बाप्पाच्या मूर्ती या वजनानं हलक्या आहेत. याचं कारण म्हणजे या मूर्तींची प्रभावळ ही फायबरचा वापर करून बनविण्यात आली आहे. फायबरच्या प्रभावळ असल्यानं मूर्तींचं वजन कमी होतं. आगमन आणि विसर्जनावेळी उचलणं खूपचं जड जायचं. त्याचप्रमाणं एखादी मूर्ती २ ते ३ फुटांची असेल, तर ती मूर्ती उचलण्यासाठी २ माणसांची गरज भासते.\nमुंबईमध्ये आतापर्यंत फक्त सार्वजनिक गणेश मूर्तींनाच फायबरची प्रभावळ लावण्यात येत होती. सार्वजनिक गणेश मूर्तींचं वजन जास्त असल्यामुळं त्या उचलणं गणेश मंडळांना जड पडत होतं. त्यामुळं या मूर्तींचं वजन कमी करण्यासाठी त्यांना फायबर प्रभावळ लावल�� जाते.\nगणेशोत्सव २०१९: गणपती बाप्पाची मिरवणूक यंदा लांबणार\nगणेशोत्सव २०१९: पूरग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात\nगणपती बाप्पापूरग्रस्तमदतसार्वजनिक गणेशोत्सव मंडलपश्चिम महाराष्ट्रपूरकलासागर आर्टमूर्तीकारवैभव मानेघरगुती बाप्पाGanpati 2019\nघरच्या घरी बनवा इकोफ्रेंडली आकाशकंदील\nदिवाळीत घरच्या घरी बनवा अशा पणत्या\nदिवाळीनिमित्त सुकामेवाच्या किंमतीत वाढ\nदिवाळीनिमित्त सजली दादरची बाजारपेठ\nदिवाळाचा फराळ यंदा महागणार, डाळींच्या किंमतीत वाढ\nनवरात्रौत्सव २०१९ : मुंबईची महाकालीमाता काळबादेवी\nगणेशोत्सव २०१९: तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन\nगणेशोत्सव २०१९ : ब्रिटिशकाळात असं व्हायचं गणपतीचं विसर्जन, पाहा ऐतिहासिक व्हिडिओ\nमुंबईतील आकर्षक इकोफ्रेंडली बाप्पा\nपुढच्या वर्षी लवकर या...' पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस लवकर येणार\nलालबागच्या राजाची स्वारी निघाली... गणेश विसर्जनाच्या Live Updates साठी 'इथं' क्लिक करा\nगणेश विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज\nगणेशोत्सव २०१९: मुंबईतल्या गणेशमूर्ती कोल्हापूरला रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/hindu-issues/save-temples", "date_download": "2019-10-23T12:53:19Z", "digest": "sha1:MHOWS2635PXD7U63BWTBTFJDA7JTD5LD", "length": 24516, "nlines": 237, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "मंदिरे वाचवा - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > हिंदूंच्या समस्या > मंदिरे वाचवा\n‘मंदिरे’ ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत. सहस्रो वर्षांपासून हिंदु संस्कृतीचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका अनन्यसाधारण आहे. प्रत्येक हिंदू स्वतःच्या सर्व ��िवंचना देवाला सांगून त्याचे मन मोकळे करतो आणि ‘देवच अडचणीतून सोडवील’, या श्रद्धेमुळे त्याच्या जीवन जगण्याच्या आशा पल्लवित होत रहातात. अशा प्रकारे मंदिरांमुळे हिंदूंना मानसिकदृष्ट्या आधार तर मिळतोच आणि ती आध्यात्मिकदृष्ट्याही चैतन्य देऊन आपल्याला लाभ करून देतात. या चैतन्यामुळेच कोणताही दृश्य स्वरूपातील लाभ नसतांना लक्षावधी हिंदू प्रतिदिन मंदिरे किंवा तीर्थक्षेत्रे यांकडे खेचली जातात.\nविविध नैसर्गिक आपत्तींच्या वेळी हिंदूंना मंदिरे आणि धार्मिक संस्था यांचाच आधार असतो. असे असतांना वेगवेगळ्या राज्यातील मंदिरे आणि धार्मिक संस्था शासनाने स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करणे, हे हिंदूंचा मानसिक, आध्यात्मिक आणि आपत्कालीन आधार हिरावून घेण्यासारखे आहे. यामुळे हिंदु संस्कृतीवरच आक्रमण झाल्यासारखे आहे. शासनाच्या कुटील कारस्थानाची ही भयानकता ओळखून समितीने ‘मंदिर आणि धार्मिक संस्था अधिग्रहणा’च्या विरोधात विविध राज्यांत लढा चालू केला. या लढ्यातील काही अनुभव आज आपल्यासमोर मांडत आहे.\nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nसरकारीकरण झालेल्या मंदिरांत होत असलेला भ्रष्टाचार \nस्वातंत्र्यानंतर ऐश्‍वर्यसंपन्न देवस्थानांचे सुव्यवस्थापन करण्याच्या गोंडस नावाखाली ठिकठिकाणच्या राज्यशासनांनी त्यांचे सरकारीकरण केले. या देवळांत जमा होणारा मोठ्या प्रमाणातील अर्पणनिधी लुबाडणे, हाच त्यामागील मुख्य उद्देश होता. Read more »\nप्राचीन देवस्थानांची दु:स्थिती आणि हिंदु संघटनांचे कर्तव्य \nअलीकडेच उत्तर भारताचा प्रवास झाला. तेथील काही प्राचीन देवस्थानांची दु:स्थिती पाहिल्यावर तेथील अपप्रकार (गैरप्रकार) थांबले पाहिजेत आणि त्यासाठी हिंदु समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी योगदान दिले पाहिजे, या उद्देशाने हा विषय येथे मांडत आहे. Read more »\nसरकारीकरण केलेल्या मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा कसा द्यावा \nमंदिरांचे सरकारीकरण झाले की, धर्मद्रोही आणि भ्रष्ट नेते मंदिरांचे विश्‍वस्त बनतात. तसेच भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांकडे मंदिरांचे दायित्व दिले जाते. मंदिरांतील भ्रष्टाचारी कारभाराविरुद्ध द्यावयाच्या लढ्यातील टप्पे जाणून घेऊया. Read more »\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nमुंबई उच्च न्यायालयान��� श्री सिद्धीविनायक मंदिराच्या न्यायालयीन चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती टिपणीस आयोग नेमला होता. आयोगाने केलेल्या चौकशीत या मंदिराची सर्वपक्षीय राजकारण्यांनी कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचे उघड झाले. राजकारण्यांनी स्वतःच्याच संस्थांना कोट्यवधी रुपयांच्या देणग्या देऊन भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा गैरवापर केला. Read more »\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\nमहाराष्ट्र शासनाच्या कह्यात असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानातील गोशाळेला अनेक भक्तमंडळी गायींचे, जमिनीचे, अलंकारांचे, इत्यादी दान करतात. मंदिरचा कोट्यावधि रुपयांचा घोटाळा, या गायींच्या पोषणाचा खर्च टाळण्यासाठी आणि गायींना विकून उत्पन्न मिळवण्यासाठी मंदिर प्रशासनाने गोवंश कसायांना विकल्याचे आणि उघडकीस आले. Read more »\nवर्ष १९९७ मध्ये कर्नाटकातील काँग्रेस शासनाने ‘मंदिर सरकारीकरण कायदा’ केला. यातून मुसलमान, खिश्चन, बौद्ध, जैन, शीख आणि पारसी आदींना वगळून केवळ हिंदूंचीच २ लक्ष ६४ सहस्र मंदिरे शासनाने कह्यात घेतली होती. या विरोधात मंदिरांच्या विश्वस्तांनी संघटित होऊन लढा दिला आणि सप्टेंबर २००६ मध्ये तेथील उच्च न्यायालयाने हा कायदाच रहित केला. Read more »\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nसाडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मी मंदिर, कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री जोतिबा देवालय यांसह कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांमधील ३०६७ देवस्थाने ज्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कह्यात आहेत त्या समितीने देवस्थानच्या व्यवस्थापनात आणि कारभारात प्रचंड घोटाळे केल्याचे आज हिंदू विधिज्ञ परिषदेने पुराव्यांसह उघड केले. हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व मुंबई उच्च … Read more\nतुळजापूर देवस्थान समितीचा अपहार आणि भ्रष्टाचार\nतुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या मालकीच्या तुळजापूर तालुक्यातील १५ गावांत ३ सहस्र ५६८ एकर भूमीपैकी अमृतवाडी येथील २६५ एकर भूमीमध्ये अवैधरित्या फेरफार करून ती ७७ लोकांच्या नावावर करण्यात आली, असे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. Read more »\nगोवा राज्यातील मूर्तीभंजन आणि मंदिरांतील चोर्‍या\nम���दिर सरकारीकरणाच्या व्यतिरिक्त मूर्तीभंजन आणि मंदिरांतील चोर्‍या यांच्या विरोधात समितीने गोव्यात एक मोठी चळवळ उभी केली होती. त्याविषयी थोडक्यात सांगणे अगत्याचे वाटते. १. गोवा शासनाने ३५० हून अधिक मंदिरे आणि घुमट्या यांना अनधिकृत ठरवणे आणि त्या विरोधात हिंदुत्ववाद्यांनी आंदोलन करणे सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार गोवा शासनाने ३५० हून अधिक मंदिरे आणि घुमट्या अनधिकृत ठरवल्या होत्या. … Read more\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nमहिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव \nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090317/vidhvrt14.htm", "date_download": "2019-10-23T13:08:29Z", "digest": "sha1:HQKMXV75V7EJNYR5G44SVQHHB5I44Z4A", "length": 5088, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १७ मार्च २००९\nग्राहक संरक्षण कायद्यातून सामाजिक सुरक्षा झ्र्सरकुंडे\nभंडारा, १६ मार्च / वार्ताहर\nग्राहक संरक्षण कायदा हा सामाजिक सुरक्षा देणारा कायदा आहे. उत्पादित मालाची व वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांनी दिशाभूल व फसवणूक होणार नाही यादृष्टीने जागरूक रहावे, असे\nआवाहन जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे यांनी केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी विजया बनकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी विनोद हरकंडे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे प्रबंधक आर.एफ. राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ग्राहक चळवळ संघटित स्वरूपात अस्तित्वात आली आहे. सर्वसमावेशक हित लक्षात घेऊन प्रत्येकाने या चळवळीमध्ये अग्रणी भूमिका वठवावी. अज्ञान व आळसी वृत्तीतून याबाबतची प्रकरणे मंचाकडे दाखल होत नाही तसेच सुशिक्षितांकडूनही ग्राहक मंचाकडे तक्रारी दाखल होत नसल्याचे सांगितले.\nउपजिल्हाधिकारी विजया बनकर म्हणाल्या, ग्राहकांचे शोषण करण्याची प्रक्रिया कायम आहे. ग्राहकांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीपासून वेळीच सावध व्हावे. ग्राहक संरक्षण कायद्याबाबत ग्रामीण भागातील लोक जागरूक नसल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत आहे. ग्राहक संरक्षण कायद्याचे फळ ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीला मिळाले पाहिजे.\nयावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विनोद हरकंडे, ग्राहक तक्रार निवारण मंचाचे प्रबंधक आर.एफ. राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची भाषणे झाली. यावेळी कार्तिक मेश्राम यांनी ग्राहक प्रबोधन गीत गायले. ग्राहकांना मार्गदर्शन करणारे माहिती फलक व साहित्याची दुकाने याप्रसंगी लावण्यात आली होती. प्रास्ताविक प्रबंधक आर.एफ. राठोड यांनी केले. आभार सवाई यांनी मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/nagpur", "date_download": "2019-10-23T13:13:04Z", "digest": "sha1:SDBIXQA7KHMEHHZ7ZOWL7Y53H4VCZBB5", "length": 20438, "nlines": 185, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Nagpur Latest news in Marathi, Nagpur संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद��र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात ���ुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nहंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू\nमहाराष्ट्राचे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ही घटना घडली आहे. हंसराज...\nनागपूरमध्ये टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू\nनागपूरमध्ये भीषण अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील चांपा उटी नर्सरीजवळ हा अपघात झाला आहे. आज सकाळी टेम्पा आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये...\nनागपूरमध्ये एका रात्रीत तिघांची निर्घृण हत्या\nनागपूरमध्ये एका रात्रीत वेगवेगळ्या ठिकाणी तीन हत्येच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरच्या सेनापती नगर, गोंडवाना चौक आणि केडीके कॉलेजजवळ या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे नागपूरमध्ये भितीचे...\nनागपूरमध्ये मद्य पाजून तरुणीवर सामुहिक बलात्कार\nनागपूरमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या बेल तरोडी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास...\nभारताला समजून घेण्यासाठी संस्कृतचे ज्ञान आवश्यकः मोहन भागवत\nसंस्कृत समजून घेतल्याशिवाय भारताला समजून घेणे कठीण असल्याचे मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. नागपूर येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते....\nचारित्र्याच्या संशयावरून मॉडेल तरुणीची प्रियकराकडून हत्या\nनागपूरमध्ये मॉडेलिंगच्या क्षेत्रात नव्याने आलेल्या एका तरुणीचा तिच्या प्रियकर��नेच हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. खुशी परिहार (वय १९) असे या मॉडेलचे नाव आहे. तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने...\nनागपूरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा दुर्देवी मृत्यू\nनागपूरमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूरच्या कन्हान येथे अवैध माती उत्खनन सुरु होते. त्याठिकाणी ही घटना घडली आहे. उत्खननाचे काम सुरु असताना मातीच्या...\nनागपूर महामेट्रो डेटा लीक प्रकरणात दोन जणांना अटक\nनागपूर महामेट्रोच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकासह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. डेटा लीक केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. महामेट्रो प्रशासनाने डेटा लीक प्रकरणी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात...\nआनंद सोडा, आता विधानसभेच्या कामाला लागाः फडणवीस\nलोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला असला तरी आता कार्यकर्त्यांनी त्या मानसिकतेतून बाहेर पडावे. युद्ध हे युद्धासारखेच लढायचे असते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करा, कार्यकर्त्यांशी संवाद...\nगडकरींविरोधात वक्तव्य करणाऱ्या नागपूरमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांची हकालपट्टी\nलोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीआधी केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे आणि ते निवडणुकीत पराभूत होतील, असे भाकीत वर्तविणाऱ्या भाजपच्या दोन स्थानिक नेत्यांची पक्षातून...\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी '��र्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aagitation&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&search_api_views_fulltext=%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2019-10-23T13:46:07Z", "digest": "sha1:RPKADYV2XOVWYF3PLHFNFFPOJVFYDDNY", "length": 10493, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove राष्ट्रवाद filter राष्ट्रवाद\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nकम्युनिस्ट पक्ष (1) Apply कम्युनिस्ट पक्ष filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनोटाबंदी (1) Apply नोटाबंदी filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nपायाभूत सुविधा (1) Apply पायाभूत सुविधा filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nपेट्रोल (1) Apply पेट्रोल filter\nपेट्रोल पंप (1) Apply पेट्रोल पंप filter\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (1) Apply महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस filter\nयुवक काँग्रेस (1) Apply युवक काँग्रेस filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nराजकीय पक्ष (1) Apply राजकीय पक्ष filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (1) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nश्रीराम पवार (1) Apply श्रीराम पवार filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nबिबवेवाडी - पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. या वेळी केंद्र सरकारविरोधात अच्छे दिनच्या उपहासात्मक घोषणा देत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधानांचा प्रत���कात्मक पुतळा व दुचाकी जाळण्याचा...\nदोस्ती ते व्यवहार (श्रीराम पवार)\nनेपाळचे पंतप्रधान खड्‌गप्रसाद शर्मा ओली हे भारताच्या दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. त्या देशाचे ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा दौरा होता. नेपाळच्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांइतके ओली हे भारतस्नेही नाहीत, हे आजवरच्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून स्पष्ट झालं आहे. दोस्तीपेक्षा देवाण-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6193", "date_download": "2019-10-23T13:37:27Z", "digest": "sha1:YMYZI5GYVPBJ3KFWOSFTOX2M4KUAJRNR", "length": 4406, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फाटेफोडु : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फाटेफोडु\nगलीबाळु: अरे, ऐकलस का झाडे सुसमंजस असतात म्हणे. तुम्ही त्यांच्या आजुबाजुला प्रार्थना केली तर ती जास्त चांगली वाढतात.\n पण कोणत्या भाषेत करायची प्रार्थना\nगलीबाळु: अर्थातच संस्कृत. तीच तर वैश्वीक भाषा आहे. खुद्द देवांची पण.\nफाटेफोडु: पण मग खरोखर फरक पडायला उच्चार अगदी योग्य असावे लागतील ना\nगलीबाळु: हो, पण कोणतीच इतर भाषा संस्कृतच्या जवळही पोचणार नाही.\nफाटेफोडु: पण सगळ्या मानवांना सुद्धा तर संस्कृत कळत नाही. मग झाडांचे काय बोला आणि झाडांना प्रार्थनेनी मदत होत असेल तर माणसांना पण नाही का होणार\nफाटेफोडु: पण मग शिव्याशापांनी वाईट परिणाम पण व्हायला हवा.\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-icc-world-cup-2019-sania-mirza-trolled-for-giving-congratulation-to-pakistan-for-victory-against-england-in-world-cup-1810591.html", "date_download": "2019-10-23T13:58:39Z", "digest": "sha1:G3SELY54RJXHAINUN656KKFFCXME6J6G", "length": 24245, "nlines": 283, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "icc world cup 2019 sania mirza trolled for giving congratulation to pakistan for victory against england in world cup , Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nपाक क्रिकेट संघाचे अभिनंदन केल्यामुळे सानिया मिर्झा पुन्हा ट्रोल\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nट्रेन्ट ब्रिज, नॉटींग्‍हॅमच्या मैदानात रंगलेल्या विश्वचषकातील सहाव्या सामन्यात पाकिस्तानने यजमान इंग्लंडला १४ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. सलग अकरा पराभवानंतर संघाने कमबॅक केल्यानंतर पाकिस्तानी चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून संघावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. काही भारतीय क्रिकेट चाहत्यांनी देखील संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. यात भारताची टेनिस स्टार आणि शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हिचा देखील समावेश आहे.\nपाकिस्तानच्या विजयानंतर स��निया मिर्झाने ट्विटच्या माध्यमातून पतीच्या संघाचे अभिनंदन केले. तिने ट्विटमध्ये लिहले आहे की, \"जोरदार कमबॅक केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. सामना रंगतदार झाला. विश्वचषक स्पर्धेतील रंगत आता अधिकाधिक वाढत आहे. तिच्या या ट्विटवर अनेक समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या सामन्यात फलंदाजीमध्ये शोएब मलिकला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने संघाच्या धावसंख्येत केवळ ८ धावांची भर घातली होती. पण गोलंदाजीमध्ये त्याने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला तंबूचा रस्ता दाखवला होता. सानियाने केलेले हे ट्विट काहींना खटकले आहे. काहींनी तर तिला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचे समर्थन करणार असा प्रश्नही विटारला आहे.\nICC WC 2019 : दोन शतकांवर तीन अर्धशतकं पडली भारी, पाकचा पहिला विजय\nपाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यानच्या ट्विटमुळे सानिया मिर्झा अनेकदा ट्रोल झाली आहे. यावेळीही तिला थोड्याफार प्रमाणात ट्रोल करण्यात आले. शोएब मलिकसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर तिने टेनिसमध्ये भारताकडूनच प्रतिनिधीत्व करणार अशी ठाम भूमिका घेतली असली तरी तिला नेहमी ट्रोलला सामोरे जावे लागते.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमॅच फिक्सिंगशिवाय पाकचा विजय मुश्किल, आमीरची वादग्रस्त टिप्पणी\n#IndvsPak : सरफराजवर अंतर्गत मतभेदासंदर्भातील प्रश्नांचा मारा\nWC 2019 : शोएबचा ट्रोलर्संना सॉफ्ट रिप्लाय\nहॅरिसच्या धमाकेदार फटकेबाजीनंतर शोएबची गोची\nशोएबला क्रिकेट युद्धासारखे नव्हे प्रेमाने खेळायचंय\nपाक क्रिकेट संघाचे अभिनंदन केल्यामुळे सानिया मिर्झा पुन्हा ट्रोल\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nINDvSA: विजयानंतर धोनीनं घेतली टीमची भेट, बीसीसीआयनं म्हटलं..\nभारतीय संघाने रचला इतिहास; द. अफ्रिकेचा २०२ धावांनी पराभव\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\n गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-22-september-2019/", "date_download": "2019-10-23T12:33:59Z", "digest": "sha1:JK4SRZ2ZGJD6OX5DV2O563VXQDT4ZPW4", "length": 19619, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 22 September 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय निवडणूक आयोगाने (ECI) निवडणुकांची घोषणा केली की महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणुक 21 ऑक्टोबर 2019 रोजी होईल आणि दोन्ही राज्यांमधील मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त (ECI) सुनील अरोरा यांनी ही घोषणा केली.\nलंडनमधील 21 व्या शतकातील आयकॉन अवॉर्ड्समध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम यांना मॅग्निफिसिएंट परफॉर्मिंग आर्ट्स पुरस्काराने गौरविण्यात आले.\nगल्ली बॉय या चित्रपटाची भारताच्या 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत प्रवेश म्हणून निवड झाली आहे. हा सोहळा 9 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे.\n2019-20. साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्किलेशन्स (ABC) चे अध्यक्ष म्हणून जाहिरात फर्म डीडीबी मुद्रा ग्रुपचे अध्यक्ष इमेरिटस मधुकर कामथ यांची निवड झाली आहे.\nइंटर ग्लोब एव्हिएशन लिमिटेड संचालित इंडिगोने कंपनीत अ‍ॅडव्होकेट पल्लवी शार्दुल श्रॉफ य���ंची स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला एअरलाइन्सच्या संचालक मंडळाने मान्यता दिली.\nदरवर्षी 22 सप्टेंबर रोजी गुलाब दिन साजरा केला जातो. हे कर्करोगाच्या रुग्णांच्या हितासाठी आहे.\nपश्चिम रेल्वेने प्रथमच मुंबई राजधानी एक्स्प्रेसमध्ये पॉलिथिलीन टेरिफाथलेट (पीईटी) बाटली क्रशिंग मशीन बसविली आहे. भारतीय रेल्वेच्या स्वच्छ भारत आणि गो ग्रीन अभियानांतर्गत पीईटी बाटली क्रशर मशीन ट्रेनमध्ये बसविण्यात आली. केंद्राच्या एकल-वापर प्लास्टिकच्या बंदीशीही या निर्णयाशी संबंध आहे.\nआयडीबीआय बँकेच्या संचालक मंडळाने 19 सप्टेंबर, 2019 पासून शमूएल जोसेफ जेबराज यांना उपव्यवस्थापकीय संचालक (डीएमडी) म्हणून नियुक्त करण्यास मान्यता दिली.\nकेंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर दरात खाली आणले आणि काही प्रकरणांमध्ये किमान पर्यायी कराच्या टक्केवारीत आणि अनुप्रयोगात बदल केला. भांडवल बाजारामध्ये निधीचा प्रवाह स्थिर आणि वाढविण्यासाठी तिने उपाययोजना केल्या आणि सीएसआर निधीची व्याप्ती वाढविली.\nभारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाने वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2019 जिंकत आपला ऑलिम्पिक कोटा मिळविला. तसेच राहुल आवारेने आपापल्या वजन प्रकारात सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.\nPrevious (MDCC Bank) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 221 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nNext (PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 153 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई ने��्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक-टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF/", "date_download": "2019-10-23T12:46:30Z", "digest": "sha1:RR3VFDUO6Y7AU7FIPBFR3NU4LXH7HR2C", "length": 8802, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "आ. प्रशांत ठाकूर य���ंचा राजीनामा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा आ. प्रशांत ठाकूर यांचा राजीनामा\nआ. प्रशांत ठाकूर यांचा राजीनामा\nपनवेलचे कॉग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज आमदारकीचा राजीनामा मुंबईत विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला आहे.येत्या विधानसभेची निवडणूक आपण लढविणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केल्याने रायगडमधील राजकीय समीकरणं बदलणार आहेत.\nमुबई-पनवेल रस्त्यावर खारघर-कामोठे येथे नव्यानेच टोलनाका उभारण्यात आला आहे.या टोलमधून एम.एच.46 आणि एम.एच.-6 क्रमांकाच्या स्थानिक वाहनांना टोलमधून सवलत मिळावी अशी मागणी प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती.मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले होते.मात्र गेली दोन महिने यासंदर्भात सरकारने कोणतीच ठोस भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ आमदार ठाकूर यांनी हा राजीनामा दिला आहे.आ.ठाकूर यांच्या पाठोपाठ पनवेल तालुक्यातील कॉग्रेसचे अन्य पदाधिकारी देखील सामुहिक राजीनामे देणार आहेत.\nप्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर भाजपच्या संपर्कात असून ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा सध्या जिल्हयात सुरू आङे.\nPrevious articleअशोक चव्हाण यांना दिलासा\nNext articleमतदान आले महिन्यावर,आचारसंहिताही लागू\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nरायगडमधील 3 उमेदवार जाहीर\nवृत्तपत्र सुरू कऱण्याचा विचार करताय \n.पुण्यप्रसून वाजपेयींना बाबांची ‘बाधा’..\nमृत्यूनंतरही शरद जोशी यांची शेतकऱ्यांनाच दिलदार साथ\nबुलेटिन वाचताना दोन अँकर ऑन एअर ‘भिडले’\nसव्वा दोन महिन्यात 10 पत्रकारांवर हल्ले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nकोकण रेल्वे लवकरच दुपदरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bigul-wajala-editorial/", "date_download": "2019-10-23T13:09:51Z", "digest": "sha1:E6SF2GMB3VTHUBS5FH5VEKBNJAZNZVIF", "length": 21354, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बिगुल वाजला…(अग्रलेख) | Dainik Prabhat", "raw_content": "\nदेशातील सर्वांत विकसित आणि प्रभावशाली राज्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर जाहीर झाली असल्याने सर्वच स्तरावर लगबग सुरू झाली आहे. निवडणुकीचा बिगुल वाजल्याने सर्व संबंधित घटक जागे झाले आहेत. पुढील महिन्यात दिवाळीपूर्वी राज्यात नवीन सरकार सत्तारूढ झाले असेल; पण कोणतीही निवडणूक म्हटली की, जी उत्सुकता आणि हुरहूर जाणवते त्याचा अभाव यावेळी जाणवत आहे. एकतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना युतीने आपला विजय निश्‍चित मानला आहे आणि दुसरीकडे विरोधी पक्षांचे मनोधैर्य काही प्रमाणात खचले आहे. त्यातच काही वृत्तवाहिन्यांनी ओपिनियन पोलचे जे आकडे जाहीर केले आहेत ते सत्ताधारी पक्षाला अनुकूल आहे. साधारण चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी देशात भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात विरोधी पक्षांना यश आले होते; पण त्याचा फायदा निवडणुकीत झाला नाही आणि मोदीच पुन्हा सत्तेवर आले.\nमहाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने चांगली वातावरण निर्मिती केली; पण विरोधकांना सरकारविरोधी वातावरण तयार करण्यात यश आले नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचलेल्या विरोधकांकडे मुद्दे नाहीत किंवा मुद्दे असतील तर ते प्रभावीपणे मांडण्याची इच्छाशक्‍ती नाही. थोडक्‍यात, सत्ताधारी पक्षाला अनुकूल असणाऱ्या वातावरणात विधानसभा निवडणुकीचा हा बिगुल वाजला आहे. साहजिकच आगामी काही दिवसांत विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांसमोर किती प्रमाणात आव्हान उभे करतात यावर सारेकाही अवलंबून आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले असल्याने प्रत्येकाला आपली ताकद समजली होती. त्यातूनच बोध घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आधीच आपल्या आघाडीची घोषणा केली आहे आणि फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला जाहीर करून टाकला आहे.\nदुसरीकडे भाजप आणि शिवसेना यांची युती असली तरी जागावाटपाचा फॉर्म्युला कळीचा मुद्दा बनू पाहत आहे. हा मुद्दा सुटेपर्यंत पुढचे पाऊल पडणे अशक्‍य आहे. स्वबळावर पुन्हा निवडणूक लढवली तरी भाजप पुन्हा सर्वांत मोठा पक्ष ठरू शकतो अशी शक्‍यता आहे. भाजपसमोर कोणतीही समस्या नाही; पण शिवसेनेला मात्र आपला सन्मान कायम ठेवून जागावाटपावर तोडगा काढावा लागणार आहे. राज्यातील शिवसेनेची मोठ्या भावाची भूमिका भाजपने कधीच आपल्याकडे घेतल्याने भाजप शिवसेनेला निम्म्या जागा देण्याची शक्‍यता नाही.\nआदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला शेवटी भाजपची ऑफर मान्य करूनच निवडणुकीत उतरावे लागेल. जरी या पक्षांचा जागावाटपाचा प्रश्‍न सुटला तरी उमेदवारीवरून नवीन संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता आहे कारण गेल्या काही दिवसांत मेगाभरतीच्या नावाखाली भाजपने इतक्‍या लोकांना आपल्या पक्षात घेतले आहे की उमेदवारी कोणाला द्यायची याचा वाद निर्माण होऊ शकतो. अर्थात, लोकसभेवेळचे चित्र पाहिले तर भाजप अनेक विद्यमान आमदारांना डच्चू देऊन या प्रश्‍नावर तोडगा काढू शकतो; पण गेल्या निवडणुकीत एकमेकांच्या समोर ठाकलेल्या भाजप आणि शिवसेना यांना यावेळी एकमेकांना मतदारसंघ सोडताना खूप कसरत करावी लागणार आहे. म्हणजेच सत्ताधाऱ्यांकडे आत्मविश्‍वास असला तरी प्रचाराच्या मैदानात उतरण्यासाठी त्यांना थोडा विलंब लागू शकतो. त्याचा फायदा विरोधक कसा करून घेतात हे पाहावे लागेल.\nअनेक दिग्गजांनी पक्ष सोडल्याने दुखावले गेलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ही निवडणूक खूपच गांभीर्याने घेतली आहे. वयाच्या 80व्या वर्षीही त्यांनी झंझावाती दौरे चालू ठेवले आहेत. त्यांच्या या सकारात्मक वृत्तीमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळेल; पण पक्षातील सर्वांनीच ही निवडणूक इतकीच गांभीर्याने घेतली तर सत्ताधाऱ्याना आव्हान उभे करण्यात शरद पवार यशस्वी ठरू शकतात. कॉंग्रेस पक्षालाही तेवढेच गांभीर्य दाखवून निवडणुकीत उतरावे लागेल. पक्षांतर्गत गटबाजीने पछाडलेल्या या पक्षाला आता एकजुटीने मैदानात उतरावे लागेल. गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने काहीच केले नाही असा आरोप पत्रकार परिषदेत करणारे या पक्षांचे नेते मतदारांपर्यंत हे आरोप पोहोचवण्यात यशस्वी होतात का हे पाहावे लागेल. पाच वर्षांत केलेली कामे आणि काश्‍मीरबाबतचे कलम 370 रद्द करणे हे विषय घेऊनच मैदानात उतरण्याची रणनीती आखलेल्या भाजपला उत्तर देण्यासाठी एखादी सक्षम रणनीती विरोधकांना तयार करावी लागेल.\nदेशभक्‍तीच्या भावनेवर मत मागण्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती विरोधकांच्या लक्षात आली असेल तरच ते त्याला उत्तर देऊ शकतील. राज्यातील या चार प्रमुख पक्षांशिवाय प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांचा मनसे या पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अनेकवेळा आवाहन करूनही कॉंग्रेसने त्यांच्याशी आघाडी करण्याचा विचार केला नाही. साहजिकच लोकसभेला ज्याप्रमाणे वंचित आघाडीने मोठ्या प्रमाणात मते मिळवली होती तसेच यावेळी घडणे अपरिहार्य आहे.\nराज्यात वंचित बहुजन आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर आश्‍चर्य वाटायला नको, हे फडणवीस यांचे विधान म्हणूनच मोठे सूचक आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवता त्यावेळी विरोधकांचा प्रचार केला असला तरी यावेळी त्यांचा पक्ष काही जागा तरी लढवणार आहे. भाजप आणि शिवसेना यांचा प्रभाव असलेल्या शहरी भागातच मनसे आपले उमेदवार उभे करण्याची शक्‍यता असल्याने त्याचा थोडाफार फटका या पक्षांना बसू शकतो. त्याचा विचार भाजप आणि शिवसेना यांना करावा लागेल. निवडणूक व्यवस्थापनात कुशल असलेल्या भाजपला सध्याच्या अनुकूल वातावरणाचा संपूर्ण फायदा करून घेऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्‍वास असला तरी त्यांनाही गाफील राहून चालणार नाही. मतदारांच्या मनात नक्‍की काय आहे हे कधीच समजत नाही. आगामी काळात धडाडणाऱ्या प्रचार तोफांच्या माध्यमातून चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीच्या लोकशाहीचा अविभाज्य भाग असलेल्या मतदारावरच सारे काही अवलंबून आहे हे कोणत्याच पक्षाला विसरता येणार नाही.\nकुणाची दिवाळी अन्‌ कुणाचं “दिवाळं’\nचार नगरसेवकांचा आत्मदहनाचा इशारा\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nविजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर\nदुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’\nपाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर\nघटला टक्‍का, वाढली धाकधूक\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nभाजपला कात्रजचा घाट दाखवत भालके राष्ट्रवादीमध्ये\nसर्वसामान्यांना कायद्याचे संरक्षण देणार – मुळीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bjp-will-blow-a-trumpet-of-propaganda/", "date_download": "2019-10-23T12:48:59Z", "digest": "sha1:ZC2LHT27B2DHDZECRPIQ37V7DOKLZGDS", "length": 10399, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजप प्रचाराचे रणशिंग फुंकणार | Dainik Prabhat", "raw_content": "\nभाजप प्रचाराचे रणशिंग फुंकणार\nभाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज पुण्यात\nपुणे – भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा सोमवारी पुण्यात येत असून त्यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी रविवारी दिली.\nयाप्रसंगी खासदार गिरीश बापट, पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. नड्डा यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. “नड्डा हे सकाळी पुण्यात आल्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलणार आ��ेत. त्यापूर्वी दुपारी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.\nमेळाव्यानंतर रात्री राष्ट्रीय एकता अभियानाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध मान्यवरांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत,’ असे मिसाळ म्हणाल्या.\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकुणाची दिवाळी अन्‌ कुणाचं “दिवाळं’\nचार नगरसेवकांचा आत्मदहनाचा इशारा\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nविजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nदक्षिणच्या विकासासाठी आशीर्वाद द्या\nकोणाकडेही सत्तेचे अमरत्व नाही – डॉ. अमोल कोल्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bollywood/", "date_download": "2019-10-23T13:35:02Z", "digest": "sha1:ED5MNWAMKDRQSMALPUXJOGWENGI7RPFT", "length": 16951, "nlines": 213, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "bollywood | Dainik Prabhat", "raw_content": "\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा दिसणार रुपेरी पडद्यावर\nमुंबई - ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी...\n#फोटो गॅलरी: दिग्ज सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क\nमुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार...\nबॉक्सऑफिसच्या आधी कोर्टात भिडणार ‘बाला’ व ‘उजडा चमन’\nमुंबई- बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाच्या आगामी 'बाला' चित्रपटाचा नुकताच ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अकाली टक्कल पडण्याच्या...\n‘पागलपंती’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित\nमुंबई – 'पागलपंती' या आगामी चित्रपटातील कालाकारंचे लूक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असून यामध्ये...\n२०२० च्या ईदला ‘सलमानचा’ धमाका, ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटाची घोषणा\nमुंबई - बॉलीवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खान सध्या त्याच्या आगामी दबंग 3 चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्यातच त्याने...\n‘पागलपंती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, पहा यातील कलाकारांचे अतरंगी लूक\nमुंबई - दिग्दर्शक अनिस बज्मी यांच्या आगामी पागलपंती या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सध्या हे पोस्टर चांगलेच...\nरिचा चढ्ढावरही कास्टींग काउचचा प्रयोग\nमुंबई : बिनधास्त अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या रिचा चढ्ढानेही तिच्यावर कास्टींग काऊचचा प्रयत्न झाला होता, असे सांगितले. तसेच याला...\nपहा, आलिया रणवीरच्या नात्यावर काय म्हणतेय करिना…\nमुंबई - मागील काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची चर्चा बॉलिवूडमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या लग्नाच्याही चर्चा...\nविद्युत जामवालच्या ‘खुदाहाफीज’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात\nमुंबई - अभिनेता विद्युत जामवालने त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीची सुरूवात केली आहे. विद्युत त्याच्या अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहे. मात्र,...\n‘किंग खान’ लवकरच करणार २ चित्रपटांची घोषणा\nमुंबई - बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान ब���्याच दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसला नाही. 'झिरो' चित्रपटानंतर त्याचा कोणताही चित्रपट झळकला नाही....\nसमाजातील खुल्या द्वेष भावनेमुळे मी अस्वस्थ : नसरुद्दीन शहा\nनवी दिल्ली : झुंडबळींबाबात केलेल्या विधानावर मी अद्याप ठाम आहे. समाजात पसरलेल्या खुल्या द्वेष भावनेमुळे मी अस्वस्थ आहे, असे...\nकाय सांगता ‘रेखा’ ६५ वर्षांची झाली\nती आली, तिने पाहिले, तिने जिंकून घेतले सारे… अन आजही ती जिंकतेच आहे जनमानसांच्या मनाला. आजही टिकून आहे ती...\n‘फत्तेशिकस्त’ चित्रपटचा थरारक ट्रेलर रिलीज\n‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक...\nइंडियन आयडॉल ‘अभिजित सावंत’ याचा वाढदिवस\nमुंबई - टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय ठरलेली 'इंडियन आयडॉल' ही गाण्याची स्पर्धा सर्वांनाच माहित आहे. जिने सर्व स्पर्धेचे उच्चांक...\nहिमांश कोहलीची थराराक ‘स्काय डायव्हिंग’, पाहा व्हिडिओ\nमुंबई - बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहलीने नुकतेच दुबईत स्काय डायव्हिंग केले आहे. स्कया डायव्हिंग केल्यानंतर त्याला झालेला आनंद त्याच्या...\n26/11 attack : ‘मुंबई हॉटेल’ चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर रिलीज\nमुंबई - 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला...\n#HDB: लतादीदींना वाढदिवसाच्या सुरेल शुभेच्छा\nमुंबई - अवघ्या जगावर गेल्या अनेक दशकांपासून आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या 'लता मंगेशकर' आज आपला वाढदिवस साजरा करत आहे....\nदेशातील सामर्थ्यशाली महिला ठरली ‘अनुष्का शर्मा’\nमुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'फॉर्च्यून इंडिया २०१९' च्या यादीमध्ये भारतातील सामर्थ्यशाली महिला म्हणून समावेश झाला आहे. नुकतीच फॉर्च्यून...\n#HBD बॉलीवूडच्या ‘बेबोचा आज वाढदिवस, 39 व्या वर्षात केल पदार्पण\nमुंबई - बॉलीवूडची बेबो प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर-खानचा आज वाढदिवस आहे. बेबोने आज 39 वर्षात पदार्पण केले आहे. तिच्या...\n‘या’ खलनायकाचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nमुंबई - बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक स्टारकीड्सने आपल नशिब आजमावून पाहिल आहे. अनेक स्टारकीड्सची मुले-मुली बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आता...\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलि���\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/vasant-bapat/", "date_download": "2019-10-23T12:45:44Z", "digest": "sha1:TEG2UQA3MLC7ZNY4DPX44EB7ZB2WRUOD", "length": 15074, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विविधा: वसंत बापट | Dainik Prabhat", "raw_content": "\nसृजनशील कवी, वसंत बापट यांचे आज पुण्यस्मरण. त्यांच्या नावातील वसंत त्यांच्या सदाबहार कवितेत कायम बहरलेला आहे. त्यांचे पूर्ण नाव विश्‍वनाथ वामन बापट. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड येथे 25 जुलै 1922 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील स. प. महाविद्यालयात झाले.\nसाने गुरुजींच्या सहवासामुळे त्यांच्या विचारांचा बापट यांच्या लेखनावर प्रभाव पडला. ते समाजवादी चळवळीकडे ओढले गेले व अखेरपर्यंत ते सेवादलाशी संबंध ठेवून होते. 1942च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना 1943 ते 1945च्या दरम्यान कारावास भोगावा लागला. तुरुंगातून सुटका झाल्यावर ते नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि रामनारायण रुईया कॉलेज (माटुंगा) ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. त्यांनी 1947 ते 1982 या काळात मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. दरम्यानच्या काळात 1974 मध्ये ते मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे प्राध्यापक झाले. दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्यपदही त्यांनी भूषविले होते.\n“बिजली’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यावर त्यांच्या समाजवादी विचारांचा संस्कार दिसून येतो. वसंत बापट 1983 ते 1988 या काळात साधना या साने गुरुजी यांनी चालू केलेल्या नियतकालिकाचे संपादक होते. त्यांचे “गगन सदन तेजोमय’ हे प्रार्थनागीत सर्वांनाच भावले. चीन युद्धाच्या वेळी त्यांनी लिहिलेले “उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंच इंच लढवू’ व “शिंग फुंकले राणी वाजतात चौघडे’ ही समरगीते लोकांना खूप आवडली होती. पुणे आकाशवाणीने ही दोन्ही गीते प्रसारित केली होती. त्यावेळी लीलाधर हेगडे, दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर यांनी ते समूहस्वरूपात गायले होते. फुलराणीच्या कविता, फिरकी, परीच्या राज्यात, चंगा मंगा हे त्यांचे बालकवितासंग्रह.\n“बालगोविंद’ हे बालनाट्य त्यांनी लिहिले. 1999 मध्ये मुंबई येथे झालेल्या 72 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात ते सहभागी झाले होते. काव्यवाचन हा एक सुंदर प्रकार वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या त्रयीने सुरू केला व 40 वर्षें महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी काव्यवाचन केले. या तीनही कवींनी देश विदेशात काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. तरुणाईच्या भावना दर्शविणारी अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते तसेच “येशील येशील राणी, पहाटे पहाटे येशील’ सारखी सादगीतेही त्यांनी लिहिली आहेत. घन गर्द कदंबाखाली, अंधारा आली भरती’, सावळा चंद्र राधेचा, मावळला यमुनेवरती’ अशा अनेक भावस्पर्शी कविता त्यांनी लिहिल्या. पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांनी नृत्यनाट्ये लिहिली.\n“मेघहृदय’ या कवितेतून कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मांडली. “तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, या शब्दांतून त्यांची “सकीना’ उर्दूचा साज घेऊन आली. अबालवृद्धांनाही आवडणारी त्यांची कविता म्हणजे, आगगाडीच्या धकधक लयीने जाणारी दख्खन राणी. सुंदर काव्यरचना करणाऱ्या कविवर्यांना अभिवादन.\nजीवनगाणे: छंद लावून घ्या\nचर्चेत: मतदानात जीव रमत नाही\nअर्थकारण: सरकारी विश्वास की खासगी कार्यक्षमता \nएक्‍झिट पोलने उडवलेली धमाल\nकलंदर: बदल आत्मसात होतोय\nदिल्लीवार्ता: वरिष्ठ नेत्यांचे योगदान महत्त्वाचेच\nलक्षवेधी: मतदार राजाचा कौल कोणाला\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nसमझोता एक्‍सप्रेस भारतीय, पाकिस्तानी प्रवाशांसह भारतात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/nashik-east-ac/news/", "date_download": "2019-10-23T14:21:06Z", "digest": "sha1:5IRK2AFQVEVHDKYSY6PKK5HNSYCVORBZ", "length": 31742, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "nashik-east-ac News| Latest nashik-east-ac News in Marathi | nashik-east-ac Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून प���नोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nAll post in लाइव न्यूज़\n‘नाशिक पूर्व’मध्ये सकाळी निरुत्साह, दुपार��ंतर गर्दी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपावसाचे आगमन व मतदारांमध्ये सकाळच्या सुमारास असलेला निरुत्साहामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात सुरुवातीच्या दोन तासांत अल्प मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर मात्र हवामानात बदल झाल्याने दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. ... Read More\nरात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMaharashtra Assembly Election 2019 पूर्र्व विधानसभा मतदारसंघातील गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठरोड, फुलेनगर तसेच श्री काळाराम मंदिर, गणेशवाडी परिसरात असलेल्या चार मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसां ... Read More\nज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या मदतीला सरसावल्या विद्यार्थिनी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMaharashtra Assembly Election 2019शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात काही केंद्रांचा अपवाद वगळता सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून आला. पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडत मतदानासाठी मतदान केंद्र गाठून मतदान केले. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019nashik-east-acVotingStudentमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नाशिक पूर्वमतदानविद्यार्थी\nमेरी कें द्रावर दुपारच्या सुमारास शुकशुकाट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMaharashtra Assembly Election 2019 महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी) येथील मतदान केंद्रावर मतदारांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या ठिकाणी ८४, ८५ व ८६ क्रमांकाचे मतदान केंद्रांवर दिंडोरीरोड व मेरी परिसरातील नागरिकांचे मतदान ह ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMaharashtra Election 2019 ६वाजेअखेर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के सर्वाधिक मतदान झाले. नाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान झाले ... Read More\nमतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने सहकारनगर भागातील नागरिकांचा संताप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMaharashtra Election 2019सहकारनगर भागातील अनेक मतदारांची आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर येऊन निराशा झाली. मतदार यादीत नावच नसल्याने अनेक नागरिकांना मतदान करता आले नाही. या भागातील काही कुटुंबांची नावे मतदार यादीतून गहाळ असल्याचे दिसून आले. ... Read More\nमतदारांचा सेल्फीसाठी उत्साह ;तरुणांसह जेष्ठांनाही सेल्फीवॉलचे आकर्षण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMaharashtra Election 2019नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी), आरपी विद्यालय, मखमलाबाद नाका, गणेशवाडीतील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, मखमलाबाद , पेठरोड आदि विविध मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानानंतर ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019nashik-east-acSelfieVotingमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नाशिक पूर्वसेल्फीमतदान\nMaharashtra Election2019 नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६ टक्के मतदान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदुपारी दोन वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत मोठ्या संख्येने मतदारराजा घराबाहेर पडल्याने मतदानाचा टक्का वाढत गेला. ... Read More\nजिल्ह्यात अद्याप १५.९४ टक्के मतदान; मतदानाची टक्केवारी दृष्टिक्षेपात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMaharastra Election 2019 नाशिक मध्य मतदारसंघात १ लाख ६४ हजार २९१ इतके पुरूष तर १लाख८३ हजार ८६६ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १०.६० टक्के मतदान झाले. ... Read More\nज्येष्ठ मतदारांच्या मदतीला नाशिकच्या विद्यार्थिनींनी सरसावल्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nMaharashtra Election 2019 पंटवटीतील आरपी विद्यालयातील मतदान केंद्रावर विद्यालयातील विद्यार्थिनींनी ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आधार दिला. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019nashik-east-acStudentVotingमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नाशिक पूर्वविद्यार्थीमतदान\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1836 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090808/raj04.htm", "date_download": "2019-10-23T13:35:50Z", "digest": "sha1:NL4MR33BP63AYCJVN44DOOCCLQLXELOK", "length": 5528, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ८ ऑगस्ट २००९\nप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करण्याची सूचना\nअलिबाग, ७ ऑगस्ट/ प्रतिनिधी\nगेली ५३ वष्रे लोंबकळत असलेला महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने समर्थपणे उभे राहून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी अपे���्षा महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष किरण ठाकूर यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.\n‘कर्नाटक सरकार चले जाव’ असा इशारा देण्यासाठी सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा, या मागणीसाठी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यात जनजागृती करून लोकमताचे पाठबळ उभे करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून समर्थ महाराष्ट्र अभियानाचा प्रारंभ गेल्या ३० जुलै रोजी बेळगाव येथून करण्यात येईल. कोल्हापूर, सातारा, सांगली व पुणे जिल्ह्य़ात तब्बल ६० जाहीर सभांमधून अभियानाची भूमिका स्पष्ट करून हे अभियान गुरुवारी रायगड जिल्ह्य़ात अलिबाग येथे दाखल झाले. त्यावेळी येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीशेजारील पटांगणात आयोजित जाहीर सभेत किरण ठाकूर बोलत होते. अभियानाचे अलिबाग शहराच्या वेशीवर पिंपळभाट येथे अभियानाचे नेते किरण ठाकूर व त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील, अलिबागच्या उपनगराध्यक्षा अ‍ॅड. नीलम हजारे, अभिव्यक्ती समर्थनचे जयंत धुळप, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी यांनी स्वागत केले.\nमीनाक्षी पाटील यांनी हा प्रश्न राजकीय नसल्याचा दावा केला. यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी दोन महिन्यांत मी महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार आहे. त्यावेळी हा प्रश्न सभागृहात निश्चितपणे मांडून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी अभियानातील नेते बी. वाय. पाटील, अनिल गोमा पाटील यांनीही आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक, वाय. बी. चौगुले, नेताजी मनगुतकर आदी मान्यवर उपस्थित होते. सभेनंतर अलिबाग शहरात जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/savitribai-phule-pune-university", "date_download": "2019-10-23T13:29:50Z", "digest": "sha1:WXJCSDH6VWQVW2C2SBUUXCQ36RHX4JHU", "length": 15707, "nlines": 167, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Savitribai Phule Pune University Latest news in Marathi, Savitribai Phule Pune University संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nपुणे विद्यापीठासह महाविद्यालयीन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर\nराज्यामध्ये सध्या महाविद्यालयीन निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मुंबईतील महाविद्यालयीन निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता पुणे विद्यापीठातील विद्यार्थी परिषद निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे....\nEXCLUSIVE : अंध विद्यार्थ्यांसाठी ऑ़डिओ फॉरमॅटमध्ये विद्यापीठाची परीक्षा\nअंध विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्तरे देणे अधिक सुटसुटीत व्हावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून लवकरच एक अभिनव पद्धत सुरू करण्यात येणार आहे. अंध विद्यार्थ्यांना आपली उत्तरे ऑडिओ स्वरुपात...\nविद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात ३२६७ तक्रारी\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात एका आठवड्यात ३२६७ विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या संदर्भात विद्यार्थ्यांना...\nविद्यापीठातील रिफ्रेक्टरीत झालेल्या आंदोलनानंतर १२ विद्यार्थ्यांवर गुन्हे\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफ्रेक्टरीचे नियम बदलण्याच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात एका सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी १२...\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोद��� म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/petrolpump/", "date_download": "2019-10-23T12:24:02Z", "digest": "sha1:UE4TNN2GISHLLPQF4DLDBS3YFDX2OJJV", "length": 11039, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "petrolpump Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nउस्मानाबाद : परांडा पेट्रोल पंप लुटल्याच्या बनावाचा ‘पर्दाफाश’\nउस्मानाबाद (परांडा) : पोलीसनामा ऑनलाईन - अजिंक्यराजे पेट्रोलियम डोंमगाव ता. परांडा येथे दि. 09.09.2019 रोजी रात्री 02.30 वा तीन अनोळखी पुरूष आरोपींनी पेट्रोलपंप कामगार श्रीराम महादेव खरात, प्रशांत नरसाळे, रमेश खताळ (सुरक्षारक्षक) रा. डोंम…\nएरंडोलच्या पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा\nजळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एरंडोल येथील कासोदा रस्त्यावर असणाऱ्या एका पेट्रोल पंपावर चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सव्वा लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.पेट्रोल पंपाचे मॅनेजर हे आपल्या…\nपुण्यात पेट्रोल भरण्यावरून तुफान राडा\nपिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - वाहनामध्ये अगोदर पेट्रोल का भरले नाही, म्हणून सहा जणांनी तलवार घेऊन धमकावत पेट्रोल पंपावर गोंधळ घातला. ही घटना बावधन येथे मंगळवारी (दि. 29) रात्री आठच्या सुमारास घडली.सुनील वामनराव शिंदे (58, रा. राजस बंगला,…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nसणासुदीच्या काळात ‘स्वस्त’ होम लोन घ्या अन् पुर्ण करा…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nमालिकेत काम हवंय, मग पहिलं माझ्या समोर ‘नग्न’ व्हावं…\nExit Polls : ‘दक्षिण कराड’मधून पृथ्वीराज चव्हाण…\nइंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील की दत्तात्रय भरणेंचं पारड जड, निकालाची उत्सुकता शिगेला\n50% ‘कमिटेड’ महिला ठेवतात ‘बॅकअप’ पार्टनर, ‘रेडी’ असतो भविष्यातील रिलेशनशिपचा…\nमाजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती ‘चिंताजनक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shivshahi-bus-accident-with-driver-fault/", "date_download": "2019-10-23T12:24:03Z", "digest": "sha1:M3625SQYAKX5OOPUMKGTAWJXM6W4IA6C", "length": 11402, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्हिडीओ : चालकाचा ताबा सुटून शिवशाही बसचा भीषण अपघात | Dainik Prabhat", "raw_content": "\n#व्हिडीओ : चालकाचा ताबा सुटून शिवशाही बसचा भीषण अपघात\nप्रतिनिधी, खळद – शिवरी (ता.पुरंदर) येथे आज शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. शिवशाही चालकाचा ताबा सुटल्याने बसने एका हॉटेलला जोरदार धडक देत रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन थांबली. या अपघातात चालकासह दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.\nपुणे येथून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बारामतीच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बस चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी शिवशाही रस्त्याच्या पुर्णपणे विरुद्ध बाजूला येऊन येथील यमाई मातेच्या मंदिरालगतच्या हॉटेलला जोरदार धडक देत पुन्हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन थांबली. शिवशाहीच्या धडकेमुळे हॉटेलमधील सर्व साधनसामग्रीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या हॉटेलमध्ये सकाळी नेहमीच चहा पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र सुदैवाने आज पाऊस असल्याने सर्व नागरिक मंदिराच्या विसावा मंडपात थांबल्याने मोठा अनर्थ टळला.\nदरम्यान, शिवशाही बसचे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी पंचनाम्यासाठी आले असता नागरिकांनी त्यांच्यासमोर संताप व्यक्त केला. तसेच यावर नियंत्रण ठेवले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला.\n252 मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांचे लक्ष\nपौड पोलिसांकडून 410 जणांवर कारवाई\nकरंदीत झाडे तोडून वनविभागाच्या जागेत ��ब्जा\nपाण्याचे नियोजन राष्ट्रवादीच करू शकते\nहर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची खरमरीत टीका\nदिवाळी आली तरी साखर कारखाने बंद\nजिल्ह्यात आज प्रचाराची सांगता\n‘शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठवायचे वचन द्या’\nअक्षय आढळराव पाटलांनी साधला मतदारांशी संवाद\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nइंडियन आयडॉल ‘अभिजित सावंत’ याचा वाढदिवस\nविश्रांतीचा कालावधी चुका कमी करण्यासाठी उपयुक्त – उमेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090207/lv10.htm", "date_download": "2019-10-23T13:15:53Z", "digest": "sha1:O3JFEM7MTWXYBZCEJKFF73HPGXHQYCQ5", "length": 5862, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\n‘मार्गदर्शक तत्त्वांच्या आधाराने अधिकाऱ्यांनी उत्तम काम करावे’\nसांगली, ६ फेब्रुवारी / प्रतिनिधी\nविकास योजना राबविताना अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे उत्तम काम करावे, अशी अपेक्षा सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव तथा सांगली जिल्ह्य़ाच्या पालक सचिव श्रीमती लीना मेंहदळे यांनी व्यक्त केली.\nसर्वसाधारण जिल्हा वार्षकि योजना सन २००९- २०१० च्या नियोजन आराखडय़ाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेंद्र चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी गोकुळ मवारे, महापालिका आयुक्त दत्तात्रय मेतके व जिल्हा नियोजन अधिकारी बी. आर. पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nकेंद्र व राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचे अधिकाऱ्यांनी योग्य व सुयोग्य नियोजन करावे, अशी सूचना करुन पालक सचिव श्रीमती लीना मेंहदळे म्हणाल्या की, या योजनेतील कामांचा तपशील मांडून त्या कामांचे एकत्रिकरण करावे. या योजना राबविताना मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करण्याबरोबरच या तत्त्वांच्या आधारे चांगले काम करावे. तसेच नियोजन विभागाने प्रत्येक महिन्यास जिल्हास्तरावर अशा बैठका घ्याव्यात. सांगली जिल्ह्य़ात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खास प्रयत्न करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.\nकार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्याकडील योजनांची कामे पूर्ण करताना या कामांची गुणवत्ता चांगली राहील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वांच्या कामांना प्राधान्य देण्याबरोबर अपुऱ्या कामाचेही सुयोग्य नियोजन करावे. गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम महिला बचतगटांना देताना या कामांचे प्रशिक्षण संबंधित गावातील महिलांना द्यावे. तसेच पाणीपट्टी वसुलीबाबत विद्यार्थ्यांना अकौंटिंगचे प्रशिक्षण देण्यात यावे. इयत्ता आठवीनंतर शाळेत न गेलेल्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याबाबत प्रयत्न व्हावेत. क्रीडा खात्याने विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील मुलांना क्रीडा योजनांचा लाभ देण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी सूचनाही श्रीमती मेंहदळे यांनी केली. जिल्हा नियोजन अधिकारी बी. आर. पाटील यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/first-look-poster-of-hindi-movie-shakuntala-devi-starring-vidya-balan-39725", "date_download": "2019-10-23T14:39:07Z", "digest": "sha1:YTSNFAOH43OTHHGTTAOQXN6BOVQEE7KN", "length": 8991, "nlines": 106, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ही ‘शकुंतला देवी’ तुम���हाला नक्कीच आवडेल!", "raw_content": "\nही ‘शकुंतला देवी’ तुम्हाला नक्कीच आवडेल\nही ‘शकुंतला देवी’ तुम्हाला नक्कीच आवडेल\nअभिनेत्री विद्या बालन लवकरच पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तिच्या चाहत्यांना ती शकुंतला देवीच्या रूपात भेटणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nअभिनेत्री विद्या बालन लवकरच पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तिच्या चाहत्यांना ती शकुंतला देवीच्या रूपात भेटणार आहे.\nविद्यानं नेहमीच ग्लॅमरस भूमिकांइतकाच चरीत्र भूमिकांनाही अचूक न्याय दिला आहे. त्यामुळंच तिनं ‘द डर्टी पिक्चर’मध्ये साकारलेली सिल्कही स्मरणात आहे आणि ‘कहानी’मधील विद्या बागचीही… मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मंगल’मध्ये तिनं वठवलेली वैज्ञानिक तारा शिंदेही लक्षवेधी ठरली आहे. हिच विद्या आता शकुंतला देवीच्या रूपात आपल्या चाहत्यांना दर्शन देणार आहे.\nविद्याची शीर्षक भूमिका असलेल्या ‘शकुंतला देवी’ या आगामी हिंदी सिनेमाचं फर्स्ट लुक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. पोस्टर पाहिल्यावर ही शकुंतला देवी नेमकी कशी असेल याबाबत कुतूहल निर्माण होतं. खरं तर हा बायोपीक आहे. मॅथॅमॅटीकल जिनीयस असलेल्या तसंच ‘ह्युमन काम्प्युटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या कारकिर्दीवर आधारीत आहे. दिग्दर्शिका अनु मेनन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे.\nशूटिंग सुरू झाल्याचं औचित्य साधत सोशल मीडियावर ‘शकुंतला देवी’चं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ज्यात पुन्हा एकदा साडी परिधान केलेली विद्या दिसते, पण काहीशी हटके हेअर स्टाईल आणि घटवलेलं वजन असं विद्याचं रूप यात पहायला मिळतं. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडीया प्रा.लि.ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाच्या टायटलसोबत ह्युमन काम्प्युटर अशी टॅगलाईनही जोडण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये पहिल्या स्थानावर विद्या म्हणजेच शकुंतला देवी आहेत, तर दुसऱ्या स्थानी संगणक आणि तिसऱ्यावर कॅल्क्युलेटर आहे. शकुंतला यांनी संगणक आणि कॅल्क्युलेटवर मात केल्याचं या पोस्टरच्या माध्यमातून सुचवण्यात आलं आहे. हा सिनेमा पुढल्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.\nया कलाकारांनी बांधल्या ‘साता जल्माच्या गाठी’\n... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना\nअभिनेत्री विद्या बालनशकुंतला देवीफर्स्ट लुक पोस्टरबायोपीकह्युमन काम्प्युटरगणिततज्ज्ञ\nकार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवाजुद्दीनचा सन्मान\n'खुशी'च्या स्वागतासाठी चुलबुल पांडे मैदानात, 'दबंग ३' चा नवा पोस्टर रिलीज\nसंजय दत्तने दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा, म्हणाला...\nदसऱ्याच्या मुहूर्तावर 'दबंग ३'मधील 'रावणाचा' फर्स्ट लूक प्रदर्शित\nरुपेरी पडद्यावर ‘हाजीर’ होणार ‘सावरकर’\nलग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज\n‘सांड की आंख’चा वेध घेणार तापसी-भूमी\nविजय बनणार मुथैया मुरलीथरन\nतीन दिवसांत ५० कोटींची 'सुपर' भरारी\nटायगर बनणार बायचुंग भुतीया\nविद्या बनणार 'शकुंतला देवी'\nही ‘शकुंतला देवी’ तुम्हाला नक्कीच आवडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/food-drinks/five-famous-non-veg-restaurants-in-mumbai-39582", "date_download": "2019-10-23T14:41:41Z", "digest": "sha1:HHKFLLRNSBQPESQIC4H6QK564ECQSRCP", "length": 20170, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "श्रावण संपला, मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव", "raw_content": "\nश्रावण संपला, मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव\nश्रावण संपला, मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव\nश्रावण सुरू आहे नॉनव्हेज खाऊ नको, असं आई देखील तुम्हाला बजावणार नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला ५ रेस्टॉरंट्सची नावं सांगणार आहोत जिकडे नॉनव्हेज पदार्थांचा किंवा थाळीचा आस्वाद घेऊ शकता.\nनुकताच श्रावण महिना संपला. गणपती देखील गेले. म्हणजे आता तुम्ही नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारायला मोकळे. श्रावण सुरू आहे नॉनव्हेज खाऊ नको, असं आई देखील तुम्हाला बजावणार नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही रेस्टॉरंट्सची नावं सांगणार आहोत जिकडे नॉनव्हेज पदार्थांचा किंवा थाळीचा आस्वाद घेऊ शकता.\nमुंबईतलं अगदी जुन्या हॉटेलांपैकी एक हॉटेल म्हणजे आत्मशांती. साधारण १९१० च्या आसपास अनंत रामचंद्र पाडलेकर यांनी हे हॉटेल सुरू केलं. मांसाहारी जेवण हे आत्मशांतीची खासियत आहे. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मटणाचे पदार्थ. मटणाबरोबरच इथे भेजा, खिमा आणि इतर पदार्थही इथले वैशिष्ट्य म्हणावेत असे. इथली स्पेशल डिश वजरी ही कोकणी मसाल्यात तयार केलेली असते. त्यामुळे ती थोडीशी चटकदार आणि काहीशी तिखट अशी आहे.\nएक खास बिर्याणीही इथे मिळते. ही बिर्याणीही मराठी, कोकणी, पश्चिम महाराष्ट्र आणि मोगलाई मसाल्यांचं एक खास कॉम्बिनेशन असतं. त्यावर तळलेला कांदा टाकून त्याची चव अगदी खास केली जाते. केवळ साधा भात घेतलात तर त्यासोबत माशाचा आणि मटणाचा रस्सा हवा तेवढा वाढला जातो. ही फिश करी खास कोकणी आणि मंगलोरी चवीच्या एकत्रीकरणातून आलेली आहे. भात आणि माशाच्या कढीसोबत एका प्लेटमध्ये तुम्हाला माशाचे तळलेले दोन तुकडे दिले जातात. पोटभर जेवणावर एक ग्लास खास सोलकढी तर झालीच पाहिजे.\nकुठे : शॉप नंबर १४, पृथ्वीनंदन सोसायटी, लोअर परेल, ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याच्या अगदी समोर\nवेळ : सकाळी ११ ते दुपारी ४ आणि रात्री ८ नंतर रात्री १२ पर्यंत, (गुरुवारी बंद)\n२) राजू मालवणी कॉर्नर\nमूळचे वेंगुर्ला, तुळसगावचे असलेल्या राजू सावंत ऊर्फ राजू यांची आई गुणवंती गोविंद सावंत यांनी १९८६ साली ‘राजू मालवणी कॉर्नर’ची सुरुवात केली. ओल्या नारळाचं भरपूर वाटण लावून केलेली कोंबडी सागोती आणि वडे ही राजू मालवणी कॉर्नरची खासियत. ब्रॉयलर कोंबडी ही पटकन शिजत असली तरी ती चवीला खास नसते. म्हणून इथं कोंबडीच्या सर्व पदार्थांसाठी गावठी कोंबडीच वापरली जाते. त्याचबरोबर कोंबडी मसाला, मटन मसाला, खिमा, कलेजी, बांगड्याचा रस्सा या सगळ्याचा तुम्ही तांदूळ, ज्वारी, बाजरीची भाकरी आणि आंबोळीसोबत आस्वाद घेऊ शकता.\nमाशांमध्ये सुरमई, पापलेट, हलवा फ्राय, खेकडे, सुका जवळा ही खास मालवणी पद्धतीनं तयार केलेली मासोळी तुम्हाला चाखायला मिळेल. मालवणी लोकांची खासियत असलेला कोळंबी भात इथं नक्की ट्राय करा.\nसर्व पदार्थ घरून तयार करून आणले जातात. फक्त कोंबडी वडे आणि मासे तळण्याचं काम गाडीवर केलं जातं. इथं मिळणारी सोलकढीसुद्धा स्पेशलच आहे. कारण त्यासाठी कोकणातून आणलेला आगळच वापरला जातो.\nकुठे : राजू मालवणी कॉर्नर, अनंत पाटील मार्ग, सचिन हॉटेलसमोर, गोखले रोड, दादर (पश्चिम)\nवेळ : दररोज संध्याकाळी ७.३० ते रात्री ११.३० पर्यंत\nसुजीत पाटील या सुशिक्षीत तरुणानं सप्टेंबर २०१७ साली न्यू प्रभादेवी रोडवर सूर्योदय अपार्टमेंट इथं मुंबईतील गावकरीची पहिली फ्रॅन्चाईजी सुरू केली. खास कोल्हापुरातून तयार केलेल्या हँडमेड मसाल्यांमुळे या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व पदार्थांना एक वेगळीच चमचमीत चव प्राप्त झाली आहे.\nगावकरी हॉटेलच्या ���ाध्यमातून कोल्हापुरी पद्धतीचा मेनू दिला जातो. चिकन आणि मटण प्रकारात १० थाळी, १ गावकरी स्पेशल थाळी, ३ प्रकारच्या फिश थाळी, व्हेज, नॉनव्हेज स्टार्टर्स, इंडीयन सूप, पाया सूप आणि सर्वात खास म्हणजे गावकरीची सोलकढी असा सुनियोजित मेनू हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण वातानुकूलीत असणाऱ्या गावकरीमध्ये एकावेळी ४० खवय्ये बसू शकतील, अशी आसनव्यवस्था आहे.\nब्लॅक मटण ग्रेव्ही, चिकन ड्राय फ्राय, मटण लोणचे इथली खासियत आहे. कोल्हापुरात जसा चमचमीत पांढरा-तांबडा रस्सा मिळतो तशीच चव गावकरीत लागते. सर्वात महत्त्वाचं प्रत्येक थाळीसोबत अमर्याद तांबडा-पांढरा रस्सा दिला जातो. जेवणाच्या अखेरीस थंडगार सोलकढी अफलातून असते. फीश फ्राय कोल्हापुरी मसाल्यात तर फीश मसाला मालवणी पद्धतीनं इथं बनवला जातो.\nकुठे : शॉप ५, सुर्योदय हाऊसिंग सोसायटी, सामना प्रेसच्या पुढे, प्रभादेवी\nवेळ : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०, संध्याकाळी ७ ते ११.३० पर्यंत, ( सोमवारी सकाळ सत्र बंद)\nथीरम या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे केरळच्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेणे. केरळमधील कालिकतचे मूळ रहिवासी असलेल्या रबिन बालन आणि निखिल चंद्रन या दोन मित्रांनी ही पारंपरिक मेजवानी मुंबईकरांसाठी आणली आहे.\nइथं मासे खायचे असतील तर केरला स्टाईल फिश मोली, कुडंपुलीयीट्टामीन करी, फिश कुरूमुलकिट्टथू, फिश थेंगाअराचथू हे प्रकार आहेत. चिकन मुलाकिट्टथू, चिकन कुर्मा, नादान कुरूमुलाकूकोझी, कंथारी चिकन, चिकन उलारथियथू, चिकन वारूथरचाथू हे कधीही न ऐकलेले पदार्थ आहेतच पण याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. केरला चिकन स्टयू हे पूर्णपणे तूप आणि नारळाच्या दुधामध्ये तयार केलं जातं.\nइथली मलबार दम बिर्याणी केळीच्या पानात आणि कॉटनच्या कपड्यांमध्ये वाफवून ती तयार केली जाते. खोबरं, हिरव्या मिरचीची चटणी आणि रायत्यासोबत ती सव्‍‌र्ह केली जाते. साध्या पराठासोबतच इथं चिकन कोथू पराठा, अंड कोथू पराठा, स्टफ पराठा आणि चिली पराठासुद्धा आहे. कोलंबीच्या किंवा मटणाच्या कालवणामध्ये वाफवलेले राईस डम्पलिंग्स टाकून तयार करण्यात येणारा कोझिपिडी हा प्रकारही नक्की ट्राय करा.\nकुठे : चर्च रोड, कलिना, अवर लेडी ऑफ इजिप्त चर्च, सांताक्रूझ (पूर्व)\nकधी : सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत\nस्टफ बोंबिल आणि स्टफ पापलेट म्हणजे इथली खासियत. स्टफ पापलेट, ���ोंबिलमध्ये कोळंबीचा खिमा भरला जातो. पण इथं मात्र हिरवी चटणी भरली जाते. ही हिरवी चटणी केवळ मिरची आणि कोथिंबिरीची नाही तर त्यात येते ती पुदिन्याची एक तरल चव. त्यामुळे ते अधिकच स्वादिष्ट लागतात. आणखीन एक डिश म्हणजे प्रॉन्स चिली तवा फ्राय विथ शेल. यात कोळंबीचं शेपटीकडचं आवरण काढलं जात नाही. अख्खा लसूण आणि मिरचीच्या फोडणीनेच या पदार्थाला चव दिली जाते. हा मसालेदार नसलेला पण तरीही कोळंबीची पूर्ण चव देणारा पदार्थ असल्याने त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते.\nइथले ‘माकली नमस्कार’ही आवर्जून खावेत असे आहेत. मिरची, कोथिंबीर, काळीमिरीत बनवलेले ‘माकली नमस्कार’ नमस्कारची खासियत आहेत. याव्यतिरिक्त नेहमीचे सुरमई, कोळंबी, बांगडा, मांदेली फ्राय आणि कालवण असे नेहमीचे प्रकार आहेतच.\nसुक्या माशांमध्ये रस्स्यातील सुका बोंबिल बटाटा, सुकी करंदी आणि जवळा चटणीला विशेष मागणी आहे. बटर चिकन हे साधारण गोडसर असतं. परंतु इथलं मालवणी पद्धतीचं बटर चिकन चमचमीत आहे. त्याला थोडा घरगुती ‘टच’ देण्यात आला आहे.\nस्टार्टर्समध्ये चिकन चटपटाला ‘डिमांड’ आहे. मसाला लावून तव्यावर चिकन फ्राय केले जाते. थाळीमध्येही मटण थाळी, चिकन थाळी, मासळी थाळी उपलब्ध आहे. मासळी थाळीतही पापलेट, सुरमई, कोलंबी थाळी असे पर्याय आहेत.\nकुठे : शॉप नंबर ६, आदिनाथ टॉवर-बी, नॅन्सी कॉलनी, बोरिवली\nवेळ : सकाळी ११.३० ते रात्री १२ पर्यंत\nगल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली भाग- २\nमहाराष्ट्राच्या पारंपरिक मिसळला मॅक्सीकन तडका\nनॉनव्हेजमांसाहारीमुंबईहॉटेल्सरेस्टॉरंटश्रावणगणपती विसर्जनnon veg hotelsmumbaiafter shravan\nगल्लीबेल्ली : चविष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी\n'या' फेस्टिव्हलमध्ये खा मॅगी बिर्यानी, पिझ्झा आणि बरंच काही\nगल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली\nगणेशोत्सव २०१९: बाप्पासाठीच्या प्रसादावर एफडीएची नजर\nमहाराष्ट्राच्या पारंपरिक मिसळला मॅक्सीकन तडका\nपारसी सणानिमित्त स्पेशल ट्रीट\nमुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच\nगल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली भाग- २\nWorld Vadapav Day: 'असा' झाला वडापावचा जन्म\nघरच्या घरी ट्राय करा या ७ भन्नाट बीअर कॉकटेल्स\nचला तर करूया सफर घाटकोपरच्या खाऊगल्लीची\nश्रावण संपला, मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/maharshtra-news/", "date_download": "2019-10-23T12:39:42Z", "digest": "sha1:PWT2MA6PNCGLVZBAVUU5O77HTYPSFREZ", "length": 17733, "nlines": 213, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "maharshtra news | Dainik Prabhat", "raw_content": "\nदुपारी २ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८९ टक्के मतदान\nमुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे...\nफडणवीसच नेतृत्व करतील हे शिवसेनेला कळवले आहे – भाजप\nनवी दिल्ली: राज्यात आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री करण्याबाबत कोणतीही मते शिवसेना व्यक्त करू शकते पण महाराष्ट्राच्या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच...\nयुवा सेनेचे खंडूराजे कवादे यांचा भाजपात प्रवेश\nजामखेड (प्रतिनिधी) - येथील युवा नेते खंडूराजे कवादे यांनी युवा सेनेला जय महाराष्ट्र करत पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख...\nपरदेशी महिलेला हायकोर्टाचा दिलासा\nभारतातील मूळ पालक शोधण्यासाठी महिलेला माहिती द्या मुंबई (प्रतिनिधी)- स्विस येथे राहणाऱ्या पण मुळ भारतात जन्म घेतलेल्या परदेशी महिलेला...\n‘अजित पवार’ यांनी दिला आमदारकीचा राजीनामा\nमुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. हा राजीनामा तातडीने मंजूर केल्याने...\nमुख्यमंत्र्याचं मौन तर उध्दव ठाकरे ठाम. युतीचं गौडबंगाल काही सुटेना\nमुंबई : माथाडी कामगाराणच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी युतीबाबत...\nसातारा पोटनिवडणूक विधानसभेसोबतच; उदयनराजे भोसले यांना दिलासा\nसातारा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपच्या गोठ्यात दाखल झालेले सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा...\nविरोधकांचा आवाज दडपण्यासाठी खटले दाखल – आमदार प्रणिती शिंदे\nसोलापूर (प्रतिनिधी) - सरकार गोरगरिबांसाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे दाखल करुन विरोधीपक्षांवर मानसिक दबाव आणून आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे,...\nजगात सर्वाधिक पाऊस महाबळेश्‍वरमध्येच\nचेरापुंजी आणि मॉसिनरामपेक्षा जास्त पर्जन्यमान मुंबई- भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या मेघालयातील चेरापुंजी-मॉसिनरामला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वरने यावर्षी...\n93व्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाची कार्यकारिणी जाहीर\nस्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर उस्मानाबाद - उस्मानाबाद येथे जानेवारी 2020 मध्ये होऊ घातलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी...\nशहरात पुन्हा पाऊस; काही काळ जनजीवन विस्कळीत\nनगर - महालक्ष्मी सणासाठी बाजार गर्दीने चांगला फुलला असतांना आज शहरात दुपारी 1 च्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले...\nशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी\nसोमाटणे (वार्ताहर) -शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर...\nआज संपूर्ण राज्यात बाप्पाचे जोरदार आगमन\nमुंबई: संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाचे आज आगमन होत आहे. संपूर्ण राज्यात याचा उत्साह पाहायला मिळत आहे....\nदुसऱ्या टप्यातील महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप\nअमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची जाहीर सभा सोलापूर (प्रतिनिधी) - सरकारच्या काळातील विकासकामांची माहिती नागरिकांना सांगण्यासाठी...\nभविष्यात वंचितकडे विरोधी पक्षनेतेपद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत नांदेड - शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत...\nशिरोळ, इचलकरंजी, अंबेवाडी आणि कोल्हापूर परिसराला केंद्रीय पथकाची भेट\nआपत्तीग्रस्तांशी संवाद साधत नुकसानीची केली पाहणी कोल्हापूर - सह सचिव तथा केंद्रीय पथक प्रमुख डॉ .व्ही. थिरुपुगाझ यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने...\nनारायण राणे 1 सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश\nमुंबई- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार 'नारायण राणे' आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे....\nथिटेवाडीत कोयत्याच्या धाकाने दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी\nराजगुरुनगर (प्रतिनिधी)- राजगुरुनगर जवळच्या थिटेवाडी, ता खेड येथे घरात केवळ महिला, मुली असल्याचा सुगावा साधून घराचा दरवाजा तोडून आत...\nआमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे…\nसुप्रिया सुळेंच्या प्रश्‍नाला रावसाहेब दानवेंचे उत्तर मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक पक्षातील नेते पक्��ांतर करताना दिसत आहेत. परंतु,...\nकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी 30 ऑगस्टपासून टोल माफीचे पास\nपरतीच्या प्रवासालाही टोलमाफी मुंबई: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफी देण्यात आली असून त्यासाठी देण्यात येणारे स्टिकर्स 30 ऑगस्टपासून उपलब्ध...\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणले…\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nअभियंता प्रवीण कोल्हेंचा ‘जलसंपदा’कडून गौरव\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jodilogik.com/wordpress/mr/index.php/category/love/", "date_download": "2019-10-23T12:26:09Z", "digest": "sha1:FEFFNM7NDGBTW2B3JSCAPBO6FVZCTUJ5", "length": 10911, "nlines": 127, "source_domain": "www.jodilogik.com", "title": "प्रेम संग्रहण वर्ग - रणवीर Logik ब्लॉग", "raw_content": "\nइथे क्लिक करा - डब्ल्यू.पी मेनू बिल्डर वापर\nइथे क्लिक करा - निवडा किंवा मेनू तयार करण्यासाठी\nप्रेम कसे बद्दल सर्व काही जाणून घ्या, प्रेम विवाह, प्रेम कसे, प्रसिद्ध व्यक्तींची आढळले, संबंध सहत्वता, कसे प्रेम राहू, आणि अधिक.\nजादू आणि शोधन प्रेम ऑनलाईन दु; खाने ग्रासलेला\nश्रीनिवास कृष्णस्वामी - ऑगस्ट 29, 2016\nका भारतीय पालक प्रेम विवाह तिरस्कार नका\nजोडीदाराची निवड: कला आणि विज्ञान हे अधिकार मिळत\nभारतात व्हॅलेंटाईन डे – अगणित इतिहास\n19 चेन्नई मध्ये डेटिंग ठिकाणे (खाजगी समाविष्ट & आवडणार्यांसाठी एकाकी ठिकाणे\nभारतात प्रेम विवाह – सर्वकाही जे आपल्याला पाहिजे माहित\nश्रीनिवास कृष्णस्वामी - जानेवारी 5, 2016\nजॉर्ज बर्नार्ड शॉ विवाह काय म्हणायचे हे होते. \"When two people are under the influence of the most violent, सर्वात वेडा, सर्वात फसवा, आणि आवडी च्या सर्वात चंचल, ते शपथ करणे आवश्यक आहे ...\nएक चित्रपटाने चेंडू मिळवा कसे – अंतिम मार्गदर्शक\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 23, 2015\nकसे चित्रपटाने प्रती मिळविण्यासाठी आपण कधीही भारतात एक कार चालविण्यास तर, एक अपघात घडू बांधिल आहे. आपण भारतात अपघात नव्हता की काही लोक एक असाल तर,...\nबायका आणि मैत्रिणींना 15 जगभरातील टॉप खेळाडू\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 15, 2015\nप्रेम आणि रोमान्स: प्रतिमा आपण लाली बनवा करेल\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 10, 2015\nप्रेम आणि प्रणय प्रतिमा खालील प्रतिक्रिया एक देईन: मी कोणीतरी वर धारण आहे शकतो इच्छा किती भाग्यवान ते तुम्ही एकतर भावना उत्तेजित किंवा वाईट वाटत असेल ...\nधम्माल पासून आपल्या भागीदार थांबवा कसे\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 9, 2015\nआम्ही धम्माल पासून त्यांच्या भागीदार कसे थांबवू शोधण्यासाठी रस जाईल भारतात पुरुष आणि स्त्रिया लाखो आहेत पण. झोप संबंध आणि हा एक महत्वाचा घटक आहे ...\n21 चार कलाकार पासून अप्रतिम बॉलीवूड चाहता कला\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 7, 2015\nआम्ही काढावयाचे ठरविले आहे 21 चार कलाकारांच्या छान बॉलीवुड चाहता कला. Why Bollywood fan art and what's special about it बॉलीवूड चाहते वेडा आणि धर्मांध आहेत. त्यांच्या नायक किंवा नायिका त्यांच्या craziness आहे ...\nआपले पालक प्रेम विवाह विरुद्ध आहेत 7 तज्ञ टिपा त्यांना समजावून सांगण्याची\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 3, 2015\n\", पुढे दिसत. आम्ही अस्तर आहे ...\nआपले पती शोधा कसे: 7 रिअल लाइफ कथा\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 2, 2015\n11 मांजर आवडणार्यांसाठी सुंदर Instagram खाती\nश्रीनिवास कृष्णस्वामी - डिसेंबर 1, 2015\nCat Lovers Are Unique Cat lovers are non-conformists. ते स्मार्ट आहेत, खुले विचार ठेवा, प्रेम शोध, संवेदनशील आहेत, एकाकीपणा पसंत करतात आणि कमी हाती सत्ता असलेला प्रबळ आहेत. त्यांचे गुण आग्रहीपणा समावेश, आत्मविश्वास, forcefulness, आणि चिकाटी. मांजर प्रेमी आहेत ...\nआपल्या परिपूर्ण सामना शोधा कसे – एक गणितज्ञ स्पष्ट\nश्रीनिवास कृष्णस्वामी - नोव्हेंबर 30, 2015\n123पृष्ठ 1 च्या 3\nतमिळ विवाह बायोडेटा स्वरूप – मोफत शब्द टेम्पलेट डाउनलोड करा\nहिंदी बायोडेटा लग्न – डाउनलोड मोफत शब्द टेम्पलेट\nमोफत ऑनलाईन मांगलिक कॅल्क्युलेटर सह Magala दोष मार्गदर्शक\nविवाह सर्वोत्कृष्ट वय काय आहे\nवृत्तपत्र मध्ये विवाह जुळवणी जाहिरात – लिहा आणि प्रकाशित कसे जाहिराती\nप्रेम विवाह वि आयोजित विवाह\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकॉपीराइट 2017-2018 Makeover जादूची सोल्युशन्स प्रा. लिमिटेड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/karthik-aryan-by-ananya-pandey/", "date_download": "2019-10-23T13:01:57Z", "digest": "sha1:7JIUNASAKUGBHY6EKXW2EANJELTO5EDN", "length": 10751, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनन्या पांडेने कार्तिक आर्यनला झापले | Dainik Prabhat", "raw_content": "\nअनन्या पांडेने कार्तिक आर्यनला झापले\n“पती, पत्नी और वो’चे शुटिंग सुरू झाल्यापासून अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरने सेटवर खूप मज-मस्ती करायला सुरुवात केली आहे. अशाच एका निवांत क्षणी गमती जमती करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट झाला आहे. अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यनसोबत दिग्दर्शक मुदस्सर अझिझ एका कारमध्ये बसले होते. या सिनेमासाठी वजन वाढवायला सांगूनही अनन्याने वजन न वाढवल्याबद्दल मुदस्सर अझिझ अनन्याची हजेरी घेत होता. कार्तिकला वेळ दिला नसतानाही त्याने 15 दिवसात वजन वाढवले, असे तो म्हणाला. त्यावर कार्तिक “हापशी’ असल्याचे अनन्या म्हणाली.\nअनन्याने तीन महिन्यात केवळ 500 ग्रॅम वजन वाढवल्याचे कार्तिक म्हणाला. त्याला उत्तर देताना अनन्याने आपण 3 किलो वजन वाढवल्याचे सांगितले. “तू खोटे बोलती आहेस.’ असे कार्तिक म्हणाला. पण अनन्या एकदम उसळून “मी तुला मारून टाकेन. तुझ्या मिशा उपटून काढेन.’ असे म्हणाली.\n“पती, पत्नी और वो’ मधील विशेष अतिथी कलाकार म्हणून क्रिती सेननही काही दिवस शुटिंगला येऊन गेली. 1979 च्या मूळ “पती, पत्नी और वो’मध्ये परवीन बाबीने पाहुण्या कलाकाराचा रोल केला होता. तोच रोल क्रिती सेनन करते आहे.\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nराखी सावंतचा खोटारडेपणा उघड\n“लाल कप्तान’मध्ये सैफबरोबर आणखी 3 स्टार\nआयुष्मान खुरानाला करायचाय निगेटिव्ह रोल\nनवऱ्यासाठी सनी लिओनची लव्ह नोट\nआलिया भट्टचे अंडरवॉटर फोटोशूट\nलेडी गागाने संस्कृत पोस्ट श्‍लोक पोस्ट केला\nतानाजी मालुसरेंची शौर्यगाथा दिसणार रुपेरी पडद्यावर\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nमनमोहन सिंह यांची कपिल शर्माने घेतली भेट\nबीएसएफने जप्त केल्या पाकच्या दोन बोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/thousands-of-farmers-protest-in-delhi-for-their-demands/", "date_download": "2019-10-23T13:39:38Z", "digest": "sha1:MYFGEFAV4GPUBSNXENLYSBAGDNMYRKC2", "length": 12412, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीत हजारो शेतकऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन | Dainik Prabhat", "raw_content": "\nदिल्लीत हजारो शेतकऱ्यांचे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन\nनवी दिल्ली : दिल्लीत आपल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन पुकारले आहे. त्यासाठी भारतीय शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नोएडा ते दिल्ली असा प्रवास केला. आपल्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी हजारो शेतकरी सहारनपूर येथून पायी जात आहेत. नोएडा ते दिल्लीकडे जाणारे शेतकरी आपल्या मागण्यांचा निषेध करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे.\nदिल्ली -मेरठ एक्‍सप्रेस वेवर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सीआरपीएफचे जवानही येथे तैनात केले आहेत. उड्डाणपुलाच्या वर आणि खाली सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. पोलीस शेतकऱ्यांना दिल्लीकडे येण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शनिवारी सकाळी शेतकरी नोएडाच्या ट्रान्सपोर्ट नगरहून ट्रान्सपोर्ट दिल्लीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे तसेच परिस्थिती चिघळू नये म्हणून दिल्ली पोलिसांकडून सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान,\nभारतीय किसान संघटनेचे उपाध्यक्ष राधे ठाकूर यांनी आपल्या आंदोलनाविषयी माहिती दिली. सहारनपूर ते दिल्ली पर्यंत गेलेल्या ‘किसान-मजदूर यात्रे’मध्ये हजारो शेतकरी सहभागी आहेत. सहारनपूर ते दिल्ली पर्यंतचे शेतकरी पायी प्रवास करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सध्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून शेतकरी आर्थिक परिस्थितीशी झगडत आहे आणि केंद्रातील सरकार हातावर हात घेवून बसले असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. तसेच आपल्या मागण्या सरकारसमोर आपण ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\n‘या’ भारतीय कंपनीने बनविले जगातील सर्वात महागडे चॉकलेट; गिनीज बुकमध्ये नोंद\nअनुदान मिळत नसल्याने ठिबककडे शेतकऱ्यांची पाठ\nपीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये ब���्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nपुण्यात काँग्रेसचा उमेदवार अजूनही वेटिंगवरच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Alondon&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-10-23T13:29:29Z", "digest": "sha1:QQLE7A4DUYBBIAIOBEGBGDTE7QH5FWSD", "length": 8036, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove पत्रकार filter पत्रकार\n(-) Remove स्वातंत्र्यदिन filter स्वातंत्र्यदिन\nखलिस्तान (1) Apply खलिस्तान filter\nपाकिस्तान (1) Apply पाकिस्तान filter\nलंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाला नाही सहन अन् ती सरसावली\nनवी दिल्ली : लंडनमधील उच्चायुक्तमध्ये स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदन झ���ले. मात्र, या परिसराबाहेर काहींनी झेंड्याचे दोन तुकडे करत फाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एएनआयच्या महिला पत्रकाराने त्याला विरोध करत त्यांच्या हातातून झेंडा हिसकावला. स्वातंत्र्यदिनी लंडन येथे एएनआयची महिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aunions&f%5B1%5D=field_site_section_tags%3A39&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&search_api_views_fulltext=unions", "date_download": "2019-10-23T13:48:50Z", "digest": "sha1:43ORN5OWKSTTYU6OMOJ72Q5WCYPCAMDK", "length": 11184, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove अमेरिका filter अमेरिका\nदहशतवाद (4) Apply दहशतवाद filter\nसंघटना (4) Apply संघटना filter\nपाकिस्तान (3) Apply पाकिस्तान filter\nवॉशिंग्टन (3) Apply वॉशिंग्टन filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nसीरिया (1) Apply सीरिया filter\nसोमालिया (1) Apply सोमालिया filter\nहिंसाचार (1) Apply हिंसाचार filter\nदहशतवादी संघटनांचे 'फंडिंग' थांबवा\nवॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तानने पाठिंबा देण्याचे आणि अर्थसाह्य करण्याचे तात्काळ थांबवावे, असे आवाहन आज अमेरिकेने केले. जैशे मोहंमदसारख्या दहशतवादी संघटना भविष्यात हल्ले करणार नाहीत, यासाठी पाकिस्तानने...\nदहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवा; अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले\nवॉशिंग्टन : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून, जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनेही पाकला खडे बोल सुनावले आहेत. पाकने दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे ��ांबवावे, तसेच त्यांना सुरक्षित आश्रयस्थळेदेखील पुरवू नयेत, असे सुनावतानाच...\n'जैशे महंमद', \"लष्करे'चा आशियाई उपखंडाला धोका ; अमेरिकेचा दावा\nवॉशिंग्टन : \"जैशे महंमद' आणि \"लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनांचा आशियाई उपखंडाला असलेला धोका अद्याप कायम असून, मागील वर्षी आम्ही व्यक्त केलेल्या चिंतेवर पाकिस्तानने योग्य कारवाई केली नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटनांचे अस्तित्व अद्याप कायम असून, मागील वर्षभरात...\nपाकला अमेरिकेकडून पुन्हा दणका, सुरक्षा सहाय्य मदत रोखली\nनवी दिल्ली : अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत यापूर्वी रोखली. त्यानंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा दणका देत पाकिस्तानला दिली जाणारी सुरक्षा सहाय्य मदत रोखली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून पाकिस्तानला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF", "date_download": "2019-10-23T13:40:05Z", "digest": "sha1:5CMHDBKH7LAKVLYXX5BRCHM5UXSJWCTN", "length": 8109, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove महामार्ग filter महामार्ग\n(-) Remove महाराष्ट्र filter महाराष्ट्र\n(-) Remove मुख्यमंत्री filter मुख्यमंत्री\nएकनाथ शिंदे (1) Apply एकनाथ शिंदे filter\nचंद्रकांत पाटील (1) Apply चंद्रकांत पाटील filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद���र फडणवीस filter\nसमृद्धी महामार्ग (1) Apply समृद्धी महामार्ग filter\nसमृद्धी महामार्गाला आर्थिक सहकार्य करा - मुख्यमंत्री\nमुंबई - राज्यातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांनी नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनेक राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे. हॉटेल ट्रायडंट येथे सर्व बॅंकांच्या वरिष्ठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/shirpur/news/", "date_download": "2019-10-23T14:16:12Z", "digest": "sha1:HIWJ6755CYQJOUBGTUQUGCCFW7DGEIU4", "length": 25967, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shirpur News| Latest Shirpur News in Marathi | Shirpur Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संता��\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nपाच लाखांची रोकड पोलिसांनी केली हस्तगत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपळासनेर नाका : रकमेची चौकशी सुरु ... Read More\nभोरटेक येथे कापूस खरेदीला झाली सुरुवात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण ... Read More\nशिरपूर फॅक्टरी स्फोटात बेपत्ता कामगाराचा शोध दुस-या दिवशीही सुरु\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदोघा मंत्र्यांकडून पाहणी, चौकशीचे दिले आदेश ... Read More\nकारखान्यांमधील स्फोटांच्या मुळाशी ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’चा अतिरेक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपूर्वीचाच नियम उद्योग विभाग लागू करणार ... Read More\nशिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसंजय कुटे : कामगार अधिकारी, मालकाचीही चौकशी होणार ... Read More\nExclusive: कारखान्यांमधील स्फोटांचं मूळ सापडलं; सरकारच्या 'या' धोरणाचा अतिरेक ठरतोय घातक\n...अन् सुरक्षेच्या यंत्रणा अनेक कारखान्यांमधून झाल्या बेपत्ता\nतत्त्वज्ञानाने पूर्वी पोटं भरत, आता....\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत गाव कट्टा या सदरात लिहिताहेत शिरपूर, जि.धुळे येथील प्रसिद्ध ���ाहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल... ... Read More\nशिरपूरला दोन गटात वादानंतर दगडफेकीने तणाव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपरस्पर विरोधी फिर्याद : ६ जणांना केले जेरबंद ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल यांनी लिहिलेलं खुसखुशीत... ... Read More\nशिरपूर नगरपालिकेला सलग तिसºयांदा पुरस्कार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान : नागरिकांना मिळताय विविध सुविधा ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1835 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे साय��न काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/article-about-baba-amte-dream-of-workers-university-1521257/", "date_download": "2019-10-23T13:23:23Z", "digest": "sha1:X7OUV7N2L7MG3J47T64SAH4NQ7XEMBIS", "length": 32185, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about Baba amte dream of Workers University | ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चे स्वप्न | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nपोलिसांच्या आवाहनाला दाद न देता नेतेमंडळी जोरजोरात घोषणा देत जमावाला भडकवीत होती.\nदुर्दैवाने गुरुजी स्वतची ताकद ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी देहत्याग केला.\nसाठीच्या दशकाच्या पूर्वार्धात बाबा आमटेंच्या मनात एक अभिनव प्रयोग साकारत होता- ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चा या प्रयोगामागची प्रेरणा होते सानेगुरुजी. याविषयी बाबा लिहितात, ‘‘सानेगुरुजी म्हणजे महात्मा गांधी, विनोबा भावे, कार्ल मार्क्‍स, रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचे उन्नत संकर (Advanced Hybrid), धडपडणाऱ्या पावलांचा वत्सल पथदर्शक, त्यांच्या संवेदनांचा सल्लागार, विवेकाचा वाटाडय़ा, जाणिवांचा जाणकार, स्वप्नांचा सहकारी अन् भविष्यांचा भागीदार या प्रयोगामागची प्रेरणा होते सानेगुरुजी. याविषयी बाबा लिहितात, ‘‘सानेगुरुजी म्हणजे महात्मा गांधी, विनोबा भावे, कार्ल मार्क्‍स, रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचे उन्नत संकर (Advanced Hybrid), धडपड��ाऱ्या पावलांचा वत्सल पथदर्शक, त्यांच्या संवेदनांचा सल्लागार, विवेकाचा वाटाडय़ा, जाणिवांचा जाणकार, स्वप्नांचा सहकारी अन् भविष्यांचा भागीदार दुर्दैवाने गुरुजी स्वतची ताकद ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी देहत्याग केला. गुरुजींबद्दल जेव्हा पाश्चात्य माणसाशी मी बोलतो तेव्हा तो भारावतो व म्हणतो, ‘एवढा मोठा माणूस जगाला कसा माहीत नाही दुर्दैवाने गुरुजी स्वतची ताकद ओळखू शकले नाहीत आणि त्यांनी देहत्याग केला. गुरुजींबद्दल जेव्हा पाश्चात्य माणसाशी मी बोलतो तेव्हा तो भारावतो व म्हणतो, ‘एवढा मोठा माणूस जगाला कसा माहीत नाही’ — ‘एक सागर राहून गेला नम्रतेच्या नशेत सान’ हेच याचे उत्तर’ — ‘एक सागर राहून गेला नम्रतेच्या नशेत सान’ हेच याचे उत्तर तेव्हा, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अशा एका संताला आत्महत्या करावी लागली तर याचं प्रायश्चित्त माझ्या युवा पिढीने घेतलं पाहिजे. सानेगुरुजींच्या मोलकरणीला समाजाच्या सर्वात वरच्या थरावर आणून उभे करण्याचा, त्यांच्या शेतकऱ्याच्या पाठीचा कणा ताठ करण्याचा आणि धुळीत पडलेल्या भग्नमूर्तीची पुनप्रतिष्ठा करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या विचारांच्या खांद्यावर उभे राहून त्यांचा ‘नवा प्रयोग’ नव्याने सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे.’’\nआनंदवनाच्या आत्मनिर्भरतेतून जागतिक संदर्भात कुष्ठरोग्यांच्या इतिहासाने एक क्रांतिकारक वळण गाठलं असलं तरी बाबा अस्वस्थ होते. रोगी शरीरात निरोगी मन बाबांना आनंदवनात दिसलं, तसं युवकांच्या निरोगी शरीरात वैफल्याने भरलेलं, रोगी मनही त्यांना दिसत होतं. त्यांच्या मते, पुरातन श्रद्धास्थाने धडाधड कोसळली होती व नवीन उभी राहिली नव्हती; होती ती फक्त ठिगळे आणि मलमपट्टय़ा ‘शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया’ असं बाबा म्हणत. प्रचलित शिक्षणव्यवस्थेविषयी त्यांची मतं तीव्र स्वरूपाची होती. ते म्हणत, ‘‘विद्यापीठातून बाहेर पडणारा पदवीधर हा नुसता योजक (Planner) असतो. त्याचे डोके तयार झालेले असते; पण हात अकर्मण्य असतात. तंत्रशाळांतून बाहेर पडणाऱ्या कारागिराचे हात कुशल असतात, पण तो नुसता उपयोजक (Performer) असतो. या कार्यान्वयामागील योजनेशी त्याचा संबंध नसतो. अपंग बुद्धिजीवी आणि आंधळा श्रमजीवी असे कृत्रिम आणि विषम विभाजन त्यामुळे होते ‘शिक्षण म्हणज�� माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया’ असं बाबा म्हणत. प्रचलित शिक्षणव्यवस्थेविषयी त्यांची मतं तीव्र स्वरूपाची होती. ते म्हणत, ‘‘विद्यापीठातून बाहेर पडणारा पदवीधर हा नुसता योजक (Planner) असतो. त्याचे डोके तयार झालेले असते; पण हात अकर्मण्य असतात. तंत्रशाळांतून बाहेर पडणाऱ्या कारागिराचे हात कुशल असतात, पण तो नुसता उपयोजक (Performer) असतो. या कार्यान्वयामागील योजनेशी त्याचा संबंध नसतो. अपंग बुद्धिजीवी आणि आंधळा श्रमजीवी असे कृत्रिम आणि विषम विभाजन त्यामुळे होते दुसरं असं की, परावलंबनामुळे सरकारी अनुदानाशिवाय या शिक्षणसंस्था जिवंत राहू शकत नाहीत. केव्हातरी कुणीतरी घालून दिलेली चाकोरी गिरवीत राहणे, ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होते आणि या जरठ व्यवस्थेत असंख्य प्रतिभा आपले सत्व हरवून गोल छिद्रातल्या चौकोनी खुंटय़ा होऊन बसतात दुसरं असं की, परावलंबनामुळे सरकारी अनुदानाशिवाय या शिक्षणसंस्था जिवंत राहू शकत नाहीत. केव्हातरी कुणीतरी घालून दिलेली चाकोरी गिरवीत राहणे, ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होते आणि या जरठ व्यवस्थेत असंख्य प्रतिभा आपले सत्व हरवून गोल छिद्रातल्या चौकोनी खुंटय़ा होऊन बसतात याशिवाय, लोकसंख्येचा एक फार मोठा भाग उत्पादनकार्यापासून दीर्घकाळ अलग राहतो. शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणासाठी शहरात येऊन आपल्या वातावरणापासून एकदम तोडला जातो. त्याचे पाय परत खेडय़ाकडे वळत नाहीत. शेतीला श्रेष्ठ प्रतिभा आणि कर्तृत्व यापासून वंचित करणे, हा आजच्या शिक्षणाचा सर्वात मोठा दोष आहे असे मला वाटते.’’\nया सर्व पाश्र्वभूमीवर बाबांच्या मनाने घेतलं की, श्रमाश्रम, आनंदवन, मुक्तिसदन इत्यादी जीवनविषयक प्रयोगांतून परिणत झालेलं एक नवं अभियान उभारावं.. जेथे कार्यकर्तृत्व आणि उत्पादनक्षमता एकवटलेली असेल. हे अभियान म्हणजेच ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ किंवा ‘श्रमिक-कार्यकर्ता विद्यापीठ’ त्यांना खात्री होती की, नवनिर्मितीची एक नि:शब्द शक्ती आनंदवनाप्रमाणे ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’च्या वातावरणातच उत्पन्न होईल आणि या वातावरणातून नवी शेती, नवा सहकार, नवे उद्योग, नवे शिक्षण आणि नवे राजकारण यांचे अग्रदूत- ‘साहेब’ म्हणून नव्हे, तर ‘कप्तान’ म्हणून काम करणारे नवे नेते वर्कर्स युनिव्हर्सिटी समाजाला देईल त्यांना खात्री होती की, नवनिर्मितीची एक नि:शब्द शक्ती आनंदवनाप्रमाणे ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’च्या वातावरणातच उत्पन्न होईल आणि या वातावरणातून नवी शेती, नवा सहकार, नवे उद्योग, नवे शिक्षण आणि नवे राजकारण यांचे अग्रदूत- ‘साहेब’ म्हणून नव्हे, तर ‘कप्तान’ म्हणून काम करणारे नवे नेते वर्कर्स युनिव्हर्सिटी समाजाला देईल ‘विज्ञान व भारतीय जीवन यांचा समन्वय साधत भारताच्या कृषिप्रधान समाजव्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषि-औद्योगिक व्यवस्थेचे रूप देणे’ हा या प्रयोगाचा मूलभूत उद्देश. ‘अध्ययनातून अर्जन’ (Earning through Learning) असं या प्रयोगाचं स्थूल स्वरूप होतं. उदाहरणार्थ, डेअरी आणि संबंधित प्रक्रिया उद्योगाच्या युनिटमधून ज्ञानार्जनही होईल आणि उत्पादनाच्या माध्यमातून दुग्ध-तंत्रशाळेचे अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा खर्च भरून निघेल, किंवा वीस मजुरांच्या आठ तास कामातून जे निर्माण होते ते पन्नास मुलांच्या नियोजित गतियुक्त श्रमदानातून निर्माण होईल आणि या जोडश्रमांतून जी निर्मिती होईल, त्यातून विद्यार्थ्यांचा शिक्षण व निर्वाह खर्च भरून निघू शकेल. ‘Education for Action in Action’ अशी बाबांची मांडणी होती ‘विज्ञान व भारतीय जीवन यांचा समन्वय साधत भारताच्या कृषिप्रधान समाजव्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषि-औद्योगिक व्यवस्थेचे रूप देणे’ हा या प्रयोगाचा मूलभूत उद्देश. ‘अध्ययनातून अर्जन’ (Earning through Learning) असं या प्रयोगाचं स्थूल स्वरूप होतं. उदाहरणार्थ, डेअरी आणि संबंधित प्रक्रिया उद्योगाच्या युनिटमधून ज्ञानार्जनही होईल आणि उत्पादनाच्या माध्यमातून दुग्ध-तंत्रशाळेचे अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा खर्च भरून निघेल, किंवा वीस मजुरांच्या आठ तास कामातून जे निर्माण होते ते पन्नास मुलांच्या नियोजित गतियुक्त श्रमदानातून निर्माण होईल आणि या जोडश्रमांतून जी निर्मिती होईल, त्यातून विद्यार्थ्यांचा शिक्षण व निर्वाह खर्च भरून निघू शकेल. ‘Education for Action in Action’ अशी बाबांची मांडणी होती शेती, शेतीपूरक उद्योग, मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि सहकार या नवसमाजरचनेच्या पायाभूत तत्त्वांच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी हे नवशिक्षणाचं वस्त्र विणलं जाईल असं ते म्हणत. वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय, सहकारी शैक्षणिक अधिकोष, साहित्यिक सहकारी संस्था, मु��्रण महाविद्यालय इत्यादी प्राथमिक स्वरूपाच्या सहकारी संस्थांच्या पायावर उभी उच्च, उच्चतर सहकारी संस्था अशी पिरॅमिडसारखी उभारणी बाबांच्या मनात होती. भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशोक मेहता, सहकारमहर्षी व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ तसंच काही प्रख्यात पाश्चात्य अर्थतज्ज्ञांचाही बाबांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेस पाठिंबा होता.\nया योजनेस मूर्त रूप देण्यासाठी- म्हणजेच जिथे शेती, प्रक्रिया उद्योग आणि संलग्न शैक्षणिक संस्थांची शृंखला उभी करता येईल यासाठी किमान दोन-तीन हजार एकर सलग जमीन आवश्यक होती. बाबांनी महाराष्ट्र सरकारकडे रीतसर अर्ज केला आणि १९६६ साली चांदा जिल्ह्यतल्याच मूल या तालुक्याच्या ठिकाणाजवळील मारोडा खेडय़ालगत १९२४ एकर जंगल जमीन महारोगी सेवा समितीला मिळाली. ही जमीन ताडोबाच्या जंगलाला खेटून असल्याने इथलं जंगल म्हणजे प्राण्यांचं माहेरघरच. सुरुवातीला बाबा आपल्या सहा कुष्ठमुक्त सहकाऱ्यांसह सोमनाथच्या जंगलात दाखल झाले. त्यांचा मुक्काम उघडय़ावरच होता त्यांनी जमिनीचा इंच न् इंच पिंजून काढला. आणि मग दिवस-रात्र एक करत जंगलसफाईचं काम सुरू झालं. बाबा स्वत: स्वयंपाक करून सर्वाना जेवू घालत. काही दिवसांनी झोपडय़ा उभ्या राहिल्या आणि इंदू, आम्ही दोघं भाऊ आणि इतर कार्यकत्रे तिथे जाऊ-येऊ लागलो. इंदूच्या कष्टांना सीमाच नव्हती. स्वयंपाकाची जबाबदारी तर होतीच; पण सुरुवातीच्या काळात विहीर नसल्याने राहण्याच्या ठिकाणापासून दोन मलांवर असलेल्या सोमनाथ मंदिरातल्या गोमुखातून ती डोक्यावर पाण्याचे गुंडं वाहून आणत असे.\nबाबांना ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’साठी मिळालेल्या जमिनीपकी ईशान्येकडील सुमारे ७०० एकर जमीन अतिक्रमित होती. बाबांना जमीन मिळाली, अपार कष्टांतून जंगलसफाई सुरू झाली, शेतीचे बांध घातले जाऊ लागले, तोपर्यंत कुणी काही बोललं नाही. पण त्यानंतर मारोडय़ाच्या स्थानिक पुढाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पुढे करत अचानक एक जनआंदोलन उभं केलं गेलं. त्यांचा आक्षेप होता, की जमीन अतिक्रमित असली तरी शेतकऱ्यांच्या मालकीचीच आहे. कारण गेली अनेक वर्ष ते ती कसत आहेत. आणि बाबांच्या प्रस्तावित योजनेमुळे त्यांच्या पोटावर पाय येणार आहे. ‘वर्कर्स युनिव्हर्सटिी’च्या माध्यमातून खरं तर आसपासच्या १८ गावच्या शेतकऱ्यांन�� आणि बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन शेती आणि डेअरीच्या विकासाची कामं करायची असं बाबांच्या मनात होतं. पण शेतकरी तर अज्ञानी होतेच; आणि दुर्दैवाने ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ची दिशा आणि तिचा स्थानिक शेतकऱ्यांना होणारा दूरगामी फायदा यांचा या नेत्यांनी विचार केला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे काही सर्वोदयी नेत्यांचाही या आंदोलनाला पाठिंबा होता. बाबांना गरीब शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती होती. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली ज्या धनाढय़ लोकांनी जमिनीचे पट्टे अतिक्रमित केले होते त्यांना बाबांचा सक्त विरोध होता. नवनवे आरोप, मागण्या यांचं सत्र बराच काळ सुरू होतं आणि मार्ग काही निघत नव्हता. अनेक ज्येष्ठ व्यक्ती आणि सरकारनेही हात टेकले. सगळ्याच्या मुळाशी प्रामुख्याने होती ती कुष्ठरोगाबद्दलची पराकोटीची घृणा पाण्याच्या साठवणुकीसाठी बाबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जंगलातल्या तवागोंदी परिसरात पाणी अडविण्यासाठी एक बांध घातला होता आणि तिथून वाहणाऱ्या उमरी नाल्यावर रहदारीसाठी एक कच्चा पूल बांधला होता. उमरी नाला खाली मारोडा गावाकडे वाहत जात असे. त्यामुळे हे पाणी कुष्ठरोगी अडवतील, वापरतील तर कुष्ठरोगाच्या जंतूंनी पाणी ‘दुषित’ होईल, हा पण एक आक्षेप होताच\nएके दिवशी सत्याग्रहाच्या नावाखाली स्थानिक नेते कुदळी, फावडी, लाठय़ाकाठय़ा, कुऱ्हाडी, पहारी घेतलेल्या हजारोंच्या जमावासह ढोलताशांच्या गजरात घोषणा देत सोमनाथवर चाल करून आले आणि उमरी नाल्याचा पूल तोडायला त्यांनी सुरुवात केली. पुलाच्या एका बाजूला हजारोंचा सशस्त्र, हिंसक जमाव; तर दुसऱ्या बाजूला नि:शस्त्र बाबा, ४०-५० कुष्ठरोगी आणि सब-इन्स्पेक्टर मिश्रांच्या नेतृत्वाखाली फक्त १२ पोलीस पण बाबा डगमगले नाहीत. बेडरपणे ते चक्क पुलाच्या मधोमध मांडी ठोकून बसले आणि नेत्यांना म्हणाले, ‘‘सशस्त्र सत्याग्रह’ मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे पण बाबा डगमगले नाहीत. बेडरपणे ते चक्क पुलाच्या मधोमध मांडी ठोकून बसले आणि नेत्यांना म्हणाले, ‘‘सशस्त्र सत्याग्रह’ मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे हा पूल आणि तवागोंदीचा बांध तोडायचा असेल तर तुम्हाला आधी माझ्या मृतदेहावरून जावं लागेल हा पूल आणि तवागोंदीचा बांध तोडायचा असेल तर तुम्हाला आधी माझ्या मृतदेहावरून जावं लागेल’’ एव्हाना जमावाने तुफान दगडफेक सुरू केली. मग क��ष्ठरुग्ण सहकारी आणि पोलिसांनी बाबांभोवती कोंडाळं केलं. जमावातल्या एकाने फावडय़ाचा दांडा थेट बाबांच्या दिशेने भिरकावला. पण मिश्रा यांनी तो शिताफीने अडवत अनर्थ टाळला. कुष्ठमुक्त नाना भुसारी यांनी असाच एक बाबांच्या दिशेने भिरकावलेला दगड स्वतच्या अंगावर झेलत बाबांचे प्राण वाचवले. कुष्ठरुग्ण अक्षरश: पुलावर आडवे पडून तो तुटण्यापासून वाचवत होते. पण पोलिसांच्या आवाहनाला दाद न देता नेतेमंडळी जोरजोरात घोषणा देत जमावाला भडकवीत होती. एवढय़ात वाहनांचा प्रतिध्वनी जंगलात घुमू लागला आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक येत असल्याचं लक्षात येताच नेत्यांचं अवसान गळालं. ‘‘आपलं आजचं आंदोलन इथेच थांबवू. ‘अहिंसक सत्याग्रहा’च्या माध्यमातून आपण ‘विजयी’ झालो आहोत’’ एव्हाना जमावाने तुफान दगडफेक सुरू केली. मग कुष्ठरुग्ण सहकारी आणि पोलिसांनी बाबांभोवती कोंडाळं केलं. जमावातल्या एकाने फावडय़ाचा दांडा थेट बाबांच्या दिशेने भिरकावला. पण मिश्रा यांनी तो शिताफीने अडवत अनर्थ टाळला. कुष्ठमुक्त नाना भुसारी यांनी असाच एक बाबांच्या दिशेने भिरकावलेला दगड स्वतच्या अंगावर झेलत बाबांचे प्राण वाचवले. कुष्ठरुग्ण अक्षरश: पुलावर आडवे पडून तो तुटण्यापासून वाचवत होते. पण पोलिसांच्या आवाहनाला दाद न देता नेतेमंडळी जोरजोरात घोषणा देत जमावाला भडकवीत होती. एवढय़ात वाहनांचा प्रतिध्वनी जंगलात घुमू लागला आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक येत असल्याचं लक्षात येताच नेत्यांचं अवसान गळालं. ‘‘आपलं आजचं आंदोलन इथेच थांबवू. ‘अहिंसक सत्याग्रहा’च्या माध्यमातून आपण ‘विजयी’ झालो आहोत’’ अशा वल्गना करत त्यांनी जमावासह परतीची वाट धरली. इकडे बाबा आणि त्यांचे कुष्ठरुग्ण सहकारी जखमी झाले होते. सात पोलिसांनाही जबर मार बसला होता.\nया घटनेनंतर अखेर विनोबाजींनी मध्यस्थी केली आणि त्यांचा मान राखत बाबांनी ५५३ एकर उपजाऊ जमीन सरकारला परत दिली. तसंच उमरी नाल्याचं पाणी न अडवता, वापरता मोकळं सोडण्याचं आश्वासनही दिलं. तरीही आंदोलक समाधानी नव्हते. मग आणखी १५२ एकर जमीन शेतकरी कुटुंबांच्या हवाली केली गेली आणि वाद शमला. अखेर वाटय़ाला १२१९ एकर जमीन उरली. पण बाबांची ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ची विशाल योजना एवढय़ा कमी जागेत प्रत्यक्षात येणं अशक्य होतं. त्यामुळे संघर्ष मिटला तरी त्यात ‘वर्कर्स युन��व्हर्सिटी’च्या भव्य संकल्पनेची आहुती पडली.\nसानेगुरुजींचं अधुरं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असलेले बाबा या सगळ्या घटनाक्रमाने व्यथित नक्कीच झाले; पण खचले नाहीत. संघर्षांदरम्यानही ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’चा पाया असलेल्या ‘मॅनपॉवर ट्रेनिंग सेंटर’ या योजनेची पायाभरणी बाबांनी सुरू केली होती आणि ‘लोकसशक्तीकरणा’चा एक नवा प्रयोग आधीच सुरू झाला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/3438", "date_download": "2019-10-23T12:31:28Z", "digest": "sha1:XBWXM5RRRXCD44GQFVYDY4YFEUILW53L", "length": 11400, "nlines": 101, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वाईचा ढोल्या गणपती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवाई हे गाव कृष्णा नदीवरील आखीव-रेखीव घाट आणि कृष्णामाईचा उत्सव यांसाठी प्रसिद्ध आहे. वाई सातारा जिल्ह्यांत येते. तेथे महागणपतीचे मंदिर पर्यटकांचे खास आकर्षण आहे. ते पेशव्यांचे सरदार भिकाजी रास्ते यांनी बांधले. त्यामुळे तो गणपती घाट म्हणून ओळखला जाऊ लागला. गणपतीची मूर्ती एकसंध, काळ्या दगडात केलेली असून, तिचे स्वरूप बाळसेदार असल्यामुळे त्याला ‘ढोल्या गणपती’ असे म्हणू लागले असावेत. तो दगड कर्नाटकातून आणला गेला. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला गेला आहे. त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. गणपती उकिडवा, दोन्ही मांड्या पसरून बसला असून मूर्तीला जानव्यासह काही मोजके अलंकार घातलेले आहेत. त्यातही हार, बाजूबंद व पायांतील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागे अर्धचंद्राकृती प्रभावळ आहे. गणपतीच्या हातात मोदक, परशू, पळी व दात आहेत. मंदिर कृष्णा नदीच्या पात्रात बांधले गेले आहे. मंदिराचे संरक्षण वारंवार येणाऱ्या पुराच्या पाण्यापासून व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मध्यभागी त्रिकोणी आकार देऊन एखाद्या नावेच्या टोकासारखी केली आहे. तशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पुराचे पाणी दुभंगले जाऊन त्याचा दाब कमी होतो आणि मंदिराचे नुकसान टळते. त्या मंदिराचे बांधकाम 1762 मध्ये झाले. गणपतीचा प्रतिष्ठापना दिन म्हणून वैशाख शुद्ध त्रयोदशी हा दिवस वाईमध्ये उत्साहात साजरा करतात. त्याप्रमाणेच संकष्ट चतुर्थी, भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीपासून सात दिवस आणि माघी गणेश जयंती उत्सवप्रसंगी श्रीगणपतीची अलंकारयुक्त विशेष पूजा करतात. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरांत सर्वांत उंच असून, त्याची उंची पायथ्यापासून कळसापर्यंतची चोवीस मीटर आहे.\nवाई हे गाव पूर्वी ‘विराटनगरी’ किंवा ‘दक्षिणेची काशी’ अशा नावांनीही ओळखले जाई. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे गाव जसे घाट आणि मंदिरे यांसाठी प्रसिद्ध आहे तसेच, चित्रपटांसाठी उत्तम लोकेशन म्हणूनही नावारूपास आले आहे. विश्वकोशाची निर्मिती करणारे लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ते गाव आहे. त्या छोट्याशा गावात सात घाट आहेत आणि त्या घाटांवर अनेक मंदिरे आहेत. वाईतील सिद्धेश्वर मंदिरात श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी आहे. गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदास यांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरे तेथे आहेत. महाबळेश्व र, पाचगणी येथे पर्यटनाला आलेले हजारो पर्यटक वाईत येउन न चुकता गणेशाचे दर्शन घेतात. त्यामुळे तेथे नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते.\n(‘आदिमाता’, फेब्रुवारी 2016 वरून उद्धृत)\nजीआयएफनी गणित झाले सोपे\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, प्रयोगशील शिक्षक, शिक्षक, देवगड तालुका\nवणी येथील सप्तशृंगी देवी (Saptashrungi Devi)\nसंदर्भ: देवी, देव, तीर्थस्‍थान, तीर्थक्षेत्र, नवरात्र\nनारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) Naro Appaji Khire (Tulshibagwale)\nसंदर्भ: पुणे, सातारा शहर\nसंदर्भ: तुळजापूर देवस्‍थान, शिवाजी महाराज, देवी, कुलदैव��, नवरात्र\nलेखक: इजाज हुसेन मुजावर\nसंदर्भ: गणपती, महाराष्‍ट्रातील मंदिरे, गणेश मंदिर\nश्रीगणेश मंदिर संस्‍थान - जुन्या-नव्या डोंबिवलीचे प्रतीक\nसंदर्भ: डोंबिवली, गणेश मंदिर, महाराष्‍ट्रातील मंदिरे\nपुण्याचे अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर\nलेखक: पंकज विजय समेळ\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, शिवमंदिर, त्रिशुंड गणपती मंदिर, कातळशिल्पे, गणेश मंदिर\nचिंचवडचा श्री मोरया गोसावी\nलेखक: विघ्नहरी भालचंद्र देव\nसंदर्भ: मोरया गोसावी, महाराष्ट्रातील संत, गणपती, महाराष्‍ट्रातील मंदिरे, समाधी, पेशवे, चिंचवड\nसंदर्भ: कोकण, गणपती, गणेशोत्‍सव, महाराष्‍ट्रातील मंदिरे, लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्, समाधी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/2017/02/", "date_download": "2019-10-23T13:04:45Z", "digest": "sha1:DVLV7PUG2C4NH7WH2PVJM6NZWFCHMXNW", "length": 2308, "nlines": 27, "source_domain": "marathimoney.com", "title": "February 2017 | Marathi Money", "raw_content": "\nBull Market Bear Market – बाजारातील तेजी आणि मंदी\nBull Market and Bear Market – बाजारातील तेजी आणि मंदी Bull म्हणजे बैल आणि bear म्हणजे अस्वल. या दोन प्राण्यांचे स्वभाव खूप वेगळे आहेत. विशेषतः हे जेव्हा आपल्या विरोधकांवर हल्ला करतात त्यावेळी त्यांचा स्वभाव खूप वेगळा असतो. बैल हा खूप आक्रमक असतो. आपल्या शिंगांचा वापर करून समोरील विरोधकास मारण्याचा पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो. भारतामध्ये\nHow to invest in Mutual Fund – म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी.\nHow to invest in Mutual Fund – म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी. आपण कष्टाने कमावलेला पैसा बाजारात गुंतवणूक करत असताना मनुष्य खूप संवेदशील असतो. आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भविष्यात चांगला परतावा मिळेल यासाठी प्रयत्न करत असतो. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असताना तेजीच्या काळामध्ये (Bull Market ) चांगला फायदा होतो. उलटपक्षी मंदीच्या काळात (Bear\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/category/market/", "date_download": "2019-10-23T13:46:02Z", "digest": "sha1:AQOYEO7AEUY3QXA7XLG34O2KOC3OR4EQ", "length": 9620, "nlines": 60, "source_domain": "marathimoney.com", "title": "Market Archives | Marathi Money", "raw_content": "\nCredit Rating: पतमापन कष्टाने कमावलेला प���सा गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदार नेहमी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आग्रही असतो. मुळात गुंतवणूक हा क्लिष्ट विषय आहे. आपण ज्या कंपनी मध्ये ( shares, bond, Debentures ) गुंतवणूक करतो ती गुंतवणूक भविष्यामध्ये सुरक्षित आहे कि नाही हे कसे ओळखावे. कंपन्याचे व्यवहार बऱ्याचदा क्लिष्ट असतात. ते समजण्यासाठी सखोल आणि अद्यावत\nBull Market Bear Market – बाजारातील तेजी आणि मंदी\nBull Market and Bear Market – बाजारातील तेजी आणि मंदी Bull म्हणजे बैल आणि bear म्हणजे अस्वल. या दोन प्राण्यांचे स्वभाव खूप वेगळे आहेत. विशेषतः हे जेव्हा आपल्या विरोधकांवर हल्ला करतात त्यावेळी त्यांचा स्वभाव खूप वेगळा असतो. बैल हा खूप आक्रमक असतो. आपल्या शिंगांचा वापर करून समोरील विरोधकास मारण्याचा पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो. भारतामध्ये\nCRR and SLR बँकांचे व्यवहार हे जनतेकडून ठेवी स्वीकारणे आणि त्या गरज असेल त्यांना कर्जरुपाने वाटणे असे चालतात. ठेवींवर कमी तर कर्जावर अधिक व्याज असते यातूनच बँकेस नफा होतो. बँकांचे सर्व व्यवहारांवर RBI चे नियंत्रण असते. बँकांनी RBI ने आखून दिलेल्या नियामावलीचे पालन करूनच व्यवहार केले पाहिजेत असे बंधनकारक असते. या नियमांचे उल्लंघन केल्यास\n चीट फंड (Chit fund) ही एक प्रकारची बचत योजना असून भारतामध्ये पूर्वापार काळापासून चालत आलेली आहे. बहुधा समान उत्पन्न असलेल्या काही गरजू व्यक्ती एकत्र येऊन चीट फंड (Chit fund) सुरु केला जातो. यामागे बचत आणि गरजू व्यक्तीस कर्ज उपलब्ध करून देणे हा असतो. असे चीट फंड स्थापन\n मुदत ठेवी या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. बहुतेक सर्व लोक या प्रकारची गुंतवणूक आपल्या जवळच्या बँकेत करत असतात. सुरक्षित, सहज सोप्या, विना कटकट आणि आकर्षक व्याजदर यामुळे मुदत ठेवी या नेहमी कमी जोखीम असणाऱ्या गुंतवणूकदारास प्रिय असतात. अलीकडील अधिक\nCertificate of Deposit – ठेव प्रमाणपत्र उद्योग चालवायला भांडवल लागते. स्वमालकीच्या भांडवल उभारण्यासाठी समभाग विक्री आणि कर्जाऊ भांडवलासाठी बॉंड इत्यादी वर अवलंबून राहावे लागते. याशिवाय बँकाकडून कर्जरूपाने भांडवल उभारता येते. सर्वसाधारणपणे बँक लोक (Public), ट्रस्ट, कंपनी यांच्याकडून पैसा ठेवीच्या रूपाने जमा करते आणि ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना कर्जरूपाने वाटप करते. कर्जावर मिळणारे व्याज\nTreasury bills/T-bills – ट्रेझरी बिल्स / कोषागार पत्र\nTreasury bills/T-bills – ट्रेझरी बिल्स / क��षागार पत्र / सरकारी रोखा / राजकोषपत्र Bill मार्केट हा नाणे बाजाराचा उपबाजार आहे. T-bills ही लघु मुदतीची असून केंद्र सरकारकडून इशू केली जातात. एक प्रकारे लघु मुदतीच्या कर्ज उभारणीसाठी केंद्र सरकार अशा प्रकारची बिल्स इशू करते. सध्या आपल्याकडे 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवसांसाठी T-bills इशू\nCommercial Paper: वाणिज्य पत्र उद्योगासाठी लघु मुदतीच्या/खेळत्या भांडवलासाठी वाणिज्य पत्राद्वारे भांडवल उभारणी करता येते. साधारणपणे १५ दिवस ते १ वर्ष या मुदतीसाठी वाणिज्य पत्र (Commercial Paper) इशू केली जातात आणि मुदत अखेरीस व्याजासहित रक्कम परत केली जाते. वाणिज्य पत्र (Commercial Paper) हि विनातारण दिली जातात. कर्ज घेणारी कंपनी देणाऱ्यास एक वचन चिट्ठी लिहून देतात.\nCall money market – मागणी देय पैसा बाजार\nCall Money Market : मागणी देय पैसा बाजार हा नाणे बाजाराचा एक उपबाजार आहे. यामध्ये अतिशय अल्प काळासाठी पैशांची देवाणघेवाण चालू असते . 1 दिवस ते 14 दिवस एवढ्या अल्प काळासाठी कर्ज देवांघेवाणीचे व्यवहार चालतात त्यास कॉल मनी मार्केट (Call Money Market)म्हणजेच मागणी देय पैसा/नाणेबाजार असे म्हणतात. काही वेळेस यास Notice Money Market /\nIndian Money Market नाणे बाजार पैसा हे विनिमयाचे साधन आहे. या जगामध्ये आर्थिक व्यवहार करत असताना पैशांची गरज लागते. काही जण पैसे घेणारे असतात तर काही जण पैसे बचत करतात आणि ते विविध गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करतात म्हणजेच काहीजण ठेवीदार असतात तर काही जण कर्जदार असतात. आर्थिक गरजा या काही अल्पकालीन तर काही दीर्घकालीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-bombay-high-court-upholds-death-penalty-clause-for-repeat-offenders-in-rape-cases-1810489.html", "date_download": "2019-10-23T13:48:32Z", "digest": "sha1:S74OOXJW4LTCDC63FMXYLHDNN5YIDPPW", "length": 24056, "nlines": 289, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Bombay high court upholds death penalty clause for repeat offenders in rape cases, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-क���्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nबलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा घटनात्मकदृष्ट्या वैधच - मुंबई हायकोर्ट\nएकापेक्षा अधिकवेळा बलात्काराच्या आरोपात दोषी सिद्ध झालेल्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७६ (इ) मध्ये करण्यात आलेली सुधारणा घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. या संदर्भात करण्यात आलेली याचिका न्या. बी. पी धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते यांनी फेटाळून लावली.\nमुंबईतील शक्ती मिल कपाऊंड सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींनी त्यांना ज्या कलमांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच कलमाच्या घटनात्मक वैधतेबद्दल याचिकेद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, न्यायालयाने ही याचिकाच फेटाळली.\nपालिका उपायुक्त निधी चौधरींचे महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त टि्वट, राष्ट्रवादीची निलंबनाची मागणी\nभारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७६ (इ) नुसार एकापेक्षा जास्त वेळा बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. २०१२ मध्ये दिल्लीत २३ वर्षीय तरुणी निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला होता. यामध्ये या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. या संपूर्ण घटनेनंतर देशभरात जनक्षोभ उसळला होता. त्या पार्श्वभूमीवर संसदेने भारतीय दंडव��धान संहितेतील कलमांमध्ये सुधारण करीत कडक शिक्षेची तरतूद केली होती. याच कलमांनुसार शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.\nभारतीय दंडविधान संहितेतील कलम ३७६ (इ) हे घटनेतील तरतुदींच्या विरोधात नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळेच ते संबंधित खटल्यामध्ये बाजूला काढता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nमराठा आरक्षणावर येत्या गुरुवारी महत्त्वपूर्ण निकाल\nहातावरील 'टॅटू' संदर्भात मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल\nकारखान्यांची अतिरिक्त जमीन विकून शेतकऱ्यांची देणी द्या - हायकोर्ट\nभीमा-कोरेगाव हिंसाचार: नवलाखांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला\nमेट्रो-३ कारशेडचा मार्ग मोकळा; सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या\nबलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा घटनात्मकदृष्ट्या वैधच - मुंबई हायकोर्ट\nमध्य रेल्वेवर मंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nविक्रोळी-जोगेश्वरी लिंकरोडवर डंपरला अपघात; मोठी वाहतूक कोंडी\nचेंबूरमध्ये अंत्ययात्रेवेळी जमाव संतप्त; तुफान दगडफेक\nपरस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही-कोर्ट\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्ह��यरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-10-23T12:45:24Z", "digest": "sha1:PEGE2RZXIC2WIWEIX7EHBB7LX6OI7AJU", "length": 24791, "nlines": 159, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून... | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम कॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nगडही गेला आणि रायगडही…\nसुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी अलिबागमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘रायगडातही कॉग्रेस,शेकाप आणि राष्ट्रवादी’ अशी आघाडी होणार असल्याची घोषणा केली आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी कॉग्रेसचे नेेते रवींद्र पाटील वर्षावर धडकले.रवींद्र पाटील हे रामशेठ ठाकूर यांच्यासारखे ‘लोकनेते’ वगैरे नाहीत, त्यामुळं त्यांच्या जाण्यानं कॉग्रेसचे फार नुकसान होईल आणि येण्यानं भाजपचा फार लाभ होईल असं समजण्याचं कारण नाही.मुद्दा तो नाहीच, मुद्दा हा आहे की,रवींद्र पाटील यांच्यावर पक्षांतराची वेळ का आली रवींद्र पाटील हे जुने कॉग्रेस नेते.निष्ठावान.अंतुलेंच्या टीममधील शिलेदार.कॉग्रेसनं त्यांना मंत्री वगैरे केलं ..तरीही त्यांना पक्ष सोडावा वाटला असेल तर काँग्रेसचे काही तरी चुकतंय हे नक्की..गंमत अशीय की,काय चुकतंय रवींद्र पाटील हे जुने कॉग्रेस नेते.निष्ठावान.अंतुलेंच्या टीममधील शिलेदार.कॉग्रेसनं त्यांना मंत्री वगैरे केलं ..तरीही त्यांना पक्ष सोडावा वाटला असेल तर काँग्रेसचे काही तरी चुकतंय हे नक्की..गंमत अशीय की,काय चुकतंय हे रायगडातील सामांन्यातल्या सामांन्य कार्यकर्त्याला कळतंय,पण ते मुंबईतल्या नेत्यांना समजत नाही किंवा समजून घेण्याची त्यांची तयारी नाही..\nमुळात जिल्हयात कॉग्रेस जे राजकारण करीत आहे तेच मुळी जुन्या-जाणत्या कॉग्रेसजणांना मान्य नाही.सुनील तटकरे अगोदर कॉग्रेसमध्ये होते.ते शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीत गेले.त्यांनी तोडता येईल तेव्हडी कॉग्रेस तोडली.मात्र कॉग्रेस संपली नाही.आजही कॉग्रेसकडं दीड लाख मतं हक्काची आहेत.जिल्हयात शेकाप हा कॉग्रेसचा परंपरागत शत्रू आहे.त्याच्या जोडीला राष्ट्रवादीही कॉगॅेसला नंबर एकचा शत्रू समजते.या दोन्ही पक्षांचे कधी दोन्ही बाजुंनी तर कधी एकत्रित हल्ले सहन करीत जिल्हयात कॉग्रेस टिकून राहिली.हे वास्तव आहे.कॉग्रेसचं ह��� बळ या पक्षाचा परंपरागत शत्रू असलेल्या शेकापला बरोबर ठाऊक आहे.म्हणून तर शेकापवाले राष्ट्रवादीला नव्हे तर कॉग्रेसला जास्त घाबरतात. जिल्हयात कॉग्रेसची अशी असंख्य घराणी आहेत की,जी कायम कॉग्रेसबरोबर आहेत.नेते आले गेले..पण ही घराणी आणि असंख्य कार्यकर्ते कॉग्रेसबरोबरच राहिले .त्यामुळंच रामशेठ ठाकूर भाजपमध्ये गेले तरी पनवेलमध्ये कॉग्रेस जिवंत राहिली.नंतर रामशेठ ठाकूर यांनी जंगजंग पछाडलं तरी त्याना पनवेलमधून कॉग्रसे संपविता आली नाही.कॉग्रेसची विचारधारा जिल्हयात खोलवर रूजलेली आहे हेच याचं कारण आहे.जिल्हयात आज कॉग्रेस जी विकलांग झाल्याचं दृश्य दिसतंय ते कॉग्रेस नेते सोडून गेल्यामुळं नक्कीच नाही तर राज्यातील कॉग्रेस नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळं..गेल्या पंधरा-वीस वर्षातलं चित्र बघा..कॉग्रेस नेत्यांना स्वतःच्या पक्षापेक्षा रायगडातील शेकाप आणि राष्ट्रवादीचीच जास्त काळजी वाटत आलेली आहे.. कटू आहे पण वास्तव असंय की,रायगडात कॉग्रेस वाढावी असं कॉग्रेसच्या राज्यातील नेत्यांना वाटतच नाही.तसा जाणीवपूर्वक प्रयत्नही कधी झाला नाही.उलटपक्षी राज्यातील नेत्यांनी कॉग्रेस कायम कधी शेकापच्या तर कधी कधी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. शेकाप असेल किंवा राष्ट्रवादी या पक्षांनी अनेकदा राजकीय कोलांटउडया मारल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं..प्रसंगानुरूप जातीयवादी पक्षांशी देखील चुबाचुंबी केली..पण जेव्हा कॉग्रेसची जवळीक साधायची वेळ आली तेव्हा समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्ष या दोन शब्दांची मोहिनी कॉग्रेसवर टाकली आणि या दोन शब्दांनी रायगड कॉग्रेसचं सारं वाटोळं करून टाकलं. आजही परिस्थिती बदललेली नाही.कधी काळी कॉग्रेसचा बालेकिल्ला असलेला रायगड आता कॉग्रेसने राष्ट्रवादीला जवळपास आंदण देऊन टाकला आहे.लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा अगदी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील राष्ट्रवादी देईल तो तुकडा घेऊन कॉग्रेसला गप्प बसण्याची वारंवार वेळ आलेली आहे.त्यामुळंच जवळपास सार्‍या सत्तास्थानावरून कॉग्रेस उखडली गेली आहे.\nलोकसभेचं चित्र पाहिलं तर दिसेल की,आलटून पालटून आठ वेळा कॉग्रेसनं कुलाब्यातून विजय संपादन केलेला आहे.2009 मध्ये जेव्हा अंतुलेंचा पराभव झाला तेव्हा त्यांनी मित्र पक्षाच्या नावाने बराच त्रागा केला होता.टकम�� टोकाची वगैरे भाषा त्यांनी वापरली होती.’मित्रांनी’ शब्द देऊनही मदत केली नाही असा अंतुलेंचा आक्षेप होता.तरीही 2014 मध्ये कॉग्रेसनं पुन्हा लोटांगण घालत आपली मतं राष्ट्रवादीच्या आणि पर्यायानं सुनील तटकरे यांच्या पारडयात टाकली .2019 मध्ये पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे.गंमत अशी की,रायगडसाठी साधा दावा करायलाही कॉग्रेस नेत्यांची तयारी नाही किंवा तशी मानसिकता नाही . बरं या बदल्यात कॉग्रेसला काय मिळणार आहे भोपळा . सुनील तटकरे आणि जयंत पाटील या तगडया नेत्यांशी दोनहात करीत महाडमध्ये माणिक जगताप,अलिबागमध्ये मधुशेठ ठाकूर आणि पेणमध्ये रवींद्र पाटील यांनी कॉग्रेस जिवंत ठेवली . मात्र या तीन पैकी अलिबाग आणि पेणमध्ये शेकापचे विद्यमान आमदार असल्यानं नेते काहीही बोलत असले तरी या दोन जागा ते आघाडीतील मित्रांना म्हणजे कॉग्रेसला कधीच सोडणार नाहीत.पनवेलच्या जागेचाही प्रश्‍नच नाही.म्हणजे तीन जागा गेल्या..रोहा आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.तेथेही राष्ट्रवादी आपल्या जागेवर पाणी सोडणार नाही.कारण कॉग्रेसला जिल्हयात आपला पक्ष वाढवायचा नसला तरी राष्ट्रवादीला पक्ष वाढवायचा आहे.त्यामुळं या दोन्ही जागांबद्दल राष्ट्रवादी तडजोड करणार नाहीच.त्यामुळं शिल्लक राहतो तो केवळ महाड. .ही जागा कॉग्रेसला सोडली जाईल पण माणिक जगताप यांच्यासाठी दोन्ही ‘मित्र’ किती निष्ठेनं काम करतील याबद्दल स्वतः माणिक जगताप आणि जनताही साशंक आहे.माणिक जगताप हे कॉग्रेसचे तगडे नेते आहेत.लोकसंग्रह असलेले आणि सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या कुटील डावपेचांची चांगली माहिती असलेले नेते आहेत.त्यामुळं तटकरेंना माणिकराव वाढलेले चालत नाहीत.हे अनेकदा दिसून आलंय.अशा स्थितीत कॉग्रेसमध्ये राहायचे म्हणजे सडत पडायचे अशी भावना रवींद्र पाटील आणि अन्य नेत्यांची झाली असेल तर दोष त्यांना देता येत नाही.सत्तेेशिवाय राजकारण करता येत नाही आणि इथं सत्ताच मिळू दिली जाणार नसेल तर कॉग्रेसमध्ये कोण नेता राहणार भोपळा . सुनील तटकरे आणि जयंत पाटील या तगडया नेत्यांशी दोनहात करीत महाडमध्ये माणिक जगताप,अलिबागमध्ये मधुशेठ ठाकूर आणि पेणमध्ये रवींद्र पाटील यांनी कॉग्रेस जिवंत ठेवली . मात्र या तीन पैकी अलिबाग आणि पेणमध्ये शेकापचे विद्यमान आमदार असल्यानं नेते काहीही बोलत ��सले तरी या दोन जागा ते आघाडीतील मित्रांना म्हणजे कॉग्रेसला कधीच सोडणार नाहीत.पनवेलच्या जागेचाही प्रश्‍नच नाही.म्हणजे तीन जागा गेल्या..रोहा आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.तेथेही राष्ट्रवादी आपल्या जागेवर पाणी सोडणार नाही.कारण कॉग्रेसला जिल्हयात आपला पक्ष वाढवायचा नसला तरी राष्ट्रवादीला पक्ष वाढवायचा आहे.त्यामुळं या दोन्ही जागांबद्दल राष्ट्रवादी तडजोड करणार नाहीच.त्यामुळं शिल्लक राहतो तो केवळ महाड. .ही जागा कॉग्रेसला सोडली जाईल पण माणिक जगताप यांच्यासाठी दोन्ही ‘मित्र’ किती निष्ठेनं काम करतील याबद्दल स्वतः माणिक जगताप आणि जनताही साशंक आहे.माणिक जगताप हे कॉग्रेसचे तगडे नेते आहेत.लोकसंग्रह असलेले आणि सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या कुटील डावपेचांची चांगली माहिती असलेले नेते आहेत.त्यामुळं तटकरेंना माणिकराव वाढलेले चालत नाहीत.हे अनेकदा दिसून आलंय.अशा स्थितीत कॉग्रेसमध्ये राहायचे म्हणजे सडत पडायचे अशी भावना रवींद्र पाटील आणि अन्य नेत्यांची झाली असेल तर दोष त्यांना देता येत नाही.सत्तेेशिवाय राजकारण करता येत नाही आणि इथं सत्ताच मिळू दिली जाणार नसेल तर कॉग्रेसमध्ये कोण नेता राहणार हा प्रश्‍न आहे.रवींद्र पाटील यांच्या राजीनाम्याची ही सारी पार्श्‍वभूमी आहे.तयारी आहे पण आपल्या हक्काच्या पेणमध्येही लढता येणार नसेल तर अशा स्थितीत फार काळ गप्प बसणे कोणत्याच नेत्याला शक्य नसते.रवींद्र पाटील यांनी जवळपास वर्षभर प्रतिक्षा केली पण अंतिमतः त्यांना निर्णय घ्यावा लागला.\nमागच्या आठवडयात प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण अलिबागला आले तेव्हा हे वास्तव कॉग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या कानी घातले.त्यावर ‘स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेऊनच निर्णय घेतले जातील’ असे आश्‍वासन देऊन ही स्थानिक नेत्यांना वार्‍यावर सोडले जात आहे असेच दिसते.कॉग्रेसचा स्थानिक एकही नेता उपस्थित नसताना सुनील तटकरे आणि जयंत पाटील पत्रकार परिषद घेतात आणि रायगडातही आघाडी असेल अशी घोषणा करतात याचा अर्थ काय घ्यायचा .’स्थानिक नेत्यांशी आम्हाला देणं-घेणं नाही,वरचे कॉग्रेस नेते आम्ही खिश्यात घातलेत’ हेच या नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन सूचवायचे होते.तो संदेश त्यांनी दिला आहे.त्यामुळं मावळ नाही,रायगडही नाही केवळ महाडचा चतकोर वाटा घेऊन कॉग्रेसवाल्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे झिंदाबादच्या घोषणा द्याव्या लागणार आहेत.जुन्या-जाणत्या कॉग्रेसवाल्यांसाठी हे सारं क्लेशदायक आहे..कारण ज्यांच्याशी अनेक वर्षे संघर्ष केला त्यांच्याच जयजयकाराच्या घोषणा द्यायची वेळ येणार असेल तर ते नक्कीच सुखद नाही.पण कॉग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनाच रायगडात कॉग्रेस वाढावी किमान जगावी असं वाटत नसेल तर बिचारे हे जुने कॉग्रेसवाले तरी काय करणार .’स्थानिक नेत्यांशी आम्हाला देणं-घेणं नाही,वरचे कॉग्रेस नेते आम्ही खिश्यात घातलेत’ हेच या नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन सूचवायचे होते.तो संदेश त्यांनी दिला आहे.त्यामुळं मावळ नाही,रायगडही नाही केवळ महाडचा चतकोर वाटा घेऊन कॉग्रेसवाल्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे झिंदाबादच्या घोषणा द्याव्या लागणार आहेत.जुन्या-जाणत्या कॉग्रेसवाल्यांसाठी हे सारं क्लेशदायक आहे..कारण ज्यांच्याशी अनेक वर्षे संघर्ष केला त्यांच्याच जयजयकाराच्या घोषणा द्यायची वेळ येणार असेल तर ते नक्कीच सुखद नाही.पण कॉग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनाच रायगडात कॉग्रेस वाढावी किमान जगावी असं वाटत नसेल तर बिचारे हे जुने कॉग्रेसवाले तरी काय करणार ते हतबल आहेत..कॉग्रेसची दैना त्यांना पाहवत नाही..नेते आपली सोय लावून घेतात.पण विचारांवर श्रध्दा असलेली कार्यकर्ती मंडळी पळापळ करूही शकत नाही.एखादा रूग्ण अंतिम घटकामोजत असताना डॉक्टर जसे त्यांना घरी घेऊन जा चा सल्ला देतात आणि पेशन्ट घरी आल्यानंतर घरचेही जसे रूग्णाच्या हे राम म्हणण्याची वाट बघतात तशी अवस्था कॉग्रेसची झाली आहे.राज्य कॉग्रेसनं वेळीच ही स्थिती सुधारली नाही तर रवीद्र पाटलांबरोबरच इतरही काही नेते अन्य सुरक्षित निवारा शोधतील. हे नक्की..\nPrevious articleमाथेरानच्या राणीला नवा साज\nNext articleएका पत्रकाराच्या मुलीची यशस्वी भरारी\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nवाळू माफियाकडून पत्रकारास मारहाण\nपुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत कोबल\nपत्रकारावर दुःखाचा डोंगर कोसळला\n9 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेची पुण्यात मह्त्वाची बैठक\nपी.साईनाथ यांचा हिंदूला गुडबाय\nएकाच दिवशी तीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nआणीब���णीच्या दिशेनं एक पाऊल पुढे…\nमिडिया बदलला नाही ही अभिमानाची गोष्ट\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nखरी परीक्षा नारायण राणे,रामदास कदम,अनंत गीते आणि विवेक पाटलांचीच .\nअठरा तास अंधारात आठ दिवस…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090516/anv01.htm", "date_download": "2019-10-23T13:14:23Z", "digest": "sha1:QXWAJYTWLCC7BJ6HPHNXBQJMRD73T4N7", "length": 4746, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\nपांढरी पुलावरील दोन अपघातांत ४ ठार\nनगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीच्या पुलावर आज २ वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार\nझाले, तर ७ वाहनांचे नुकसान झाले. पहिला अपघात पहाटे ४ वाजता पुलावर अचानक थांबलेल्या मालमोटारीवर पाठीमागून येणारी दोन वाहने आदळून दोन चालक व एक प्रवासी असे तिघे ठार झाले. त्यानंतर सकाळी ९ वाजता झालेल्या दुसऱ्या अपघातात मालमोटारीची धडक बसून एकजणा ठार झाला.\nपहिल्या अपघातासंदर्भात टिकाराम समरूपचंद शरणागत (वय २१, धंदा क्लिनर, रा. नागपूर) याने सोनई पोलिसांकडे फिर्याद दिली. आज पहाटे चार वाजता नगर-औरंगाबाद रस्त्यावर पांढरीपूल येथील मीरा भेळ सेंटरसमोर मालमोटार (एमएच २१ डी ९८९९) चालकाने अचानक थांबविली. पाठीमागून येणारी मालमोटार (एमएच ३१ सीबी ५८८) ही अचानक तिच्यावर आदळून उलटली. तसेच त्यानंतर येणारी मालमोटार (एमएच २० एटी २०६०) सुद्धा अचानक थांबलेल्या मालमोटारीवर आदळली. त्यात चालक दुर्गाप्रसाद (पूर्ण नाव माहीत नाही) हा जागीच ठार झाला. त्यातील प्रवासी प्रल्हाद आगलावे (परभणी) हा गंभीर जखमी झाला. उपचार घेत असताना रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तसेच एमएच २० एटी २०६०चा चालक (पूर्ण नाव माहीत नाही) हासुद्धा या अपघातात ठार झाला. पहिल्या मालमोटारीच्या चालकाने अचानक वाहन थांबवून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल मालमोटार (क्रमांक ९८९९)च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक डी. एस. डंबाळे पुढील तपास करीत आहेत.\nसकाळी ९ वाजता रस्त्यात उभ्या असलेल्या मिठूभाई शेख (खोसपुरी, ता. नगर) यास मालमोटारीने (एमएच २९ एम ३८४८) धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मिठूभाईचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात खंडू चिंधे यांनी फिर्याद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82", "date_download": "2019-10-23T13:33:43Z", "digest": "sha1:NVA2REUXEJD67VWPR3DXGHELGMQNSPK3", "length": 8222, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nअभयारण्य (1) Apply अभयारण्य filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nफुलपाखरू (1) Apply फुलपाखरू filter\nवन्यजीव (1) Apply वन्यजीव filter\nसह्याद्री (1) Apply सह्याद्री filter\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्प (1) Apply सह्याद्री व्याघ्र प्रकल्प filter\nसांगली (1) Apply सांगली filter\nस्थलांतर (1) Apply स्थलांतर filter\nचांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Asections&f%5B2%5D=field_site_section_tags%3A1236&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-10-23T13:27:37Z", "digest": "sha1:Z6AF3YJYUV3WWWWFGXBME4XNIOWVMD7R", "length": 8429, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove ���हाराष्ट्र filter महाराष्ट्र\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nपंढरपूर (1) Apply पंढरपूर filter\nपुरंदर (1) Apply पुरंदर filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nसोलापूर (1) Apply सोलापूर filter\nगावोगावच्या भाविकांना संतांच्या आनंदसोहळ्याचे वेध\nपुणे - पंढरीची वारी हा अवघ्या महाराष्ट्राचा आनंदसोहळा. कोणत्याही आमंत्रणाशिवाय इथे महाराष्ट्र एकवटतो आणि संतांच्या संगतीत भक्तिसुखाचा आनंद उपभोगतो. विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या या संत मांदियाळीची सेवा करण्याची संधी पालखी मार्गावरील गावांमधील भाविकही सोडत नाहीत. \"साधू संत येती घरा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2%2520%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2019-10-23T13:30:00Z", "digest": "sha1:VAMX5GJK4IQO73ET67CGAX4QX6JQEZ36", "length": 8470, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\n(-) Remove सोशल मीडिया filter सोशल मीडिया\nजीपीएस (1) Apply जीपीएस filter\nडेस्कटॉप (1) Apply डेस्कटॉप filter\nनोकिया (1) Apply नोकिया filter\nफीचर्स (1) Apply फीचर्स filter\nमायक्रोसॉफ्ट (1) Apply मायक्रोसॉफ्ट filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nविंडोज (1) Apply विंडोज filter\nव्हिडिओ (1) Apply व्हिडिओ filter\nसॅमसंग (1) Apply सॅमसंग filter\nस्मार्टफोन (1) Apply स्मार्टफोन filter\nफीचर फोन ते स्मार्ट फोन (कृपादान आवळे)\nस्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं \"स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून असतात. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाविषयी... सध्या मोबाईल फोनच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%2520%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%82&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Anitish%2520kumar&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Aincidents&search_api_views_fulltext=%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-10-23T13:27:40Z", "digest": "sha1:X4OLRLUQPVFIP3XXK73I2UJNPXMIS7CA", "length": 11341, "nlines": 244, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove चंद्राबाबू नायडू filter चंद्राबाबू नायडू\nआंध्र प्रदेश (2) Apply आंध्र प्रदेश filter\nनितीशकुमार (2) Apply नितीशकुमार filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nआम आदमी पक्ष (1) Apply आम आदमी पक्ष filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nकम्युनिस्ट पक्ष (1) Apply कम्युनिस्ट पक्ष filter\nकर्जमाफी (1) Apply कर्जमाफी filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nतेलगू देसम (1) Apply तेलगू देसम filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nनायब राज्यपाल (1) Apply नायब राज्यपाल filter\nनीती आयोग (1) Apply नीती आयोग filter\nपश्‍चिम बंगाल (1) Apply पश्‍चिम बंगाल filter\nप्रकाश पवार (1) Apply प्रकाश पवार filter\nमनमोहनसिंग (1) Apply मनमोहनसिंग filter\nममता बॅनर्जी (1) Apply ममता बॅनर्जी filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष (1) Apply मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nलोकसभा (1) Apply लोकसभा filter\nवसुंधराराजे (1) Apply वसुंधराराजे filter\nराज्यांचं राजकारण आणि सहकारी संघराज्य (प्रकाश पवार)\nनॅशनल इन्स्टिट��यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून \"केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....\nदोस्त दोस्त ना रहा (अग्रलेख)\nविशेष दर्जाच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू दबावतंत्र वापरणार हे अपेक्षितच होते. केंद्राच्या दृष्टीने ती मागणी आज अडचणीची असली तरी लोकसभा निवडणुकीआधी भाजपनेच तसे आश्‍वासन दिले होते. चं द्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) ‘राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/far-away-voting-35000-prisoners-prisoners-have-no-right-vote-decision-election-commission/", "date_download": "2019-10-23T14:10:14Z", "digest": "sha1:7M4MH6MPDC2NC2S2GHULNEW2657DMSKG", "length": 29852, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Far Away From Voting For 35,000 Prisoners, Prisoners Have No Right To Vote; Decision By Election Commission | ३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळण��र भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्त��� होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\n३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय\n३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय\nमध्यवर्ती, जिल्हा व खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले सुमारे ३५ हजार २१८ कैदी मतदानापासून वंचित राहणार आहेत\n३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय\nअमरावती : राज्यात विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत असलेले सुमारे ३५ हजार कैदी यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदीजनांचा मतदानाचा हक्क हिरावला असला तरी उमेदवारी दाखल करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे.\nमध्यवर्ती, जिल्हा व खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले सुमारे ३५ हजार २१८ कैदी मतदानापासून वंचित राहणार आहेत. यात ३३ हजार ७९० पुरुष, तर १४२८ महिला कैदी आहेत. तथापि, यंदा विधानसभा निवडणुकीत एकाही कैद्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे उदाहरण समोर आले नाही. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया सुस्पष्ट करताना न्यायालयाने आरोप सिद्ध झालेल्या गुन्हेगारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले. यात जन्मठेप, सश्रम शिक्षा, न्यायाधीन, स्थानबद्ध, रात्रपहारेकरी, सिद्धदोष अन्वेषक, खुले कारागृह, विशेष कारागृह, खुली वसाहत, किशोर सुधारालय, महिला कारागृहातील कैद्यांचा समावेश असणार आहे.\nकैद्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार\nन्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात विविध गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असताना कैद्यांना सार्वत्रिक निवडणूक लढण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले आहे. यापूर्वी अनेक प्रसिद्ध गुन्हेगार कारागृहात असताना विजयीदेखील झाले आहेत.\nकारागृहात सिद्धदोष अथवा न्यायाधीन बंदी असले तरी त्यांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही. मात्र, निवडणूक लढता येते. तशी निवडणूक आयोगाची नियमावली आहे. - शरद पाटील, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग, अमरावती.\nMaharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज\nMaharashtra Election 2019: स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही, सीआयएसएफ जवानांची नजर\nMaharashtra Election 2019: ठाणे शहराच्या मतदानात घट\nMaharashtra Election 2019: मुंब्रा-कळव्यात वाढलेल्या २.४८ टक्के मतदानाचा फायदा कोणाला\nMaharashtra Election 2019: सुशिक्षित मतदारांची मतदानाकडे पाठ\nMaharashtra Election 2019: उमेदवारांमध्ये निकालाविषयी धास्ती\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र विध���नसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (337 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निव���णूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T13:19:20Z", "digest": "sha1:UZJD6TBEBVM3TIT6DAJCU2SGCVMDSKFZ", "length": 8229, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांचा आवाज घुमला | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome बातमीदार विशेष पत्रकारांचा आवाज घुमला\nअलिबाग : लोकसत्ताचे अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकाप आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्हयातील पत्रकारांनी आज अलिबागमध्ये मोचा॓ काढला होता.. जिल्हयातील बहुसंख्य पत्रकार या मोचा॓त सहभागी झाले होते. पत्रकार भवनापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कायाॅलयावर गेला. तेथे एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आमदार जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली..\n२३ मे रोजी मतमोजणी कक्षात पत्रकारास मारहाण केल्याबद्दल जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तसेच बेकायदेशीररित्या मतदान कक्षात घुसलषाबददल जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले असले तरी कारवाई करण्यात आलेली नाही.\nNext articleपत्रकाराला कुटुंबासह जाळण्याचा प्रयत्न\nसांगलीकर पत्रकार मित्रांचे आभार\nवासुदेव बळवंतांच्या वाड्याला नवी झळाळी\nअल्पसंख्याकांचे प्रश्न सोडविणार ...\n17 च्या पत्रकार आंदोलनाची तयारी पूर्ण\nकिमान पन्नास पत्रकारांना नियमबाहय पध्दतीने “ज्येष्ठ पत्रकार” म्हणून अधिस्वीकृतीची...\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nडोंगरचा राजा ला शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/22-candidates/", "date_download": "2019-10-23T13:12:52Z", "digest": "sha1:XJHTIIYULG4KHMHJ47SCYJXZVJWAWRVX", "length": 10105, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हरियाणासाठी आपचे 22 उमेदवार जाहीर | Dainik Prabhat", "raw_content": "\nहरियाणासाठी आपचे 22 उमेदवार जाहीर\nनवी दिल्ली – हरियाणा विधानसभेसाठी आम आदमी पार्टीने 22 उमेदवार उभे करण्याचे निश्‍चित केले आहे. भाजपचे मनहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आव्हान देण्यासाठी “आप’ने ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचे ठरवले आहे. खट्टर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये बहुमत मिळवले होते. याही वेळी भाजपच्यावतीने हरियाणातील मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून खट्टर यांचेच नाव आहे.\nलोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात भाजपच्या सरकारला पुन्हा मोठे मताधिक्‍क्‍य मिळाले. त्यावेळी हरियाणामध्ये कॉंग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यातही हरियाणा कॉंग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याने खट्टर सरकारला मोठे आव्हान देण्यासाठी ही निवडणूक लढवणे आवश्‍यक असल्याने “आप’ने रिंगणात उडी घेतली आहे.\nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपाकच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष- बीएसएफ\nदिल्लीतले सगळे रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवणार- केजरीवाल\nवीज बिल थकबाकीवरून शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे\nभ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्रिपुराच्या माजी मंत्र्यास अटक\nकाश्‍मीरातील विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्यास विरोध\nपाक लष्कराचा पुंछवर तोफगोळ्यांचा मारा\nदोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्���वक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\n“लाली’ एकांकिका ठरली “पुरुषोत्तम’ची मानकरी\nउद्योगपती संजय घोडवत यांना पितृशोक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/digital-education-will-be-provided-in-municipal-schools/", "date_download": "2019-10-23T13:14:18Z", "digest": "sha1:R2N6TUWWC4YR2YHNJUHBQCSQUN7YWYGY", "length": 11538, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिका शाळांत मिळणार डिजिटल माध्यमातून शिक्षण | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहापालिका शाळांत मिळणार डिजिटल माध्यमातून शिक्षण\nपुणे – सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई-लर्निंग आणि व्हर्च्युअल क्‍लासरूमद्वारे चांगल्या गोष्टी शिकण्याची संधी महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात महापालिकेने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारी आहे, असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले.\nमहापालिकेच्या 265 शाळांमधून ई-लर्निंग प्रकल्प सुरू केला असून, खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक आदित्य माळवे, स्वाती लोखंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, बीएसएनएलचे जनरल मॅनेजर अनिल धानोरकर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, राहुल जगताप आदी उपस्थित होते.\nसध्या केवळ फळा, खडू एवढेच शिक्षणाचे माध्यम आता राहिले नाही. महापालिकेच्या शाळांमधूनही अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. तंत्रज्ञानयुक्त शिक्षण सर्वांसाठीच आता शक्‍य झाल्याचे मत डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केले. काळाच्या बरोबर गेले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी कुठेही मागे पडू नये, हा दृस्टीकोन डोळ्यापुढे ठेवून महापालिकेच्या 100 टक्के शाळांतून ई-लर्निंग प्रकल्प सुरू करण्यात येत आहे, असे महापौर म्हणाल्या.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\nडिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड\nदिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nरिचा चढ्ढावरही कास्टींग काउचचा प्रयोग\nविधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या मुलाखतींकडे भोसरीतील प्रमुख इच्छुकांची पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.highlight86.com/mr/solutions-2.html", "date_download": "2019-10-23T12:49:49Z", "digest": "sha1:MSY5AM7ZS7AW4XD7VWKSBZEXCKUSMP3M", "length": 8720, "nlines": 230, "source_domain": "www.highlight86.com", "title": "उपाय - हायलाइट", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nपिन / लॉक / गुंडाळी / Ferrite\nDP001 प्रदर्शन स्वत: ची गजर घूस\nदूध कॅन सुरक्षा टॅग\nEAS गोल्फ क्लब टॅग\nHD001 ई हाताचा मेटल डिटेक्टर आयोजित\nडिजिटल कॅमेरा सुरक्षा अलार्म\nलेबल मध्ये AL010 EAS AM शिवणे\nदूध टॅग करू शकता\nA028S / H028S सुरक्षा टॉवेल टॅग\nAM गोल्फ क्लब टॅग\nघालण्यायोग्य AM डॉ लेबल\nHPC002 इलेक्ट्रॉनिक पर्यटक काउंटर\nB002 EAS बाटली टॅग\nHD001-व्ही हात-आयोजित मेटल डिटेक्टर\nAM सुरक्षा खरेदी बॅग\nप्रदर्शन स्वत: ची गजर मालिका\nSA002 EAS केबल सुरक्षा टॅग\nAM दूध कॅन सुरक्षित\nआरएफ गोल्फ क्लब टॅग\nकिरकोळ विरोधी चोरी बॉक्स\nEAS हार्ड टॅग पिन\nआरएफ सुरक्षा खरेदी बॅग\nHPC005 इन्फ्रारेड लोक गणना\nSA003 EAS भयानक टॅग\nओष्ठशलाका साठी EAS AM स्टिकर\nEAS प्रदर्शित सुरक्षा कणा\nपॅकेज पकडीत घट्ट टॅग\nLT001 लोक काउंटर लहान संगणक\nकिरकोळ विरोधी अशाप्रकारे चोरी करणे बॉक्स\nEAS सुरक्षा बॉक्स गार्ड\nHPC015C इआन बीम काउंटर\nSA004 EAS स्वत: ची भयानक टॅग\nफोन / संगणक सुरक्षा बॉक्स\nपिन / लॉक / गुंडाळी / Ferrite\nपत्ता: कक्ष 803, इमारत 1, Prona व्यवसाय प्लाझा, नाही. 2145 Jinshajiang रोड, Putuo जिल्हा, शांघाय\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nSitemap|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे|खाजगी धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/cm-Review-of-Flood.html", "date_download": "2019-10-23T12:23:51Z", "digest": "sha1:OT4ZR3RALH3RTOSWVX4GLW74ZOLRA2HS", "length": 9745, "nlines": 65, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून मदत - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून मदत\nकोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून मदत\nमुंबई, दि. 8 : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतने मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केले आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.\nराज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरस्थितीचे हवाई सर्वेक्षण आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या ठिकाणांना भेट दिली. तसेच पूरग्रस्तांच्या निवारा शिबिरामध्ये जाऊन त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. पूरस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांना गती देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी संबंधित स्थानिक यंत्रणांना निर्देश दिले.\nकर्नाटकातील आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये वाढलेली पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी केली आहे. त्यानुसार आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचे येडीयुरप्पा यांनी मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्ड आदी संस्थांचे चमू कार्यरत आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण 22 मदत पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरफ-5, नेव्ही-14, कोस्टगार्ड-1, आर्मी कॉलम -1, एसडीआरएफ-1 आदींचा समावेश आहे. तसेच सांगलीमध्ये एकूण 11 पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरएफ-8, कोस्टगार्ड-2 आणि आर्मी-1 आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली असून कोल्हापूर व सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत. तसेच त्यातील एक प��क पुण्यात कार्यरत आहे. कोस्टगार्डची आणखी दोन पथके कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची पाच व एसडीआरएफची दोन पथके सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ टीम मागविण्यात आल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष रेल्वे गाडी -\nकोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्तेवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/entire-bsp-merged-with-the-congress/", "date_download": "2019-10-23T14:34:12Z", "digest": "sha1:4EMFX66YAMSMYGYFO6GM6JOWYEDVP4MY", "length": 15380, "nlines": 191, "source_domain": "policenama.com", "title": "entire BSP merged with the Congress | काँग्रेसने राजस्थानात गिरविला भाजपाचा", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं ‘पारडं’…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nकाँग्रेसने राजस्थानात गिरविला भाजपाचा ‘कित्ता’, संपूर्ण बसपा झाला काँग्रेसमध्ये ‘विलीन’\nकाँग्रेसने राजस्थानात गिरविला भाजपाचा ‘कित्ता’, संपूर्ण बसपा झाला काँग्रेसमध्ये ‘विलीन’\nजयपुर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाने आपले सरकार मजबूत व्हावे, म्हणून गोवा व अन्य छोट्या राज्यात जी गोष्ट केली, त्याचा कित्ता काँग्रेसने राजस्थानात गिरवत मुख्यमंत्री अशोक गहलोत सरकार मजबूत केले आहे. विशेष म्हणजे भाजपाप्रमाणे काँग्रेसनेही या सर्व गोष्टी रात्री घडवून आणल्या आहेत.\nराजस्थानमधील सर्वच्या सर्व ६ बसपा आमदारांनी आपला पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केला आहे. सोमवारी रात्री बसपाच्या ६ आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांची भेट घेऊन आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करीत असल्याचे पत्र दिले.\nराजेंद्र सिंह गुढा, जोगेंद्र सिंह अवाना, वाजिब अली, लखनसिंह मिना, संदीप यादव आणि दीपचंद या आमदारांनी हे पत्र दिले असल्याचे अध्यक्ष जोशी यांनी सांगितले.\n२०० सदस्य असलेल्या राजस्थान विधानसभेत २ जागा रिक्त असून त्यामुळे अशोक गेहलोत सरकार बहुमतात आले आहे. काँग्रेसचे १०० आमदार आहेत. त्यांचा सह���ोगी पक्ष राष्ट्रीय लोकदल यांचा एक आमदार आहे. सत्तारुढ काँग्रेस पक्षाला १३ अपक्षांपैकी १२ अपक्षांनी पाठिंबा दिलेला आहे.\nविशेष म्हणजे २००९ मध्ये अशोक गहलोत हे मुख्यमंत्री असताना काँग्रेसला बहुमतासाठी ५ जागा कमी पडत होत्या. त्यावेळी बसपाच्या सर्व ६ आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन सरकार स्थिर केले होते.\nडाळिंब आठवड्यातून एकदा तरी अवश्य खावे, आरोग्य आणि सौंदर्यासाठी उपयुक्त\nहातांवर ‘हे’ ४ संकेत दिसतात का असतील तर व्हा सावध, दुर्लक्ष करू नका\nनवजात बाळाच्या आईसाठी फायदेशीर आहेत ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या\nस्तनाच्या कॅन्सरपासून दूर ठेवतील ‘हे’ ६ ‘सुपरफूड’, आहारात अवश्य करा समावेश\nमहिलांनी रोज खावेत हरभरे आणि गूळ होतील ‘हे’ खास फायदे, जाणून घ्या\nया’ पाच मिनिटांच्या उपायाने ३० दिवसांत कमी होईल वजन, जाणून घ्या\nलहान मुलांना ‘पॅरासिटामॉल’ देताय मग ‘ही’ काळजी अवश्य घ्या \nकोणती भाजी उकडून खाल्ल्याने होतात कोणते आरोग्य फायदे, जाणून घ्या\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात आज ‘आनंद’ नांदणार, ‘जीवनात’ सुखच – सुख असणार\nसूर्यदेवानेही घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन (व्हिडीओ)\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं ‘पारडं’…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची ‘टिकटिक’,…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी नुकतंच मतदान पार पडलं. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे.…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे स्थानिक सराफ बाजारात देखील…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना…\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nविधानसभा 2019 : ‘पक्ष’ असो की ‘कुटूंब’, राजकीय…\n‘या’ 3 मॉडेलच्या ‘हॉट’नेसचा सोशलवर…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nसासवड पोलिसांनी खड्डे बुजवून घडविले माणुसकीचे दर्शन\nफेसबुक बातम्यांसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार\nप्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादीच्या ‘या’ बडया नेत्याचा दावा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%83-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%A7/", "date_download": "2019-10-23T12:40:04Z", "digest": "sha1:T37RJTZDL4OWQNYTE27IBIXNZEX3M54G", "length": 15522, "nlines": 178, "source_domain": "www.batmidar.in", "title": "आंबेनळीः निसर्गरम्य पण धोकादायक.. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रक���रावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome बातमीदार विशेष आंबेनळीः निसर्गरम्य पण धोकादायक..\nआंबेनळीः निसर्गरम्य पण धोकादायक..\nकोकणातून पश्‍चिम महाराष्ट्रात यायचं असेल तर सहयाद्रीच्या रांगा पार करूनच देशावर यावं लागतं.त्यासाठी सध्या नऊ मार्ग उपलब्ध आहेत.ते असे\n1) पुण्याहून कोकणात किंवा मुंबईला जाणारा बोरघाट\n2) पुणे-माणगाव ताम्हिणी घाट\n3) भोर-महाड वरंध घाट\n4) महाबळेश्‍वर-महाड रणतोंडी घाट\n5) कराड-चिपळूण कुंभोर्ली घाट\n6) रत्नागिरी – कोल्हापूर आंबाघाट\n7) महाबळेश्‍वर -पोलादपूर आंबेनळी घाट\n8) कोल्हपूर – सावंतवाडी आंबोली घाट\n9) कोल्हापूर -गोवा फोंडाघाट\nवरील पैकी पोलादपूरला महाबळेश्‍वरशी जोडणारा ( म्हणजे रायगड जिल्हयाला सातारा जिल्हयाशी जोडणारा )घाट म्हणजे आंबेनळी घाट.पोलादपूरपासून अगदी दोन किलो मिटर अंतरावर हा घाट सुरू होतो.इंग्रजांना थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्‍वरला जाता यावं यासाठी 1871 मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली.1876 मध्ये रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं.आज राज्यरस्ता क्रमांक 72 म्हणून हा मार्ग ओळखला जातो. पोलादपूर ते महाबळेश्‍वर हे अंतर चाळीस किलो मिटरचे असून हा संपूर्ण रस्ता घाट रस्ता आहे.एका बाजुला उंचच उंच डोंगर आणि दुसर्‍या बाजुला खोलच खोल दर्‍या, वेडीवाकडी आणि अगदी जवळ जवळ वळणं,असलेला हा घाट धोकादायक म्हणूनच ओळखला जातो.निसर्गाची विविध आणि नयन मनोहरी रूपं आपल्याला या घाटात अनुभवता येतात.उंच डोंगरांवरून कोसळणारे पाण्याचे खळाळ,आणि त्यामुळं हिरव्यागार वातावरणात दिसणारे हे स्फटिकासारखे धबधबे हे सारं चित्र आपण कॅमेर्‍यात तर टिपत असतोच पण हा प्रवास कायमचा मनाच्या कप्प्यातही कायम घर करून राहतो.\nसाधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत या मार्गावरून प्रवास करणं हा अनोखा आनंद देणारा प्रवास असतो.मात्र पावसाळ्यात हा घाट कमालीची धोकादायक बनलेला असतो.पावसाळ्यात धुक्याची झालर संपूर्ण घाटभर पसरलेली असते.त्यामुळं सायंकाळी तर अगदी पाच फुटावरचंही काही दिसत नाही.अगदी दिवसा देखील सावधपणेच गाड्या चालविणे आवश्यक असते.शिवाय दरडी कोसळण्याचा कायमचा धोका या रस्त्यावर असतो.दरडी कोसळल्यामुळं यंदाही किमान दोन वेळा हा पोलादपूर-महाबळेश्‍वर रस्ता बंद पडला होता.महाबळेश्‍वरला कोकणाशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्यानं कोकणातील मंडळी तर याच मार्गाचा उपयोग करीत असते त्याचबरोबर मुंबईकडून येणार्‍या बसेसही याच मार्गानं महाबळेश्‍वरला जात असल्यानं हा रस्ता कायम गजबजलेला असतो.त्यामानाने रस्त्याची निगा मात्र राखली जात नाही.आजही हा रस्ता अनेक ठिकाणी फुटलेला आहे.साईड पट्ट्या मारलेल्या नाहीत आणि जेथे दरडी कोसळण्याचा धोका असतो तेथेही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली गेलेली नाही.त्यामुळं येथे सात्तत्यानं अपघात होत असतात.दर्‍यांच्या बाजुनं लावलेले कठडे अनेक ठिकाणी तुटलेले असल्यानं जर अपघात झाला तर कपाळमोक्ष ठरलेला असतो.विशेषतः घाटावरून जे प्रवासी प्रथमच कोकणात जात असतात त्यांना वळणांचा अंदाज येत नाही.त्यातूनही अपघात होतात.\nआज एका खासगी बसला ज्या दाभोळ टोक येथे अपघात झाला तेथे यापुर्वी देखील अपघात झालेले आहेत.आजचा अपघात नेमका कश्यामुळं झाला त्याचं कारण मात्र समजू शकलेले नाही.देशावरून खाली कोकणात पर्यटनासाठी जाणार्‍या पर्यटकांची संख्या अलिकडं लक्षणीय वाढलेली आहे.मराठवाडा,विदर्भातून येणार्‍या पर्यटकांपैकी बहुतेक पर्यटक समुद्राबद्दल जसे अनभिज्ञ असतात तव्दतच ते कोकणातील घाट आणि रस्ते याबद्दल देखील अनभिज्ञ असतात.त्यामुळं कोकणात जात असताना या सार्‍या गोष्टीची माहिती घेऊनच जाणं अधिक श्रेयस्कर होईल.पर्यटकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे.\nआबंनळी घाटातील अपघात टाळण्यासाठी काय करता येईल \n1) रस्ता रूंद करावा लागेल\n2) रस्ता दुरूस्त करावा लागेल\n3) धोकादायक वळणं काढावी लागतील\n4) जवळ जवळ असलेली वळणंही हटवावी लागलती.\n5) सुरक्षा कठडे लावावे लागतील.\n6) या भागात सतत पाऊस कोसळत असतो..राडारोडा रस्त्यावर वाहून येऊन रस्ता घसरडा होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल\n7) साईट पट्ट्या आवश्यक\n8) सूचना फलक आवश्यक\n9) निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी अनेकदा वळणावरही वाहनं थांबतात त्यांना रोखावं लागेल\n10) दरडी कोसळू नयेत यासाठी बारघाटाच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या लागतील.\nPrevious articleपत्रकारांची ‘सुरक्षा’ वार्‍यावर\nNext articleमिडिया देशद्रोही,ट्रंप बरळले..\nचौकशी तर करावीच लागेल की…\nपुण्यातील आपत्तीचे गुन���हेगार कोण \nकाँग्रेसविरोधी मीडियातील प्रवृत्तींना ठेचून काढू -शिंदे\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nइंदर मल्होत्रा यांचे निधन*\n15 वर्षांत 20 हजार जणांनी जीवनयात्रा संपविली\nपत्रकारांना नोटिसा : ‘परिषदे’चा जोरदार विरोध\nरायगडात रस्त्यावर दररोज एक बळी\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/saptashrungi-temple/photos/", "date_download": "2019-10-23T14:21:41Z", "digest": "sha1:3TOBMLFBNSQZ6ACP34JKPBTITLTOKNDU", "length": 21737, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "saptashrungi temple Photos| Latest saptashrungi temple Pictures | Popular & Viral Photos of सप्तश्रृंगी देवी मंदिर | Photo Galleries at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nडुलकीवरून ट्रोल झालेल्या रवी शास्त्रींच्या उलट्या बोंबा, म्हणतात...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nAll post in लाइव न्यूज़\nसप्तश्रृंगी देवी मंदिर FOLLOW\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1836 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090207/lv17.htm", "date_download": "2019-10-23T13:30:06Z", "digest": "sha1:CA7VVPXII5P2CLHPGR5QTJXS5DWBSNGK", "length": 8699, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nकांतिलाल जाधवला ‘अंबाबाई तालीम केसरी’बहुमान\nसलग २६ मिनिटांची कडवी झुंज देऊन गंगावेस तालीमच्या कांतिलाल जाधव याने सांगलीच्या कुलदीप यादव याला एकेरी कस डावावर अस्मान दाखवित पहिला श्री अंबाबाई तालीम केसरी बहुमान पटकावला. मल्लसम्राट कै. युवराज पाटील यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या चांदीच्या गदेवर कांतिलाल जाधव याने नाव कोरले. त्यावेळी दहा हजार कुस्तीशौकिनांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.\nश्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्या लोकमान्य टिळक मैदानावर झालेल्या या कुस्ती मैदानात ८० कुस्त्या झाल्या. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या उपस्थितीत हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या हस्ते या मैदानाचे पूजन करण्यात आले. दुपारपासूनच या मैदानावर कुस्त्यांना प्रारंभ झाला. पहिली मानाची कुस्ती पाच वर्षांच्या सिद्धार्थ भोकरे (अंबाबाई तालीम) व योगेश चोरमुले (आद्य बजरंग तालीम) यांच्यात झाली. बाळू इंडी (भोसले तालीम) याने धनाजी इटकर (निमगाव) याच्यावर मात केली. प्रदीप चव्हाण याने शाहू आखाडय़ाचा मल्ल श्रीकांत घुले याच्यावर विजय मिळविला. रामदास पवार, कुमार दीडवाघ, रणजित सावर्डेकर (सांगली), श्रीपती कर्नवर (मोतीबाग) व नाना जाधव (आटपाडी) यांनी चटकदार कुस्त्या करीत प्रेक्षकांची वाहवा मिळविली. शेवटच्या पाच कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या.\nश्री अंबाबाई तालीमचा मल्ल श्रावण पडळकर याने शाहुपुरीच्या शिवाजी पाटील याच्यावर एकेरी पट घेऊन विजय मिळवला. आद्य बजरंग तालीमचा मल्ल गौतम पवार याने गंगावेस तालीमचा मल्ल फहाद बिनअली चाऊस याच्यावर घुटना डाव करून विजय संपादन केला. त्यावेळी अवघ्या मैदानात जल्लोष झाला. चौथ्या क्रमांकाची कुस्ती दत्ता मोटे (पवार तालीम, सांगली) व सुरेंद्रसिंह देसपाल (चंदगीराम यांचा पठ्ठा) यांच्यात झाली. मात्र १३ मिनिटांच्या लढतीनंतर ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. आटपाडीच्या अनिल कोळेकर याला पंजाबच्या गोल्डनसिंग याने अस्मान दाखवून विजय मिळविला.\nअंबाबाई केसरी पदासाठी कुलदीप यादव (सांगली) व कांतिलाल जाधव (कोल्हापूर) यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली. सलग २६ मिनिटे या दोघांत लढत सुरू होती. पंच म्हणून काम करणारे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सदस्य तानाजी यमगर यांनी मैदानाबाहेर गेलेली ही लढत तीनवेळा मैदानाच्या मध्यभागी आणली. तेव्हा प्रेक्षकांनी निकाली कुस्तीचा आग्रह धरला. २७ व्या मिनिटाला एकेरी कस डावावर कुलदीप यादव याला अस्मान दाखवून कांतिलाल जाधव छातीवर बसला. त्यावेळी अवघ्या प्रेक्षागारातून टाळ्यांचा कडकडाट झाला.\nसांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश परांजपे यांच्या हस्ते कांतिलाल जाधव याला चांदीची गदा व अंबाबाई केसरी पदक बहाल करण्यात आले. या मैदानास पोलीस उपअधीक्षक दीपक देवराज, हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव आंदळकर, दीनानाथसिंह, महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, मुन्नालाल शेख, रावसाहेब मगर, महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेवक इद्रिस नायकवडी, महंमद मणेर, सुरेश आवटी, पांडुरंग कोरे, युवराज बावडेकर, सचित तासगावकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील व सुबोध गोरे आदींसह सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, इंदापूर व मंगळवेढा आदी ठिकाणचे कुस्तीशौकिन मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\nयाप्रसंगी डबल महारा��्ट्र केसरी बहुमान पटकाविल्याबद्दल चंद्रहार पाटील याचा माजी आमदार संभाजी पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. कोथळीचे शंकर पुजारी यांचे शहारे आणणारे निवेदन, शिरोळच्या राजीव आवळे यांच्या हलगीच्या कडकडाटाने या कुस्ती मैदानात खरी जान आणली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090527/ngv11.htm", "date_download": "2019-10-23T13:06:50Z", "digest": "sha1:UIWAD4P25SHDG5RJF5KWSPI2EME6EK3R", "length": 3632, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २७ मे २००९\nयोगिता ठाकरे मृत्यू प्रकरण\nगृहसचिव, ठाणे निरीक्षकाला उच्च न्यायालयाची नोटीस\nनागपूर, २६ मे / प्रतिनिधी\nयोगिता ठाकरे मृत्यूप्रकरणी मंगळवारी राज्याचे गृहसचिव व कोतवाली पोलीस ठाण्याच्या\nनिरीक्षकावर नोटीस बजावत उच्च न्यायालयाने २९ तारखेस उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.\nमहालमधील गडकरी वाडय़ात कारमध्ये बालिकेच्या झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी विनंती करणारी याचिका बालिकेच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काल सोमवारी सादर केली. आज न्या. ए. पी. डोणगावकर यांच्यापुढे ही याचिका प्राथमिक सुनावणीसाठी आली. या प्रकरणाची साद्यंत माहिती सादर करीत अ‍ॅड. अंजन डे यांनी सीबीआय चौकशी करण्याचे राज्य शासनाला आदेश द्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली. या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी दोन आठवडय़ांचा अवधी पोलिसांतर्फे सहायक सरकारी वकील परिहार यांनी मागितला. बचाव व सरकार पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ही संवेदनशील घटना असल्याने न्यायालयाने राज्याचे गृह सचिव व कोतवाली पोलीस निरीक्षकांवर नोटीस बजावत २९ मे रोजी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात योगिताच्या दोघी बहिणी तसेच किशोर इंगळे आणि चार शेजारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090808/lsvrt07.htm", "date_download": "2019-10-23T13:14:08Z", "digest": "sha1:EQQTYM2VMYHZHYXXMAPT244J6AC4NOHA", "length": 5249, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ८ ऑगस्ट २००९\nमहाराष्ट्रीय चर्मकार संघाचा सोमवारी सोलापुरात मेळावा\nमहाराष्ट्रीय चर्मकार संघाच्या सोलापूर शहर जिल्हा शाखेचा मेळावा येत्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या मे��ाव्यास\nकेंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान संघाचे संस्थापक-अध्यक्ष बबनराव घोलप हे भूषविणार आहेत, अशी माहिती संघाचे उपाध्यक्ष अशोक लांबतुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.\nया मेळाव्यास ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष संदेश कोंडविलकर, महापौर अरुणा वाकसे, खासदार आनंद अडसूळ, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सुभाष चव्हाण, आमदार डॉ. राम साळे, अश्विनी सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश मेढेकर, सरचिटणीस पंढरीनाथ पवार आदींची उपस्थिती राहणार आहे.\nयाशिवाय चर्मकार संघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या सुरेखा लांबतुरे यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे लांबतुरे यांनी सांगितले.\nया मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अर्जुन वाघमारे (मोहोळ), गिरमल चाबुकस्वार (होटगी, ता. दक्षिण सोलापूर) व अश्विनी सहकारी रुग्णालये अध्यक्ष बिपीनभाई पटेल यांना ‘रोहिदास मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना कर्जवाटप आणि गटई कामगारांना स्टॉल वाटप करण्यात येणार आहे. तसेच शासकीय रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी अशोक लांबतुरे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे संघाचे सदस्य मधुकर गवळी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस बबन शिंदे, बाळासाहेब आळसंदे, दिलीप टोणपे आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/5lakh-60thousand-rescue.html", "date_download": "2019-10-23T13:29:10Z", "digest": "sha1:DMBK3LDBBZVE7ZHND5GVTZNV4GHIWQDE", "length": 8352, "nlines": 69, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "५ लाख ६० हजार पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA ५ लाख ६० हजार पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश\n५ लाख ६० हजार पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश\nमुंबई, दि. 13 : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 60 हजार 953 पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर,नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.\nस्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल 3, तसेच नौदलाच्या 18, तटरक्षक दलाचे 8, आर्मी 17, उपलब्ध बोटी 163 अशी पथके कार्यरत आहेत.\nआतापर्यंत कोल्हापूर येथील 3 लाख 36 हजार 297 तर सांगली येथील 1 लाख 74हजार 485 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.\nनागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 210 तर सांगली जिल्ह्यात 168 तात्पुरता निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 61 हजार 27 जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.\nबाधित गावे व कुटुंबे\nकोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित गावे-321, बाधित कुटुंबे-81 हजार 88 तर सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे-104 व कुटुंबसंख्या-34 हजार 917 अशी आहे. या सर्व गावात प्रशासनाच्या पथकांबरोबर इतर सर्व आपत्ती निवारण दलांचे बचाव कार्य सुरू आहे.\nपूरपरिस्थितीबद्दल राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यात सतत संपर्क आहे. मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.\nमंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातील हेल्पलाईनवर आणि सोशल मीडियावर आलेल्या संदेशावर तात्काळ प्रतिसाद देऊन स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.\nराज्यातील इतर बाधित गावे\nसातारा-123 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-10755), ठाणे- 25 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13104), पुणे- 108 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-13500),नाशिक-05 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3894), पालघर-58 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-2000), रत्नागिरी- 12 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-687),रायगड-60 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3000), सिंधुदुर्ग-46 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती-3231). असे एकूण कोल्हापूर आणि सांगली शहरासह 71बाधित तालुके तर 862 गावे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-blockade-has-pushed-the-indian-economy-into-recession/", "date_download": "2019-10-23T13:12:54Z", "digest": "sha1:337QJWSMITA4LP377J5C55XJLW25I6TC", "length": 11922, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नोटबंदी, जीएसटीने भारतीय अर्थव्यस्थेला मंदीच्या दरीत ढकलले | Dainik Prabhat", "raw_content": "\nनोटबंदी, जीएसटीने भारतीय अर्थव्यस्थेला मंदीच्या दरीत ढकलले\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची सरकारवर टीका\nनवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या चिंताजनक असून सर्वच स्तरातून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीदेखील केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या नियोजनावर टीकास्त्र उगारले आहे. त्यांनी सध्या देशातील अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्‍त केली असून देशाचा जीडीपी 5 वर जाणे ही अत्यंत निराशाजनक बाब असल्याचे म्हटले आहे.\nकेंद्र सरकारच्या आर्थिक नियोजनावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी टीका केली आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या दरीत ढकलली गेली असल्याचा आरोपही यावेळी सिंह यांनी केला. तसेच नोटबंदी आणि जीएसटीच्या नियमांमुळे देशात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील तिमाहीचा विचार केला तर विकासदर 5 टक्‍क्‍यांवर येवून पोहचला होता जो कीश भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचे वातावरण असल्याचेही सिंह यांनी म्हटले.तसेच उत्पादक क्षेत्राचा विकास हा केवळ 0.6 एवढाच राहिला आहे. तसेच घरगुती वस्तुंच्या मागणीमध्ये निराशा असून विक्रीतील वृद्धी ही मागच्या 18 महिन्यांतील सर्वांत खालच्या स्तरावर गेली असल्याचीही माहिती सिंह यांनी यावेळी दिली. तसेच अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती पाहुण गुंतवणूकदारांमध्ये निराशा निर्माण झाली आहे आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nतंत्रज्ञानाला बदनाम करून भीती पसरवण्याचा प्रयत्न : मोदी\n#PHOTO : जेव्हा मोदींना भेटले बॉलिवूड सेलेब्स\nदहशतवादी न्हवे तर, आपण तारखा ठरवतो – मोदी\nजीएसटी संकलनात 695 कोटींची तूट\nगोपीनाथ मुंढेंचे भाजपला विस्मरण : मोदींनी टाळले गोपीनाथ गडाचे दर्शन\nपंतप्रधान मोदी ��ज पुण्यात; ‘त्या’ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची घाई\n पारले जीच्या नफ्यात ‘इतक्या’ कोटींनी वाढ\nमोदींच्या सभेसाठी वृक्षतोड; राष्ट्रवादीची कणखर टीका\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nशिक्षण क्षेत्रासाठीच्या निधीत 13 टक्के वाढ\nलेटर्स फ्रॉम इजिप्त : कायरोतील पर्यटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_site_section_tags%3A37&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-23T13:09:56Z", "digest": "sha1:ASPAUNVPNSOV7ZBAFHHNQ5BUF3HWL3Q4", "length": 28171, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (46) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove मनोरंजन filter मनोरंजन\nनवा चित्रपट (5) Apply नवा चित्रपट filter\n(-) Remove मनोरंजन filter मनोर��जन\nचित्रपट (29) Apply चित्रपट filter\nदिग्दर्शक (15) Apply दिग्दर्शक filter\nअभिनेत्री (11) Apply अभिनेत्री filter\nमराठी चित्रपट (8) Apply मराठी चित्रपट filter\nअभिनेता (6) Apply अभिनेता filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nदिल्ली (4) Apply दिल्ली filter\nपुरस्कार (4) Apply पुरस्कार filter\nव्यवसाय (4) Apply व्यवसाय filter\nसंगीतकार (4) Apply संगीतकार filter\nट्विटर (3) Apply ट्विटर filter\nपत्रकार (3) Apply पत्रकार filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nअमेय वाघ (2) Apply अमेय वाघ filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nएव्हरेस्ट (2) Apply एव्हरेस्ट filter\nक्रिकेट (2) Apply क्रिकेट filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nटीव्ही (2) Apply टीव्ही filter\nदिवाळी (2) Apply दिवाळी filter\nनवा चित्रपट (2) Apply नवा चित्रपट filter\nhis father's voice : नातं, संगीत अन् नृत्याच्या फ्युजनने प्रेक्षक मंत्रमुग्ध\nपुणे : आजच्या काळातील वडील आणि मुलातील हळवे नाते व त्याला रामायणातील राम आणि लव-कुश यांच्या कथेचा दिलेला संदर्भ, बासरी आणि गिटारची अनोखी जुगलबंदी, मनाचा ठाव घेणारी नृत्ये अशी अनेक वैशिष्ट्ये असलेल्या अश्‍विनी प्रतापराव पवार निर्मित व कार्तिकेयन किरूभाकरन दिग्दर्शित ‘हिज फादर्स व्हॉइस’ या चित्रपटाला...\nbharat review : ऍक्‍शन, इमोशनचा रोलर कोस्टर\nसलनान खान पुन्हा एकदा ईदच्या दिवशी आपला ब्लॉक बस्टर चित्रपट घेऊन आलाय आणि यावेळी त्याचं पाऊल दमदार पडलंय. 'भारत' हा अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट भारत या युवकाची गोष्ट सांगतो. दिग्दर्शक फाळणीच्या जखमा, त्यातून मोठ्या कष्टानं उभी राहिलेली कुटुंबं, आपल्या हरवलेल्या...\n'वेडिंगचा शिनेमा'मधील “उगीचच काय भांडायचंय\nमुंबई : प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे...\nआता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवी मराठी वेब सिरीज\nमुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीज���ी चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...\n'बॉईज 2' चा ट्रेलर प्रदर्शित; मुंबईत पार पडला सोहळा\nमुंबई: तरुणाईवर आधारीत सिनेमा म्हटला की त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच खास करून जर तो सिनेमा सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल असेल, तर त्या मस्तीला काहीच परिसीमा उरत नाही. येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेला 'बॉईज 2' हा सिक्वेल 'बॉईज'गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि...\nसिनेमा हा राजकारणाचाच विस्तार आहे : शालिनी ठाकरे; 'लव्ह सोनिया' सिनेमानिमित्त गप्पा...\nदेहविक्री आणि मानवी तस्करीची दाहकता मांडलेला सिनेमा 'लव्ह सोनिया' 14 सप्टेंबरला प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. याच निमित्ताने सिनेमाच्या निर्मातीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शालिनी ठाकरे यांनी 'सकाळ' प्रतिनिधीशी साधलेला संवाद... 1) मानवी तस्करी सारखा संवेदनशील आणि तितक्याच गंभीर विषयावरील सिनेमासाठी...\nदिग्‍गज अभिनेता मकरंद देशपांडे साकारणार वेताळाची भूमिका\nअभिनेता, नाटककार व दिग्‍दर्शक मकरंद देशपांडे सर्व गोष्‍टींमध्‍ये निपुण आहे आणि त्यांनी या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. काहीसे वैचित्र्यपूर्ण पण विलक्षण व उत्‍साही व्‍यक्तिमत्‍त्‍व आणि त्याला साजेशा भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय असलेल्‍या या अभिनेत्‍याने 'जंगल', 'सरफरोश', 'स्‍वदेस', '...\nभारत गणेशपुरे आणि सागर कारंडेचा झांगडगुत्ता \nविनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. कोणताही शो असो किंवा नाटक या दोघांची जुगलबंदी महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवाणी असते. यात कमतरता होती ती...\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे...\nवैभव तत्ववादीला दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार\nमुंबई - मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेटबॉय असलेला अभिनेता वैभव तत्ववादी याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार्‍या या चौफेर अभिनेत्याला आता आणखी एक मानाचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजला जाणारा...\n'हाय जॅक' सिनेमाद्वारे 'वियु'चे बॉलीवूडमध्ये पदार्पण\nपुणे - प्रीमियम व्हिडिओ-ऑन-डिमांड सेवा 'वियु'ने भारतातील पहिली फिल्म हाय-जॅकसाठी फॅन्टम फिल्म्स सोबत भागीदारी केली आहे. या भागिदारीद्वारे 'वियु' बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. अक्षय खुराना दिग्दर्शित हा चित्रपट असून या चित्रपटात डिजिटल सेन्सेशन सुमित व्यास, 'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सेगल, आरजे...\nसाकार झाला ‘प्रभो शिवाजी राजा’ ऍनिमेशनपट\nगणराज असोसिएट्स प्रस्तूत आणि इन्फिनिटी व्हिज्युअल तसेच मीफॅक निर्मित 'प्रभो शिवाजी राजा’ हा शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणारा ऍनिमेशनपट शिवप्रेमींसमोर येत आहे. आतापर्यंत रामायण, महाभारत तसेच हनुमानसारख्या हिंदू दैवतावर ऍनिमेशनपट आले आहेत, मात्र शिवरायांचे चरित्र मांडणारा ‘...\nपुणे - निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'कडून 'बारायण'ची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने...\nभारताने सर्वाधिक गुगल केलेत हे विषय...\nया आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे. यावर्षी यादीत सगळ्यात जास्त सर्च झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट नाही तर दक्षिण भारतीय अॅक्शन आणि ब्लॉकबस्टर...\nअभिनेते, लेखक आणि नाट्यवतुर्ळात विविधांगी भूमिका साकारत मनोरंजन क्षेत्रातील नवोदितांना बहुमोल मार्गदर्शन करणारे प्रवीण तरडे. ज्यांची बोलण्याची शैलीही तितकीच प्रसिद्ध आहे... यांच्यासोबत रंगलेलं रॅपिड फायर...तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता - सूर्यनमस्काराने करतो आणि प्रोटिन घेऊन दिवसाची सुरुवात होते...\nप्रत्येक कुटुंबाचा काहीतरी एक इतिहास असतो; पण सगळ्यांनाच त्या गोष्टींची माहिती असतेच असं नाही. कॉकटेल गर्ल डायना पेन्टीलाही हा नवीनच शोध लागलेला आहे बहुतेक तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या आजोबांचा आणि त्यांच्या बहिणींचा भारतीय सेनेच्या वेशातील फोटो शेअर केला. सुमारे सत्तर वर्षांपूर्वी डायनाचे...\nआमीरसोबत काम करण्याची इच्छा - मानुषी\nमुंबई - मिस वर्ल्डचा किताब 17 वर्षांनी भारतात आणणाऱ्या मानुषीला मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानबरोबर काम करायचे आहे. आपल्याला आमीरसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सोमवारी (ता. 27) येथे सांगितले. लोअर परेल येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मानुषीने पत्रकार परिषद घेतली. ती म्हणाली, \"आमीरचे...\nबुकमायशो आता मराठीतही उपलब्ध\nमुंबई : बुकमायशो या भारतातील सर्वात मोठय़ा ऑनलाइन करमणुक तिकिटे मिळणा-या ब्रँडने आता त्यांच्या बहुभाषीय इंटरफेसमध्ये आणखी चार प्रादेशिक भाषा जोडल्या आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि इंग्रजीसोबतच वापरकर्त्यांना आता बुकमायशोच्या वेबसाइटवर आणि अँड्रॉइड अॅप्समध्ये मराठी भाषेचा...\nपाकिस्तानमध्ये ‘गोलमाल अगेन’च्या बुकिंगला सुरुवात'\nमुंबई : या दिवाळीत ‘गोलमाल अगेन’ हा रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीजमधला नवाकोरा फटाका संपूर्ण भारतात आणि जगभरात आपला आवाज करण्यास येत्या २० ऑक्टोबरला तयार झाला आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील सिनेचाहते या सिनेमाची वाट पाहत असून, रोहित शेट्टीच्या या चित्रपटाच्या एक महिन्या आगाऊ...\n‘कौन बनेगा करोडपती’ शो झाला डिजिटल\n~सर्वात मोठा रिअॅलिटी गेम शो सोनीलिव्हच्यासाथीने आता स्मार्टफोनवरही खेळता येणार ~ मुंबई : सोनी लिव्हच्या माध्यमातून केबीसीचे नववे पर्व आता पहिल्यांदा ऑनलाइन प्रसारित होणार असून पदार्पणाआधीच हा कार्यक्रम सर्वाधिक प्रायोजक मिळविणारा डिजिटल दुनियेतला पहिला मोलाचा ऐवज ठरला आहे. हा कार्यक्रम सोनीलिव्हवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठ�� सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090211/lv01.htm", "date_download": "2019-10-23T13:52:12Z", "digest": "sha1:AZYFXAJOUGNRXDHHDS27F75IOBYZPFY4", "length": 9189, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nपंतप्रधानपदाची अपेक्षा नाही- पवार\nपंतप्रधानपदासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी त्यांचे मतांचे बळ पाहता आम्ही कोठे आहोत व यासाठी मतांचे गणित आपणास चांगले समजते. त्यामुळे आपण भलत्या अपेक्षा ठेवत नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.\nश्री. पवार मंगळवारी विविध कार्यक्रमांसाठी येथे आले असताना हॉटेल हेरिटेज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नाही. लोकांनी तशी इच्छा व्यक्ती केली आहे. आपण राज्यसभेत गेलो तर मागच्या दाराने आलो असे कोणीही म्हणणार नाही. शिवसेनेने आपणास पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला असला तरी या पदासाठी लागणारे मतांचे गणित आपणास चांगले ठाऊक आहे. त्यामुळे तशी अपेक्षा आपण ठेवली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nकाँग्रेसने कोणत्याही पक्षाशी राष्ट्रीय पातळीवर निवडणुकीत युती न करण्याची भूमिका घेतल्यामुळे कोणत्याही संदर्भात त्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याचा संबंध नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात आणि गुजरातमध्ये काँग्रेसशी वाटाघाटी करावी, अशी परिस्थिती आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राजद या पक्षाशी आमची सामंजस्याची भूमिका आहे. अरूणाचल, मेघालय, नागालॅन्ड येथे तेथील स्थानिक पक्षांशी आमची युती राहील. केरळमध्ये यापूर्वी डाव्या आघाडीबरोबर एकत्र येऊन निवडणूक लढविली होती. परंतु या आघाडीने आता वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेत बदल झाल्यास त्यांच्याशी संपर्क साधता येईल, असे पवार यांनी सांगितले.\nराज्यात जागा वाटपाच्या संदर्भात रिपब्लिकन पक्षाला सहभागी करून घेण्याची सूचना आपण दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम चर्चा अद्याप झाली नाही. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने जिल्हा पातळीवर चर्चा झाल्यानंतर राज्याचे नेतृत्व उमेदवारांची यादी ठरविणार असून त्यानुसार अंतिम निर्ण��� घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्या जागेवर निश्चित विजय होईल, ते सूत्र ठरवून तसा निकष लावावा, अशी आपली भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या जगात महामंदी चालू असून त्याचा भारतावरही अनिष्ठ परिणाम होत आहे. त्यामुळे देशात स्थिर सरकार असणे गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे लोक अधिक निवडून कसे येतील, याकडे आमचा कल राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमराठा समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण द्यावे असे आपणास वाटत नाही. ज्यांना राजकारणात संधी मिळत नाही त्यांनाच आरक्षण मिळावे. मराठा समाजाची तशी परिस्थिती नाही. मराठा समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि शासकीय नोकऱ्यांत आरक्षण देण्यात हरकत नाही. परंतु देशात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या पन्नास टक्के आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे, अशी सूचना आपण केल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.\nमुंबई येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर श्री. पवार यांनी युध्द हा पर्याय असू शकत नाही. दोन्ही राष्ट्र अणवस्त्रधारी आहेत. सामंजस्याचीच भूमिका घेण्यात आल्याचे सांगतानाच परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दहशतवादावर दबाव आणण्याचे उत्तम काम केले आहे. आज जगातील बहुसंख्य राष्ट्रे भारताच्या बाजूने आहेत. पाकिस्तान एकाकी पडल्याचे ते म्हणाले.\nऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही मुद्दा नसल्यामुळे भाजपने नागपूरमध्ये पुन्हा रामाचे नाव घेऊन धार्मिक आणि भावनिक प्रश्न जो झिजलेल्या नाण्यासारखा आहे, तो उपस्थित केला आहे. त्याच फार उपयोग त्या पक्षाला होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE/", "date_download": "2019-10-23T12:56:28Z", "digest": "sha1:ZSFHAHZ7OEXGAOEPO536RGKZFK2GGCPT", "length": 14900, "nlines": 246, "source_domain": "irablogging.com", "title": "रक्षाबंधन:राखीतील प्रेम - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nरक्षाबंधन जवळ येतोय. सगळीकडे राख्यांची लगभग चालू आहे. दुकानाभोवती मोठ्या दिमाखात,नटूनथटून उभ्या राहून त्या डोकावतायत आपल्याकडे. या मला घेऊन जा आणि भावाच्या हातांवर बांधा आणि काय मागा हव��� ते भावाकडून. वर्षातून एकदाच येते मी, भावाला आठवण करून द्यायला की आहे रे तुझी पण एक बहीण तिचा पाठीराखा म्ह्णून कायम सोबत राहा तिच्या सोबत.अस त्या ऐटीत सांगत असतात.\nरक्षाबंधन आहे म्हंटल्यावर भावाला राखी पाठवायचं प्रयोजन चालू होतं. नवरोबाला म्हंटले,” एक भाऊ बंगलोरला आहे तिकडे राखी पाठवू. बाकी दोघे मावस भाऊ आहेत, तस नात्यानेच मावस पण आहेत सख्खेच. तर त्या दोघांना आईला तिकडेच सांगते घे आणि दे. तिकडे आणि कधी पाठवत बसू. प्रश्न सख्खे मावस असा नाही तर अनायसे आई आहे तिकडे तर देईलच ती. उलट ते दोघे जास्त जवळचे आहेत माझ्या.” नवरोबांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले,” पाठव न पाठव तुझा प्रश्न आहे पण बहीण राखी पाठवताना फक्त राखीच पोहचत नाही भावापर्यंत तर त्या बहिणीच प्रेम, जिव्हाळा,माया,काळजी,आपुलकी सगळ्या भावना पोहचतात. तू राखी पाठवणं आणि आईने तिकडे नेऊन देणं यात जमीन आसमानाचा फरक आला. एका आईने मुलाला वाढवणे आणि कोणी दुसऱ्या नातेवाईकाने वाढवणे यात जेवढा फरक तेवढाच बहिणीने भावाला राखी पाठवणे आणि कोणी दुसऱ्याने ती देणे यात आहे. तुझा बंगलोरचा भाऊ खूप खुश होईल, कदाचित त्याचे डोळे पाणावतीलही तुझी राखी हातात पोहचताच पण ते दोन भाऊ म्हणू शकतील ताईला आता आम्हाला राखी पोहचवायलाही वेळ मिळत नाही का राखी हे फक्त एक निमित्त झालं, पण या एका क्षणाने तुमच्यातील नात्याची वीण अजून घट्ट होते. राखीच्या त्या धाग्याने तुमचं नात अजून दृढ बांधलं जात. तेव्हा राखी दोन्हीकडे पाठवायच्या”.\nनवरोबांच ऐकून माझे डोळेच उघडले. रक्षाबंधनचा अर्थ नव्यानेच समोर आला आणि काही जुन्या आठवणीही डोळ्यासमोरून तरळून गेल्या. मागच्या वर्षी घरच्या कामांमुळे थोडा उशीर झाला राखी बांधायला तर तिघेपण नाक फुगवून बसले होते. “ही वेळ आहे का राखी बांधायची सकाळची संध्याकाळ झाली तरी राखी नाही हातात सकाळची संध्याकाळ झाली तरी राखी नाही हातात”अस म्ह्णून चांगलाच त्रास दिलेला आम्हा बहिणींना. शेवटी मनधरणी करून राखी बांधून घेतली आणि सगळ्यांना हवं ते गिफ्टपण मिळालं”अस म्ह्णून चांगलाच त्रास दिलेला आम्हा बहिणींना. शेवटी मनधरणी करून राखी बांधून घेतली आणि सगळ्यांना हवं ते गिफ्टपण मिळालं. गिफ्टवर तर हक्क असतो बहिणींचा. खरं आहे भावाबहिणीच नात खेळकर,खोडकर, मजेशीर आणि प्रेमाने भरलेलं असत. दाखवत नसले तरी भाव��ंना काळजी असतेच बहिणीची आणि ते त्या सासरी जात असताना त्यांच्या डोळ्यात दिसत. किती भांडण,चिडवचिडवी, मस्ती,मारामारी काही झालं तरी आई बाबा एकाला बोलत असले की दुसऱ्याला दया येतेच आणि एकमेकांच्या बाजूने एकमेकांसाठी बोलतातच.\nआपली भारतीय संस्कृती खरंच खूप अदभुत आहे जिथे प्रत्येक नात्याचा सण साजरा करता येतो. हाही भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आनंदाने सगळे साजरे करतात. कितीही दूर असले तरी त्यादिवशी भेटून हा दिवस साजरा होतोच आणि काहींना भेटणं शक्य नसेल तर प्रेम,जिव्हाळा,आपुलकी,काळजी,माया आणि थोडी मस्ती या राखीसोबत बांधून पाठवतात. अलगद डोळे ओले झाले आणि तीन राखी आणून तिघांना पाठवल्यासुद्धा. नवरोबाचे धन्यवाद मानायला नक्कीच विसरले नाही,रक्षाबंधन नव्याने उमगवले म्ह्णून\nतुमची तयारी कुठपर्यंत आली मैत्रिणींनो तुमच्याही या नात्याच्या काही आठवणी,अनुभव नक्कीच असतील.\nशेअर करा कंमेंट्स मध्ये. आणि आनंदाने साजरा करा रक्षाबंधन☺️.\nलेख लेखिकेच्या नावासाहित शेअर करण्यास काहीच हरकत नाही.\nनाते · प्रेम · बहीण · भाऊ · रक्षाबंधन\nतो ती आणि पाऊस #प्रेमकथा ...\nअसामान्य जगातली बंदिनी अंतिम भाग ...\nअसामान्य जगातली बंदिनी ...\nअसामान्य जगातली बंदिनी #भाग 2 ...\nअसामान्य जगातली बंदिनी ...\nपहिलं प्रेम तो आणि ती\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nताकद सात फेऱ्यांची …\nनियतीचा खेळ -(भाग 1)\nप्रेमविवाहा आधीचा विचार… चुकले का मी \n (प्रेम कथा) भाग 6 ...\nसात समुद्रा पारच्या एका नाविकाची गोष्ट… ...\nअसामान्य जगातली बंदिनी #���ाग 2 ...\nती सध्या काय करत असेल \n…. मनाची की पैशाची \nकाहूर (गुढ प्रेम कथा) भाग 8 ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090516/anv08.htm", "date_download": "2019-10-23T13:23:43Z", "digest": "sha1:7F4MKNC7IBXNTCLCR7EELRODCSS2WXFK", "length": 5311, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\n१८७ निर्मलग्रामांना पुरस्कारापोटी २ कोटी २३ लाख\nस्वच्छतेत सातत्य न राखल्यास रक्कम परत\nजिल्ह्य़ातील निर्मलग्राम पुरस्कार मिळवलेल्या १८७ ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कारापोटी २ कोटी २३ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. यातील ८ ग्रामपंचायतींना पुरस्कारातील\nकाही टक्केच निधी मिळणार आहे. त्यांनी सहा महिने स्वच्छतेबाबत सातत्य ठेवल्यास त्यांना पुरस्काराची उर्वरित रक्कम दिली जाईल; अन्यथा दिलेली रक्कम परत घेण्यात येईल.\nपुरस्काराचा निधी जिल्हा परिषद पातळीवर प्राप्त झाला असून, आचारसंहिता संपल्यावर ग्रामपंचायतींना तो वितरित केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव करपे यांनी दिली.\nनिर्मलग्राम पुरस्कारासाठी गेल्या वर्षी जिल्ह्य़ातील १८७ गावांची तपासणी झाली. संबंधित सरपंच व ग्रामसेवकांना राष्ट्रपतींच्या हस्ते ८ डिसेंबर २००८ रोजी समारंभापूर्वक पुणे येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. मात्र, पुरस्काराची रक्कम ग्रामपंचायतींना देण्यात केंद्र सरकारकडून उशीर झाला. ती आता लवकरच मिळेल.\nपुरस्काराची रक्कम लोकसंख्येनुसार दिली जाते. यंदाच्या पुरस्कारप्राप्त १८७ पैकी ४८ ग्रामपंचायती १ हजार लोकसंख्येच्या मर्यादेत होत्या. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, २ हजापर्यंत लोकसंख्या असलेल्या ८१ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १ लाख, ५ हजापर्यंत लोकसंख्येच्या ५० ग्रामपंचायतींना प्रत्येकी २ लाख मिळतील.\n१० हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ४ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ४ लाख रुपये मिळतील. मात्र, त्यांना आता प्रत्येकी २ लाखच मिळतील. १० हजारांपुढे लोकसंख्या असलेल्या ४ ग्रामपंचायतींना ५ लाखांपैकी निम्मीच रक्कम मिळेल.\nकेंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार मोठय़ा लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना स्वच्छता अभियानात सातत्य ठेवले की नाही, याची खातरजमा सहा महिन्यांनी केली जाईल. सातत्य आढळले, तर उर्वरित रक्कम मिळेल; अन्यथा पुरस्काराची रक्कम जाहीररित्या परत घेतली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/39255", "date_download": "2019-10-23T13:39:39Z", "digest": "sha1:TXL5IX3XTQFM3PJP2FKDVNARAPII6XNB", "length": 10924, "nlines": 170, "source_domain": "misalpav.com", "title": "लाल टांगेवाला | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nरासपुतीन in जनातलं, मनातलं\nमी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे.\nयामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट\nह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे.\nआवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे.\nतसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे. .\nतुम्ही पण तुमचा डेटा मला द्या.\nसगळ्या माहीतीचा उपयोग करुन मिळालेले निष्कर्ष अत्यंत अभिनव पध्दतीने मांडण्यात येणार आहेत.\nचला तर मग, हलवा तो माऊस आणि द्या हा डेटा.\nलाल धूळ उडवित आला लाला टांगेवाला\nहायला, टांगा पलटी घोडे फरार.\nहायला, टांगा पलटी घोडे फरार.\nहे कोणतरी खिलाडी आयडी आहे शुअर.\nख्या ख्या ख्या...नुकतीच एका\nख्या ख्या ख्या...नुकतीच एका कायप्पा ग्रुपवर अश्या लाल्यांची चर्चा झालेली =))\nबघा की कंकाका, आव तर\nबघा की कंकाका, आव तर विष्वकोशाचा आणलाय अगदी,\nह्यासाठी सर्व्हर कुठला घ्यावा हे विचारले नै नशीब. ;)\nसगळ्या माहीतीचा उपयोग करुन\nसगळ्या माहीतीचा उपयोग करुन मिळालेले निष्कर्ष अत्यंत अभिनव पध्दतीने मांडण्यात येणार आहेत.\nम्हणजे काय डेटा वेअर हाउस बनवणार का.\nतुमचा डेटा सायंटिस्टपणा इकडे काय करायचाय \nधाग्यातला मजकूर गंभिर वाटतो\nधाग्यातला मजकूर गंभिर वाटतो आणि खाली लेखनप्रकारात -बालगीत,बालकथा,पाकक्रिया ......... . . . .\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमे��� पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-india-vs-west-indies-virat-kohli-surpasses-ms-dhoni-to-reach-pinnacle-of-success-in-test-cricket-1817799.html", "date_download": "2019-10-23T12:42:53Z", "digest": "sha1:W5RZR2NF3EINJV7K737YHV7ODFRHZKED", "length": 23169, "nlines": 291, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "India vs West Indies Virat Kohli surpasses MS Dhoni to reach pinnacle of success in Test cricket, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nवेस्ट इंडिजला व्हॉईट वॉश, विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार\nHT मराठी टीम, जमैका\nदोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने यजमान वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत यश संपादन केले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर २५७ धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताने जिंकल्यामुळे भारताला १२० अंक मिळाले असून, विराट कोहली या श्रेणीत पहिल्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री उशीरा २१० धावांवर संपला.\nपत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोप प्रकरणात शमी विरोधात अटक वॉरंट\nवेस्ट इंडिजसमोर दुसऱ्या डावात ४६८ धावा काढण्याचे लक्ष्य होते. पण ते लक्ष्यापर्यंत पोहोचू शकले नाही. पहिल्या दिवसापासून भारताने या कसोटीवर पकड मिळवली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवत भारताने विजय संपादन केला. भारतीय संघाने आपला दुसऱा डाव १६८ धावांवर घोषित केला होता. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या नेमक्या गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजची फलंदाजी निष्प्रभ ठरली. त्यामुळे त्यांना लक्ष्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले.\nदुसऱ्या डावात भारतीय संघाकडून मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन, इशांत शर्माने २, जसप्रित बुमराहने १ गडी बाद केला. याआधी भारतीय संघाने एकदिवसीय मालिका आणि टी-२० मध्येही वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.\nपुण्यातील CCTV मुळे नियम मोडणाऱ्या किती जणांना दंड झाला माहितीये\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nWI vs IND : कोहलीला ख��णावतोय आणखी एक 'विराट' विक्रम\nनिवृत्तीनंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता\nVideo : धोनी-सरफराजच्या 'सेम टू सेम' झेलची चर्चा\nWIvsIND 3rd ODI : कॅरेबिन बेटावर डौलात फडकला तिरंगा\nविराटच्या नेतृत्वावर रोहितची 'मन की बात'\nवेस्ट इंडिजला व्हॉईट वॉश, विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nINDvSA: विजयानंतर धोनीनं घेतली टीमची भेट, बीसीसीआयनं म्हटलं..\nभारतीय संघाने रचला इतिहास; द. अफ्रिकेचा २०२ धावांनी पराभव\n बॅकअप मॅन पंतने घेतली जागा\nINDvsSA Test : रांचीच्या मैदानात कर्णधार कोहलीने रचला इतिहास\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/175?page=1", "date_download": "2019-10-23T13:28:43Z", "digest": "sha1:GPGGR7JI72XK5BOILJNXRFY2C74H64L4", "length": 15219, "nlines": 215, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रवास : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /प्रवास\nसौदी अरेबियाविषयी माहिती हवी आहे\nमाझा नवरा कामानिमित्त १ महीना सौदी अरेबियातील यानबु येथे जाणार आहे. पहिल्यांदा सौदीअरेबिया ला जाणार म्हणुन काही प्रश्न आहेत..\n१. काय न्यावे आणि काय नेऊ नये(चुकुनही)\n१. कामाच्या ठिकाणी काय काळजी घ्यावी.\n३.या आणि पुढील महिन्यात तापमान किती असेल दिवसा आणि रात्री)\n४. नवरयाला नेहमीच खूप घाम येतो तर काय काळजी घ्यावी.\n५. कोणती प्रेक्षणीय स्थळे बघावी.\n६. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी पेहरावाचे काय बंधन\n७. खाण्याच्या कोणत्या वस्तू घेउन जाता येतात \n८. नवरयाला फक्त पोहे, मॅगी, चहा करता येतो, शुध्द शाकाहारी हॉटेल आहेत का\nRead more about सौदी अरेबियाविषयी माहिती हवी आहे\nसह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ५\nकाही दिवसांच्या ब्रेक नंतर आणिक दोन नविन शब्दचित्रे घेऊन आलोय. पहील्या तिन भागांच्या लिंक इथे आहेत -\nRead more about सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ५\nजोहान्सबर्ग: दीर्घकाळ राहणे कितपत सुरक्षित वा असुरक्षित\nजोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) मध्ये दीर्घकाळ राहायचा अनुभव असलेले मायबोलीकर आहेत का कितपत सुरक्षित/असुरक्षित आहे हे शहर (विशेषतः Sandton भाग) याविषयी माहिती हवी आहे. गुगल वर पाह���ोच आहे. पण प्रत्यक्षात तेथे राहून आलेल्या व्यक्तीशी याबाबत बोलायला व अनुभव ऐकायला मिळाले तर ते जास्त बरे होईल, म्हणून हा धागा.\nRead more about जोहान्सबर्ग: दीर्घकाळ राहणे कितपत सुरक्षित वा असुरक्षित\nव्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग २\nआमचा नऊ जणांचा ग्रुप तयार झाला.माझे सख्खे दीर श्रीकर,जाऊ शिल्पा,एक मामे जाऊ वृषाली,एक मावस जाऊ सुलक्षणा,तिची नणंद मृणाल,मृणालचे मिस्टर चंद्रशेखर, माझे एक मावस दीर अजय,ह्यांना आम्ही ग्रुप लीडर केले,माझे मिस्टर शेखर,आणि मी.ही नावे लिहिण्याचे कारण भारतात कंबोडियाहून परत येताना तिथल्या चेक इन काउंटर वरच्या मुलीचा शेखर,श्रीकर आणि चंद्रशेखर ह्या नावांमुळे झालेला मजेदार गोंधळ,तो मी पुढे सांगेनच.सर्व पासपोर्ट, व्हिसाच्या formalities पूर्ण करून(त्या मी इथे देत नाही ,कारण त्यांचे नियम बदलत असतात)16 नोव्हेंबरच्या रात्री १.४०ला एअर इंडिया च्या विमानाने बँकॉकला प्रयाण केले.\nRead more about व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग २\nअविस्मरणीय दौंड्या / देवदांडा डोंगर\nघरातून ट्रेकिंग ला सतत विरोध होत असल्याने जास्त ट्रेक होत नाहीत. त्यात मी एकुलता एक, मला काही होऊ नये हि घरच्यांची काळजी. ती काळजी रास्तच आहे म्हणा. पण मी कसला ऐकतोय दोन तीन महिन्यातून एखादा ट्रेक तरी मी करणारच. सह्याद्री ची ओढच म्हणा कि ज्यामुळे मला सारखं त्याच्याकडे जावंसं वाटतं. त्याच्या कुशीत एक झोप काढल्याशिवाय कुठल्या सह्याद्री वेड्याला रिलॅक्स वाटणारच नाही.\nRead more about अविस्मरणीय दौंड्या / देवदांडा डोंगर\nऑगस्ट महिना संपत आला होता , पूर्णपणे पाऊस संपायचा आत कुठल्यातरी जबरदस्त ट्रेक ला जाऊन यायचे असे वाटत होते. माझा मित्र आकाश, ज्याच्यासोबत मी नेहमी ट्रेक ला जातो, त्यानेसुद्धा मला सांगून ठेवले होते कि कधीही प्लॅन होईल तू फक्त रेडी राहा. आमच्यासोबत आमचे अजून मित्र ट्रेक साठी रेडी होते. ते पहिल्यांदाच ट्रेक ला येणार होते. खोपोलीहून योगेश सुद्धा जॉईन होणार होता.\nRead more about जबरदस्त गोरखगड ट्रेक\nगर्दीने भरलेल्या ट्रेनमधून सकाळी उतरताना मी कुर्ला स्टेशनात अक्षरशः फेकलो जातो . ट्रेन जर सजीव असती तर हे दृश्य ट्रेनला झालेली ओकारी असं काहीसं दिसलं असतं . ट्रेनमधून उतरल्यानंतर नेहमीचा कार्यक्रम , उतरताना आपल्याला ज्याने ज्याने मागून ढकलले , त्याच्याकडे रागाने पाहणे , मनातल्या मनात त्याला चार शिव्या देणे आणि पुढचा रस्ता धरणे तो कार्यक्रम पार पाडल्यानंतर मी आमच्या नेहमीच्या ३१० नंबरच्या बसकडे वळतो . ३१० नंबरची बस कुर्ला स्टेशन ते बांद्रा स्टेशन यादरम्यान असलेल्या बीकेसी मधून जाते .\nसराफा बाजार इंदोर (मध्यप्रदेश) बद्दल माहिती हवी आहे\nइंदोर च्या सराफा बाजारात खाण्यासाठी रात्री जे stall लागतात ते दिवाळीत चालू असतात का\nसराफा बाजार इंदोर(मध्यप्रदेश) बद्दल माहिती हवी आहे\nRead more about सराफा बाजार इंदोर (मध्यप्रदेश) बद्दल माहिती हवी आहे\nमैलोन् मैल प्रवास वारी\nआत्म्यावर प्रकाश म्हणजे वारी\nधगधगती भक्तीची ज्योत वारी\nजगण्याचा आधार म्हणजे वारी\nमाऊलीचा स्पर्श म्हणजे वारी\nअखंड नामाचा गजर वारी\nअमृतकणांचा वर्षाव म्हणजे वारी\nRead more about अद्वितीय वारी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/htc-desire-728w-16gb-white-price-pkGJDT.html", "date_download": "2019-10-23T12:51:24Z", "digest": "sha1:GME5RR7XZ5YA44KGLU4UOEAHQYPFGLHC", "length": 11322, "nlines": 280, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "चटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये चटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट किंमत ## आहे.\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट नवीनतम किंमत Oct 18, 2019वर प्राप्त होते\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईटस्नॅपडील उपलब्ध आहे.\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 11,402)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया चटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 48 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट वैशिष्ट्य\nरिअर कॅमेरा 13 MP\nफ्रंट कॅमेरा 5 MP\nएक्सटेंडबले मेमरी Up to 16 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Upto 450 hrs\n( 167253 पुनरावलोकने )\n( 377 पुनरावलोकने )\n( 541276 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 76 पुनरावलोकने )\nचटक डेसिरे ७२८व १६गब व्हाईट\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-supriya-sule-slams-on-amit-shah-statment-on-370-article-voting-1817744.html", "date_download": "2019-10-23T13:11:49Z", "digest": "sha1:LGOM37TAB6KY66RZHRIMLI6NVJDTVZXT", "length": 24192, "nlines": 292, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "supriya sule slams on amit shah statment on 370 article voting, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी को��त्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nकलम ३७० च्या विधेयकावर मतदानच केले नाही, शहा खोटं बोलले: सुप्रिया सुळे\nHT मराठी टीम, पुणे\nजम्मू काश्मीरमधील कलम ३७० च्या संदर्भात खोटी माहिती पसरवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जनतेची दिशाभूल करत आहेत, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सोलापूर येथील भाजपच्या जनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील समारोहाच्या कार्यक्रमात अमित शहा यांनी कलम ३७० चा मुद्दा उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या विरोधात मतदान केल्याचे म्हटले होते.\nजम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याल्याचा दाखला देताना शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी कलम ३७० च्या विरोधात मतदान केल्याचे सांगितले. त्यांचे हे विधान खोटं असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.\nकलम ३७० च्या विधेयकावर मी मतदानच केलेले नाही. तुम्ही संसदेच्या रेकॉर्ड तपासू शकता, देशाचे गृहमंत्री धांदात खोट बोलत आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. कलम ३७० संदर्भात खोटे बोलून अमित शहा देशाची दिशाभूल करत आहेत, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.\nसोलापुरच्या व्यासपीठावरुन अमित शहांनी दिले शरद पवारांना आव्हान\nसंपूर्ण देश कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी याला विरोध करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह शरद पवारांनी राज्यातील निवडणुकांपूर्वी कलम ३७० संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी, असे शहा म्हणाले होते.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nसुप्रिया सुळेंच्या संपत्तीत पाच वर्षांत ३० कोटी रुपयांची वाढ\nवारं फिरलंय, इतिहास घडणार, शरद पवारांचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक\nपायाखालची वाळू सरकल्याने पवारांकडून खालच्या पातळीवर प्रचार, तावडेंची ट\nअमित शहा जम्मू-काश्मीर दौऱ्यावर; सुरक्षा, विकासाचा घेणार आढावा\nमोदी नव्हे, अमित शहांची बारामतीत जाहीर सभा\nकलम ३७० च्या विधेयकावर मतदानच केले नाही, शहा खोटं बोलले: सुप्रिया सुळे\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nVIDEO: कर्नाटकात पावसामुळे घर पत्त्यांसारखे कोसळले\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्���्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/coming-soon-11-digit-mobile-numbers/", "date_download": "2019-10-23T13:19:04Z", "digest": "sha1:NRA2HBE2U52BE6EJJRUZXSEQUUO5NL42", "length": 12386, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लवकरच येणार 11 अंकी मोबाईल नंबर्स? | Dainik Prabhat", "raw_content": "\nलवकरच येणार 11 अंकी मोबाईल नंबर्स\nनवी दिल्ली: सध्या भारतात दररोज मोबाईलच्या ग्राहकांची संख्या वाढताना दिसत आहे. नवे सिमकार्ड घेऊन नवे कनेक्‍शन मागणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ आहे. सध्या भारतात 9, 8 आणि 7 या क्रमांकाने सुरू होणाऱ्या 10 अंकी मोबाइल नंबरमध्ये 2.1 अब्ज (210 दशलक्ष) कनेक्‍शन देण्याची क्षमता आहे. मात्र आता ही क्षमता संपत चालल्याने आणि 7 पेक्षा खालच्या नंबरने बॅंडविड्‌थ उपलबध नसल्याने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय (ट्राई) लवकरच 11 अंकी मोबाईल नंबर्सची तयारी करत आहे. असे अंक वाढविण्यासाठी ट्रायनेही एक अहवाल जारी केला आहे. असे झाल्यास नजिकच्या भविष्यातले ग्राहकांचे मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 अंकांचे असतील.\nट्रायच्या म्हणण्यानुसार, देशातील दूरसंचार कनेक्‍शनबाबत लोकांच्या गरजा भाग��िण्यासाठी 2050 पर्यंतचा कालावधी लागेल. तसेच 200 दशलक्ष गुणांची देखील आवश्‍यकता असेल. यामुळे ट्राय फोनच्या अंकांची संख्या वाढवू शकते. त्याचबरोबर, देशात सध्या नऊ, सात आणि आठ क्रमांकापासून सुरू होणाऱ्या 10-अंकी मोबाइल नंबरसाठी 210 दशलक्ष कनेक्‍शनची क्षमता आहे. इतकेच नाही तर ट्राय लॅंडलाईन क्रमांकाची संख्या 10 अंकी बदलू शकते. त्याचबरोबर डोंगलचे कनेक्‍शन क्रमांक 13 अंकात बदलले जातील, असे समजते.\nवर्ष 1993 आणि 2003 साली ट्रायने मोबाईल क्रमांकाचे विश्‍लेषण केले होते. वर्ष 2003 च्या नंबरिंग प्लॅनने 750 दशलक्ष फोन कनेक्‍शनसाठी जागा तयार केली. त्यापैकी 450 दशलक्ष मोबाईलसाठी आणि 300 दशलक्ष मूलभूत किंवा लॅंडलाईन फोनसाठी नंबर्स देण्यात आले.\nट्रायच्या म्हणण्यानुसार, जोडणीच्या मागणीमुळे संख्याबळ संसाधनांचा (स्टॅटेस्टीकल सोअर्सेस) धोका वाढू शकतो. या कारणास्तव, ट्राय मोबाइल फोनच्या अंकांची संख्या वाढवू इच्छित आहे. या व्यतिरिक्त ट्रायनेही या विषयावर लोकांना त्यांचे मत विचारले आहे.\nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपाकच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष- बीएसएफ\nदिल्लीतले सगळे रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवणार- केजरीवाल\nवीज बिल थकबाकीवरून शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे\nभ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्रिपुराच्या माजी मंत्र्यास अटक\nकाश्‍मीरातील विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्यास विरोध\nपाक लष्कराचा पुंछवर तोफगोळ्यांचा मारा\nदोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nममतांना सर्व प्रमुख राजकीय पक्षांचा पाठिंबा\nदेशाचा बदललेला मूड मोदींना समजला ; शरद पवारांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/175?page=2", "date_download": "2019-10-23T13:28:29Z", "digest": "sha1:5OGN3ZKOMFI6QAZMTVEYSY6HI3VPTZSX", "length": 14783, "nlines": 189, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रवास : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /प्रवास\nAIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-२)\nएका मित्राने माझ्या हातात बांधलेला धागा आणी एका कागदावर माझ नाव व त्या दिवसाची दिंनाक लिहल त्या कागदाची घडी करून ती अनमोल ठेव मी त्या झाडाच्या खोडामध्ये ठेवलं आणी वरती दगड टाकले का तर कुणाच्या हाती लागू नवे म्हणून खर त्या क्षणाची मला आठवण झाली की आता पण मला हसूच येते. खंरच किती रम्य असत ना बालपन आठवणी सुरक्षित राहव्यात म्हणून आपण कीती धडपड करत असतो.त्या डोंगरावर तशी खुप झाडे होती पण हे झाड माझ्यासाठी विशेष होते कारण माझ्या आठवण सांभाळण्याची जबाबदारी सोपवली होती.सुर्य मावळत होता मला खाली जावे लागणार होते.\nRead more about AIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-२)\nAIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-१)\n१२ वी च्या परिक्षा नुकतयाच संपल्या होत्या तरी पण अभ्यास मात्र चालूच होता करण .AIPMT (All india pre medical test)ची परिक्षा १ मे ला होणार होती. अजुनही वस्तीगृहात राहत होतो गावी घरी जाण्याच्या अाठवणी व्याकूळ झालो होतो. परिक्षा तोंडावर आल्यामुळे वाचनालयातच दिवस जात असे मित्रासोबत फिरणे,खळणे,गप्पा मारणे,हे तर संगळ विसरच पडला होता.वस्तीगृहातील सर्व मित्र गावी जात होते आणी मी ऐकटाच राहिलो होतो.\nRead more about AIPMT परिक्षा ���क रम्य प्रवास (भाग-१)\nरायगडावर जेंव्हा पहाट उजाडते...\nरायगडावर जेंव्हा पहाट उजाडते ....\nRead more about रायगडावर जेंव्हा पहाट उजाडते...\nउन्हाळ्याच्या सुटीत नितीन गावी आला होता, मी आणि चांद्रया नित्याची वाट बघत होतो, घरी सगळ्यांशी भेटून झाल्यावर आला तो... काय रे नित्या कस काय, वगैरे टाइम पास गोष्टी करून झाल्यावर आम्ही तलावाकडे मोर्चा वळवला,\nमी:- .नित्या ती गोड वली \nनित्या : अरे थांबला होता कि नाही का सातव्यात बाहेर काढलं होत तुला ...\nचांद्रया : हि हि हि .... अरे गाव आहे अजून थांब थोडं.. देईल ना नित्या गोड वाली सिगरेट...\nमी : अरे आम्ही मालेगाव ला शोधली पण काय भेटली नाय.... नावच विसरलो ...\nभटकंती उत्तरपूर्वीय भारताची- २\nभटकंती_उत्तरपूर्वीय_भारताची - एक लेखन प्रवास\nRead more about भटकंती उत्तरपूर्वीय भारताची- २\nभटकंती उत्तरपूर्वीय भारताची- १\n\"यार तू काही आता लवकर भेटणार नाहीस, चल ना भेटूयात तू टूरला जायच्या आधी... अगदी काकुळतीला आलेल्या शाळू मैत्रिणी\n(मनातल्या मनात) बरं फक्त आजची संध्याकाळ बाहेर, उद्या नक्की बॅग भरूया\n\"हो, तुला मैत्रिणींसाठी बरा वेळ मिळतो, इतके दिवस चाललीएस तर आईला भेटायला यायला नको, तुझं अर्ध सामान तर या घरी पडलंय, ये गपचूप घरी.\" (मनातल्या मनात) बरं फक्त आजची संध्याकाळ बाहेर, उद्या नक्की बॅग भरूया\nRead more about भटकंती उत्तरपूर्वीय भारताची- १\nफुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - ऋषिकेशला परत..\nजोशीमठावरून बद्रीनाथला ज्या वाटेने आलो होतो त्याच वाटेने आता परत निघालो. अर्ध्या तासात दरडीच्या जागी पोहोचलो. गाडीतून उतरून समोर पाहिले तर रस्ता गायब.. तिथे दगडमातीचे डोंगर पसरलेले. माती उचलणारे जेसीबी होते, काम सुरू होत होते.\nRead more about फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - ऋषिकेशला परत..\nफुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बद्रीनाथ.\nRead more about फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - बद्रीनाथ.\nरण आॅफ कच्छ ( प्रवास दैनंदिनी)\nनवीन वर्षाचं कॅलेंडर आलं अन कुटं कुटं जायचं फिरायला विचार डोक्यात घोळू लागले . अजेंडावर असलेल्या अमेरिका वारीसाठी गुगळून सप्टेंबर महिना निश्चित केला. साद देती हिमशिखरे... ती नेहमीच देतच असतात... एका मैत्रिणीचा फोन आला की एका आध्यात्मिक शिबिराला जातेस का विचार डोक्यात घोळू लागले . अजेंडावर असलेल्या अमेरिका वारीसाठी गुगळून सप्टेंबर महिना निश्चित ��ेला. साद देती हिमशिखरे... ती नेहमीच देतच असतात... एका मैत्रिणीचा फोन आला की एका आध्यात्मिक शिबिराला जातेस का माझी एक मैत्रिणच उपनिषदांवर शिबीर घेणार आहे नैनितालला. उपनिषदे वैगेरे नाॅट माय कप आॅफ टी... सगळं डोक्यावरुन जाईल... पण आठ दिवस निवांत हिमालय की गोदमें राहता येईल, असा विचार करून बुकिंग केलं. झालं माझी एक मैत्रिणच उपनिषदांवर शिबीर घेणार आहे नैनितालला. उपनिषदे वैगेरे नाॅट माय कप आॅफ टी... सगळं डोक्यावरुन जाईल... पण आठ दिवस निवांत हिमालय की गोदमें राहता येईल, असा विचार करून बुकिंग केलं. झालं दोन हजार अठराचा कोटा पूर्ण झाला. निवांत..... पण ... नेहमीच पण नकारात्मक नसतात कधी कधी सुखावह , सकारात्मक पण 'पण' असतात.\nRead more about रण आॅफ कच्छ ( प्रवास दैनंदिनी)\nबार्सिलोना - व आजुबाजुला काय पहावे\nह्या गोर्‍यांचं एक बरं आहे; त्यांचे प्लॅन्स बर्‍याSSSच आधी कळवताततर पुढील वर्षी (नोव्हेंबर्)ला घातलेली एक समीट बार्सिलोनात होणे आहे आणी मला जाणे आहे\nस्पेनची ही पहिलीच वारी. (तसे लंडन, पार्र्री, इस्तांबुल वेगवेगळे बघून झाले आहेत). ह्यानिमित्ते एकट्याने स्वस्तात मस्त (जमेल तेवढे युरोप) बार्सिलोनाच्या आजुबाजूला फिरायचे आहे. वेळ ७ दिवस (बजेट बघून)\nइथल्या 'भटक्या- विमुक्त' प्रवर्गातील अनुभवी व जाणकार बांधवांकडून मार्गदर्शनाची विनंती.\nतिकिट किती दिवस आगवू बुक केल्यास स्वस्त पडेल विसा स्वतःला करायचा आहे. शाकाहारी(AVML).कुठली एअरलाइन स्वस्त पडेल\nRead more about बार्सिलोना - व आजुबाजुला काय पहावे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2013/06/", "date_download": "2019-10-23T13:48:33Z", "digest": "sha1:NXYVXET45YZHU7GAW5DE3LRU5DZMVNFS", "length": 57718, "nlines": 162, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: June 2013", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nरविवार, ३० जून, २०१३\nनिखळ-१२: एन्जॉईंग द प्रोसेस..\n('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' सदराअंतर्गत सोमवार, दि. १ जुलै २०१३ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख...)\nपरवाच मुलीचं नव्या शाळेत ॲडमिशन केलं. पहिल्या दिवशी तिला सोडायला गेलो होतो. आधीची शाळा मला फारशी पसंद न पडल्यानं तिला नव्या ठिकाणी सोडताना कदाचित थ���डी साशंकता माझ्या चेहऱ्यावर असावी. तिच्या क्लास टीचर समोरुन आल्या. त्यांना मी माझी, मुलीची ओळख करून दिली. त्यांनीही स्वतःचा परिचय सांगितला. कदाचित माझा चेहरा त्यांनी वाचला असावा. त्या म्हणाल्या, ‘यू प्लीज डोंट वरी. आय ॲश्युअर ऑन माय साइड दॅट युवर डॉटर विल एन्जॉय ॲन्ड लव्ह द प्रोसेस ऑफ लर्निंग.’ त्यांच्या या वाक्यासरशी माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं (त्या क्षणापुरतं का होईना) हलकं झाल्यासारखं वाटलं. आजच्या काळात शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनविण्याची भाषा करणारा शिक्षक कधी-कुठे भेटेल, अशी अपेक्षा मला अजिबात नव्हती. तरीही माझ्या मुलीला तशी टीचर मिळाली, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकेल) हलकं झाल्यासारखं वाटलं. आजच्या काळात शिकण्याची प्रक्रिया आनंददायी बनविण्याची भाषा करणारा शिक्षक कधी-कुठे भेटेल, अशी अपेक्षा मला अजिबात नव्हती. तरीही माझ्या मुलीला तशी टीचर मिळाली, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकेल नाही तर, पालकांनी फक्त मुलांच्या डायरीवर दररोज नजर ठेवून राहायचं. ‘अमूक मुदतीपर्यंत तमूक इतकी रक्कम ढमूक कारणासाठी भरा. विलंब झाल्यास दररोज ५० ते ५०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.’ अशी सूचना वाचली की फटाफट जोडणा करायची आणि धाडकन ती रक्कम भरून उसासा टाकायचा, एवढाच काय तो मुलांच्या शाळेशी पालकांचा संबंध राहिलाय. भरपूर फी आकारणाऱ्या शाळांतून मुलांना घातलं की, आपण त्यांना क्वालिटी एज्युकेशन देतो आहोत, अशी पालकांची सरसकट भावना बनलेली असते. त्यामुळं शिक्षणाच्या त्या फॅक्टरीत आपला कच्चा माल घालायचा, आणि त्याला पैशांचं इंधन पुरवत राहिलं की, एन्ड प्रोडक्ट चांगलंच निघणार, अशी त्यांची धारणा असते. मात्र या सर्व घोळात शिक्षणाच्या प्रक्रियेकडं मात्र कुणाचंच लक्ष नसतं. ना शिक्षकांचं, ना पालकांचं; मुलांचं लक्ष असण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांना त्यांच्या दैनंदिन होमवर्क-असाइनमेंटमधून डोकं वर काढायला संधीच कुठंय\n आपण मुलांना शाळेत घालतो शिकण्यासाठी. पण नेमकं काय शिकण्यासाठी, याचा विचार आपण करतच नाही. परीक्षेतील मार्क हाच पाया धरून त्याला आपण केवळ परीक्षार्थी म्हणूनच घडवणार असलो तर विद्यार्थी म्हणून त्याच्याकडून विद्यार्जनाची आणि शिक्षकांकडून तरी अध्यापनाची अपेक्षा आपण बाळगूच शकणार नाही. तथापि, व्यावहारिक जगामध्���े सक्षमपणे वावरण्यासाठी विद्यार्थ्यांची मूलभूत तयारी करवून घ्यायची झाल्यास त्यांना शिक्षणाच्या एकूणच प्रक्रियेविषयी प्रेम वाटलं पाहिजे, त्याचा आस्वाद त्यांना घेता आला पाहिजे. तितकी स्पेस, तेवढी मोकळीक त्यांना या व्यवस्थेमध्ये उपलब्ध करून देणं आपणा सर्वांचं कर्तव्य आहे.\nभावी आयुष्यात विद्यार्थी त्याला जे बनायचं, ते बनेल; पण शिक्षणाच्या या प्रक्रियेविषयी त्याच्या मनात आस्था निर्माण झाली पाहिजे. आज आपण विद्यार्थ्यांना अगदी मॅकेनिकल पद्धतीनं घडविण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाला एकाच साच्यात आकार देण्याचे आपले प्रयत्न आहेत. या प्रत्येकाचा साचा वेगळा आहे, आकार वेगळा आहे, आवाका वेगळा आहे, क्षमता वेगळ्या आहेत, ही साधी गोष्टही आपण लक्षात घ्यायला तयार नाही. त्यातूनच शिक्षणव्यवस्थेविषयीचे अनेक प्रश्न आजघडीला निर्माण होत आहेत. पण मूलभूत गोष्टींपेक्षा आजूबाजूंच्या गोष्टींकडंच आपलं अधिक लक्ष आहे आणि तिथंच चुकतं आहे.\nकेवळ शिक्षणच नाही, तर प्रत्येक बाबतीमध्ये निर्मितीची, जडणघडणीची प्रक्रियाच ही खरी आनंददायी असते. हिमालय सर करणं हे साध्य झालं, पण त्या ध्येयप्राप्तीपर्यंत घेऊन जाणारा, आठ वेळा अपयश दाखविणारा आणि यशाचा मार्ग अधिकाधिक अधोरेखित करणारा मार्गच शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांना त्या शिखरापर्यंत घेऊन गेला. एडिसननं बल्ब बनविला खरा पण एक बल्ब बनविण्यापूर्वी तो बल्ब अन्य ७०० प्रकारांनी बनविता येऊ शकत नाही, हा शोधही त्याला लागला, ते केवळ त्या निर्मिती प्रक्रियेमधील त्याच्या आस्वादामुळंच. या प्रक्रियेमधील प्रत्येक अपयशानं त्याला यशाच्या अधिकाधिक जवळच तर नेलं ना\nसृजनाचा, नवनिर्मितीचा आनंद तर आणखीच वेगळा. ठोकळेबाज थिअरी आणि प्रॅक्टीकलच्या जोरावर उद्याच्या भारताचे आशादायी संशोधक, नेतृत्व घडेल, ही समजूत खुळचटपणाची आहे. आणि त्या वाटेचा स्वीकार करण्यात, त्या वाटेनं आपली पोरं गुरासारखी पिटाळण्यात मात्र आपल्याला उलट मोठेपणाच वाटतो. अशा वेळी त्यांच्याकडून कुठल्या सृजनाच्या, नवनिर्मितीच्या, नवकल्पनेच्या आविष्काराची अपेक्षा करणार आहोत आपण रुजण्याच्या वयात जर या कल्पनांची बीजं त्यांच्या सुपीक मनाच्या भूमीवर पडलीच नसतील, आपण ती पडूच दिली नसतील, तर फळाची अपेक्षा कुठल्या तोंडानं करायची\nमुळात मुलांनी काही वेगळं करावं, असं वाटणारे आणि तसं त्यांना करू देणारे पालक आज फार कमी आहेत. तसं त्यांना घडविणारे, मोल्ड करणारे, तयार करणारे शिक्षक थोडे फार असतीलही. पण त्यापेक्षा त्यांनी, मुलांना केवळ तेच ते आणि तेच ते शिकवून तयार करावं, अशा अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल तर खुलेपणानं, मोकळेपणानं मुलांना त्यांचं विश्व शोधायला ते कसे काय मदत करू शकतील\nआणि आजकाल मिडियामधून तर काय केवळ गाणी म्हणणं आणि नाच करणं, या दोन गोष्टी म्हणजेच टॅलंट असा एक सरसकट निष्कर्ष दर्शकांच्या मनावर थेट बिंबवून रिकामे झालोत आपण. पण त्या व्यतिरिक्तही अन्य ६२ कला आपल्या संस्कृतीत आस्तित्वात आहेत, त्यांच्या आस्तित्वाची पुसटशीही जाणीव ना आपण ठेवली, ना पुढच्या पिढीला करून देतो आहोत. अशी काहीशी अर्धवट अवस्था आपल्या जगण्याची झाली आहे. तेच जगणं, तीच लाइफस्टाइल आपण पुढच्या पिढीवर लादतो आहोत. ठीक आहे, आपलं जसं असेल ते असो, पण त्यांना तरी ही शिकण्याची प्रक्रिया अनुभवू द्या, तिचा आनंद लुटू द्या. कधी तरी ते आपलं नाव काढतील- ‘आईबापानं नुसतंच ओझ्याचा बैल केला नाही आपला, ते ओझं वाहण्यातला आनंद लुटायलाही शिकवलं, म्हणूनच आपलं जगणं सुसह्य झालं गड्या केवळ गाणी म्हणणं आणि नाच करणं, या दोन गोष्टी म्हणजेच टॅलंट असा एक सरसकट निष्कर्ष दर्शकांच्या मनावर थेट बिंबवून रिकामे झालोत आपण. पण त्या व्यतिरिक्तही अन्य ६२ कला आपल्या संस्कृतीत आस्तित्वात आहेत, त्यांच्या आस्तित्वाची पुसटशीही जाणीव ना आपण ठेवली, ना पुढच्या पिढीला करून देतो आहोत. अशी काहीशी अर्धवट अवस्था आपल्या जगण्याची झाली आहे. तेच जगणं, तीच लाइफस्टाइल आपण पुढच्या पिढीवर लादतो आहोत. ठीक आहे, आपलं जसं असेल ते असो, पण त्यांना तरी ही शिकण्याची प्रक्रिया अनुभवू द्या, तिचा आनंद लुटू द्या. कधी तरी ते आपलं नाव काढतील- ‘आईबापानं नुसतंच ओझ्याचा बैल केला नाही आपला, ते ओझं वाहण्यातला आनंद लुटायलाही शिकवलं, म्हणूनच आपलं जगणं सुसह्य झालं गड्या\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १०:४४ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nगुरुवार, २७ जून, २०१३\nनिखळ-११ : विश्वासार्हतेचा ‘टायर बर्स्ट’\n('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' सदराअंतर्गत प्रकाशित झालेला माझा लेख...)\nगेल्या रविवारी रात्री अलिबागहून कोल्हापूरकडे परतत असताना साताऱ्याच्या थोडं पुढे आमची कार पंक्चर झाली. ��ुसती पंक्चर नव्हे तर टायरच आडवी कापली जाऊन फुटली आणि आमचे वाघमोडे आण्णा अनुभवी ड्रायव्हर म्हणूनच कार अगदी सराईतपणे रस्त्याकडेला घेऊन अर्ध्या तासाच्या आत त्यांनी टायर बदलली सुद्धा. मोठ्या प्रवासामध्ये अशी गोष्ट स्वाभाविक असल्यानं झाल्या घटनेचा आम्ही फारसा विचार केला नाही. रात्रीच्या दोन वाजता नवी टायर फुटल्याबद्दल तोपर्यंत मनातल्या मनात कंपनीलाही दोष देऊन झाला होता. टायर बदलून आम्ही त्या ठिकाणापासून अर्धा-एक किलोमीटर आलो असू, त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला एका पंक्चर काढण्याच्या दुकानासमोरची लाइट सुरू असल्याचं दिसलं आणि आणखी दोन मोटारी त्या दुकानासमोर उभ्या असलेल्या दिसल्या. एकीचं पंक्चर काढण्याचं काम सुरू होतं, तर दुसरी प्रतीक्षेत. त्याचवेळी आणखी एक इनोव्हा आणि थोड्या वेळानं एक लक्झरी बस तशाच ‘फटफट’त आम्हाला पास करून गेल्या. तेव्हा मात्र हा पंक्चरचा प्रकार ‘नैसर्गिक’ नसून ‘कृत्रिम’ असल्याचं आमच्या ध्यानात आलं. दुकानापासून पलिकडं साधारण दीड-दोन किलोमीटरच्या अंतरावर काँक्रिटच्या खाचेत मोळे आणि पत्राच उभा रोवून ठेवला तर स्पीडमध्ये असलेली मोटार पंक्चर होऊन आपसूक आपल्यापासून जवळच येऊन थांबेल आणि पंक्चर काढून, नाइट चार्ज लावून महामार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांची लूट करता येईल, असा थेट विचार त्या पंक्चरवाल्यानं केलेला दिसला. आमच्याकडे स्टेपनी नसती तर आम्हीही त्याच्या दुकानासमोरचे तिसरे असणार होतो. मला त्याची तुलना एखाद्या दरोडेखोराशीच करावीशी वाटली. विश्वासार्हता तर गेलीच पण सचोटी, प्रामाणिकपणा या गोष्टींना पैशांसमोर काही महत्त्व उरलेलं आहे की नाही, असा प्रश्न मला पडला.\nत्याचवेळी माझ्या मनात कोल्हापूरच्या शिरोली पुलाजवळच्या केरळी आण्णाची आठवण ताजी झाली. कोरगावकर पेट्रोल पंपाला लागून एक छोटंसं खोपटं होतं आण्णाचं- पंक्चर काढून देण्याचं. राहायचाही तिथंच, एकटाच. त्यावेळी आम्ही शिरोली एमआयडीसीमधल्या सकाळ ऑफिसमध्ये कामाला जायचो. रात्रीच्या वेळी एखाद्याच्या बाईकमधली हवा गेली किंवा पंक्चर झालं, तरी आण्णाचा आधार असायचा. त्या खोपटासमोर उभं राहून ‘आण्णा… आण्णा...’ अशा एक-दोन हाकांमध्येच आण्णाची आतून ‘ओ..’ ऐकू यायची. झोपेला टाटा करतच आण्णा टॉर्च घेऊन बाहेर यायचा. समोरच्या बाईकची वास्तपुस्त होऊन त��यानं लगेच पाण्याची पाटी घेऊन काम सुरूही केलेलं असायचं. झटक्यात पंक्चर काढून टायरीत हवा भरून ‘हो गया..’ असं हसतमुखानं सांगून नेमकेच पैसे घेऊन आण्णा त्याच्या त्या सहा बाय सहाच्या गुहेत गडपही झालेला असायचा. त्याच्यासाठी हे रोजचंच असलं तरी त्या रात्रीच्या वेळी आण्णा संबंधिताला देवासारखा वाटायचा. २००५च्या मुसळधार पावसात पंचगंगेला महापूर येण्याच्या आदल्या रात्री आण्णानं तशा प्रचंड पावसात भिजत माझ्या बाईकचं पंक्चर काढून दिल्याची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. दुसऱ्या दिवशी त्या महापुराच्या पाण्यात आण्णाचं ते खोपट सुद्धा पाण्याखाली गेलं होतं. आण्णा आता कुठं गेला माहीत नाही. पण त्याच्या चांगल्या स्वभावाची, सहकार्याच्या भावनेबद्दल कृतज्ञतेची भावना इतक्या वर्षांनंतर (मी पैसे मोजले असून सुद्धा) मला व्यक्त करावीशी वाटते.\nया पार्श्वभूमीवर जेव्हा गेल्या आठवड्यातल्या घटनेकडं मी पाहतो, तेव्हा मनावर निराशेचं सावट येतं. पैशाचा मोह, लालूच माणसाला काहीही करायला भाग पाडते आणि मग त्यापायी सारासार विचारही तो करू शकत नाही की काय मग पुढचा प्रश्नही मला पडतो- असा दुसऱ्याला फसवून वाममार्गानं (वाममार्गच तो मग पुढचा प्रश्नही मला पडतो- असा दुसऱ्याला फसवून वाममार्गानं (वाममार्गच तो) मिळवलेला पैसा माणसाला ‘लाभत’ असेल काय) मिळवलेला पैसा माणसाला ‘लाभत’ असेल काय त्याला, त्याच्या कुटुंबाला समाधान मिळत असेल काय त्याला, त्याच्या कुटुंबाला समाधान मिळत असेल काय एखादं चुकून सापडलेलं पेनही असाच कोणीतरी बँकेतला अनोळखी माणूस आपल्याकडून मागून घेतो आणि खिशाला लावून गायबही होतो, असा अनुभव आपल्याला येतोच. मला शाळेच्या ग्राऊंडवर सापडलेला एक ‘बीआरआय’ बॉल सुद्धा मॅच खेळताना शॉट मारल्यावर सापडला तसाच कुठं तरी गेला. मग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा लाभेलच कसा\nमी कल्याणला राहात असतानाचा प्रसंग. घर विकत घेण्यासाठी काही नवी जुनी घरं एजंटसोबत पाहात फिरत होतो. एक घर मला आवडलं सुद्धा. पण ठराविक किंमतीचा आणि ठराविक मुदतीत व्यवहार करण्याचा त्यांचा आग्रह आहे, असं एजंटकडून समजलं. घराचा कर्ता भेटला नाही पण, घरात त्या गृहिणीसोबत तिचा छोटा निरागस मुलगाही होता, टीव्ही पाहात बसलेला. घर पाहून परतताना एजंटला विचारलं, ‘यांना तितकीच किंमत का हवीय आणि इतक्या तातडीनं का व्यवहार करायचाय आणि इतक्या तातडीनं का व्यवहार करायचाय’ त्यावर त्यानं जे सांगितलं, त्यानं मी सुन्न झालो. घरचा कर्ता ‘ट्रॅफिक’मध्ये होता. वरकमाईचे सर्व मार्ग धुंडाळून त्याच पैशातून घर घेतलेलं. पण आता घरात जो छोकरा आहे, त्याच्या हृदयाला छिद्र आहे आणि त्याचं तातडीनं ऑपरेशन करण्यासाठी त्यांना घर विकायचंय. त्याचवेळी ‘असलं’ घर न घेण्याचा निर्णय मी घेतलाच, पण त्या परिस्थितीतही मला आश्चर्य वाटलं. जो पैसा जसा आला, त्यानं आपली वाट शोधली होती. यात त्या बालकाचा काहीच दोष नव्हता, पण त्याला माध्यम करून त्या गृहकर्त्याला अद्दल घडवायचं नियतीनं ठरविलेलं दिसलं. पण, यातून तो शहाणा झाला तर ठीक, नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ त्यावर त्यानं जे सांगितलं, त्यानं मी सुन्न झालो. घरचा कर्ता ‘ट्रॅफिक’मध्ये होता. वरकमाईचे सर्व मार्ग धुंडाळून त्याच पैशातून घर घेतलेलं. पण आता घरात जो छोकरा आहे, त्याच्या हृदयाला छिद्र आहे आणि त्याचं तातडीनं ऑपरेशन करण्यासाठी त्यांना घर विकायचंय. त्याचवेळी ‘असलं’ घर न घेण्याचा निर्णय मी घेतलाच, पण त्या परिस्थितीतही मला आश्चर्य वाटलं. जो पैसा जसा आला, त्यानं आपली वाट शोधली होती. यात त्या बालकाचा काहीच दोष नव्हता, पण त्याला माध्यम करून त्या गृहकर्त्याला अद्दल घडवायचं नियतीनं ठरविलेलं दिसलं. पण, यातून तो शहाणा झाला तर ठीक, नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या आणि पुन्हा त्याला अद्दल घडविण्यासाठी नियतीला नवे मार्ग धुंडाळावे लागणार, हे ओघानं आलंच.\nमाणसाची नीती, चारित्र्य आणि हेतू शुद्ध असले तर कदाचित त्याला कमी पैसा (हां, आता तुलना कोणाशी करता, हा मुद्दाही आहेच.) मिळेल, पण तो गरजा पूर्ण होण्याइतका निश्चित असेल आणि त्यामध्ये समाधान असेल, सुखाची झोप असेल, अशी माझी धारणा आहे. म्हणूनच घरातली तुळशी कोमेजल्यानं मनी प्लँटच्या कुंडीत अगरबत्ती पेरणाऱ्या माझ्या बायकोच्या कृतीकडं काणाडोळा करणं, मला सहजगत्या जमतं.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ४:३२ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nरविवार, १६ जून, २०१३\nभरगच्च प्रतिसाद लाभलेली उत्कृष्ट कार्यशाळा\n('दै. कृषीवल'तर्फे आयोजित पहिल्या स्तंभ विचार परिषदेच्या अनुषंगाने अलिबाग येथे आयोजित पत्रकारांच्या कार्यशाळेविषयी रविवार, दि. १६ जून २०१३ रोजीच्या 'कृषीवल मोह��र' पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला माझा लेख वाचकांसाठी सादर करीत आहे.)\n‘दै. कृषीवल’चा ७६वा वर्धापनदिन अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. दैनिकाचे मुख्य संपादक संजय आवटे यांनी कृषीवलच्या सर्व स्तंभलेखकांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरविले आणि अगदी दोन दिवसांत पहिल्या ‘स्तंभ विचार परिषदेची’ संकल्पना आकाराला आली. दोन दिवसांचा अतिशय भरगच्च कार्यक्रम आणि त्यामध्ये प्रा. हरी नरके, न्या. डॉ. यशवंत चावरे, प्रा. जी.एस. भोसले आदी मान्यवरांसह सर्व नवे-जुने स्तंभलेखक सहभागी झाले. परिषदेची व्याप्ती कदाचित या सहभागींपुरतीच मर्यादित राहिली असती, जर तिला रायगड जिल्हास्तरीय बातमीदारांच्या कार्यशाळेची जोड मिळाली नसती तर आवटे सरांबरोबरच कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांची भूमिकाही त्यामध्ये खूप महत्त्वाची ठरली. रायगड जिल्ह्यातील बातमीदारांची कार्यशाळा याचा अर्थ आम्ही रायगड जिल्ह्यातील केवळ ‘कृषीवल’च्या बातमीदारांची कार्यशाळा असा घेतला होता. तथापि, प्रत्यक्षात कृषीवलव्यतिरिक्तही जिल्ह्यातील प्रत्येक बातमीदारासाठी ही कार्यशाळा खुली होती, हे या कार्यशाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले, असे मला वाटते. आणि जिल्ह्यातील सुमारे ७९ बातमीदार या कार्यशाळेला उपस्थित राहिले, यावरुन कार्यशाळेचे महत्त्व आणि कृषीवलचे जिल्ह्यातील आदराचे स्थान या दोन्ही गोष्टी अधोरेखित झाल्या.\nचित्रलेखा पाटील यांनी तर आपल्या मनोगतामध्ये ‘कृषीवल’ माझा असला तरी जिल्ह्यातील कोणत्याही दैनिकाच्या बातमीदाराविषयी आपल्याला तितकीच आत्मियता असल्याचे स्पष्ट केले. यावरुन व्यावसायिक धोरणांच्या पलिकडे जाऊन ‘कृषीवल’चे व्यवस्थापन आजघडीलाही विचार करते आहे, पाहते आहे, याचे प्रत्यंतर आले.\nसदरची कार्यशाळा ‘पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि बातमीदारांची तयारी’ या विषयावर झाली. त्यामध्ये एकूण चार सत्रांमध्ये बातमी कशी लिहावी, काय लिहावी, ग्रामीण वृत्तांकन, बदलणारी ग्रामीण पत्रकारिता, ऑनलाइन माध्यमे आणि नवे जग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मराठीत अचूक व प्रभावी कसे लिहावे, ग्रामीण वृत्तांकन, बदलणारी ग्रामीण पत्रकारिता, ऑनलाइन माध्यमे आणि नवे जग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मराठीत अचूक व प्रभावी कसे लिहावे, पत्रकार आणि कायदे आणि माहिती अधिकार कायदा व स्��ानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विषयांवर अनुक्रमे शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव आलोक जत्राटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार, अहमदनगरचे लोकसत्ताचे वरिष्ठ बातमीदार अशोक तुपे, प्रहार ऑनलाइनचे संपादकीय प्रमुख जयकृष्ण नायर, आरसीएफ, अलिबागचे जनसंपर्क उपव्यवस्थापक धनंजय खामकर, पत्रकार-लेखिका स्मिता पाटील वळसंगकर, अधिपरीक्षक (पुस्तके व प्रकाशने) हर्षवर्धन पवार आणि राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार-लेखक-विचारवंत प्रा. जी.एस. भोसले यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या सत्रामध्ये एबीपी माझाचे अँकर प्रसन्न जोशी यांनी 'बदलणारी माध्यमे- इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विशेष संदर्भात' या विषयावर विवेचन केले तर समारोप लोकमत मुंबईचे संपादक विनायक पात्रुडकर यांच्या हस्ते झाला. याखेरीज कार्यशाळेला संपादक सतीश धारप, प्रफुल्ल पवार, जयंत धुळप, बळवंत वालेकर, नागेश कुलकर्णी, सुभाष म्हात्रे, उमाजी केळुसकर, हर्षद कशाळकर, सुवर्णा दिवेकर, किशोर सूद, महेश पोरे, मोहन जाधव, सचिन पाटील आदी वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते. अलिबागमध्ये पत्रकारांसाठी इतकी मोठ्या प्रमाणात भरविण्यात आलेली आणि मुख्य म्हणजे पत्रकारांकडून इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेली ही अलिकडच्या काळातील सर्वाधिक यशस्वी व एकमेव कार्यशाळा ठरली असल्याचे एका सहभागी ज्येष्ठ पत्रकारानी सांगितले.\nपत्रकारितेच्या क्षेत्राच्या माध्यमातून सर्वत्र वावरत असताना बातमीदारांमध्ये सर्वज्ञतेच्या भावनेचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे ‘हे आता काय नवीन सांगणार’ अशी भावनाही मध्येच डोके वर काढण्याचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना या कार्यशाळेस उपस्थित राहावेसे वाटले, ही त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती अद्याप कायम असल्याचे निदर्शक होती. जिल्हा पातळीवर किंवा ग्रामीण स्तरावर बातमीदारी करत असताना बातमीदारांमध्ये पत्रकारितेच्या मूळ प्रवाहांपासून एक प्रकारचे तुटलेपण येण्याची, गरज नसतानाही आवाका विनाकारण संकुचित होण्याची शक्यता असते. आज महाराष्ट्राच्या शहरीकरणाचा वेग ५० टक्क्यांहून अधिक आहे. या पार्श्वभूमीवर खेडी शहरीकरणाकडे तर शहरे मेगा-शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे शहरी-ग्रामीण सीमारेषा तितक्याच वेगाने पुसट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण बातमीदारांनी शहरीकरणाचे, विशेषतः पत्रकारितेमध्ये शहरीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या अनुषंगाने होत चाललेले बदल अभ्यासून ते आत्मसात करण्याची आजघडीला तीव्र गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने कृषीवलने आयोजित केलेली कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरली, असे म्हणता येईल.\nउद्घाटनाच्या सत्रामध्ये उद्घाटक प्रा. भोसले यांनी पत्रकारितेमध्ये नवनवे प्रवाह, बदल येत गेले असले तरी मूलभूत सामाजिक दृष्टीकोन बदलता कामा नये, असे मत मांडले तर ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाचा वाढता वरचष्मा आणि मनोरंजनाच्या झंझावातामध्ये बातमीचे घसरणारे मूल्य चिंताजनक असल्याचे सांगितले. प्रसन्न जोशी यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करत असताना सांभाळावी लागणारी अष्टावधाने आणि त्यामधून २४x७ बातमी देण्याचे हमखास बंधन यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील बातम्यांना ‘इन्फोटेनमेंट’चे स्वरुप आल्याचे सांगितले. त्या तुलनेत मुद्रित माध्यमांमध्ये बातमीची शहानिशा आणि अधिक तपशील देण्यासाठी उपलब्ध वेळ यामुळे या माध्यमाची विश्वासार्हता आणि वार्तामूल्ये अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळली जातात, असे सांगितले.\nत्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बातमीलेखनाविषयी मी मार्गदर्शन केले. केवळ शहरी भागात काम करण्याची संधी न मिळणे म्हणून ग्रामीण हा शिक्का पत्रकारांवर बसतो, तथापि, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगिकाराने ही दरी कमी करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भारताच्या विकासासाठी केंर्द व राज्य शासनाच्या स्तरावर ज्या काही अनेकविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्यांच्या योग्य अंमलबजावणीचा आग्रह धरणे, त्यावर लक्ष ठेवणे आणि त्यासंदर्भात फीडबॅक देणे, अशा विकासात्मक जबाबदारी या पत्रकारांवर आहे. त्या दृष्टीने आपण सारे ग्रामीण नव्हे, तर विकास पत्रकार आहात, अशी भावना बाळगण्यास सांगितले.\nयानंतर भगवान दातार सरांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून बातमी करण्याची संधी कशी डोकावत असते, फक्त आपण ती साधणे पत्रकारितेत किती महत्त्वाचे असते, ते उदाहरणांसह स्पष्ट केले. पुढच्या सत्रामध्ये स्मिता पाटील-वळसंगकर यांनी प्रभावी पत्रकारितेसाठी मराठी शुद्धलेखनाचे, व्याकरणाचे महत्त्व मौलिक असल्याचे सांगितले. भाषा समृद्धीच्या दृष्टीने आणि व्यासंगी पत्रकारितेच्या दृष्टीने पत्रकारांनी चौफेर, डोळस वाचन आणि प्रयोगशील लेखणी या दोन गोष्टींचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.\nजगदीश मोरे यांनी माहिती अधिकार कायद्यामुळे पत्रकारांच्या हातामध्येही माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त अस्त्र प्राप्त झाले असून त्याचा समाजहितासाठीच वापर करावा, असे आवाहन केले. केंद्र व राज्य निवडणूक आयोगांची कार्यप्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनजागृतीच्या कामी पत्रकारांचे योगदान कसे मोलाचे ठरते, याचे विवेचन त्यांनी केले. हर्षवर्धन पवार यांनी पुस्तके व प्रकाशने विभागाचे महत्त्व आणि पत्रकारांकडून, संपादकांकडून शासनाच्या अपेक्षा याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. अशोक तुपे यांनी पत्रकारितेच्या आजच्या बदलत्या स्वरुपामध्ये ग्रामीण पत्रकारांचे योगदान आणि महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार असून त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण वार्तांकनावर त्यांनी भर देणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. धनंजय खामकर यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि पत्रकारितेचे साहचर्य अतिशय अत्यावश्यक असून पत्रकारांच्या योग्य सहकार्याखेरीज कोणताही जनसंपर्क यशस्वी होऊच शकणार नाही, असे मत मांडले. जयकृष्ण नायर यांनीही ऑनलाइन माध्यमाचा स्वीकार ही काळाची गरज असून सर्वच बातमीदारांनी त्या दृष्टीने आवश्यक बदलांचा अंगिकार केला पाहिजे, असे मत मांडले.\nसमारोपाच्या सत्रामध्ये लोकमत, मुंबईचे संपादक विनायक पात्रुडकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीमध्ये स्थानिक बातमीदारांनी बदलत्या प्रवाहांचे भान स्वीकारून त्यांना अनुरुप असे बदल स्वतःच्या कार्यशैलीमध्ये करावेत, असा मौलिक सल्ला दिला. त्याचप्रमाणे पत्रकारितेमध्ये व्यवस्थापनाचे महत्त्व वाढण्याची कारणमीमांसा करत असतानाच तशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी आणि भान राखून पत्रकारिता करता येऊ शकते, हे अनेक उदाहरणांसह पटवून दिले.\nपत्रकारितेच्या क्षेत्रातील एकूणच बदलत्या प्रवाहांचा समान धागा घेऊन पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे कशी जोपासता येतात, याव���षयी सर्वच मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. श्री. आवटे आणि श्रीमती पाटील यांनी अवघ्या एका दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये किमान चार दिवसांच्या कार्यशाळेइतक्या माहितीचा खजिना रायगड जिल्ह्यातील बातमीदारांना उपलब्ध केला. केवळ व्याख्यानांच्या स्वरुपातच नव्हे तर लेखी टिपण, मुद्देही उपलब्ध केले, जेणे करून या कार्यशाळेतील मूलभूत माहिती सदैव त्यांच्या हाताशी राहील, याची दक्षता आयोजकांनी घेतली. या अतिशय नेटक्या, आटोपशीर कार्यशाळेला मिळालेला भरगच्च प्रतिसाद पाहता आम्हा मार्गदर्शकांनाही एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे समाधान लाभले.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ८:३६ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री ���र.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nनिखळ-१२: एन्जॉईंग द प्रोसेस..\nनिखळ-११ : विश्वासार्हतेचा ‘टायर बर्स्ट’\nभरगच्च प्रतिसाद लाभलेली उत्कृष्ट कार्यशाळा\nनिखळ-१०: द झिंग थिंग..\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/a-cement-gatherer-beats-at-a-quarrel-2/", "date_download": "2019-10-23T12:27:25Z", "digest": "sha1:IUGUQ53IASXJHUAQDZBTGTRCT2EPYCMZ", "length": 12584, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाणी प्रश्‍न सोडवा, अन्यथा मतदानावर बहिष्कार | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाणी प्रश्‍न सोडवा, अन्यथा मतदानावर बहिष्कार\nपिण्याच्या पाण्याचा टॅंकर – 1200 रुपये\nसाध्या पाण्याचा टॅंकर – 800 रूपये\nमोठ्या सोसायट्यांना दररोज लागणारे टॅंकर (प्रति सोसायटी) – 15 ते 20\nमोठ्या सोसायट्यांचा मासिक खर्च (प्रति सोसायटी) – साडेपाच ते सव्वासात लाख\nपिंपरी – शहरातील सोसाय��्यांना सध्या पाणी प्रश्‍नाने घेरले आहे. त्याबाबत वारंवार निवेदने देऊन, आंदोलन करून देखील हा प्रश्‍न सुटलेला नाही. आता सोसायटीधारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या काही दिवसांत भेट घेऊन त्यांना याबाबत साकडे घालणार आहे. तसेच, हा प्रश्‍न न सुटल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी दिला आहे.\nपवना धरण भरले आहे. मात्र, शहरातील सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांची तहान भागलेली नाही. पर्यायाने, उन्हाळा संपल्यानंतर देखील सोसायट्यांना टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे. शहरात एकूण 3 हजार 869 सोसायट्या आहेत. त्यातील मोठ्या सोसायट्या या सुमारे 300 आहेत. मोठ्या सोसायट्यांना उन्हाळ्यात दिवसाला 30 टॅंकर पाणी लागत होते. सध्या हे प्रमाण निम्म्यावर म्हणजे 15 टॅंकरपर्यंत आले आहे. छोट्या सोसायट्यांना तुलनेत दररोज तीन ते चार टॅंकर लागत आहे.\nसोसायट्यांतील रहिवाशांना प्रति व्यक्‍ती 135 लिटर इतके पाणी मिळायला हवे. 40 टक्के पाणी गळती थांबत नाही तोपर्यंत सोसायट्यांना जादाचे पाणी देता येणार नसल्याची महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. सोसायटीधारकांना महापालिका प्रशासन सापत्नभावाची वागणूक देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत येत्या काही दिवसांमध्ये भेटून हा प्रश्‍न त्वरित सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे. हा प्रश्‍न न सुटल्यास सोसायट्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालतील.\n– सुदेश राजे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nदुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’\nपाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर\nपावसाचा दुष्काळी भागाला दिलासा\nलाडू-चिवडा महोत्सवाचे साताऱ्यात उद्‌घाटन\nईव्हीएममधील घोटाळ्याच्या तक्रारी तथ्यहीन : किर्ती नलावडे\nनिवडणुकीनंतर हास्य विनोदात रमले राजकीय प्रतिस्पर्धी\nमाणगंगा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीप��त्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nजीएसटी, ‘प्लॅस्टिक बंदी’ची उमेदवारांनाही झळ\n#video: निर्भीडपणे आपला मतदानाचा हक्क् बजावावा- तेजस्वी सातपुते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/manthan/word-paparazzi/", "date_download": "2019-10-23T14:19:37Z", "digest": "sha1:WQUG6T5OTVWGXHSKWR3O4OIZB7VF3QQX", "length": 35301, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Word Of Paparazzi.. | पॅप | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्र���ला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबईतील बांद्रा, जुहू भागातील जिम्स, कॅफे, क्लब्ज अशा ठिकाणी भटकत राहिलो, आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सनकी पापाराझ्झीसोबत प्रियांका चोप्रा आणि आलिया भटची वाट बघत रात्नभर बसून राहिलो. अमिताभ-रेखाच्या काळातल्या एका रिटायर्ड पापाराझ्झीलाही भेटलो. .. काय दिसलं\nठळक मुद्देसेलिब्रिटींच्या मागावर असलेल्या ‘पापाराझ्झीं’च्या आयुष्यात उतरताना..\nस्वत:च्या हाताने स्वत:चं करिअर घडविण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकाचं प्रेरणास्थान असणार्‍या सनी लिओनी यांच्या सोबत काम करण्याची संधी मधल्या काळात मला मिळाली. मुंबईतल्या फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये शूटिंगच्या निमित्ताने चक्क दहा दिवस त्यांचा जवळून सहवास लाभला. त्या खास वयात कल्पनाविश्वात साथ देणारी ‘ड्रीम गर्ल’ प्रत्यक्षात भेटल्याचा केवढा तो आनंद ... आणि असा हा आनंद सोशल मीडियावर शेअर न करण्याइतक्या संत पदाला मी अजून तरी पोहोचलेलो नसल्याने, सनी लिओनी सोबतचा फोटो अखेर मी सोशल मीडियावर पोस्ट केलाच.\nमाझ्या हाताला घट्ट धरून झाडाच्या एका ओंडक्यावर तोल सांभाळत उभी असलेली सनी.. असा आमचा फोटो प्रामाणिकपणे भास मारण्याच्या उद्देशाने मी सोशल मीडियावर टाकला होता. मित्नांमधून आलेला धूर, लाइक्सची संख्या मोजण्यात माझा वेळ मजेत गेला. त्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला. आणि दोन दिवस मनाला गारवा देऊन भिंतीवरून ओघळूनपण गेला.\n- पण एक अनोळखी थेंब मात्न चिकाटीने टिकून राहून मला त्नास देत राहिला. ‘शार्प शूटर’ नावाने अकाउण्ट असलेला तो माझ्याशी प्रयत्नपूर्वक ओळख वाढवू लागला. ‘‘आपण खूप चांगले दिग्दर्शक आहात, आपल्याला प्रत्यक्ष भेटून इंटरव्ह्यू करण्याची इच्छा आहे.’’ अशा आशयाचे मेसेज पाठवू लागला. हा शार्प शूटर कोण कुठला माहीत नाही, बरं सनी लिओनीबरोबरचा एक फोटो बघून याला मी ‘चांगला’ दिग्दर्शक असल्याचा साक्षात्कार झालेला. त्यामुळे त्याला फारसं गांभीर्याने न घेता मी दुर्लक्ष करत राहिलो; पण तो भलताच चिवट निघाला.\nअखेर कंटाळून मी त्याला घराजवळच्या कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावलं, तर ‘तिथे नको आपण तुमच्या शूटिंगच्या सेटवरच भेटू’, असा आग्रह त्याने धरला. मी म्हटलं, ‘तिथे कामाची गडबड असते आपल्याला शांतपणे बोलता येणार नाही\nत्यावर त्याची काहीच हरकत नव्हती. म्हणाला, मी दिवसभरपण वाट बघत थांबायला तयार आहे. आणि तिथे सनी मॅडमपण असतीलच ना \nतेव्हा कुठे माझ्या भेजात प्रकाश पडला की, माझ्या इंटरव्ह्यूचं निमित्त करून सनी लिओनीला गाठायचा त्याचा डाव होता. मग अर्थातच मी त्याला ब्लॉक केला. पण कसा कोणास ठाऊक त्याने माझा मोबाइल नंबर शोधून काढला आणि पुन: फोन मेसेज करू लागला. एकदा वेळ काढून मग मी त्याच्या खानदानाचा उद्धार करून झापला.\nपण त्याने जराही न डगमगता शांतपणे मला ऑफर दिली, ‘‘तुमच्या शूटिंगच्या सेटवर येऊन मला एक दिवस सनी लिओनीबरोबर राहून तिचे फोटो काढायची संधी द्या, त्या बदल्यात एका मोठय़ा पोर्टलवर मी तुमचा इंटरव्ह्यू छापून आणेन.’’\nअधिक खोदून चौकशी केल्यावर त्याने आपली ओळख सांगितली की, तो ‘शार्प शूटर’ म्हणजे बॉलिव��डमधील सेलिब्रिटींच्या मागे मागे धावणारा एक ‘पापाराझी’ आहे.\n‘पापाराझी’ हा शब्द मला ऐकून माहीत होता. हल्ली भारतातही बोकाळलेला ट्रेण्ड माझ्या अनुभवाचा होता. विमानतळावर जाणारे-येणारे, जिममध्ये व्यायामाला जाणारे, अगदी एखाद्या पॉश रेस्टॉरण्टमध्ये डिनर-डेटला जाणार्‍या स्टार्सचे फोटो हल्ली बदाबदा आपल्या मोबाइलवर कोसळत असतात, ती सगळ्या या पापाराझींचीच करतूत \n- पण हे लोक असतात कोण, काम कसं करतात, कुणासाठी करतात, त्याचे पैसे त्यांना कोण देतं, सेलिब्रिटींच्या आयुष्यातल्या बातम्या, त्यांचा ठावठिकाणा हे लोक कसा शोधून काढतात खासगी आयुष्यात बेशरमपणे नाक खुपसणार्‍या या लोकांचे आणि सेलिब्रिटींचे संबंध प्रत्यक्षात कशा प्रकारचे असतात खासगी आयुष्यात बेशरमपणे नाक खुपसणार्‍या या लोकांचे आणि सेलिब्रिटींचे संबंध प्रत्यक्षात कशा प्रकारचे असतात- असे सगळे बरेच प्रश्न होते. मी त्या प्रश्नांचाच माग काढायचा ठरवला.\nमुंबईतील बांद्रा, जुहू भागातील जिम्स, कॅफे, क्लब्ज अशा ठिकाणी पापाराझी बरोबर सापळा रचून बसून राहिलो. आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सनकी पापाराझीसोबत प्रियांका चोप्रा आणि आलिया भटची वाट बघत रात्नभर बसून राहिलो. अमिताभ-रेखाच्या काळातल्या एका रिटायर्ड पापाराझीलापण भेटलो. काहींनी मोकळेपणाने माहिती दिली तर एकाने ही माहिती देण्याचेपण पैसे घेतले. पण या सगळ्यांना भेटून त्यांच्याबरोबर सेलिब्रिटींच्या मागे फिरून पापाराझींच्या जागांबद्दल अत्यंत इंटरेस्टिंग माहिती हाती लागली.\nपापाराझींच्या नजरेतून बिनामेकपचे सेलिब्रिटी बघताना कधी उत्सुकता ताणली गेली, कधी धक्कादायक माहितीने डोकं गरगरलं तर कधी समाज म्हणून आपल्या नैतिकतेबद्दल गंभीर प्रश्नही पडले. अगदी थेट प्रिन्सेस डायनापासून तैमुर पतौडीपर्यंत सगळ्यांच्या मागे फ्लॅश उडवत फिरणार्‍या या पापाराझी लोकांबद्दलचे माझे हे भन्नाट अनुभव लोकमतच्या ‘दीपोत्सव’ या लोकप्रिय दिवाळी अंकात सविस्तर लिहिलेले आहेत.\nपापाराझी सेलिब्रिटींच्या आयुष्यात डोकावतात, चला, आपण या निमित्ताने त्यांच्या आयुष्यात डोकावून बघूया.\n(लेखक चित्रपट दिग्दर्शक आहेत.)\nयावर्षीच्या ‘दीपोत्सव’चं दार उघडताना..\nअंकाविषयी अधिक माहिती -\n2. व्हॉट्सअँप मेसेज पाठवून प्रत मिळवा : 955-255-0080\n4. स्थानिक वृत्तपत्र विक्रेत���याकडे मागणी नोंदवा\n -भेटा धारावीतल्या जिगरबाज तारुण्याला\nलोकमत दीपोत्सव 2019: या दिवाळी अंकात भेटा पंडवानी गायिका तीजनबाईंना\nलोकमत दीपोत्सव 2019: या दिवाळी अंकात भेटा पंडवानी गायिका तीजनबाईंना\nकच्छच्या रणात 'अजरखं' नावाचं सुंदर कापड बनतं कसं \nपुणेरी कट्टा- किस्से निवडणूक प्रचाराचे\nनाना फडणवीसांची अधुरी मुत्सद्देगिरी\nप्लॅस्टिकबंदी- चांगले, वाईट आणि व्यवहार्य काय\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1835 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक ��ॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090527/ngv18.htm", "date_download": "2019-10-23T13:17:55Z", "digest": "sha1:XID6SWG2JP2EKUAGHSPMJIKWQL4DV7FZ", "length": 3487, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २७ मे २००९\nजिल्ह्य़ात राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेची अंमलबजावणी\nनागपूर, २६ मे / प्रतिनिधी\nकेंद्र पुरस्कृत दारिद्य्र रेषेखालील राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्य़ात\nकरण्यात येत असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त मिलिंद जानराव यांनी कळवले आहे.\nअसंघटित क्षेत्रातील दारिद्य्ररेषेखालील कामगारांच्या कुटुंबातील ५ लोकांना वैद्यकीय लाभासाठी पात्र ठरवले जाणार आहे. वर्षभरासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी सुमारे ३० हजार इतकी रक्कम राहणार आहे.\nराष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेसाठी लाभार्थ्यांस कोणत्याही प्रकारची रक्कम रुग्णालयात भरावी लागणार नाही. रुग्णालयात भरती होण्यापूर्वी १ दिवस व भरती झाल्यानंतर ५ दिवसाठीचा खर्च लाभार्थ्यांस देय राहील. रुग्णास दवाखान्यात नेण्या व आणण्यासाठीचा खर्च जास्तीतजास्त १०० रुपये मिळेल. हा खर्च वर्षभरात १ हजार रुपयापेक्षा जास्त दिला जाणार नाही.\nबाह्य़ रुग्णांसाठी योजना लागू नाही. शासकीय रुग्णालये व खाजगी पात्र रुग्णालये या योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवणार आहेत. रुग्णालयाची निवड न्यू इंडिया इन्शुरन्स ही विमा कंपनी करेल. या योजनेत ७२५ प्रकारच्या विकारांवर उपचार करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/marathi-film/sonali-kulkarni-will-be-looking-in-dashing-look-in-film-vicky-welingkar-39832", "date_download": "2019-10-23T14:31:28Z", "digest": "sha1:LCPUSDICZ5UVTBHLUXIP5YF2ZJXCU3AI", "length": 8528, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का?", "raw_content": "\nसोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का\nसोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का\n‘नटरंग’मध्ये अप्सरा बनून मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातल्यानंतर ‘ग्रँड मस्ती’ करत हिंदीत दाखल झालेली सोनाली कुलकर्णी आता डॅशिंग स्टाईलमध्ये दिसणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\n‘नटरंग’मध्ये अप्सरा बनून मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातल्यानंतर ‘ग्रँड मस्ती’ करत हिंदीत दाखल झालेली सोनाली कुलकर्णी आता डॅशिंग स्टाईलमध्ये दिसणार आहे.\n‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमात बकुळा बनून लक्ष वेधणाऱ्या सोनालीनं नेहमीच विविधांगी भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. ‘नटरंग’मध्ये नयना कोल्हापूरकरीण या तमासगिरीणीची भूमिका साकारल्यानंतर त्याच बाजाच्या व्यक्तिरेखांमध्ये अडकून न राहता तिनं भूमिकांमधील आव्हान स्वीकारत स्वत:ला सिद्ध केलं. त्यामुळंच दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढच होत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ती अँड ती’ या सिनेमातही तिचं वेगळं रूप समोर आलं होतं. आता ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी सिनेमात धडाकेबाज सोनालीचं दर्शन घडणार आहे.\n‘विक्की वेलिंगकर’ या आगामी मराठी सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमात ‘वेळेचं महत्त्व वेळ गेल्यावरच कळतं…’ ही या सिनेमाच्या टायटलसोबतची टॅगलाईन वेळेचं महत्त्व अधोरेखित करणारी आहे. जीन्स-टँक टाॅप आणि हातात घड्याळ घातलेली सोनालीची अदा या पोस्टरवर आहे. या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केलं आहे. अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवाच्या सहयोगानं या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. जसीम्स, लोकिज स्टुडिओ आणि डान्सिंग शिवा या बॅनरखाली ‘विक्की वेलिंगकर’ची निर्मिती करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.\n‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरप���े उभे राहते, तिची ही कथा आहे\nस्वराज्यातील गुप्तहेर नऊ रूपांमध्ये देणार ‘फत्तेशिकस्त’\nकंगनानंतर ही अभिनेत्री बनली 'झाशीची राणी'\nसोनाली कुलकर्णीविक्की वेलिंगकरनटरंगअप्सराबकुळा नामदेव घोटाळेकॉमिक पुस्तक\nमराठीतील पहिला अॅक्शनपट 'बकाल'चा टीजर प्रदर्शित\nलॉस एंजलिसमधील ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये मराठमोळा ‘बाबा’\n… आणि टाईमपास गर्लला मिळाला ‘गर्ल्स’\n‘देवाक काळजी’ म्हणत २४ तासांमध्ये केलं ४ गाण्यांचं रेकॉर्डिंग\nमॅगीचा ‘टकाटक’ अंदाज पाहिला का\nया कलाकारानं चाखली पर्णच्या प्रँन्क्सची चव\nया मास्क मॅनचं रहस्य काय\nयामुळं सोनालीचं ‘जगनं झालं न्यारं…’\nकोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे सोनाली\n'रंपाट'मधील कोल्हापूरची मुन्नी पाहिली का\nजोशींच्या ‘स्वप्ना’तील ‘संहिता’ रुपेरी पडद्यावर\nसोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/34253", "date_download": "2019-10-23T13:23:35Z", "digest": "sha1:IS2H4HOPDBNITLJ4NXUOI3ZXH5AV62DG", "length": 16832, "nlines": 238, "source_domain": "misalpav.com", "title": "घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nघोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २\nDEADPOOL in जनातलं, मनातलं\nघोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १\nघोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर\nशिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे\nमात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला\nएक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती.\n\"माफ करा महाशय, मात्र स्लीपी होलोवमध्ये घोड़ा अलाऊड नाही.\"\nत्याने घोड़ा वेशीवर बांधला.\nआणि आपली हत्यारे घेत तो चालू लागला.\nगावात अत्यंत कमी घरे होती.प्रत्येक घरासमोर भरपूर मोकळी जागा होती. घराला कुंपण होते.\nगाव नेहमीच धुक्यात हरवलेले असे\nमात्र त्या व्यक्तीने एकाही घराकडे लक्ष दिले नाही.\nतो सरळ नदीच्या दिशेने चालू लागला\nनदीकाठी एक अत्यंत जुनाट झाड होते.हे झाड अत्यंत उंच नसले तरीही झाडाचा बुंधा अत्यंत जाड होता.\nत्याने झाडाच्या बुंद्यावर तीनदा टकटक केले\nआणि तो बुंधा उघडला\nझाडाचा बुंधा उघडल्यावर रो खाली उतरला\nअत्यंत विस्तीर्ण व लाम्ब्लचक भुयारात तो आला होता.\nअनेक पांढऱ्या आकृत्या इकडून तिकडे फिरत होत्या\nएक बुटका त्याच्याजवळ आला\n\"जर अनोळखी माणसाला भेटायचे असेल तर तीन रफा. ओळखीच्या माणसाला भेटायचे असेल तर तीस रफा.प्रसिद्ध माणसाला भेटायचे असेल तर मात्र त्याच्या प्रसिद्धिप्रमाणे आकार पडेल.प्रसिद्ध माणूस ओळखीचा असला तरीही तो प्रसिद्ध म्हणूनच गणला जाईल\n\"प्रसिद्ध माणूस,\" तो म्हणाला\nहा सर्वात जास्त आकार होता\nत्याने १०,००० रफा दिले आणि तो पुढे चालू लागला\nडावीकडे एक मोठी विहीर होती.\nरोने विहिरीत डोकावून पाहिले.\nमात्र विहीरीत वेगळ्याच व्यक्तीचे प्रतिबिंब होते\n\"हॅलो रो, सोल केव्ह मध्ये येण्याची तुला गरज पडणं म्हणजे जरा विचित्रच आहे.\"\n\"डॅडी एक विचित्र केस आहे.\"\nरोने सविस्तरपणे केसविषयी माहिती दिली.\n\"मी तुला ही केस हातात कधीच घेऊ दिली नसती.\"\n\"कारण हा साधासुधा घोस्ट नसून राक्षस आहे\n\"हो, हे नाणे त्याचीच निशाणी रो तु आता सरळ घोस्टहंटर सोसायटीत जा.तिथे माझी पर्सनल लायब्ररी आहे, तिसऱ्या कपाटात सर्वात खालच्या खणात पाचवे पुस्तके रो तु आता सरळ घोस्टहंटर सोसायटीत जा.तिथे माझी पर्सनल लायब्ररी आहे, तिसऱ्या कपाटात सर्वात खालच्या खणात पाचवे पुस्तके\nरोे थोड्यावेळ स्तब्ध झाला.\nआणि त्याने अत्यंत जड़ आवाजात सांगितले,\n\"कॅथरिन आपल्याला सोडून गेली\n\"ती तुला सोडून गेली,मात्र आता ती माझ्याजवळ सुरक्षित आहे\nमॉँटेग्रोने दीर्घ श्वास घेतला.\n\"मुलाला सांभाळ, म्रुत्यूवर प्रेम करणार आहे तो\nमॉन्टेग्रोच्या घोस्टहंटर सोसायटीतील पर्सनल लायब्ररीमध्ये रो बसला होता\nएक अत्यंत जुनाट पुस्तक त्याच्यासमोर होते\n'पाइरेट ऑफ़ द अरेबिया'\nएक अरब अत्यंत चिंतेत घरी बसला होता\nअरे सिंदबादचा वंशज मी, आणि आज मला खाण्याची चोरी\nआणि आपल्या उंटावर बसून तो तडक निघाला\nअरबी लोकांच्या सुरस्य गोष्टींचा उगमदाता\nखलीफांच्या, अलिफ लैला, अलाद्दीन,अलीबाबाच्या\nअठरा दिवसाच्या सलग प्रवासाने तो दमला होता.\nमात्र त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली होती.\nत्याने एक होडी भाड्याने घेतली आणि तो वल्हवत निघाला.\nसमुद्रात अगदी मध्यावर तो आला होता.अत्यंत दमलेला. तीन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसलेला\nत्याच्यासमोर आता तीन सुळके उभे होते.\nआणि त्याने मंत्र पुटपुटला\nजसाजसा तो मंत्र पुटपुटत होता, तसा समुद्र खवळत होता\nआणि समुद्रातून तो वर येत होता\nरोचक... अजून मोठे भाग चालतील... एका ओळीला एक वाक्य टाकल्याने आकारमान मोठे वाटतय, पण प्रत्यक्षात तस नाहीये..\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://irablogging.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-10-23T13:43:37Z", "digest": "sha1:C35G2PMGAOYO7QJ2IEMI6OYDIV5NZXR4", "length": 9905, "nlines": 244, "source_domain": "irablogging.com", "title": "क्षण.... फक्त आपलेच.... - ईरा ब्लॉगिंग", "raw_content": "\nहे क्षण… फक्त आपले….\n(ती त्याच्या खांद्यावर डोक ठेवून झोपण्याचा प्रयत्न करतेय)\nती : ऐक ना\nतो : हमम् नाही…\nती : झोप येत नाहीये…. बोल ना काहीतरी…\nतो : काय बोलू\nती : So…. Sweet…. नेहमी असाच माझ्यावर प्रेम करत राहशील ना….\nतो : पागल आहेस काय मी तर यापेक्षाही जास्त प्रेम करेन….\nती : हम्म्म, दिवसभरातून एक फोन पण नाही करत…\nमी कशी अॉफीस मध्ये कामात असूनपण फोन करून विचारते… अहो जेवलात का काय करताय Etc… etc…. तुम्हाला नाही आठवण येत माझी \nतो : अगं… वेडे…. आठवण येण्यासाठी आधी विसराव लागत…., तु… मला… विसरू देणार आहेस\nती : हममम्…….. बोलायला सांगायला नको…, ते तुम्हाला बरोबर जमत… त्याबाबती�� हुशार आहात….\nतो : मग… हुशार आहे…. म्हणून तर तुझ्याशी लग्न केलं…. (तिला चिडवत)\nती : (काहीशी रागात) काय म्हणालास\nतो : अगं… म्हणजे तुझ्यासारखी गोड, समजूतदार, विश्वासू, माझ्यावर भरभरून प्रेम करणारी, माझी काळजी घेणारी बायको थोडी ना दुसरी कोणी भेटणार आहे… (अगदी लाडात)\nती : मग… मी म्हणून झेलते तुम्हाला….दुसरी कोणी टिकणार नाही तुमच्याकडे….\nतो : हो का\nती : हो मग….\nतो : हममम् ……. हे तर खरं आहे, मला तुच समजू शकतेस….. म्हणून तर मी तुला येवढं प्यार करतो… (तिला मिठीत घेऊन)\nती : (मिठी घट्ट आवळत, लाडात येऊन) हमममम् Love you….\nतो : (तिच्या कपाळावर किस करत) Love you too….\n(असा संवाद दररोज घडावा म्हणजे दिवसभराचा थकवा दूर निघून जातो आणि आजचा रुसवा ईथेच संपतो, दुसरा दिवस परत नव्याने सुरू होतो)\nमीलती है जहाँ खुशीयाँ परीयो के भेस में…..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\n…सच केह रहा है दिवाना…\nजुना झालास तू आता…\nछडी आणि मास्तर..एक शाळेतला अनुभव …\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली\nहसरी चांदणी करते शुभरात्री…\n“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “\nऑनलाईन करता येण्याजोगे बिझनेस\nचला लोकशाहीला बळकट करुया …\nदिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातच\nतुही मेरा… भाग 14\nतुही मेरा… भाग 13\nमैं सोच रही थी\nमैं सोच रही थी\nमोडका संसार सावरण्यासाठी.. एक प्रयत्न (भाग 2)\n“मी डॉक्टर का झालो “\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nप्रत्येक आई असतेच हिरकणी\nलग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का\nमाफ करा मी कुशल गृहिणी नक्कीच नाही\n मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे…..\nदिवाळी-माझ्या आवडीची, माझ्या मनातली ...\nआनंदी राहायला काय लागत \nआई मी काळी का आहे\nकुठे आहेस तू देवा…\nते नाही म्हणून,आम्ही जगणं सोडायचं का\nदेवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग १ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-08-august-2019/", "date_download": "2019-10-23T13:32:29Z", "digest": "sha1:OJZVBLFEOLDWVMYRICFTTUKUEHJ3F2AO", "length": 18501, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 08 August 2019 - Chalu Ghadamodi 08 August 2019", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर���जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारंभाचा एक भाग म्हणून, इस्रो पत्रकारितेमध्ये दोन प्रकारच्या पुरस्कारांची स्थापना केली आहे. अंतराळ विज्ञान, अनुप्रयोग आणि संशोधन या क्षेत्रात सक्रियपणे योगदान देणाऱ्या पत्रकारांना ओळख आणि पुरस्कार देण्यासाठी इस्रोने आपला “अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन मधील विक्रम साराभाई जर्नलिझम अवॉर्ड” जाहीर केला आहे.\nराज्यसभेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (दुरुस्ती) विधेयक2019 मंजूर केले. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ते सादर केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ॲक्ट 2014 मध्ये सुधारणा करण्याची मागणी या विधेयकात करण्यात आली.\nइकॉनॉमिक थिंक टँक एनसीएईआरच्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारताची जीडीपी वाढ 6.2 टक्के राहण्याची शक्यता आहे, 2018-19 मध्ये 6.8 टक्क्यांपेक्षा कमी आहे.\nअर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दर 35 बेसिस पॉईंटने कमी करून 5.40 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.\nरिझर्व्ह बँकेने पेमेंट सिस्टममधील घोटाळ्याचा मागोवा घेण्यासाठी केंद्रीय पेमेंट फ्रॉड रेजिस्ट्री स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व प्रकारचे बिलरांना भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस) अंतर्गत प्रीपेड रिचार्ज स्वीकारण्यास परवानगी दिली आ��े.\nइंडिया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड देशातील स्टोअरची एक लाईन उघडण्यासाठी आयकॉनिक यूएस-आधारित लक्झरी ज्वेलर टिफनी & Co कंपनीची भागीदारी करीत आहे.\nवॉशिंग्टनने चीनला चलन कुशलतेने घोषित केल्यावर अमेरिका-चीन व्यापार युद्ध एका पूर्ण आर्थिक युद्धात बदलले आहे.\n24 सप्टेंबर 2019 पासून पहिल्यांदाच बंगळुरू 10 व्या AASF एशियन एज ग्रुप चँपियनशिप 2019 चे आयोजन करणार आहे.\nसहा वेळा विश्वविजेटी एम सी मेरी कोम आणि लोव्हलिना बोरगोहेन यांना अलिकडील कामगिरीच्या जोरावर आगामी महिला जागतिक बॉक्सिंग चँपियनशिपसाठी निवडले गेले आहे.\nPrevious (UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 415 जागांसाठी भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीम�� सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्र. 2 कर सहायक प्रवेशपत्र\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» EPFO मध्ये 2189 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) भरती पूर्व परीक्षा निकाल\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A4%2520%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6&search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A4%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2019-10-23T13:32:07Z", "digest": "sha1:POR27BXHXI5BYVSOH66TK33P2JDPJAMN", "length": 8332, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\n(-) Remove राष्ट्रवाद filter राष्ट्रवाद\n(-) Remove लाचलुचपत विभाग filter लाचलुचपत विभाग\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nउद्यान (1) Apply उद्यान filter\nखंडाळा (1) Apply खंडाळा filter\nनगरपालिका (1) Apply नगरपालिका filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nअस्थिर राजकारणामुळे वाईचा विकास ठप्प\nसत्तारूढ आणि विरोधकांतील सत्तासंघर्षामुळे प्रशासन हतबल; नागरिकांपुढे अनेक गैरसोयी वाई - पालिकेच्या तिजोरीत पूर्णपणे खडखडाट असून, मागील काही वर्षांतील नियोजनशून्य कारभारामुळे कोट्यवधींचे देणे बाकी आहे. विकासकामे रखडल्याने विविध शासकीय योजनांचा निधी परत जाण्याची शक्‍यता आहे. नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/bjp-shivsena-gets-trouble-rebels-maharashtra-election/", "date_download": "2019-10-23T14:19:48Z", "digest": "sha1:CKAHVYMNI2G4JXQMYYXAVDF56LFI5H4G", "length": 33789, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bjp, Shivsena Gets Trouble From Rebels In Maharashtra Election | अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ; तंबीनंतरही सर्वच बंडखोर जोरात! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दु��-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ��� हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nअधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ; तंबीनंतरही सर्वच बंडखोर जोरात\nBJp, Shivsena gets trouble from rebels in Maharashtra Election | अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ; तंबीनंतरही सर्वच बंडखोर जोरात\nअधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ; तंबीनंतरही सर्वच बंडखोर जोरात\nअनेकांनी झुगारला पक्षादेश; हकालपट्टीनंतरही माघार घेण्यास नकार\nअधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ; तंबीनंतरही सर्वच बंडखोर जोरात\nमुंबई : विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करून रिंगणात उतरलेल्या काही जणांवर भाजप-शिवसेनेने हकालपट्टीची कारवाई केली असली, तरी अद्याप कुणीच माघार घेतली नाही की, पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. उलट, इतर पक्षांच्या पाठिंब्यावर आपल्या उमेदवारीचे घोडे जोरात दामटले आहे.\nसर्वच पक्षांत बंडखोरीचे अमाप पीक आले असून, त्यांनी अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ आणले आहे. या बंडखोरांना समजवायचे तरी कसे, असा प्रश्न सर्वच पक्षांच्या नेत्यांना पडला आहे. मतदानाला जेमतेम एकच आठवडा शिल्लक आहे आणि प्रचारासाठी उद्याचा रविवारच अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील शनिवारनंतर प्रचार बंद होईल. त्यामुळे उद्याचा रविवार शक्तिप्रदर्शनाचा असतानाच, अनेक कार्यकर्तेच आता बंडखोरांसोबत दिसू लागल्याने महायुती व महाआघाडीचे नेते अस्वस्थ आहेत.\nबंडखोरांमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, म्हणून भाजपने तुमसरचे आमदार चरण वाघमारे, मीरा-भार्इंदरच्या गीता जैन, उरणचे महेश बालदी, पिंपरी-चिंचवडमधील बाळासाहेब ओव्हाळ, अहमदपूर (जि. लातूर) येथील दिलीप देशमुख आणि सोलापूरचे महेश कोठे या पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली. काँग्रेसनेही माजी आमदार सेवकभाऊ वाघाये (साकोली) आणि रामरतन राऊत या दोघा बंडखोरांना पक्षातून काढून टाकले आहे.\nमात्र, तरीही नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), योगेंद्र गोडे (बुलडाणा), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजन तेली (सावंतवाडी), दिलीप कंदकुर्ते (नांदेड द.), राजेंद्र राऊत (बार्शी), राजेश बकाने (वर्धा), संजय देशमुख (दिग्रस), प्रा. राजू तोडसाम (आर्णी), डॉ. रवींद्र आरळी (जत), निशिकांत पाटील (इस्लामपूर), सम्राट महाडिक (शिराळा), शिवाजी जाधव (हिंगोली), चंद्रशेखर अत्तरदे (जळगाव ग्रामीण), प्रभाकर सोनवणे (चोपडा), अनिल यादव (शिरोळ), समरजित घाटगे (कागल), शिवाजी पाटील (चंदगड), विजय वहाडणे (कोपरगाव), रत्नाकर पवार (नांदगाव) हे भाजपचे बंडखोर युतीच्या विरोधात दंड थोपटून आहेत.\nशिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत (कणकवली) व बंडखोर उमेदवार बाबुराव कदम (हदगाव), धनंजय बोडारे (कल्याण पूर्व), नारायण पाटील (करमाळा), अशोक शिंदे (हिंगणघाट), डॉ. विश्वनाथ विणकरे (उमरखेड), शशिकांत पेंढारकर (वाशिम) आदींनीही पक्षाचे आदेश झुगारून घोडे दामटले आहे. पंढरपूर मतदारसंघात राष्टÑवादीचे भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे यांची उमेदवारी कायम असल्याने दोन्ही पक्षांत तणाव आहे.\nबंडखोरांना जागा दाखवून देऊ - मुख्यमंत्री\nवाशिम : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गद्दारांना टकमक टोकावरून ढकलून दिले जायचे. तशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जनतेचे मत म्हणजेच टकमक टोक असून, त्याची प्रचिती गद्दारांना यंदाच्या निवडणुकीत नक्की येणार आहे. महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.\nकाही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महायुतीमधील घटक पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, प्रचारसभा घेत���्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत त्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोबत राहावे. महायुतीत जी जागा ज्या पक्षाला सुटली, त्याच पक्षाचे चिन्ह व झेंड्याखाली सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. असे होत नसेल, तर संबंधितांची भविष्यात गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.\nAssembly Election 2019BJPShiv SenaDevendra Fadnavisविधानसभा निवडणूक 2019भाजपाशिवसेनादेवेंद्र फडणवीस\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1835 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गे���े | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/satish-sawant/", "date_download": "2019-10-23T14:10:32Z", "digest": "sha1:ASHQNNNENBQXLZLGMGAG7SVL5GGHB6XT", "length": 31210, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Satish Sawant News in Marathi | Satish Sawant Live Updates in Marathi | सतीश सावंत बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पी�� स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Assembly Election 2019 : शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी विधानसभेत पाठवा : सतीश सावंत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. शेतकरी समृद्ध करणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी केले. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019 : वेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ : सतीश सावंत यांचा इशारा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआता नरडवे भागात कुणाचीही दादागिरी चालणार नाही. माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यापुढे धमक्या दिल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत कार्यकर्ता सांभाळणाऱ्यांपैकी मी एक आहे. वेळ आल्यास सडेतोड उत्तर देऊ, ... Read More\nMaharashtra Vidhan Sabha 2019 : जिल्हा बँक आणि कर्मचाऱ्यांच्या बदनामीचा डाव नितेश राणेंचाच : सावंत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजिल्हा बँकेच्या गाडीत प्रचार साहित्य टाकून बँक कर्मचारी आणि जिल्हा बँकेची बदनामी करण्याचा डाव आमदार नितेश राणे यांनी आखला आहे, मात्र अशा प्रकारांना आम्ही घाबरणार नाही. माझी लढाई सर्वसामान्यांसाठी आणि नितेश राणे यांच्या दडपशाही विरोधात आहे, असे प्रतिप ... Read More\nMaharashtra Vidhan Sabha 2019 : पारकर यांनी घेतला अर्ज मागे, नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत लढाई रंगणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या संदेश पारकर यांचा आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आता सावंत विरुद्ध राणे अशी लढाई रंगणार आहे. ... Read More\nkankavli-acNitesh RaneSatish Sawantsindhudurgकणकवलीनीतेश राणे सतीश सावंतसिंधुदुर्ग\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील विभागीय अध्यक्ष ते बुथप्रमुखपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्याकडे दिले आहेत. ... Read More\nvidhan sabhaSatish SawantsindhudurgPoliticsविधानसभासतीश सावंतसिंधुदुर्गराजकारण\nनारायण राणेंना 'स्वाभिमानी धक्का', सिंधुदुर्गातील निकटवर्तीयाने साथ सोडली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआमदार नितेश राणे यांनी गेल्या पाच वर्षात कणकवली विधानसभा मतदारसंघात आपल्याला विश्वासात घेतलेले नाही. ... Read More\nNarayan RaneKankavliSatish SawantBJPनारायण राणे कणकवलीसतीश सावंतभाजपा\nआंदोलकांबाबत सूडबुद्धीचे रा��कारण थांबवा, सतीश सावंत यांची मागणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे कणकवलीवासीयांना होणाऱ्या यातनांबाबत वारंवार बैठका, आंदोलने, निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाने याकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला. ... Read More\nसिंधुदुर्ग :नाचता येईना अंगण वाकडे अशी पालकमंत्र्यांची स्थिती : सतीश सावंत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेसरकर यांनाच प्रशासन चालवायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गावर खापर फोडण्यापेक्षा आपली मानसिकता बदलावी. तसेच जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आमदार व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत ... Read More\nSatish SawantDeepak Kesarkarsindhudurgसतीश सावंतदीपक केसरकर सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग : राजन तेली हे गटबाजीचे महागुरू : सतीश सावंत यांचा प्रती टोला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआमच्या पक्षात असताना तेली गटबाजीचे महागुरू होते. आता भाजपातसुद्धा त्यांच्या गटबाजीचा सहकाऱ्यांना त्रास होत आहे. असा प्रती टोला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. ... Read More\nRajan TeliSatish Sawantsindhudurgराजन तेली सतीश सावंतसिंधुदुर्ग\nभविष्यात भाजपमधून हकालपट्टी होणाऱ्या तेली यांनी राणें विषयी बोलू नये : सतीश सावंत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभाजप मधून भविष्यात हकालपट्टी होणाऱ्या राजन तेली यांनी नारायण राणें विषयी काही बोलू नये, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. ... Read More\nSatish SawantsindhudurgRajan Teliसतीश सावंतसिंधुदुर्गराजन तेली\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (337 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-��ुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090225/pv20.htm", "date_download": "2019-10-23T13:28:15Z", "digest": "sha1:RP2HZHGDCI3PLNFWOZMETNDPTXSHLCXQ", "length": 4000, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २५ फेब्रुवारी २००९\n‘साहित्यिकां���ी बदलत्या समाजजीवनाचा आढावा घ्यावा ’\nज्या साहित्यातून वास्तव समाजजीवनाचे दर्शन घडते तेच साहित्य समाजाला आपलेसे वाटते म्हणून\nसाहित्यिकांनी सामाजिक दृष्टिकोनातून बदलत्या समाजजीवनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, असे मत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ.मनोहर जाधव यांनी आज व्यक्त केले.\nडायमंड प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व डॉ.तानाजी पाटील लिखित ‘मराठी कादंबरी : समीक्षा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.जाधव यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी ते बोलत होते.\nया प्रसंगी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.अशोक शिंदे, डायमंड प्रकाशनाचे संचालक दत्तात्रेय पाष्टे, डॉ.तानाजी पाटील, अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.संदीप सांगळे उपस्थित होते. डॉ.जाधव म्हणाले की, निकोप दृष्टिकोनातून लेखकाने साहित्याच्या निर्मितीकडे लक्ष्य दिल्यास ते साहित्य समाजाभिमुख होण्यास वेळ लागणार नाही. डॉ.पाटील यांच्या मराठी कादंबरी : समीक्षा या ग्रंथातून नेमक्या सामाजिक दृष्टिकोनाचे प्रत्यंतर घडते. बदलत्या परिस्थतीनुसार सामाजिक अंगाने साहित्याची निर्मिती होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.शिंदे यांचेही या वेळी भाषण झाले. प्रास्ताविक डॉ. पाटील यांनी केले तर डॉ.सांगळे यांनी स्वागत केले. प्रा. पांडुरंग मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. पाष्टे यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090708/lv15.htm", "date_download": "2019-10-23T13:14:48Z", "digest": "sha1:O757M2PWL22DMN74MSQWNDYSAVZGZDGZ", "length": 4425, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, ८ जुलै २००९\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी ३३० कोटी\nकोल्हापूर, ७ जुलै/विशेष प्रतिनिधी\nराज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला देण्यात यावे, यावर्षी त्यासाठी ३३० कोटी रुपये उपलब्ध केले असून, याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी दिली असल्याचे माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी सांगितले. राज्याचे वित्त सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या दालनात दिग्विजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी चर्चा केली. तत्पूर्वी पणन महिला व बालविकासमंत्री मदन पाटील यांच्याकडे याप्रश्नी चर्चा करण्यात आल्याचे खानविलकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन दिले जात नाही. राज्य शासनाकडून तरतूद होऊनही कर्मचाऱ्यांचे पगार थकित राहातात. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणे गरजेचे आहे. थकित मानधनासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेरावो घातला. हा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्य़ापुरता मर्यादित नसून राज्यव्यापी आहे. याबाबत त्वरेने निर्णय होणे गरजेचे असल्याचे खानविलकर यांनी श्रीवास्तव यांना सांगितले.\nवित्त सचिव श्रीवास्तव यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा सुशीला कुलकर्णी, उपाध्यक्षा अलका जाधव, सचिव सुवर्णा तळेकर, खजिनदार शर्मिला कशाळकर, दत्तू आत्याळकर, मधुकर जांभळे, आप्पासाहेब धनवडे, बाळू पाटील यांचा समावेश होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090211/lv08.htm", "date_download": "2019-10-23T13:09:19Z", "digest": "sha1:5C6UL3U742ZNKDMYZNFCBLC2FSXCDXSU", "length": 8706, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nराजेशाही नको म्हणणारेच झालेत राजकारणातले राजे - उदयनराजे\nराजेशाही नको म्हणणारे राजकारणातले राजे झालेत. राजेशाही असती तर आपण ऐष केली असती. राजेशाहीत निर्णय करणे सोपे जाते. तसेच देशात राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या व्यवस्थेवर करोडो रुपये खर्च होतोय. ही पदे रद्द करावीत अशी मागणी माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत केली व देशाच्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी हा पैसा वापरावा असे सूचविले.\nकोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे महाराष्ट्राला वीज पुरविण्यासाठी योगदान देणाऱ्या सातारा जिल्ह्य़ात शून्य वीज भारनियमन होण्याच्या मागणीसाठी येत्या २४ फेब्रुवारी नंतर आपण सातारा ते कोयनानगर पायी मोहीम काढणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.\nउदयनराजे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जिल्ह्य़ात भूमाता गौरव दिंडी काढली. तिला व सांगता सभेला मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली. त्यांनी मनोमिलनाचा धसका घेतला याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी��्या नेत्यांना एवढी कला अवगत आहे की बॉलबेअरिंगवर उभे राहिले तरी ते पडणार नाहीत उभेच राहतील. आपल्याला पक्षात येण्याविषयी तसेच मंत्रिपदाची ऑफर दिली होती हे सत्य आहे पण तसे कोणी कबूल करणार नाहीत. संपूर्ण राज्यात कुठल्याही एका नेत्याची माझ्या सभेएवढी मोठी सभा झालेली नाही. या सभेचे यशात रुपांतर होणार आहेच असे त्यांनी सांगितले.\nदेशात १८५७ ची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोक हैराण झाले आहेत. आत्महत्या करणारे लोक पुढाऱ्यांना गोळ्या घालून मारून टाकतील अशी वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांनी लोकांचा अंत पाहू नये. भ्रष्टाचारामुळे कोणताही जनहिताचा निर्णय होत नाही. देशाच्या अखंडतेचा, अस्मितेचा प्रश्न आहे. उदयनराजेंचा नाही. सत्ताधारी नेते व्यक्तिकेंद्रीत झाले असल्याने त्यांना स्वत:पलीकडे काही दिसत नाही. बोलायचे धाडस करीत नाहीत. म.गांधींचे नाव घेणारे स्वत:च्या मुलगा, मुली व्यतिरिक्त पाहात नाहीत. बाकीचे लोक मेलेत का आयती सत्ता मिळत असल्याने त्यांना लोकांचे योगदान काय कळणार. मूर्खासारखे वागणाऱ्यांकडून पत्रकारांनीही अपेक्षा ठेवू नये. जनतेचा पक्ष मोठा आहे, असे ते म्हणाले.\nशिवेंद्रसिंहराजे आम्ही मनाने एकच\nराजघराण्याचे मनोमिलनाचा धसका घेणारे काहीही बोलत असले तरी त्यांचे दुकान चालण्यासाठीच वेगवेगळे विचार मांडत असतात. शेवटी शिवेंद्रसिंहराजे आम्ही मनाने एकत्रच आहोत. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा आदेश पाळयचा की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे. शिवेंद्रसिंहराजेंवर लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याची सक्ती करणार नाही. माझ्यामुळे कुणी अडचणीत येत असतील तर ते माझा प्रचार करणार नाही. पण माझा मुद्दा मी सोडणार नाही, कसे वागायचे हा त्यांना अधिकार आहे.\nवेळ आली तर माघार\nजनतेच्या हिताची आपल्याला खाज आहे. इर्षां, निश्चय व आत्मीयतेने मी माझे काम करीत राहणार आहे. वेळ आली तर लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार नाही. सर्वसामान्य सक्षम शेतकऱ्यास निवडून आणीन. अनर्थ होईल अशी परिस्थिती सध्या आहे. माझी सभा कोणालाही आव्हान देण्यासाठी नव्हती. ते लोक ग्रेट आहेत असे शरद पवार यांचा नामोल्लेख न करता त्यांनी सांगितले. कोंबडी विंचू खाते तिला काही होत नाही. तिच कोंबडी पुढारी खातो त्यांनाही काही होणार नाही. त्यांनी माझे उपकार मानले पाहिजेत. त्यांचे काम व्यक्तिकेंद्रीत आहे, तर आमचे समाजकेंद्री आहे. त्यामुळे मी कोणाचा नामोल्लेख केला नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/these-three-big-actresses-of-bollywood-who-are-millions-of-mistresses-wins-nawabi-life/", "date_download": "2019-10-23T13:41:21Z", "digest": "sha1:3IFMO3UIBJN6BQ6IZHATTXHVA6GQ4YID", "length": 16045, "nlines": 193, "source_domain": "policenama.com", "title": "प्रियंकासह बॉलिवूडमधील 'या' ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात 'राजेशाही' आयुष्य ! - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nप्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य \nप्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगात अनेक श्रीमंत महिला आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या इतर अभिनेत्रीपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमावेळी करोडोंची उलाढाल होते. तुम्हाला एखाद्या अभिनेत्रीची संपत्ती माहिती आहे का बॉलिवूडबद्दल अभिनेत्रीबद्दल सांगायचे झाले तर, अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या शाही आयुष्य जगताना दिसतात. त्यांच्या करोडोंची संपत्ती आहे. काही अभिनेत्रीची नावे तुम्हाला माहिती असतीलही किंवा नसतीलही.\n१) ऐश्वर्या रॉय बच्चन –\nविश्वसुंदरी राहिलेली अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सुंदर तर आहेच पंरतु संपत्तीच्या बाबतीतही ती कमालीची श्रीमंत अभिनेत्री आहे. तु्म्हाला कदाचित माहीत नसेल परंतु ऐश्वर्याकडे कोटींची संपत्ती आहे. बिग बी यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्नानंतर ऐश्वर्याने जाहिरातीत काम करून इतकी संपत्ती कमावली आहे. ऐश्वर्या सोशलवर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या संपर्कात रहात असते.\n२) काजोल देवगन –\nबॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीपैकी एक नाव आहे ते म्हणजे काजोल देवगन आहे. काजोलकडे ३५० कोटींहून किंमतीची प्रॉपर्टी आहे. काजोल फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात पॉप्युलर आणि सक्सेसफुल अभिनेत्रीपैकी एक आहे ज्यांनी आपल्या कामाच्या कमिटमेंट्ससोबत कधीच कसली तडजोड केली नाही.\n३) प्रियंका चोपडा –\nबॉलिवूडपासून ते हॉलिवूड पर्यंत आपली वेगळी ओळख तयार करणा��ी अभिनेत्री प्रियंका चोपडा कमाईच्या बाबतीत सपुरहिट आहे. सध्या प्रियंका चोपडाचे लक्ष हॉलिवूडमधील सिनेमांवर आहे. प्रियंका चोपडाकडे २५० कोटींहून अधिक किंमतीची प्रॉपर्टी आहे.\nरात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’\n‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय\nव्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका\nघरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य \n‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय\n निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार\nदाभोलकर, पानसरे यांची हत्या म्हणजे मतभेदाचा ‘आवाज’ बंद करण्यासाठी केलेले कृत्य – न्यायालय\nफरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात\n…तर तुमचही नावं स्मारकं, रस्ते, शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं, विमानतळांना देता येईल\nप्लास्टिकचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांना दंड शहराताल बाजारपेठेत महापालिका पथकाची कारवाई\nजेलमधुन सुटलेल्या गुन्हेगाराचा देहुगावात खून\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत, मलायकाला…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा ‘खुल्लमखुल्ला’…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा करताना उतरवले कपडे, फोटो…\n‘या’ टॉप 6 अभिनेत्यांचे फिल्मी करिअर धोक्यात \n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार…\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\nपोलिसांनी केलं ‘असं’, ‘सिंघम’ला सलाम \nExit Poll : मराठवाड्यावर देखील भाजप – शिवसेनेचा…\n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत,…\nदररोज फक्त 100 रूपयांची बचत करून मिळवा 20 लाख, खुपच फायद्याचा ‘हा’ प्लॅन, जाणून घ्या\n करोडपती बनायचंय मग ‘नो-टेन्शन’, फक्त ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/175?page=6", "date_download": "2019-10-23T13:27:34Z", "digest": "sha1:ZKBYU6YE5NIS7YRX6QICMY4URI5UVND2", "length": 17908, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रवास : शब्दखूण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /प्रवास\nनाकासमोर म्हणजेच वळत वळत\nआपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (अ‍ॅटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार���गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत\nयाच्या कारणाबद्दल काही गैरसमजुती आहेत. हवामानामुळे असेल, धोकादायक भाग टाळण्यासाठी असेल वगैरे.\nप्रत्यक्षात कारण वेगळं आहे. जमलं तर तुम्हाला समजावतो.\nRead more about नाकासमोर म्हणजेच वळत वळत\nमाझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-२)\nमथुरा सोडून दहा मिनिटे झाली होती. नव्या प्रवाशांना अटेंडंटने नॅपकीनही देऊन झाले होते. मथुऱ्याच्या आधी ऑनबोर्ड हाऊसकिपिंगवाले गाडीची साफसफाई करून गेले होते. त्यांचा प्रमुख आमच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन एकाकडून फिडबॅक फॉर्म भरून घेऊन गेला होता. त्याचवेळी तिकडे वातानुकूल रसोई यानामध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झालेली होती. मथुऱ्याच्या आधी सगळ्यांचे चहा-कॉफीच्या कीटसोबत आलेले मसाला शेंगदाणे, व्हेज सँडविच, कचोरी, मातीचूर लाडू आणि फ्रूटी असे सर्व काही खाऊन-पिऊन झालेले होते. जेवणाची वेळ होण्यासाठी अजून थोडा वेळ होता.\nRead more about माझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-२)\nसिंहगडाच्या चिलीम खड्याची उर्फ़ पोटयाटो पॉइंटची चढ़ाई\nशनिवारी विवेक मराठे सरानी \"चिलीम खडा\" रविवारी दिनांक ११सेप्टेंबर १६ रोजी सर करण्याचा छोटेखानी बेत मांडला. सवंगडी तयार झाले, माझी निश्चिती कळविण्यास विलंब झाला आणि मी वेळेवर होकार दिला.\nनरवीर तानाजी मालुसारे रस्त्यावरील अभिरुचि येथे भेटून दुपारी १च्या सुमारास सिंहगडाकडे दुचाकीवरुन मार्गक्रमण केले. पार्किंगच्या आधी असलेल्या खिंडीत गाड्या लावून पायवाटेने चालायला सुरुवात केली.\nविवेक सरानी पूर्वी हा कडा प्रस्तारारोहन केलेला होता आणि त्यामुळेच आम्हाला आरोहण मार्गाची काळजी नव्हती तसेच सोबत जुजबी साहित्य सुद्धा होते.\nRead more about सिंहगडाच्या चिलीम खड्याची उर्फ़ पोटयाटो पॉइंटची चढ़ाई\nकोडैक्कानल सायकल प्रवास (सोलो) ........(तिसरा दिवस)\nदमदार पाऊसानेच आजच्या दिवसाला सुरवात झाली. पण मी आज जरा निश्चिन्त आहे कारण माझे मेन टार्गेट कालच पूर्ण झाले आहे. पण कोडैला येऊन कोडै फिरायच नाही म्हणजे थिएटर मध्ये जाऊन पिचर न बघता झोपून येण्या सारख मला वाटू लागल. काल पण मी भिजलोच होतो मग आज काय बिघडले म्हणून मी लगेच तयार झालो. नाष्टा केला आणि पाऊस थांबायची वाट बघत बसलो. साधारण 10 वाजता पाऊस थांबला.\nRead more about कोडैक्कानल सायकल प्रवास (सोलो) ........(तिसरा दिवस)\nमाझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-१)\nगेल्या वर्षी त्या दिवशी मी जरा जास्तच उत्साहात होतो. माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक वर्षे अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होत होती. अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होत असताना पाहून कोणाचा उत्साह वाढणार नाही, नाही का मागच्या वर्षी वाढदिवस दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आतून पाहायला जाऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दिल्लीचा प्रवास जाता-येता मुंबईहून करण्याचा निर्णय घेतला. त्याची दोन कारणे होती. एक तर पश्चिम एक्सप्रेस आणि दुसरी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस. मग त्याप्रमाणे नियोजन करून तीन महिने आधीच पाहिजे त्या गाड्यांचे आरक्षण करून ठेवले.\nRead more about माझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-१)\n७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - केलाँग ते कारू\nभाग १ - तयारी\nभाग २ - पुणे ते रोहतक\nभाग ३ - पानिपत\nभाग ४ - चंदिगड आणि मनाली\nभाग ५ - रोहतांग आणि केलाँग\nगॅरेजवाल्याने नीट निरीक्षण केले आणि बोलता झाला...\n\"आपकी तो टंकी फट गई है..\nRead more about ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - केलाँग ते कारू\nGirl In Every Port हे वाक्य ऐकल्यावर डोळ्यासमोर असं चित्र उभं राहातं – समुद्रकिनार्यावर एक सुंदर मुलगी बंदरात शिरणार्या बोटीकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनी बघतिये आणि बोटीच्या पुढच्या टोकाला उभा असलेला कॉमिकमधल्या पॉपॉय (Popeye) सारखा एक खलाशी तिला फ्लाइंग किस देतोय. बोट बंदराला लागल्या लागल्या तो तिच्याकडे धाव घेतो. बोट निघायची वेळ झाली की हाच सीन जरा वेगळा. तो मान अवघडेपर्यंत वळून वळून तिच्याकडे बघत बोटीवर चढतो. ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप देते. आणि त्याच्या पुढच्या ट्रिपची वाट बघायला सुरवात करते\n७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.\nमनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे.\nRead more about ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.\nहाय कर्णावती, आज १ जुलै. आज तुझा वाढधिवस. तुला तुझ्या २५ व्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा .\nRead more about रौप्यमहोत्सवी कर्णावतीचा प्रवास\nमागच्या वर्षी ज्ञानसेतू (ज्ञान प्रबोधिनी) तर्फे रोईंग (अरुणाचल)ला जाण्याचा योग आला अन तिथल्या निसर्गसौंदर्या���्या व लोकांच्या प्रेमातच पडलेपरतीला विवेकानंद केंद्र, गुवाहाटीला एक दिवस मुक्काम केला. मीरादिदींबरोबर एक दिवस त्यांच्या बरोबर अनेक केंद्रांना भेटी देत, कामाख्य मंदिराला भेट असा मस्त मजेत घालवला. तेव्हाच त्यांनी नोव्हेंबरमध्ये होणार्‍या खोंसा (तिराफ) ला आरोग्य शिबिरासाठी मदतीसाठी येण्याचं आमंत्रण दिलं. मनापासून इच्छा होती आणि ती फलद्रुपही झाली. खोंसाला शिबीर करायचं व आजूबाजूचा प्रदेश बघायचा असं ठरवलं होतं.\nRead more about भक्तिपीठः माझुली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/fathers-day-2019", "date_download": "2019-10-23T13:30:21Z", "digest": "sha1:E4OMHO55GXWLH4NP57D2WEC57E5LMJUX", "length": 14265, "nlines": 164, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Fathers Day 2019 Latest news in Marathi, Fathers Day 2019 संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nविधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nअन्नाच्या शोधात चंद्रपूरातील वीज केंद्रात शिरले अस्वल\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nFather's Day 2019 : बाप-लेकींच्या या जोड्या बॉलिवूडमध्ये आहेत प्रसिद्ध\nवडील किंवा आईच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये आलेत. यातल्या अनेक स्टार किड्सनं आपल्या वडिलांइतंकच यश या क्षेत्रात कमावलं. आज फादर्स डे आहे. या फादर्स डे निमित्तानं वडिलांचा...\nFather's Day 2019 : 'वडिलांनी अनेक रात्री रेल्वे स्टेशनवर जागून काढल्या\nजगभरात आज 'फादर्स डे' साजरा केला जात आहे. रुपेरी पडद्यावरचा अभिनेता ललित प्रभाकरही आपल्या वडिलांसोबत 'फादर्स डे' साजरा करत आहे. 'फादर्स डे' निमित्त ललितनं त्याच्या...\nFather's Day 2019 : वडिलांनी मुलांसोबत जास्त वेळ व्यतीत करायला हवा कारण...\nजे वड��ल आपल्या मुलांसोबत अधिक वेळ व्यतीत करतात, मुलांना त्यांच्या छोट्या मोठ्या कामात मदत करतात अशा वडिलांचे आपल्या मुलांसोबत घट्ट नातं निर्माण होतं हे एका संशोधनातून समोर आलं आहे. जर्नल ऑफ...\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/", "date_download": "2019-10-23T14:15:49Z", "digest": "sha1:QH6D2BXSCOBZQURWWN6SNQENRJX7FHWT", "length": 54999, "nlines": 1037, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्य�� पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: यंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nधाकधूक केवळ निकालाची, चार मतदारसंघात चुरस : प्रस्थापित धक्के देणार की खाणार\nमोदी सरकारनं दिलं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; MSPमध्ये केली 'एवढी' वाढ\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nनवाझ शरीफ यांना तुरूंगात विष दिले, मुलाचा आरोप\nगांगुलीची 'दादागिरी' खरंच बीसीसीआयमध्ये चालणार का; फक्त एकदा वाचाच...\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मुख्य मतदार संघवेळापत्रक\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात होणार ४८८ फेऱ्या\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंच���तला विजय मिळण्याची शक्यता\nगुरुवारी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ; दुपारपर्यंत निकाल\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: यंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nMaharashtra Election 2019: अटीतटीच्या लढतींनी वाढवली कोकणची धडधड, कोण जिंकणार सिंधुदुर्गचा गड\nAssembly Election 2019: निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की...\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : शर्मा आणि सावरकरांचे भाव दहा पैशांच्या आत\nशहरातील वाहतूक मार्गात बदल;पाचही केंद्राची वाहतूक बदलली\nस्ट्राँग रूमला खडा पहारा; सीआयएसएफच्या तुकडीसह पोलिसांचा फौजफाटा\nउदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर, घटलेला कोणाच्या मुळावर\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'\n१२ वाजेपर्यंत कळणार निकाल; आठ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: भाजपाला शिवसेनेशिवाय राज्य करता येणार नाही; संजय राऊतांचा दावा\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यात झाले ५८ टक्के मतदान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: 'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'\nअहमदनगर जिल्ह्याचे मतदान दीड टक्क्यांनी घटले; सात तालुक्यांत घट\nAssembly Election Results 2019: चावडी-पारावर रंगू लागल्या निकालाच्या चर्चा\nमतमोजणीची तयारी सुरू; उद्या फैसला, मतदारांची उत्कंठा शिगेला\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nमतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की...\n'बंडखोरी नसती तर राज्यात महायुती��्या ४-५ जागा वाढल्या असत्या'\nकाँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'\nभाजपाला शिवसेनेशिवाय राज्य करता येणार नाही; संजय राऊतांचा दावा\n'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'\nMaharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये \nMaharashtra Election 2019: परतीच्या पावसाने झोडपले; मतमोजणीवरही सावट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरात शिवसेनेने युती धर्म पाळला का\nMaharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज\nना परळी, ना कर्जत-जामखेड; राज्यातील 'या' २५ मतदारसंघात होणार जबरदस्त घमासान\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\n'तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत', मनचिसेचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nमीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेप\nतेलंगणा राज्यातून नशेच्या गोळ्यांचा ३ लाखांचा साठा जप्त\nमाजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील हत्येप्रकरणी आरोपी दोषी\nमाले मुडशिंगी येथून ६९ गावठी बॉम्ब जप्त, दोन सख्खे भाऊ अटकेत\nआत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यासह दोघांना जामीन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध���यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMaharashtra Election 2019 : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या...\nMaharashtra Election 2019: भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nMaharashtra Election 2019: भाजपा - शिवसेनेला ऐतिहासिक विजय मिळेल - नितीन गडकरी\nराज ठाकरेंची राजगर्जना, कोथरुड सभा\nशरद पवार यांची अंबाजोगाई सभा\nदेवेंद्र फडणवीस यांची तुमसर सभा\nMaharashtra Election 2019 : 10 रुपयात थाळी येत नाही - गिरीश महाजन\nहोय, मला निवडणुकीची भीती वाटते, पण ....\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nराज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन\nकोण हे धारावीतले तरुण रॅपर्स जे मुंबईला दणके देताहेत\nलोकमत कोणाला | मानखुर्दचे रहिवासी मूलभूत सुविधांपासून आहेत वंचित\nलोकमत कोणाला | वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस वरळीकर निवडतील 'शिव सेना' की 'एनसीपी'\nवरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस\n'ते' जाहीरनामे जाळून टाका; राज ठाकरेंचा सेना-भाजपा युतीला टोला\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nपुण्यात पुन्हा पावसाचा कहर; बघा शहरात कुठे साचले आहे पाणी\nMaharashtra Election 2019 : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या...\nलोकमत कोणाला I कोण होणार इंदापूरचा आमदार ; कमळाची कमाल की पून्हा घड्याळ चालणार\nMaharashtra Election 2019 : 'पुढील 5 वर्षांसाठी ब्ल्यू प्रिंट आधीच तयार आहे'\nतरुणांच्या हाताला काम मिळवून देणारच- देवेंद्र फडणवीस\nदेशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारच- नरेंद्र मोदी\nतापसी पन्नू का म्हणते, इथं बॉलीवूडमध्ये कायमचं राहायला कोण आलंय\nमी एक्झॉस्ट झाले असं सई ताम्हणकर का म्हणतेय \nस्मार्टफोनवर सिनेमा शूट करण्याच्या भन्नाट अनुभवाबद्दल सांगताहेत प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर\nBigg Boss Marathi 2 मी डान्स क्लास घेतले, फटाकेही विकलेत : शिव ठाकरे\nमला वेब सिरीज मध्ये स्वतःला एक्सप्लोर करायचंय - स्मिता तांबे\nThet From Set सेटवर या गोष्टीमुळे येते धमाल - ऋग्वेदी प्रधान\nThet From Set युवा पिढीकडून शिकण्यासारखं बरंच काही - सुकन्या कुलकर्णी-मोने\nDiwali 2019 : फराळासाठी खास खमंग बेसनाचे चवदार लाडू\nलैंगिक जीवन : सकाळी-सकाळीच जास्त का उत्तेजित होतात पुरूष\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nऐन दिवाळीत मानदुखीने आहात हैराण; जाणून घ्या कारणं\nAll post in लाइफ स्टाइल\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nAll post in फ़ोटोफ्लिक\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nजिओला धोबीपछाड; अपलोड आणि डाऊनलोड स्पीडमध्ये 'या' कंपन्यांनी मारली बाजी\n7 कोटी एअरसेल युजर्सचे नंबर होणार बंद; 31 ऑक्टोबरची अंतिम मुदत\n न्यूजसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार फेसबुक\nWhatsapp ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचं की नाही हे आता युजर्स ठरवणार; जाणून घ्या कसं\nजिओने बंद केले दोन 'छोटे' प्लॅन; तीन 'मोठे' रिचार्ज प्लॅन लाँच\nAll post in तंत्रज्ञान\nMaruti Suzukiनं 3.61 लाख रुपयांत लाँच केली 7 सीटर MPV, जाणून घ्या फीचर्स\nआता वाहनांच्या नंबर प्लेटवर लावावी लागणार चमकदार टेप, अन्यथा आकारला जाणार दंड\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nRenault Captur : खड्डेमय रस्त्यांचा त्रास की आरामदायी प्रवास जाणून घ्या कसा आहे नवा पर्याय\nबजाजची Urbanite चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आहे खास, जाणून घ्या किंमत अन् वैशिष्ट्ये\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला 'या' वस्तुंची खरेदी करणं मानलं जातं शुभ\nमाया ही जीव���ला भगवंतापासून विन्मुख करत\nAll post in अध्यात्मिक\nAll post in राशी भविष्य\nतापसी पन्नू का म्हणते, चान्स मिला, तो छोडना नहीं\n -भेटा धारावीतल्या जिगरबाज तारुण्याला\nदिवाळीत नवीन मोबाइल घ्यायचा विचार करताय \nAll post in युवा नेक्स्ट\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय कोलांटउड्यांचा मतदारांना उबग\nMaharashtra Election 2019: मतदारांनो, घराबाहेर पडा व मतदान करा\nमहाराष्ट्राच्या प्रश्नांविरोधी कुस्ती खेळा\nजबाबदारी झटकण्याचा खेळ बंद व्हायला हवा\nडान्स ऑफ द डेमॉक्रसी\nVidhan sabha 2019 : आमदार बनो, मंदी भगाओ\nमहात्मा गांधी : जगाचा माणूस\nस्वीडन ते मुंबई ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’\nराजकीय काळोखाच्या पटलावर चमकणारा काजवा\nभक्त, अभक्तांचे वाद मिटवून बंधुभाव जागवू या..\nइतना सन्नाटा क्यों है भाई\nAll post in संपादकीय\nऑक्टोबर हीटचा तडाखा-प्रचारपत्रकांसोबतच बाळगायला हवे पाणी\nVidhan sabha 2019 : पहिल्या यादीत शिवसेना-भाजपची जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी\nVidhan Sabha 2019:कानडेवाडीच्या माहेरवाशिणींपुढे अनेक प्रश्नांचा पेच\nस्पेस सूटचा आतापर्यंतचा प्रवास, नासा तयार करतंय चंद्रावर जाण्यासाठी नवीन स्पेस सूट\nपक्ष्यांना हे जग कसं दिसतं\nDiwali 2019 : दिवाळीला 'या' ५ गोष्टी करा घराबाहेर, घरात नांदेल सुख-समृद्धी\nकेवळ ६०० स्क्वेअर फुटाच्या छोट्या घराला मिळाला 'बेस्ट इंटेरिअर' अवॉर्ड\nमोहे रंग दे- गोष्ट कच्छमधल्या अजरखपूरची .. कापडात रंग भरणा-या माणसांची .\nदिवाळी साजरी करायला कुठे बाहेर जायचं का\nमाणसं रेफ्युजी का होतात\nबाईला शोभतं का हे\nपुणेरी कट्टा- किस्से निवडणूक प्रचाराचे\nनाना फडणवीसांची अधुरी मुत्सद्देगिरी\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट���र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090515/pvrt03.htm", "date_download": "2019-10-23T13:02:29Z", "digest": "sha1:F7ZKVVZ3JCYZITI2P4BP5EAEGFFRXZSA", "length": 7987, "nlines": 31, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\nरेल्वेस्थानक व विमानतळावर पंधरा दिवसांत प्री-पेड रिक्षा\nपुणे, १४ मे/ खास प्रतिनिधी\nपुणे रेल्वेस्थानक आणि लोहगाव विमानतळावर येत्या पंधरा दिवसात ‘प्री- पेड ऑटो रिक्षा थांबे’ सुरू करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.\nप्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी आज लोकसत्ताशी बोलताना ही माहिती दिली. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी अडवणूक थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या केंद्राची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी सुरुवातीला वाहतूक पोलिसांवर सोपविण्यात आली असून नंतर ती निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांवर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.\nसुरक्षित प्रवासासाठी चार-पाच वर्षांपूर्वी वाहतूक विभागाचे तत्कालीन उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथील एसटी व रेल्वे स्थानकाजवळ प्री- पेड ऑटो रिक्षा थांबे सुरु केले होते. सुरुवातीस ते वाहतूक पोलिसांमार्फतच चालविण्यात येत. त्यावेळी ते नफ्यात होते. सेनगावकर यांच्यानंतर या प्री- पेड ऑटो रिक्षा केंद्राची जबाबदारी स्वयंसेवी संस्थेकडे सोपविली गेली. त्यामुळे वर्षांभरातच नफ्यात चालणारी ही यंत्रणा तोटय़ात येऊन कोलमडून पडली होती. हा अनुभव लक्षात घेऊनच या केंद्राचे काम निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बंड यांनी स्पष्ट केले.\nपिंपरी- चिंचवडमध्येही मीटरप्रमाणेच भाडे\nपिंपरी चिंचवड परिसरातील रिक्षांनीही मीटरनुसार भाडे आकारणी करणे अपेक्षित असून तसे न करणाऱ्या रिक्षांचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही या बैठकीत आज देण्यात आले. या कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यांचीही मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.\nप्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुणे शहरासाठी ६०० रिक्षाथांबे मंजूर केले आहेत. तथापि, त्यांची उभारणी महापालिकेने अद्याप केलेली नाही. एक महिन्याच्या आत पालिकेने हे थांबे उभे करावेत. त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता श्रीनिवास बोनाला यांचा पाठपुरावा करावा, असा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.\nशहरातील काही मार्गावर शेअर ए रिक्षाला यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. तथापि, अशा प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला किती पैसे द्यावे लागतील, याची माहिती प्रवाशांना नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा थांब्यांवर दरपत्रक प्रसिद्ध करावे, त्याखेरीज या व्यवस्थेत सहभागी होणाऱ्या रिक्षांनीही आपले मीटर्स चालू ठेवणे बंधनकारक आहे. विनापरवाना सुरू असलेल्या रिक्षांवर प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिसांच्या वाहतूक विभागाने कडक कारवाई सुरू करावी, असे आदेशही दिले.\nतीन महिन्यांत सीएनजीचे डेपो\nसीएनजीवर रुपांतरित होणाऱ्या रिक्षांना व अन्य वाहनांसाठी पुरेशा प्रमाणात सीएनजीचा पुरवठा व्हावा यासाठी येत्या तीन महिन्यांत शहरात सीएनजीचे डेपो सुरू करण्यात यावेत. त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असा आदेश प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/175?page=7", "date_download": "2019-10-23T13:27:21Z", "digest": "sha1:CHEMTLKAIBAXESFYEKVXHQDA42BCWH52", "length": 17129, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रवास : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /प्रवास\nबरेच दिवसांनी पुणे जंक्शनवर सहजच गेलो. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाणे आणि तिथे चाललेल्या सगळ्या रेल्वेविषयक घडामोडींमध्ये रममाण होणे हा तसा माझा छंदच. यातून मिळणारा आनंद काय हे कसे-कसे सांगायचे माहीत नाही. अलीकडे श्रमपरिहार म्हणून पुण्याच्या स्टेशनवर जाणे बरेच दिवस झाले नव्हते. परगावी जाण्याच्या निमित्ताने जाणे झाले, पण फेरफटक्यासाठी म्हणून झालेले नव्हते. म्हणूनच जरा मोकळा वेळ मिळाल्यावर पुण्याच्या जंक्शनवर जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेण्यामागे कारणही तसेच होते. निजामुद्दीन-पुणे दरम्यान नवी वातानुकुलित एक्सप्रेस त्या दिवशी सुरू होणार होती.\nRead more about पुण्याच्या जंक्शनवर फेरफटका\nअमेरिकेत ओहायो टु वेस्ट कोस्ट टु वे ड्राईव्ह\nयेत्या जुलै मध्ये ओहायो तुन मिशिगन मध्ये सॉकर गेम बघायला जायचे आहे. तसेच ऑगस्ट मध्ये लाफियाट Indiana मध्ये मित्राला भेटायला जायचे आहे . त्यादरम्यान वेस्ट कोस्ट ड्राईव्ह करायचा विचार आहे.\nथोडक्यात प्लान असा आहे\n१> ओहायो मधुन मिशिगन ( सॉकर मॅच)\n२> मिशिगन ते शिकागो\n३> शिकागो ते Salt Lake ( बायकोचा भाउ आहे)\nRead more about अमेरिकेत ओहायो टु वेस्ट कोस्ट टु वे ड्राईव्ह\nगुडगाव, नोयडा ला वस्तीला असलेला हा राक्षस आता पुण्यात ही अवतरला आहे. संदर्भासाठी ही बातमी वाचा http://epaper5.esakal.com/7May2016/Normal/PuneCity/page5.htm . पुण्यातील कर्वे रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्यावर एका कुटुंबाला मारहाण कर्ण्यात आली. कुटुंबा मध्ये नवरा, बायको आणि मुलाच समावेश आहे. ह्या कुटुंबा सोबत असलेल्या दांपत्याला पण मारहाण करण्यात आली. मारहाणीच कारण 'रोड रेज'.\nसायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .\nसर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.\nसायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक\nसायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक\nRead more about सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .\nअमेरिका- सेंट लुईस (मिझोरी) मधील मायबोलीकर\nशैक्षणिक कामानिमित्त मी सेंट लुईस (मिझोरी) येथे स्थलांतर करणार आहे.\nइथे वास्तव्यास असलेल्या मायबोलीकारांकडून माहिती (उदा. घर शोधणे, ई ) हवी होती.\nकृपया आपल्यापैकी कोणी मायबोलीकर तिथे असल्यास मार्गदर्शन करावे.\nRead more about अमेरिका- सेंट लुईस (मिझोरी) मधील मायबोलीकर\nसकाळी जरा लवकरच कोल्हापूरच्या स्टेशनवर पोहचलो होतो. रेल्वे फाटकाच्या बाजूने मुद्दामच स्थानकावर गेलो, म्हणजे कोयनेचा कार्य अश्व (इंजिन/लोको) दिसेल, असा विचार केला होता. मी पोहचायच्या दोन मिनिट आधी १७४११ महालक्ष्मी दोन नंबरवर आली होती. या गाडीने रेल्वेचा बडा अधिकारी कोल्हापुरात आला होता. त्यामुळे त्याच्यासाठीचा खास डबा महालक्ष्मीला सगळ्यात मागे जोडलेला होता. अधिकारी अजून डब्यातून उतरला नसला असावा. कारण त्या डब्याच्या दरवाज्याच्या आजूबाजूला अन्य अधिकारी आणि रेल्वे पोलिसांचा गोतावळा होता.\nRead more about 'कोयने'ची स्वारी\nअसं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये” तर कसला स्फोट होईल” तर कसला स्फोट होईल जाऊ दे कल्पना करण्यातंच पॉइंट नाही.\nइस्राईलचा फिनीक्सः बेत शान\nइस्राईल बद्दल आधी बरच टंकलं.कितीही झालं फिरुन तरी या एवढ्याशा देशाबद्दल लिहायला काही कमतरता नाही.जेवढी निघेल तेवढी माहिती.नाविन्यता.आश्चर्य.खरोखर जसा चिन्यांचा देश अजब आणि अरभाट तसा हिब्र्युंचा देश चमत्कारीक आणि आशादायी.\n'येशूचा आणि ज्युविश लोकांचा इतिहास सोडला तर इस्राईलचा असा काय खास इतिहास असणारे'- आर्किओलॉजि (टूर)टूरचा मेल बघून मनात विचार आला. पण सोबत असलेली फोटोची अॅटॅचमेंट पाहून उत्सुकता जराशी वाढली, म्हणून करून टाकलं बूकिंग...\nRead more about इस्राईलचा फिनीक्सः बेत शान\n८ एप्रिल २००५. माझ्यासाठी एक एक्सायटींग दिवस होता. काही कामाच्या निमित्ताने चेन्नईला जायचे होते. मग मी आणि वडिलांनी कोल्हापूरहून रेणिगुंट्यापर्यंत ७३१६ हरिप्रिया एक्सप्रेसने आणि पुढे चेन्नईपर्यंत मिळेल त्या गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. महिनाभर आधी आरक्षण केले आणि मिळालेही. त्यानंतर हा दिवस एक्सायटींग ठरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कोल्हापुरातून निघून वेगळ्याच दिशेने जाणाऱ्या गाडीने हा प्रवास होणार होता. त्यातच कोल्हापुरातून निघून थेट मिरजेतच थांबणाऱ्या गाडीचा आयुष्यातील तो पहिलाच प्रवास असणार होता. इतकेच नाही तर कोल्हापुरातून सुटणारी ती पहिलीच वेगवान गाडी होती.\nमसाईमारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव\nमसाईमारा : बिग फाइव आणि मसाई गांव\n( या आधीचा भाग : मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान\nRead more about मसाईमारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2015/", "date_download": "2019-10-23T13:53:23Z", "digest": "sha1:NCZ5TYS2HBSJO4JONOIRYJBRDOPMVQXM", "length": 47843, "nlines": 252, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: 2015", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nसोमवार, २८ डिसेंबर, २०१५\nसोशल मीडियासंदर्भात सन २०१५मधील १११ मनोरंजक फॅक्ट्स आणि फिगर्स\nसोशल मीडियासंदर्भात सन २०१५मधील १११ मनोरंजक फॅक्ट्स आणि फिगर्स माझ्या ब्लॉग वाचकांसाठी शेअर करीत आहे.\n· फेसबुकच्या स्थापनेला 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अद्याप या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता कायम आहे. तसेच, आघाडी टिकवून आहे. गुगलने गुगल प्लस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निर्मिती करून फेसबुकवर मात करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु गुगल वापरकर्त्यांना आपोआप सदस्य करवून घेणाऱ्या प्लसला ते शक्य झाले नाही. आता गुगल हँगआऊट व गुगल फोटोज प्रमाणे प्लसही स्वतंत्र प्लॅटफॉर्म करून वापरकर्ते खेचण्याचा गुगलचा प्रयत्न सुरू आहे.\n· फेसबुकनं 3 अब्ज डॉलरला स्नॅपचॅट हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी करण्याचा प्रयत्न केला, तो फसला. पण, नंतर 20 अब्ज डॉलरमध्ये वॉट्सॲप खरेदी केलं आणि इन्स्टंट चॅट, शेअरिंग समाजमाध्यमांवरही आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं.\n· जगाची लोकसंख्या 7.2 अब्ज इतकी आहे. त्यापैकी सुमारे 3 अब्ज म्हणजे जवळजवळ 45 टक्के लोक इंटरनेट वापरतात. त्यातल्या 2.1 अब्ज लोकांचं कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहे. त्यातलेही 1.7 अब्ज हे सक्रिय वापरकर्ते आहेत. एकूण वापरकर्त्यांमधील 3.65 अब्ज लोक स्मार्टफोन वा टॅबलेट्सवरून इंटरनेट ॲक्सेस करतात.\n· इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषेतील क्यू-झोन यासारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मची लोकप्रियता चीन, रशियामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, तिथे त्यांनी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि गुगल प्लसलाही मागे टाकल��� आहे.\n· विकसनशील राष्ट्रांत फिक्स्ड इंटरनेट कनेक्शन्ससाठी निर्माण करावयाच्या पायाभूत सुविधा महाग असल्याने तिथे वायरलेस मोबाईल स्मार्टफोन्सनी इंटरनेटच्या वृद्धीसाठी मोठा हातभार लावला आहे. भारतातील एकूण वेबसाइट ट्रॅफिकपैकी 72 टक्के मोबाईलवरुन ॲक्सेस केले जाते. जगातल्या एकूण 1.65 अब्ज सक्रिय मोबाईल सोशल अकाऊंट्सपैकी 561 दशलक्ष ही केवळ पूर्व आशियात आहेत.\n· जगातल्या एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 47 टक्के म्हणजे 1.4 अब्ज वापरकर्ते फेसबुकवर आहेत. फेसबुकवर दररोज 4.5 अब्ज लाइक्स नोंद होतात.\n· फेसबुकच्या एकूण महसुलापैकी 75 टक्के महसूल हा निव्वळ मोबाईल ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून प्राप्त होतो.\n· फेसबुकवर थेट अपलोड होणाऱ्या व्हिडिओजची संख्या ही युट्यूबवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओज पेक्षा अधिक आहे.\nट्विटरवर सुमारे 284 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. त्यापैकी 88 टक्के ट्विटर मोबाईलवरुन वापरतात. दररोज साधारण 500 दशलक्ष ट्विट्स येथे केल्या जातात.\nगुगल प्लसच्या निर्मितीवर गुगलने जवळपास अर्धा अब्ज डॉलर खर्च केले. त्या प्रमाणात त्याला यश आले नाही. गुगल प्लसचे 363 दशलक्ष वापरकर्ते आहेत. गुगलवरील +1 हे बटण दिवसातून 5 अब्ज वेळा हिट केले जाते.\nइन्स्टाग्रॅम हे फेसबुकच्याच मालकीचे आहे. त्याचे 300 दशलक्ष वापरकर्ते आहेत. त्यावरून दररोज 70 दशलक्ष फोटो व व्हिडीओज पाठविले जातात. 18 ते 29 वयोगटातील 53 टक्के इंटरनेट वापरकर्ते इन्स्टाग्राम वापरतात.\nपिंटरेस्ट हे महिला वर्गात लोकप्रिय आहे. पिंटरेस्टच्या वापरकर्त्यांत 80 टक्के महिला आहेत. सुमारे 70 दशलक्ष वापरकर्ते पिंटरेस्ट वापरतात. पिन केलेले उत्पादन घेण्याचे प्रमाण 88 टक्के इतके मोठे आहे.\nप्रोफेशनल सोशल नेटवर्क म्हणून सन 2002पासून लिंक्डइनने आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. लिंक्डइनवर 347 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. एकूण वापरकर्त्यांमधील 39 दशलक्ष हे विद्यार्थी विशेषतः पदवीधर आहेत. सन 2014च्या अखेरीस 643 दशलक्ष डॉलरचा महसूल लिंक्डइनने मिळविला.\nअन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये व्हायबरचे 200 दशलक्ष वापरकर्ते आहेत. चीनमध्ये क्यू-झोनचे 639 दशलक्ष वापरकर्ते आहेत. 600 दशलक्ष वॉट्सॲप वापरतात. फेसबुक मेसेंजर 500 दशलक्ष लोक वापरतात. चीनमध्ये वुईचॅटचे 468 दशलक्ष वापरकर्ते आहेत. स्नॅपचॅटचे 100 दशलक्ष वापरकर्ते आहेत.\nसन 2015च्या अखे��पर्यंत सोशल नेटवर्क्स जाहिरातींच्या माध्यमातून 8.3 अब्ज डॉलरची कमाई करतील, असा अंदाज आहे.\nकेवळ तीन मिनिटांत युट्यूबवर तीनशे तासांचे व्हिडीओ अपलोड केले जात असतात.\nट्विटरच्या 44 टक्के वापरकर्त्यांनी एकही ट्विट केलेले नाही.\n'आय हेट द फेसबुक लाइक बटन डॉट कॉम' यांसारखे फेसबुकच्या विरोधातले कित्येक डोमेन फेसबुकवर आहेत. विरोधालाही सन्मानाचे स्थान देण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे यापेक्षा दुसरे चांगले उदाहरण कोणते असेल\nइंटरनेटचे 74 टक्के प्रौढ वापरकर्ते सोशल नेटवर्किंग साइट वापरतात.\nविकीपेडिया हे जर छापील पुस्तक असते, तर त्याला दोन अब्जांहून अधिक पाने असती.\nलिंक्डइनच्या ॲक्टीव्ह वापरकर्त्यांचे प्रमाण पिंटरेस्ट, गुगल प्लस, ट्विटर व फेसबुकच्या वापरकर्त्यांपेक्षा कमी आहे.\nऑनलाइन असणारे वापरकर्ते त्यांच्या दर सात मिनिटांपैकी एक मिनिट फेसबुकवर घालवतात.\nपिंटरेस्टवरील एकूण पिन्सपैकी सुमारे 80 टक्के या प्रत्यक्षात रि-पिन्स असतात.\nरेडिओला 50 दशलक्ष श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यास 38 वर्षे लागली; फेसबुकने मात्र वर्षाच्या आतच 200 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते जोडले.\nजगातल्या एकूण ग्राहकांपैकी 74 टक्के ग्राहक त्यांच्या खरेदीचा निर्णय सोशल मीडियाच्या प्रभावाखाली घेतात.\nफेसबुक हा जर एक देश असता, तर चीन, भारताखालोखाल तो जगातला तिसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असता.\nफेसबुकचे वापरकर्ते या सोशल नेटवर्कवर सुमारे 10.5 अब्ज मिनिटे (म्हणजे जवळ जवळ 20 हजार वर्षे) घालवितात. विशेष म्हणजे या आकडेवारीत मोबाईलवरुन फेसबुक वापरणाऱ्यांचा समावेश केलेला नाही.\nटंबलरचे वापरकर्ते दर मिनिटाला अंदाजे 27 हजार 778 नवीन ब्लॉग पोस्ट्स प्रकाशित करत असतात.\nपाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या माता सोशल मीडियावर अधिक सक्रिय असल्याचे आढळले आहे.\nजगातल्या प्रत्येक पाच जोडप्यांपैकी एका जोडप्याची भेट ऑनलाइन झालेली असते.\nइन्स्टाग्रामवर दररोज एक अब्ज लाइक्स नोंद होतात.\nसोशल मीडियावर ब्रँडकडून पटकन प्रतिसाद मिळाल्यास त्याची इतरांकडे शिफारस करणाऱ्या वापरकर्त्यांचे प्रमाण 71 टक्के इतके आहे.\nइंटरनेटवर पूर्वी पोर्न पाहणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्याची जागा आता सोशल मीडिया वापरकर्त्यांनी घेतली आहे. इंटरनेटवर आता सोशल मीडिया ॲक्टीव्हीटी प्रथम क्रमांकाची ब���ली आहे.\nइन्स्टाग्रामने व्हिडिओ शेअरिंगची सुविधा उपलब्ध केल्यानंतर पहिल्या 24 तासांतच इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी 5 दशलक्ष व्हिडिओ अपलोड केले.\nएका सर्वेक्षणात सहभागी बहुसंख्य नागरिकांनी फेसबुकवरील जाहिराती फारशा विश्वासार्ह नसल्याचे मत नोंदविले आहे.\n189 दशलक्ष वापरकर्ते केवळ मोबाईलवर फेसबुक वापरतात.\nलिंक्डइनवर दर सेकंदाला दोन नवे सदस्य जॉइन होतात.\nदरमहा एक अब्जापेक्षा अधिक वापरकर्ते हे युट्यूबला भेट देतात.\nफेसबुकचे वापरकर्ते 500 वर्षांच्या कालावधीइतके व्हिडिओ दररोज पाहतात.\nऑनलाइन ग्राहकांपैकी 97 टक्के ग्राहक स्थानिक विक्रेत्यांचीच माहिती ऑनलाइन शोधतात.\nकेवळ फेसबुकशी निगडित असणारी 10 अब्जांहून अधिक ॲप उपलब्ध आहेत.\nपिंटरेस्टवर सर्वाधिक म्हणजे सुमारे 57 टक्के चर्चा ही खाद्यपदार्थांच्या संदर्भात होत असते.\nफेसबुकवर दर मिनिटाला नवी 500 अकाऊंट तयार होतात.\nलिंक्डइनवर तीन अब्जांहून अधिक कंपन्यांची पेजेस आहेत, तर एक अब्जांहून अधिक एंडॉर्समेंट्स आहेत.\nफेसबुकवर दर मिनिटाला 50 हजार लिंक्स शेअर केल्या जातात.\nफेसबुकवरील लाइक बटन दर मिनिटाला 31 लाख 25 हजार वेळा दाबले जाते.\nजगातल्या पाचपैकी एका घटस्फोटाला सोशल मीडिया कारणीभूत ठरते आहे.\nबिंग आणि याहूपेक्षाही अधिक सर्च क्वेरी आता ट्विटरकडून हाताळल्या जातात.\nदररोज प्रत्येक मिनिटाला फेसबुकवर 6 लाख 84 हजार 478 माहितीचे तुकडे शेअर केले जातात; तर, इन्स्टाग्रामवर 3600 फोटो अपलोड केले जातात आणि फोर-स्क्वेअरवर 2083 लॉग-इन्स नोंद होतात.\nऑनलाइन ग्राहकांपैकी 90 टक्के मित्र-मैत्रिणी वा सह-वापरकर्त्यांच्या शिफारशींवर विश्वास ठेवतात. जाहिरातींवर केवळ 14 टक्के ग्राहक विश्वास ठेवतात.\nफेसबुकवर दर मिनिटाला सुमारे अडीच लाख फोटो अपलोड होतात, तर दीड लाख संदेशांची देवाण घेवाण होते.\n'सेल्फी' या शब्दाला आता वेबस्टरच्या डिक्शनरीतही स्थान मिळाले आहे.\nट्विटरचे वापरकर्ते दररोज 58 दशलक्ष ट्विट्स पाठवितात म्हणजे सेकंदाला जवळ जवळ 9100 इतक्या. तरीही, 222 दशलक्ष वापरकर्ते केवळ इतरांच्या ट्विट्स पाहतात.\n93 टक्के विक्रेते सोशल मीडियावरुन मार्केटिंग करतात; केवळ 9 टक्के मार्केटिंग कंपन्या पूर्णवेळ ब्लॉगर्स आहेत.\n· जगातल्या एकूण सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी 21 टक्के ट्रॅफिक फेसबुककडे असते. एकूण इंटरनेट वापरकर्त्यांच्��ा तुलनेतही हे प्रमाण 23 टक्के आहे.\n· दर महिन्यात सरासरी 1.28 अब्ज वापरकर्ते फेसबुकवर सक्रिय असतात. ही संख्या भारताच्या लोकसंख्येएवढी आहे.\n· 30 टक्के अमेरिकन लोक आता बातम्या मिळविण्यासाठी फेसबुकचाच अधिक वापर करतात.\n· फेसबुकचे 23 टक्के वापरकर्ते दिवसातून किमान पाच वेळा फेसबुकच्या साइटला भेट देतात.\n· फेसबुकचे केवळ 25 टक्के वापरकर्ते त्यांची प्रायव्हसी सेटिंग्ज सेट करतात किंवा त्याविषयी दक्ष राहतात.\n· फेसबुकच्या वापरकर्त्यांची प्रत्येकी सरासरी मित्र संख्या 250 इतकी आहे.\n· 77 टक्के बिझनेस, कंपन्यांनी त्यांचे ग्राहक केवळ फेसबुकच्या माध्यमातून मिळविले आहेत.\n· ट्विटरच्या लोगो व ब्रँडिंगमधील पक्ष्याचे नाव 'लॅरी' आहे. हे नाव वर्डस्ट्रीमच्या लॅरी किमवरुन नव्हे, तर बोस्टन सेल्टिक्सचा फॉरवर्ड लॅरी बर्ड यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.\n· ट्विटरवर दरमहा अंदाजे 320 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते असतात. त्यातील 100 दशलक्ष दररोज सक्रिय असतात.\n· जगातल्या 80 टक्के नेत्यांची ट्विटर अकाऊंट्स आहेत.\n· दहा टक्के अमेरिकन्स कामाच्या ठिकाणी ट्विटरचा वापर करतात. 15 टक्के लोक कामाच्या ठिकाणी ट्विटर ॲक्सेस करू शकत नाहीत. छायाचित्रांसह असलेल्या ट्विट्सना विना-चित्र ट्विट्सपेक्षा 18 टक्के अधिक क्लिक्स मिळतात.\n· 200 दशलक्ष वापरकर्ते असलेल्या इन्स्टाग्रामची सुरवात 6 ऑक्टोबर 2010 रोजी झाली. 21 डिसेंबर 2010पर्यंत वापरकर्त्यांची संख्या 1 दशलक्षांहून अधिक झाली. इतकी वृद्धी नोंदविण्यासाठी ट्विटरला 2 वर्षे लागली होती.\n· 41 दशलक्ष इन्स्टाग्राम फोटोंवर सेल्फी रिलेटेड हॅशटॅग्ज लावले जातात. हे एक तर खूपच उत्साहवर्धक असतात किंवा अतीव निराशाजनक तरी.\n· न्यूयॉर्क शहर हे इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक जिऑ-टॅग्ड शहर आहे, त्या खालोखाल टाइम्स स्क्वेअरचा क्रमांक लागतो.\n· इन्स्टाग्रामच्या सुरवातीपासून आजअखेर 16 अब्जांहून अधिक फोटो यावर अपलोड केले गेले आहेत.\n· अंदाजे 32 टक्के अमेरिकन टीनएज मुलांच्या दृष्टीने इन्स्टाग्राम हे सर्वाधिक महत्त्वाचे सोशल नेटवर्क आहे.\n· चालू वर्षात (2015) इन्स्टाग्रामला जाहिरातींच्या माध्मयातून 595 दशलक्षांचा महसूल अपेक्षित आहे. हा आकडा सन 2017पर्यंत 2.81 अब्जांच्या घरात जाणे कंपनीला अपेक्षित आहे.\n· पिंटरेस्टचे 100 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. यात 70 टक्के महिला आहेत. 81 टक्के अमेरिकन महिलांच्या दृष्टीने बातम्या व माहितीचा हा सर्वाधिक विश्वासार्ह स्रोत आहे.\n· पिंटरेस्टचे 75 टक्के ट्राफिक हे मोबाईलद्वारेच ॲक्सेस होते. पिंटरेस्टवरुन इ-कॉमर्स साइट्सना जे ग्राहक रेफर केले जातात, त्यांच्याकडून खरेदीची शक्यता फेसबुकसह अन्य सोशल मीडिया वापरकर्त्यांपेक्षाही दहा टक्क्यांनी अधिक असते.\n· पिंटरेस्टच्या प्रत्येक क्लिकगणिक निर्माण होणारा महसूल हा ट्विटरच्या 400 टक्के अधिक तर फेसबुकच्या 27 टक्के अधिक असतो.\n· एका महिन्यात दहा दशलक्षांहून अधिक वापरकर्त्यांनी भेट देण्याचा टप्पा पिंटरेस्टने अन्य कोणत्याही वेबसाइटच्या तुलनेत अत्यंत कमी विक्रमी वेळेत गाठला- अगदी एक वर्षाच्या आतच\nभारताच्या संदर्भात सोशल मीडियाच्या काही मनोरंजक फॅक्ट्स (2015):\n· भारतात फेसबुकचे 125 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत, त्यापैकी 114 दशलक्ष व्यक्ती केवळ मोबाईलवर फेसबुक वापरतात. यामुळे भारत हा अमेरिकेपाठोपाठ फेसबुक वापरणारा जगातील सर्वात मोठा दुसरा देश आहे.\n· फेसबुक हा भारतात सर्वाधिक सक्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतातल्या एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 47 टक्के व्यक्तींचे फेसबुक अकाऊंट आहे.\n· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळपास चार कोटींच्या घरात फेसबुक फॉलोअर्स आहेत. तर, अभिनेता जॉन अब्राहमच्या फेसबुक फॅन पेजेसची संख्या 33 हजारांहून अधिक आहे. बजरंगी भाईजान या चित्रपटाची फॅन पेजेसही वीस हजारांच्या घरात आहेत.\n· भारतात फेसबुकवर दररोज साडेचार अब्ज लाइक्स नोंद होतात.\n· फ्लिपकार्टला फेसबुकवर मिळणारा प्रतिसाद दर 78 टक्क्यांच्या घरात आहे तर प्रतिसाद वेळ हा 131 मिनिटे इतका आहे.\n· फेसबुकवर थेट व्हिडिओ अपलोड होण्याचे प्रमाण हे युट्यूब पेक्षा अधिक आहे.\n· कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क या उत्पादनाच्या 'हॅव यू फेल्ट सिल्क लेटली' या पोस्टने फेसबुकच्या टॉप पोस्टची पोझिशन प्राप्त केली आहे.\n· 84 लाखांहून अधिक फॅन फॉलोअर्ससह आजतक हा फेसबुकवरील टॉप मीडिया ब्रँड आहे.\n· जून 2015अखेरीस संपलेल्या तिमाहीमध्ये फेसबुकला सर्वाधिक म्हणजे 76 टक्के महसूल मोबाईलच्या जाहिरातींमधून मिळाला. फेसबुकला जगभरात 3.83 अब्ज डॉलरच्या एकूण महसुलापैकी केवळ आशिया पॅसिफिक विभागातून 605 दशलक्ष डॉलरची कमाई झाली.\n· भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ॲप्समध्ये फेसबुकचा चौथा क्रमांक आहे. वॉट्सॲप पहिल्या स्थानी तर त्याखालोखाल फ्लिपकार्ट व फेसबुक मेसेंजरचा क्रमांक लागतो.\n· ट्विटरचे जगभरात 316 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते आहेत, त्यापैकी 77 टक्के वापरकर्ते अमेरिकेबाहेरील आहेत. भारतातील ट्विटर वापरकर्त्यांची संख्या 40 दशलक्षांहून अधिक आहे.\n· ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 1 कोटी 78 लाख इतकी आहे. त्या खालोखाल अभिनेता शाहरुख खानचे 1 कोटी 62 लाख फॉलोअर्स आहेत. अभिनेता आमीर खानच्या फॉलोअर्सची संख्या 1 कोटी 53 लाख आहे, तर भारतीय पंतप्रधान कार्यालयाच्या फॉलोअर्सची संख्या 85 लाख इतकी आहे.\n· भारतातील 76 टक्के वापरकर्ते दिवसातून एकदा तरी ट्विटरला भेट देतात. 79 टक्के लोक मोबाईलवर ट्विटर ॲक्सेस करतात. 64 टक्के वापरकर्ते विविध ब्रँड्सना फॉलो करण्यासाठी ट्विटर वापरतात, 33 टक्के शॉपिंगसाठी व 29 टक्के नवनवीन ब्रँड्स शोधण्यासाठी ट्विटर वापरतात.\n· लिंक्डइनने भारतात 30 दशलक्ष वापरकर्त्यांची संख्या ओलांडली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी वापरकर्त्यांची संख्या 50 टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकेपाठोपाठ लिंक्डइन वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.\n· भारतात पिंटरेस्ट व इन्स्टाग्रामपेक्षा लिंक्डइनची लोकप्रियता अधिक आहे. वापरकर्त्यांमध्ये विविध आघाडीच्या कंपन्या, उद्योगांशी संबंधित संचालक, कार्यकारी संचालक व अन्य महत्त्वाच्या व्यक्तींची संख्या 10 लाखांहून अधिक आहे.\n· इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांमध्ये पुरूषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक आहे. भारतातील एकूण महिला इंटरनेट वापरकर्त्यांच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश महिला इन्स्टाग्रामवर आहेत.\n· 18 ते 29 वयोगटातील 53 टक्के व्यक्तींची इन्स्टाग्रामवर अकाऊंट्स आहेत.\n· पिंटरेस्टचे जगभरात 70 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते आहेत; त्यातील 8.19 दशलक्ष वापरकर्ते भारतातील आहेत.\n· 'फूड ॲन्ड ड्रिंक' ही कॅटेगरी पिंटरेस्टवर सर्वाधिक पिन आणि ब्राऊज केली जाते.\n· दररोजच्या सक्रिय पिनर्सचे सरासरी वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे.\n· युट्यूबवर ए.आय.बी. आणि टी.व्ही.एफ.चे दहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.\n· टी-सिरीजचा ऑडियन्स भारतात सर्वाधिक आहे. चार अब्जांहून अधिक व्ह्यूज टी सिरीजच्या व्हिडिओजना मिळाले आहे. टी सिरीज चॅनेलच्या पाठोपाठ कलर्स टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या आहे.\n· युट्यूबवरील चित्रपटांचे ट्रेलर किंवा संपूर्ण चित्रपट शेअर करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.\n· भारतातील ऑनलाइन वापरकर्त्यांपैकी एकूण 82 टक्के वापरकर्ते गुगल प्लसवर आहेत.\n· प्लस बटन दररोज पाच अब्ज वेळा दाबले जाते.\nमोबाईलसंदर्भातील सोशल मीडिया फॅक्ट्स:\n· मोबाईलच्या एकूण वापरापैकी सर्वसाधारणपणे 10 टक्के वापर हा सोशल मीडियासाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी केला जातो. त्या पाठोपाठ गेम्स खेळण्यासाठी मोबाईलचा वापर होतो.\n· 'पे-टीएम'ने भारतात शंभर दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे, तर, त्याचवेळी मोबिक्विक मात्र 17 दशलक्षांवरुन वापरकर्त्यांचा आकडा पुढे वाढविण्यासाठी झगडते आहे.\n· भारतातील 41 टक्के वापरकर्ते मोबाईलवर ऑनलाइन कन्टेन्ट वाचतात. रात्री साडेदहा वाजता सर्वाधिक मोबाईल व टॅबलेट युजर्स ऑनलाइन असतात.\n· एका जागतिक सर्वेक्षणानुसार, भारतातील 29 टक्के मोबाईल बँकिंग ॲप्लीकेशन्स सायबर हल्ल्यांना बळी पडू शकणारी आहेत.\n· भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची एकूण संख्या सन 2018 पर्यंत 500 दशलक्षांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.\nसोशल मीडियाशी निगडित अन्य मुद्दे:\n· भारताच्या ग्रामीण भागातील सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या गेल्या एका वर्षात शंभर टक्क्यांनी वाढली आहे. त्यातील 25 दशलक्ष लोक केवळ फेसबुक, ट्विटरवर लॉग-इन होण्यासाठी इंटरनेट वापरतात.\n· 'सिमँटेक'च्या सर्वेक्षणानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वाधिक सायबर हल्ले होणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.\n· या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत एनडीटीव्हीच्या एकूण महसुलामध्ये 21 टक्के वाटा हा डिजिटल व ई-कॉमर्सचा आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वृद्धी २९ टक्क्यांनी अधिक आहे.\n· ७८ टक्के भारतीयांना त्यांच्या मातृभाषेतील व्हिडिओ पाह्यला अधिक आवडते.\n· भारतात इंटरनेटचा सरासरी वेग हा २.३ एमबीपीएस इतका आहे. एशिया-पॅसिफिक विभागातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वाईट वेग आहे. इंडोनेशियातील वेग २.२ एमबीपीएस इतका कमी आहे.\n· सोशल मीडियाचा ८९ टक्के वापर १८ ते २९ वयोगटातील वापरकर्त्यांकडून केला जातो.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १२:४० म.पू. ४ टिप्पण्या:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथ�� व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nसोशल मीडियासंदर्भात सन २०१५मधील १११ मनोरंजक फॅक्ट्...\nडिजिटल इंडिया व उच्च शिक्षण\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची मुलाखत (भाग-२)\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची मुलाखत (भाग-१)\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%82-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9/", "date_download": "2019-10-23T12:45:46Z", "digest": "sha1:27YXOF47XRWQBYJLM3ENYCGLMRTOIUEY", "length": 9608, "nlines": 157, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का\nकंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का\nसत्ता असो, संपत्ती असो, प्रसिध्दी असो वा यशाची नशा एकदा डोक्यात शिरली की, माणसाचा सारासार विवेक हरवून जातो. सिनेक्षेत्रातील मंडळीच्या बाबतीत तर हा अनुभव वारंवार येतो.. ताजे उदाहरण कंगना रणौतचे आहे.. बाईचे एक दोन सिनेमे हिट झाले अन बाईसाहेब वाट्टेल ते बरळायला लागल्या काही पत्रकार बिकाऊ आणि देशद्रोही आहेत असा आरोप कंगनानं केला. हा आरोप करताना कंगना हे विसरली की, आपण ज्या क्षेत्रात आहोत तेथील अनेकांवर देशद़ोहाचे आरोप झालेले आहेत..\nएका पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचार��ेल्या प्रश्नावर कंगना भडकली. त्यानंतर पत्रकार आणि तिच्यात वाद झाले. या घटनेनंतर एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट गिल्ड ऑफ इंडियानं कंगनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत तिने पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी केली. कंगनानं माफी तर मागितली नाहीच उलट पत्रकारांनी माझ्यावर बहिष्कार घालून दाखवावाच असंआवहान दिलं.. कंगना हे प़सिधदीसाठी करतेय की तिचं डोकं ठिकाणावर नाही हे तपासावे लागेल..\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कंगनाचया वक्तव्याचा धिक्कार करीत असून तिने पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी करीत आहे.. तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती, एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट गिल्ड ऑफ इंडियाचया बरोबर असल्याचे पत्रक हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी काढले आहे..\nPrevious articleनांदेडला याल तेव्हा काय पहाल\nNext articleबुलढाणा : पत्रकार भवनास 25 लाख रूपये\nमुूूंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात भ्रष्टाचाराचे रॅकेट एका लाचखोरास अटक\nकरमाळ्यात पुण्यनगरीची होळी,माध्यमांचा आवाज बंद कऱण्याचा आणखी एक प्रयत्न\nपत्रकारांना राजकारणात संधी देण्यास राजकीय पक्ष उत्सुक\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nहल्ला विरोधी कृती समिती\nसुजीत आंबेकर सातारा जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nआज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन\nएनडीटीव्हीचे प्रसारण एक दिवस बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/experimental-bollywood-past-20-years-1651817/", "date_download": "2019-10-23T13:46:10Z", "digest": "sha1:I2Q4FWZCPCQYFQYWECMKEEWULUQ2N5SV", "length": 77996, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "experimental bollywood past 20 years | मंजिले और भी है… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nदिवाळी अंक २०१७ »\nमंजिले और भी है…\nमंजिले और भी है…\nसिनेमावाल्यांची नवी पिढी कसलेही ‘प्रयोग’ करायला आज घाबरत नाही.\nप्रादेशिक सिनेमानेही आपलं स्वत:चं असं स्वतंत्र अवकाश निर्माण केलं. ज्याची तत्पर दखल बॉलीवूडलाही घ्यावी लागली.\nलोकसत्ता दिवाळी अंक २०१७\nबॉलीवूडचा सिनेमा ह�� आजवर एक ‘बनचुकं’ रसायन होतं. मात्र, गेल्या वीसेक वर्षांत त्यात कमालीचा बदल झालेला जाणवतो. अस्पृश्य विषयांना हात घालण्यापासून ते समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांतील सीमारेषा धूसर होण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या तंत्र-मंत्रातही प्रचंड उलथापालथी झाल्या. सिनेमावाल्यांची नवी पिढी कसलेही ‘प्रयोग’ करायला आज घाबरत नाही. मल्टिप्लेक्सच्या मन्वंतरानं तर वर्गविग्रहही बासनात गुंडाळला गेला. प्रादेशिक सिनेमानेही आपलं स्वत:चं असं स्वतंत्र अवकाश निर्माण केलं. ज्याची तत्पर दखल बॉलीवूडलाही घ्यावी लागली.\n१९९७ हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं पन्नासावं वर्ष. पण हा ऐतिहासिक संदर्भ सोडला तर हे वर्ष काही भारतीय सिनेमात फारसं अविस्मरणीय वगैरे मानलं जात नाही. एकूणच देशाच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता होती. काँग्रेसच्या टेकूवर तिसऱ्या आघाडीचं सरकार कसाबसा कारभार चालवत होतं. लोकसभेत डुलकी काढणारे पंतप्रधान म्हणून इतिहासात प्रसिद्ध झालेले एच. डी. देवेगौडा आणि मितभाषी, सुसंस्कृत, पण निष्प्रभ राजकारणी इंदरकुमार गुजराल देशाचे नेतृत्व याच वर्षी करून गेले. मनमोहनसिंग आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी सुरू केलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेची फळं अजून पूर्णपणे मिळायला सुरुवात झाली नव्हती. उलट, या प्रक्रियेबद्दल एकूणच सर्वत्र एक साशंकता होती. याच सामाजिक आणि राजकीय सुमारतेचं प्रतिबिंब त्यावेळच्या चित्रपटांमध्येही पडल्याचं दिसतं. मिथुन चक्रवर्ती आणि टी. एल. व्ही. प्रसाद या अभिनेता-दिग्दर्शक जोडीचे चित्रपट याचं मूर्तिमंत प्रतीक होते. त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिथुनचं व्यावसायिकदृष्टय़ा फारसं बरं चालू नव्हतं. ‘खान’ त्रयीचं तोपर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आगमन झालं होतं आणि मिथुनसारख्या जुन्या मंडळींवर टांगती तलवार लटकायला लागली होती. अडगळीला पडलेल्या मिथुनने आपलं बस्तान रम्य हिलस्टेशन असणाऱ्या उटीला हलवलं. उटीमध्ये त्यानं स्वत:चं एक पंचतारांकित हॉटेल सुरू केलं होतं. मिथुनला आपल्या चित्रपटात घेऊ इच्छिणाऱ्या निर्मात्यांना अट घालण्यात येई की, त्यांना उटीमध्येच शूटिंग करावं लागेल. शूटिंग युनिटच्या राहण्याची व्यवस्था मिथुनच्याच हॉटेलमध्ये करण्यात येईल. त्या बदल्यात मिथुन निर्मात्यांना सलग बऱ्याच तारखा देईल. त्यामुळे चित्रपटनिर्मिती वेगाने होऊन साधारणत: तीन ते चार महिन्यांत सिनेमा हातावेगळा होई. परिणामी अतिशय कमी बजेटमध्ये चित्रपट पूर्ण व्हायचा. बजेट मर्यादेत राहिलं तर नफा सहज मिळेल- हे त्यामागचं गणित. निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हा सिनेमा तयार केलेला असल्याने तिथून सहज मोठा नफा कमावता येईल, असं निर्मात्यांचं गणित होतं. ‘‘बाकीचे स्टार्स चित्रपट सुरू करण्याची डेट देतात. मी चित्रपट पूर्ण कधी होईल याची डेट देतो,’’ असं मिथुन एका मुलाखतीत म्हणाला होता. अगदी खरं होतं ते. कारकीर्दीच्या उतरणीला लागलेला मिथुन आणि छोटे निर्माते यांच्यासाठी ही ‘विन-विन सिच्युएशन’ होती. मिथुनच्या करिअरला नवसंजीवनी मिळाली. इतकंच नव्हे तर १९९५ ते १९९९ अशी सलग पाच र्वष तो देशामधला सर्वाधिक कर भरणारा अभिनेता होता. कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमांनी ‘बी’ आणि ‘सी’ दर्जाच्या सेंटरवर चांगलाच धंदा केला. सिंगल स्क्रीन थिएटरच नव्हे, तर ओपन थिएटर आणि व्हिडीओ पार्लरमध्येही हे चित्रपट चांगले चालले. १९९७ सालात दबदबा होता तो ‘बॉर्डर’ बनवणाऱ्या जे. पी. दत्ता, ‘जुडवा’ बनवणाऱ्या डेव्हिड धवन आणि सलमान खानचा, ‘इश्क’ बनवणाऱ्या इंद्र कुमार आणि आमीर खानचा आणि त्याच वर्षी तब्बल चार चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या टी. एल. व्ही. प्रसाद आणि मिथुन चक्रवर्ती या जोडगोळीचा. या वर्षी काही मराठी चित्रपट आले आणि गेले. पण ते कुणाच्या खिजगणतीतही नाहीत. मात्र, १९९८ हे साल पूर्वसुरींच्या सालापेक्षा एकदम वेगळं निघालं. या वर्षी काहीतरी वेगळं सांगू पाहणारे काही चित्रपट आले आणि प्रेक्षकांनीही त्यांना स्वीकारलं. हे शुभसंकेत होते. मनू बदलण्याचे. त्याच साली आला- रक्तरंजित भारत-पाकिस्तान फाळणी अल्पवयीन पारशी मुलीच्या नजरेतून पाहणारा ‘१९४७- अर्थ’ त्याच वर्षी आला नागेश कुकनूरचा ‘हैदराबाद ब्ल्यूज’- ज्याने इंडी सिनेमाची पायाभरणी केली. त्याच वर्षी आला पूर्वोत्तर भारताच्या अस्थिर वातावरणात फुलणारी आणि अटळ शोकांतिकेकडे वाटचाल करणारी प्रेमकहाणी पडद्यावर दाखवणारा मणिरत्नमचा ‘दिल से’ त्याच वर्षी आला नागेश कुकनूरचा ‘हैदराबाद ब्ल्यूज’- ज्याने इंडी सिनेमाची पायाभरणी केली. त्याच वर्षी आला पूर्वोत्तर भारताच्या अस्थिर वा���ावरणात फुलणारी आणि अटळ शोकांतिकेकडे वाटचाल करणारी प्रेमकहाणी पडद्यावर दाखवणारा मणिरत्नमचा ‘दिल से’ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच वर्षी आलेला मुंबईच्या अंडरवर्ल्डचं वास्तव चित्रीकरण करणारा रामगोपाल वर्माचा ‘सत्या’ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच वर्षी आलेला मुंबईच्या अंडरवर्ल्डचं वास्तव चित्रीकरण करणारा रामगोपाल वर्माचा ‘सत्या’ त्यातल्या ‘सत्या’चा अपवाद वगळता बाकीच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मर्यादितच यश मिळालं. पण एका ठरावीक अभिरुचीच्या प्रेक्षकवर्गाने या चित्रपटांना उचलून धरलं. ही लक्षणं चांगली होती. दर्जाच्या दृष्टीने ऐंशीचं दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं सर्वात सुमार दशक समजलं जातं. नव्वदचं दशकही त्याच वाटेवरून जाणार असं वाटत असताना १९९८ या वर्षांने थोडी वेगळी वाट चोखाळली. दरम्यान, वाजपेयींच्या नेतृत्वाखाली देशाला काठावर बहुमत असलेलं, पण स्थिर सरकार मिळालं होतं. या सरकारने असा एक निर्णय घेतला- ज्याने बॉलीवूडच्या अर्थकारणात क्रांती घडवली.\nराजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून तटस्थपणे निरीक्षण केलं असता असं लक्षात येईल की, केंद्रात सरकार कुठल्याही पक्षाचं किंवा आघाडीचं असो; देश काही प्रमाणात पुढे जातच असतो. ही विकासाची गती कधी संथ असते, कधी अति संथ असते, तर कधी वेगवान. पण देश पुढं जात असतो, हे नक्की. मात्र, अलीकडेच उदयाला आलेल्या आक्रमक जिंगोइझममुळे होतं काय, की वेगवेगळे पक्षसमर्थक आपल्या सरकारच्या काळात जणू रामराज्य असतं आणि विरोधकांच्या कारकीर्दीत रावणराज- अशा आविर्भावात सोशल मीडियावर वादविवाद करीत असतात. भारतीय चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याचा वाजपेयी सरकारचा निर्णय हा अशाच जिंगोइझममध्ये झाकोळून गेला.\nसिनेमा हा आपल्या विविधरंगी देशाला जोडणाऱ्या डिंकाची भूमिका बजावतो. त्यादृष्टीने हा निर्णय भारतीयांच्या आयुष्यावर अप्रत्यक्ष परिणाम करणारा ठरला. हा निर्णय घेण्यापूर्वी फिल्म इंडस्ट्रीची अर्थव्यवस्था ही अतिशय विस्कळीत, बेभरवशाची आणि रामभरोसे होती. भारत हा जगातला सर्वात जास्त चित्रपटनिर्मिती करणारा देश म्हणून ओळखला जात असला तरी चित्रपटनिर्मिती करण्यासाठी लागणारे आर्थिक स्रोत अतिशय मर्यादित होते. लोकांना चित्रपट बघायला आवडत असलं तरी एकूणच चित्रपटसृ���्टीकडे आणि तिथं काम करणाऱ्या लोकांकडे काहीशा हिणकस, पूर्वग्रहदूषित नजरेनंच आपल्याकडे बघितलं जातं. सरकारी व्यवस्थाही यास अपवाद नव्हती. भारतीय चित्रपटसृष्टीकडे फक्त करवसुली करणारी दुभती गाय याच नजरेनं सरकारी यंत्रणेनं बघितलं. परंतु या क्षेत्रात आर्थिक सुधारणा करायची म्हटलं की मात्र व्यवस्थेने कायमच हात वर केले. बॉलीवूड आणि देशभरातल्या प्रादेशिक चित्रपटसृष्टीत दरवर्षी सातशे ते आठशेच्या आसपास चित्रपट तयार होतात. त्यात हिट् होणारे चित्रपट जेमतेम ४० ते ६० एवढेच असतात. काही जेमतेम चालणारे- म्हणजे निर्मितीखर्च भरून काढणारे चित्रपट असतात. असे ५० ते ७० चित्रपट बऱ्यापैकी पैसे कमावतात. बाकी चित्रपटांचा आर्थिक व्यवहार हा बुडीत खात्यातच असतो. अनेक हौशेगवशे सिनेमाच्या ग्लॅमरला भुलून निर्माते बनतात. पण या क्षेत्रातले खाचखळगे माहीत नसणं, मध्यस्थांनी केलेली फसवणूक, चित्रपट वितरणाचा चक्रव्यूह यामुळे त्यांच्यावर नादारीची पाळी येते आणि या निर्मात्यांचा दुसरा चित्रपट कधीच बनत नाही. निर्मात्यांच्या या गळतीची तुलना फक्त ग्रामीण भागातल्या शाळेतल्या मुलींच्या संख्येच्या गळतीशीच करता येईल. चित्रपटनिर्मितीसाठी लागणारा पैसा उभा करण्याच्या तीन प्रमुख पद्धती होत्या. सर्वप्रथम म्हणजे अवाढव्य व्याजदराने खासगी सावकारांकडून पैसे उभे करायचे. हा व्याजदर ३६ ते ४० टक्के असायचा. चित्रपट चालला नाही तर गाळात गेलेला निर्माता व्याजाची रक्कम चुकवता चुकवताच नादारीत जायचा. दुसरा स्रोत म्हणजे राजकारणी आणि उद्योगपती यांचा मुख्य व्यवहारात नसणारा काळा पैसा. तिसरा आणि सगळ्यात खतरनाक स्रोत म्हणजे अंडरवर्ल्ड. अंडरवर्ल्डकडून पैसे घेणं हा आगीशी खेळण्याचाच प्रकार होता. दाऊदची ‘डी कंपनी’ चित्रपटनिर्मितीमध्ये पैसे गुंतवण्यात अग्रेसर होती. या भाईलोकांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना बॉलीवूडच्या ग्लॅमरचं आकर्षण होतं. यानिमित्ताने नट-नटय़ांसोबत ऊठबस झाल्यावर त्यांना सामाजिक मान्यता मिळाल्याचं समाधान वाटायचं. दुसरं म्हणजे परतावा चांगला होता. डॉनकडून घेतलेले पैसे वेळेवर परत नाही केले तर आपले हाल कुत्राही खाणार नाही, याची खात्री असणारे निर्माते प्रसंगी माती खायचे, पण पैसे वेळेवर परत द्यायचे. मग भले चित्रपट तिकीट खिडकीवर चालो वा न चालो. नव्वदच्या दशकात अनेक नट, निर्माते आणि दिग्दर्शक दाऊदने दिलेल्या पाटर्य़ामध्ये त्याच्याशी घसट करताना प्रसार माध्यमांमध्ये छापून आलेल्या छायाचित्रांमध्ये देशातल्या जनतेने बघितले. शारजाहमध्ये क्रिकेट सामन्यांदरम्यान दाऊदच्या बाजूला बसणं हे बॉलीवूडमध्ये स्टेटस सिम्बॉल बनलं होतं. बॉलीवूडचे लोक एकाच वेळी दाऊदच्या दहशतीखाली आणि उपकारांखाली दबलेले होते. हेच चित्र थोडय़ाफार फरकाने तेलुगू, मराठी, बंगाली आणि इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतही होतं. तिथले निर्माते स्थानिक दादालोक, खासगी सावकार यांच्याकडून पैसे घेऊन सिनेमे बनवायचे. फिल्म इंडस्ट्रीच्या आर्थिक नाडय़ा आपल्याच हातात एकवटल्याचे पाहून डॉन मंडळींच्या महत्त्वाकांक्षांना अजूनच पंख फुटले. आता त्यांना बॉलीवूडवर संपूर्ण वर्चस्व हवं होतं. इंडस्ट्रीमधले काही झारीतले शुक्राचार्य त्यांना सामील होते. त्यातूनच अबू सालेम या गँगस्टरने ‘टी-सीरिज’चे संस्थापक गुलशन कुमार यांची क्रूर हत्या केली. राकेश रोशन आणि राजीव राय यांच्यासारख्या आघाडीच्या निर्मात्यांवर जीवघेणे हल्ले झाले. याच्या मुळाशी बॉलीवूडचं अंडरवर्ल्डवर असणारं आर्थिक अवलंबित्व कारणीभूत होतं. बॉलीवूडला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना संघटित क्षेत्राकडून पतपुरवठा होणं खूप अगत्याचं होतं. सुषमा स्वराज या वाजपेयी सरकारच्या काळात सूचना आणि प्रसारण मंत्री होत्या. छोटय़ा पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटवर सेन्सॉरशिपची कुऱ्हाड चालवण्याचं श्रेय त्यांचं. त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय टेलिव्हिजन काही र्वष मागे फेकला गेला. पण स्वराज यांनी वाजपेयींच्या पाठिंब्याने चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरणारा निर्णयही घेतला. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा दिला. त्यामुळे बँका आणि इतर वित्तसंस्थांकडून चित्रपटांना पतपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला. यापूर्वी हा दर्जा नसल्यामुळे बॉलीवूडला पैसा-उभारणीसाठी काळा पैसा, अंडरवर्ल्ड अशा स्रोतांकडे बघावं लागायचं. पण स्वराज यांच्या या निर्णयाने ही परिस्थिती रातोरात बदलली. या सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांपैकी हा एक निर्णय. कायदेशीर पतपुरवठा सुरू झाल्यावर अनेक ‘स्टुडिओज्’ चित्रपटनिर्मितीमध्ये उतरले. परकीय गुंतवणूक यायला लागली आणि भारतीय चित्रपटसृष्टीला बरकत आली. नियमितपणे चित्रपटसृष्टीचा आढावा घेणाऱ्या लोकांचे निरीक्षण असे आहे की, २००० सालानंतर अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या परस्पर अवलंबित्वाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर कमी झाले आहे. बॉलीवूड निर्मात्यांवर होणारे गुंडांचे हल्ले पूर्णपणे थांबले आहेत. दहशतीच्या दोन दशकांनंतर बॉलीवूड आता मोकळा श्वास घेत आहे. बॉलीवूडमध्ये सध्या काळा पैसा किंवा अनैतिक व्यवहारातून आलेला पैसा नाहीच असं नाही. काही आर्थिक गैरव्यवहार होतातच. पण कुठलं क्षेत्र यापासून अलिप्त आहे\nयाच सुमारास भारतात स्टुडिओ सिस्टम पुन्हा मूळ धरू लागली होती. या स्टुडिओ सिस्टममुळे असंघटितता हा स्थायीभाव असणाऱ्या बॉलीवूडमध्ये संघटितपणा येऊ लागला. कोणत्याही स्टुडिओमध्ये फायनान्स, क्रिएटिव्ह, लीगल, मार्केटिंग असे अनेक विभाग असतात. एखादा चित्रपट बनतो तेव्हा या सगळ्या विभागांच्या ताळमेळातून तो बनत असतो. चित्रपटाची संहिता क्रिएटिव्ह डिपार्टमेंटमध्ये तावूनसुलाखून घेतली जाते. स्क्रिप्ट चित्रपट बनवण्यालायक आहे का चित्रपटाचा प्रेक्षक कुठल्या सामाजिक-आर्थिक वर्गातला असेल चित्रपटाचा प्रेक्षक कुठल्या सामाजिक-आर्थिक वर्गातला असेल संहितेत काही बदल करणे आवश्यक आहे का संहितेत काही बदल करणे आवश्यक आहे का असे निर्णय क्रिएटिव्ह डिपार्टमेंटमध्ये होतात. लेखक-दिग्दर्शक यांच्याशी होणारे करार, सॅटेलाइट राइट्स आदी कायदेशीर प्रक्रिया लीगल डिपार्टमेंट सांभाळतं. बँकांशी आणि इतर वित्तीय संस्थांशी होणारे आर्थिक व्यवहार फायनान्स डिपार्टमेंट सांभाळतं. अर्थातच हे या विभागांच्या कामाचं फारच ढोबळ रूप झालं. याशिवाय अजून अनेक छोटी-मोठी कामं हे विभाग करत असतात. कुठलाही चित्रपट या सगळ्या विभागांच्या एकमेळातूनच तयार होतो. ही एक लांबलचक आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे.\nपरंतु कॉर्पोरेट स्टुडिओंनीही त्याच चुका करायला सुरुवात केली; ज्या जुन्या निर्मात्यांनी केल्या होत्या. या कॉर्पोरेट स्टुडिओंनी स्टार पॉवरवर विसंबून न राहता चित्रपटाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असणाऱ्या स्क्रिप्ट वा संहितेत गुंतवणूक करणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. संहितालेखक हा आजही बॉलीवूडचा सर्वात दुर्लक्षित घटक आहे. मानधन म्हणून त्याच्या हातात चणेफुटाण्यासारखं मानधन टेकवलं जातं. कॉर्पोरेट स्टुडिओमध्ये चांगली संहिता म्हणजे काय, हे माहीत नसलेलेच लोक बहुसंख्येने आहेत. त्यातले बहुतांश एमबीए पदवीधारक आहेत. सर्जनशील क्षेत्रात एमबीए लोक महत्त्वाचे निर्णय घेतात, ही विदारक स्थिती आहे. धक्कादायक म्हणजे हेच लोक लेखकांना संहितेत काय बदल करायचे आहेत किंवा संहिता कशी असावी याचे धडे देतात. यातूनच ‘हमशक्ल’, ‘हिम्मतवाला’, ‘मोहंजोदडो’, ‘दिलवाले’ असे चित्रपट तयार होतात. जी काही हाताच्या बोटांवर मोजणारी फिल्मी घराणी अनेक वर्षांपासून बॉलीवूडवर वर्चस्व गाजवून होती त्यांचं महत्त्व ‘स्टुडिओ एरा’मध्ये कमी होईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. तीच घराणी आणि त्या घराण्यांच्या पुढच्या पिढय़ा प्रेक्षकांच्या माथी मारण्यात आल्या. पण काहीही असलं तरी कॉर्पोरेट स्टुडिओज् ही भारतीय सिनेमाच्या बाबतीत घडलेली एक चांगली घटना आहे, हे नक्की.\nफिल्म इंडस्ट्रीला वेगळं वळण\n२००१ हे वर्ष बॉलीवूडला वेगळं वळण देणारं वर्ष ठरलं. बॉलीवूडचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात या वर्षांचा विशेष उल्लेख केला जाईल. २००१ साली प्रदर्शित झालेले ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’ हे चित्रपट याला मुख्यत्वे कारणीभूत आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये आमिर खान मुख्य भूमिकांमध्ये होता, हा योगायोग नाही. या दोन चित्रपटांनंतर ‘बुद्धिमान लोकांचा नायक’ अशी आमिरची प्रतिमा स्थिरावू लागली. ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’चं महत्त्व फक्त तिकीट खिडकीच्या यशापुरतंच मर्यादित नाही. खरं तर त्या वर्षीचा सगळ्यात मेगा हिट् चित्रपट या दोघांपैकी नव्हता, तर तो सनी देओलचा ‘गदर’ होता. ‘दिल चाहता है’ला सरासरी यशच मिळालं होतं. पण ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ने बॉलीवूड सिनेमाचं आणि पर्यायाने भारतीय सिनेमाचं व्याकरण पूर्णपणे बदलून टाकलं. दोन्ही चित्रपटांच्या कथा या अतिशय वेगळ्या विषयांवर आधारित होत्या. असे विषय- जे भारतीय सिनेमात यापूर्वी कधीही हाताळले गेले नव्हते. क्रिकेट मॅचच्या माध्यमातून भारतीयांच्या तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांवर मात करण्याची मुलखावेगळी गोष्ट दाखविणाऱ्या ‘लगान’ने भारतीय चित्रपटांच्या स्टोरी टेलिंगमध्ये क्रांती घडवली. सिनेमा कसा असावा आणि कसा असू नये, यासंदर्भातले सगळे ‘मिथ्स’ लगानने मोडीत काढले. एक तर ‘लगान’च्या मुख्य पात्रांची भाषा ही हिंदी नव्हती, तर अवधी होती. दुसरं म्हणजे ‘स्पोर्ट्स ड्रामा’ हा जॉनर भारतात फारसा चालत नाही असा आतापर्यंतचा इतिहास होता. तिसरं म्हणजे आशुतोष गोवारीकरने कलात्मक सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांची ‘लगान’मध्ये जी सांगड घातली होती, ती एक अभूतपूर्व घटना होती. समांतर सिनेमा आणि मेनस्ट्रीम सिनेमा यांच्यातल्या भिंती पाडून टाकणारी ही घटना. सुरुवात, मध्य आणि शेवट या सरधोपट कथनशैलीला ‘दिल चाहता है’ने मोडीत काढलं. चित्रपट ‘भारी’, ‘कडक’ असायलाच हवा असं नाही, तो ‘कूल’पण असू शकतो याची जाणीव पहिल्यांदाच झाली. नंतर ‘दिल चाहता है’ कसा तितकासा क्रांतिकारी सिनेमा नाही, यावर बरंच वाचनात आलं. काही लोकांनी त्याची केलेली क्रूर चिरफाडपण ऐकली. पण ‘दिल चाहता है’ फरहान अख्तरच्या ‘ताज्या’ दिग्दर्शकीय दृष्टिकोणामुळे कायम आवडता चित्रपट राहील. या वर्षी ‘दिल चाहता है’च्या प्रदर्शनाला पंधरा र्वष पूर्ण झाली. तरीपण हा सिनेमा लोकांच्या लक्षात आहे. फरहानच्या या सिनेमातली पात्रं ४ल्लंस्र्’ॠी३्रू पणे श्रीमंत आहेत. त्यांना सर्वसामान्य माणसासारख्या रोजच्या विवंचना नाहीत. एकूणच आपल्या संस्कृतीत आणि त्यामुळे सिनेमात दिसणारा श्रीमंतीबद्दलचा अपराधगंड ‘दिल चाहता है’मध्ये औषधालाही दिसत नाही. त्याच्या पुढच्या अनेक चित्रपटांमध्येही हा पॅटर्न दिसून येतो. ‘दिल चाहता है’मधलं फॅशन स्टेटमेंट हे आतापर्यंत कुठल्याच बॉलीवूड किंवा भारतीय चित्रपटांमध्ये दिसलं नव्हतं. त्यातल्या पात्रांचे कपडे, त्यांची केशभूषा, त्यांची आभूषणं हा एक असा भन्नाट प्रकार होता, जो प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच बघितला नव्हता. ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’चं भारतीय चित्रपटांना अजून एक मोठं योगदान म्हणजे त्यांनी भारतीय चित्रपटांमध्ये ‘लिप सिंक साऊंड’ आणला. यापूर्वी शूटिंग झाल्यानंतर नटांना आपल्या संवादाचं डबिंग करावं लागायचं. या प्रक्रियेत अभिनेत्यांची उत्स्फूर्तता हरवून जायची. आणि वेळेचा अपव्यय व्हायचा, तो वेगळाच. ‘लिप सिंक साऊंड’ने हे सगळं साफ बदलून टाकलं. याच वर्षी पाकिस्तानवर आग पाखडणारा अनिल शर्माचा ‘गदर’ आणि करण जोहरचा भारतीय कुटुंबव्यवस्था आणि मूल्यव्यवस्थांना सोडू नका असा संदेश देणारा ‘कभी खमुशी, कभी गम’पण आले. भरपूर चाललेही. पण हे वर्ष ओळखलं जाईल ते ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’मुळे��. मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांनी सुरू केलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला या वर्षी दहा र्वष पूर्ण झाली आणि देशात राजकीय स्थिरताही आली होती, हाही एक योगायोग.\n२००१ नंतर इंडस्ट्रीमध्ये अनुराग कश्यप, नितेश तिवारी, आनंद राय, विशाल भारद्वाज, दिबांकर बॅनर्जी, अश्विनी तिवारी-अय्यर अशा नव्या दमाच्या दिग्दर्शकांचं आगमन झालं. या लोकांना आपल्या मुळापर्यंत जाण्यात आणि आपलं सांस्कृतिक संचित प्रेक्षकांसमोर मांडण्यात जास्त रस होता. करण जोहरच्या सिनेमातून जो एक कँडीफ्लॉस आणि चकचकीत भारत दिसतो, तो दाखवण्यात या मंडळींना रस नव्हता. चोप्रांच्या सिनेमांतून ज्या पंजाब आणि स्वित्र्झलडच्या सुंदर लोकेशन्स दिसायच्या, त्याही या लोकांच्या सिनेमातून अनुपस्थित होत्या. या लोकांच्या सिनेमात शहरं हीच एक महत्त्वाची पात्रं असतात. म्हणजे अनुराग कश्यपच्या ‘अग्ली’मध्ये दिसणारी मुंबई ही आतापर्यंत कधीच न दिसलेली मुंबई होती. आनंद रायच्या ‘रांझना’मधून दिसलेलं रंगपंचमीच्या रंगांत न्हाऊन निघालेलं बनारस हे यापूर्वी कधीच आपल्या सिनेमातून दिसलं नव्हतं. या गावांची भाषा, संस्कृती ही या नवीन दमाच्या दिग्दर्शक मंडळींमुळे पडद्यावर दिसायला लागली. मला सिनेमातल्या पात्रांच्या जातीय-धार्मिक-आर्थिक तपशिलांवर लक्ष देऊन त्यांचं मनाशीच विश्लेषण करायला आवडतं. हल्लीचे दिग्दर्शक आणि लेखक पात्रांचे हे संदर्भ घेऊन पात्रं मस्त फुलवतात. ‘मसान’मधली जातिव्यवस्थेच्या टोकावरची दोन पात्रं हे याचं उत्कृष्ट उदाहरण. मला सिनेमातली पात्र्ां पोटापाण्यासाठी काय करतात यामध्येही रस आहे. बॉलीवूडच्या सिनेमांतल्या पात्रांचे मुख्य व्यवसाय कसकसे बदलत गेले, हा संशोधनाचा आणि स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. ‘बरेली की बर्फी’चं उदाहरण बघण्यासारखं आहे. बरेली हा उत्तर प्रदेशातला ना धड महानगर, ना धड खेडं असा भाग. जिथे आयटी कंपन्या किंवा खासगी क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर नसावं. तिथल्या लोकांचे जगण्याचे मार्ग वेगळे आहेत. आयुषमानची प्रिंटिंग प्रेस आहे. राजकुमार राव साडय़ांच्या दुकानात सेल्समनचं काम करतो. बिट्टीच्या वडिलांचं मिठाईचं दुकान आहे. आयुषमानच्या मित्राचं रेल्वेस्टेशनवर पुस्तकाचं दुकान आहे. ही पात्रं त्यांच्या व्यवसायात का आहेत आणि याचा त्यांच्���ा आयुष्यावर कसा परिणाम होतो, हे फार छान दाखवलं आहे. जागतिकीकरण सुरू होण्याच्या अगोदर, ज्यावेळी लोकांसमोर फारसे जॉब ऑप्शन नव्हते त्यावेळी आपल्या सिनेमातली पात्रं सहसा सरकारी नोकर, पोलीस ऑफिसर, वकील, स्मगलरच असायची. आता भारतातल्या आर्थिक बदलांचं प्रतिबिंब सिनेमातल्या पात्रांच्या व्यवसायांतही पडलेलं दिसतं. नेहमीच्याच प्रेमत्रिकोणाला दिग्दर्शक अश्विनी तिवारी-अय्यरने एकदम फ्रेश ट्रीटमेंट दिली आहे. संवादपण एकदम मजेशीर. ‘‘हमारी बिट्टी रात-रात भर बाहर रहती है. लडम्की है, कोई चुडम्ैल थोडम्ी है’’ ‘‘अगर शकल देख के लडम्कियां शादी करती ना, तो हिंदुस्तान में आधे लडम्के कुंवारे होते..’’ यासारखे नॉर्थ इंडियन लिंगो असणारे संवाद भन्नाट वाटतात पडद्यावर. मध्यंतरी आपल्या चित्रपटांचं जे पंजाबीकरण झालं होतं त्यातून चित्रपटाला बाहेर काढण्याचं श्रेय या दिग्दर्शकांचं. बॉलीवूड मुंबईमध्ये असलं तरी इथल्या सिनेमामधून मुख्यत: पंजाबी संस्कृतीचाच प्रचार मोठय़ा प्रमाणावर केला जात होता. पंजाबी संस्कृतीचा बॉलीवूड सिनेमामधून अजीर्ण होईपर्यंत भडिमार झाला आहे. पंजाबी ठेक्याची गाणी, पंजाबी शब्दरचना असणारी गाणी, भांगडा नृत्य, पंजाबी विवाह सोहळे यांचा मोठय़ा प्रमाणावर भारतीय समाजजीवनावर प्रभाव पडलेला दिसतो. अगदी महाराष्ट्रातही आपल्या आजूबाजूला होणारे विवाहसोहळे पाहिले तरी याची चुणूक दिसेल. पत्रकार आणि समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी याचं ‘बॉलीवूडचं पंजाबीकरण’ असं सार्थ नामकरण केलं आहे. बॉलीवूड सिनेमांनी बिगर-हिंदी लोकांची हास्यास्पद ‘स्टिरिओटाईप्स’ तयार केली आहेत. या सिनेमांमधली दाक्षिणात्य पात्रं लुंगी नेसणारी, केसाळ, ओंगळ आणि विचित्र हिंदी उच्चार करणारी असतात. ख्रिश्चन पात्रं ‘हे मॅन’ असं पालुपद प्रत्येक वाक्यमागे लावून बोलत असतात. गुजराती पात्रं कंजूष दाखवलेली असतात. कामवाली बाई हमखास मराठी असते. शिवाय ज्याच्या देशभक्तीबद्दल संशय घेतला जातो असं एखादं देशभक्त मुस्लीम पात्र हटकून असतंच. थोडक्यात सांगायचं तर ‘हिंदी बेल्ट’मधून आलेले लेखक-दिग्दर्शक उर्वरित भारतीय लोकांकडे कसे पाहतात, हे हिंदी चित्रपटांमधून कळतं. अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, दिबांकर बॅनर्जी यांच्या सिनेमांनी ही ‘स्टिरिओटाईप्स’ मोडीत काढली. मराठीतही नाग��ाज मंजुळेसारख्या दिग्दर्शकाने सिनेमा मुंबई-पुण्याच्या भवतालाच्या बाहेर नेला. त्याच्या ‘सैराट’मधलं गाव हे काल्पनिक असलं तरी त्यातला सोलापुरी ठसका आणि काही पात्रांवर असणारी कोळी संस्कृतीची छाप अस्सल आहे; जी यापूर्वी कोणत्याही मराठी चित्रपटात दिसली नव्हती. क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या उदयाने भारतीय संघातले खेळाडू फक्त महानगरांमधूनच येऊ शकतात, या गृहितकाला तडा दिला. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये छोटय़ा शहरांतून आलेल्या खेळाडूंची रीघ लागली आहे. क्रिकेटमध्ये जे काम महेंद्रसिंग धोनीने केलं, तेच सिनेमात अनुराग कश्यपपासून नागराज मंजुळेपर्यंतची मंडळी करत आहेत.\nप्रादेशिक चित्रपटसृष्टीचं वाढतं महत्त्व\nभारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे बॉलीवूड असा अनेक लोकांचा समज असतो. भारतीय चित्रपटसृष्टी हे एक पात्र असेल तर असामी, सिक्किमी, कन्नड, तमिळ, तेलुगु, बंगाली, मराठी या विविधभाषिक चित्रपटसृष्टीच्या प्रवाहांनी हे पात्र उजळून टाकलं आहे. यावर्षीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट् असणारा ‘बाहुबली’ चित्रपटमालिकेतला दुसरा भाग हा मल्याळम, हिंदी आणि तमिळमध्ये डब असला तरी त्याची मुळं तेलुगू चित्रपटसृष्टीत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा मानला जाणारा ‘बाहुबली’चा दुसरा भाग प्रदर्शित झाला आणि तिकीट खिडकीवर त्सुनामी आली. तिकीट खिडकीवर आणि माध्यमांमध्येही. विशेषत: सोशल मीडियामध्ये. या चित्रपटावर एकदम टोकाच्या प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या बहुतांश प्रतिक्रिया सकारात्मक होत्या. काही हेटाळणीच्याही. पण एका प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्या दिग्दर्शकाने प्रादेशिक अपील असणाऱ्या कलाकारांना घेऊन तयार केलेल्या चित्रपटाची दखल देशभरात क्लासेस आणि मासेस या एरवी आवडी-निवडीच्या दोन ध्रुवांवर असणाऱ्या घटकांकडून घेतली जाते, ही घटनाच मुळी अभूतपूर्व आहे. ‘सैराट’च्या बाबतीत पण हाच अनुभव आला. ‘सैराट’चे पंजाबी आणि कन्नड रिमेक निघाले. आता हिंदी रिमेक करण जोहर बनवत आहे. ‘सैराट’ ही मराठी फिल्म असूनही अनेक अमराठी भाषिकांनी ती बघितली आणि त्यांना ती आवडलीदेखील. प्रचंड सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक विविधता असणारा देश जेव्हा एकच ‘ट्रेंड’ दाखवायला लागतो तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते. मल्याळम् चित्रपटांचे अनेक फॅन महाराष्��्रामध्ये आढळतात; ज्यांनी ‘अंगमली डायरीज’ किंवा ‘प्रेमम्’सारख्या सिनेमांची अक्षरश: पारायणं केलेली असतात. आपल्याकडे कोल्हापूर किंवा मराठवाडय़ासारख्या भागांत तेलुगू सिनेमे थिएटरमध्ये लागतात आणि दणकून चालतातही. गेल्या काही वर्षांचा ट्रेंड पाहता असं लक्षात येतं की, बॉलीवूडला या अन्यभाषिक चित्रपटसृष्टींकडून कडवी टक्कर मिळत आहे. देशातल्या अनेक आघाडीच्या स्टुडिओज्नी आणि निर्मितीगृहांनी प्रादेशिक चित्रपटसृष्टीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या शाखा काढल्या आहेत. त्यांना प्रादेशिक चित्रपटसृष्टी खुणावत आहेत याचा अर्थ त्यांना तिथं आर्थिक ‘पोटेन्शियल’ दिसत आहे. या प्रादेशिक चित्रपटसृष्टीची खासियत म्हणजे बॉलीवूडचे सिनेमे विविध संस्कृतीच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात ‘ग्लोबल’ होत चालले असताना प्रादेशिक चित्रपट आपल्या संस्कृतींच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताहेत. म्हणजे एकाच देशातली एक फिल्म इंडस्ट्री ‘ग्लोबल’ होण्याचा प्रयत्न करत आहे, तर इतर फिल्म इंडस्ट्रीजचा कल ‘लोकल’ होण्याकडे झुकला आहे. हे असं भारतासारख्या विविधरंगी देशातच होऊ शकतं.\nगेल्या पंचवीस वर्षांत पडद्यावरचा सिनेमा बदलत गेला तसा प्रेक्षकांसाठी चित्रपट बघण्याचा अनुभवही आमूलाग्र बदलत गेला. याला कारणीभूत ठरले ठिकठिकाणी सुरू झालेले मॉल्स आणि मल्टिप्लेक्स. आधी प्रेक्षकांना सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेक पिढय़ांचा रम्य नॉस्टेल्जिया सिंगल स्क्रीनमध्ये पाहिलेल्या चित्रपटांच्या आठवणींशी निगडित असला तरी काही अपवाद वगळता ही सिंगल स्क्रीन थिएटर्स मोडक्या खुच्र्या, तंबाखूच्या पिचकाऱ्या, कोंदट हवा, हळू फिरणारे पंखे यामुळेच जास्तकरून प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मल्टिप्लेक्सने हे चित्र बदललं. वातानुकूलित थिएटर, स्वच्छता, टापटीप या गोष्टी मल्टिप्लेक्सच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळायला लागल्या. याला एक सामाजिक परिमाणही होतं. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघणं याला एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तिथले फोटो वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर डकवणं हे स्टेटस सिम्बॉल बनलं. सिंगल स्क्रीन थिएटर्स ही आता फक्त आर्थिकदृष्टय़ा खालच्या स्तरांतल्या लोकांपुरती उरली आहेत. ���्यांच्या ऱ्हासाची सुरुवात झाली आहे. याचा फटका केवळ थिएटरच्या मालकांनाच बसणार नाहीये. प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटरची स्वत:ची एक अर्थव्यवस्था असते. त्यात तिथे काम करणारा कर्मचारीवर्ग, आजूबाजूला वेगवेगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावणारे लोक हे या अर्थव्यवस्थेचे घटक असतात. निमशहरी भाग आणि ग्रामीण भाग- जिथे अगोदरच रोजगाराच्या संधी अतिशय कमी असतात, तिथे ही चित्रपटगृहं रोजगारनिर्मिती करीत होती. पण मल्टिप्लेक्सच्या वादळात आणि पायरसीमुळे लोक घरीच चित्रपट बघणं पसंत करायला लागल्यामुळे या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांभोवती एकवटलेल्या अर्थव्यवस्थेला जोरदार तडे जाऊ लागले आहेत. या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेले लोक आणि त्यांचे परिवार यांच्यापुढे अनिश्चित भविष्यकाळ आ वासून उभा आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की, शासनाचं याकडे लक्ष नाही आणि कुठल्याच राजकीय पक्षांच्या अजेंडय़ावर हे लोक नाहीयेत. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहं बंद पडणं याचा सामाजिक व आर्थिक अभ्यास होण्याची नितांत गरज आहे.\nबॉलीवूड आणि इतर प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीसमोर अनेक आव्हानं उभी आहेत. सगळ्यात मोठं आव्हान आहे हॉलीवूड सिनेमाचं. हॉलीवूडच्या सिनेमाचा प्रेक्षकवर्ग आता भारतातही मोठय़ा प्रमाणावर वाढायला लागला आहे. काही आठवडय़ांपूर्वी आलेल्या ‘ईट’ या चित्रपटाने भारतात भरपूर गल्ला जमा केला. त्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या कुठल्याही भारतीय सिनेमापेक्षा या चित्रपटाने तिकीट खिडकीवर भरपूर कमाई केली. असंच यापूर्वी ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’चा सातवा भाग, नुकताच आलेला नवीन ‘स्पायडरमॅन’, ‘अवेंजर्स -एज ऑफ अल्ट्रॉन’ या चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वीही घडलं होतं. भारतीय सिनेमे बजेट, स्पेशल इफेक्ट्स, मार्केटिंग याबाबतीत हॉलीवूड सिनेमाच्या पासंगालाही पुरत नाहीत, हे कटु सत्य आहे. पण एका चांगल्या कथेला पडद्यावर आणण्यासाठी ज्या सर्जनशीलतेची गरज असते त्यावर काही हॉलीवूडची मक्तेदारी नाही. पण हे करण्यासाठी चांगल्या पटकथा आणि लेखकांमध्ये गुंतवणूक होणं गरजेचं आहे. सिनेमाने कंटेंटच्या बाबतीत कूस बदलल्यावर भारतात चराचर व्यापून उरणारी ‘स्टार सिस्टम’ लयाला जाईल अशी अपेक्षा होती. पण तसं होताना दिसत नाहीये. आजही नायकाभोवतीच फिल्म इंडस्ट्री फिरताना दिसते आहे. यास आपल्या समाजातील अति���ेकी व्यक्तिपूजा कारणीभूत आहे. राजकारण असो वा सिनेमा, आपल्याला ‘हीरो’ लागतोच. इंटरनेटचा वाढता प्रभाव हेही भारतीय सिनेमासमोरचं मोठं आव्हान आहे. पायरसी आणि अवैध पद्धतीने सिनेमे डाऊनलोड करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. याचा थेट प्रभाव चित्रपटगृहांतल्या फुटफॉलवर पडत आहे. दुर्दैवाने आपली गुन्हे हाताळणारी यंत्रणा या पायरसीच्या आव्हानाला तोंड देताना तोकडी पडते आहे. नुकतंच कंगना राणावत आणि हृतिक रोशनमध्ये झालेल्या वादानंतर बॉलीवूडमधल्या घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजकारण असो, उद्योग असो वा सिनेमाचं क्षेत्र- घराणेशाही हे आपल्या समाजाचं व्यवच्छेदक लक्षण बनलं आहे. घराणेशाहीतून आलेल्या मुला-मुलींना अगदी सहज संधी मिळत असताना अनेकदा अतिशय गुणवत्तावान अभिनेत्यांना निव्वळ घराण्याचं पाठबळ नसल्यामुळे समान संधीपासून वंचित राहावं लागतं. हे फिल्म इंडस्ट्रीच्या भविष्यकाळासाठी चांगलं लक्षण नाही. कालबाह्य़ नियमांवर बोट ठेवून काम करणारं सेन्सॉर बोर्ड काही वेगळं सांगू पाहणाऱ्या दिग्दर्शकांना कायम हतोत्साहित करत आलेलं आहे. पहलाज निहलानी यांनी त्यांच्या सेन्सॉर बोर्डाच्या कारकीर्दीत जो धुमाकूळ घातला तो आपण पाहिलाच आहे. त्यानंतर श्याम बेनेगल यांच्या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात सरकार चालढकल करत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला हॉलीवूडच्या आव्हानाला सामोरं जायचं असेल तर त्याला तोंड देण्याचे मार्ग शोधण्याशिवाय पर्याय नाही.\n१९९७ ते २०१७ या वीस वर्षांमधला भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा प्रवास समाधानकारक असला तरी पूर्ण क्षमतेने आपल्याकडील गुणवत्तेचा वापर झालेला दिसत नाही. अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. अनेक आव्हानंही आहेत. अनेक अवगुणसुद्धा आहेत. पण तरीही भारतीय चित्रपटसृष्टीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे याबद्दल कुणाचंच दुमत नसावं. एक देश म्हणूनही हेच विधान आपल्याला लागू पडतं. शेवटी देश म्हणून जो आपला प्रवास चालू आहे त्याचंच प्रतिबिंब आपल्या सिनेमातही पडतं. एक प्रसिद्ध शेर या परिस्थितीला चपखल लागू पडतो..\n‘हर मुकाम पे लगता है की\nमंजिले और भी है\nरास्ता अभी बाकी है बहोत\nकी मंजिले और भी है..’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपय�� गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/story-ganesh-chaturthi-2019-special-dish-mocktail-modak-1817689.html", "date_download": "2019-10-23T12:40:22Z", "digest": "sha1:NOUH6VFHYFXIB2SI6LSBZU3E4XHVRQUA", "length": 21815, "nlines": 283, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "ganesh chaturthi 2019 special dish mocktail modak, Lifestyle Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nज��्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्���ीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nअमिताभ बच्चन पुन्हा केबीसीच्या चित्रीकरणासाठी रुजू\nगणेशोत्सव २०१९ रेसिपी : मॉकटेल मोदक\nHT मराठी टीम , मुंबई\nगणपती निमित्तानं पुढचे काही दिवस रोज घरी गोडाचा बेत असणार हे नक्की. यादिवसांत तुम्हाला काही हटके पाककृती तयार करायची असेन तर 'मॉकटेल मोदक' ही डिश नक्की करून पहा. मनरंगी रेस्ट्रानं या आगळ्या वेगळ्या अशा 'मॉकटेल मोदक' ची रेसिपी शेअऱ केली आहे.\nसाहित्य : व्हॅनिला आइस्क्रीम ५० ग्रॅम, गूळ २५ ग्रॅम, किसलेला नारळ ५० ग्रॅम, एक लहान चमचा तूप, चिमुटभर वेलची पावडर, एक ग्लास दूध, सुकामेवा\nकृती : एक तव्यात तूप गरम करून घ्यावे, त्यात किसलेला नारळ परतवून घ्यावा. नारळाचा किस सोनेरी रंगाचा झाला की त्यात गूळ घालावं. गूळ चांगलं वितळलं की या मिश्रणात काजू, पिस्ता, बदाम किंवा आवडीप्रमाणे सुकामेका घालावा. सारं मिश्रण एकजीव करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं. त्यात व्हॅनिला आइस्क्रीम आणि चिमुटभर वेलची टाकून मिक्सरमध्ये हे मिश्रण पुन्हा फिरवून घ्यावं. अशाप्रकारे मॉकटेल मोदक डिश तयार होईल. ही डिश गारेगार सर्व्ह करावी. सर्व्ह करताना मोदकाचं गार्निश करावं.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nगणेश मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जित करावी का\nपूजा योग्यप्रकारे न झाल्यास गणपती रागावतो या भीतीयुक्त समजामागचं तथ्य\nइको-फ्रेंडली गणपती आणि मूर्तींचं विसर्जन घरात करणं कितपत योग्य\nगणेशोत्सव २०१९ : दीड दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन का केलं जातं\n...म्हणून अमितचा यंदाचा गणेशोत्सव दणक्यात\nगणेशोत्सव २०१९ रेसिपी : मॉकटेल मोदक\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या व���्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nजिओचे नवे ऑल इन वन प्लॅन्स सादर, वाचा ग्राहकांना काय मिळणार\nएक चमचा शुद्ध तूप, श्रिया पिळगांवकरचा फिटनेस फंडा\nचहा- कॉफी प्या आणि मग कपही खा, कंपनीचे 'Edible Cups'\n'स्मार्टफोन'ला कंटाळलेल्यांसाठी नोकियाचा ११० नवा पर्याय\nशाओमीच्या रेडमी नोट ८ प्रो मध्ये ६४ मेगापिक्सेल कॅमेरा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' ��ारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/all-party-leaders-honors-gandhiji-147393", "date_download": "2019-10-23T14:06:27Z", "digest": "sha1:4E7XJGGZM7KQXNXHTV4D24CJYTAGCVLW", "length": 15258, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "सर्वपक्षीय नेत्यांची राष्ट्रपित्याला आदरांजली | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्वपक्षीय नेत्यांची राष्ट्रपित्याला आदरांजली\nबुधवार, 3 ऑक्टोबर 2018\nनवी दिल्ली : महात्मा गांधी यांना 149व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. राष्ट्रपित्याने जी मूल्ये अंगीकारली होती, त्यावर निष्ठा ठेवीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.\nनवी दिल्ली : महात्मा गांधी यांना 149व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. राष्ट्रपित्याने जी मूल्ये अंगीकारली होती, त्यावर निष्ठा ठेवीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.\nउपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व \"यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजघाट येथे गांधीजींच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. \"जयंतीनिमित्त गांधीजींना आजरांजली वाहत त्यांच्या अहिंसा, शांतता, बंधुभाव, एकता यांसह राष्ट्रीय प्रगतीसाठी गांधीजींनी ज्या मूल्यांचा अंगीकार केला, त्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. गांधीजींचा संदेश सर्वांसाठी लागू असून, तो कायम आपल्यला मार्गदर्शक असेल,' असे ट्‌विट कोविंद यांनी केले.\n\"देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या, अहिंसेचा मार्ग दाखविणाऱ्या गांधींजीच्या मूल्यांची जपणूक करायला हवी, असे मोदी यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे. महात्मा गांधी यांच्या उद्दात्त विचारांनी जगातील लाखोंना सामर्थ्य दिले आहे. दुसऱ्यांसाठी जगणारे व आपले जग चांगले बनविणारे ते महनीय होते. राजघाट येथे बापूंना आदरांजली वाहिली,' असे सांगत राजघाट येथील छायाचित्र त्यांनी शेअर केले आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानांनी विजयघाट येथे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त���यांना आदरांजली वाहिली.\nराहुल व सोनिया गांधी यांनीही राजघाटावरील समाधिस्थळावर महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. वर्ध्यात कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक असल्याने ते तेथून तातडीने बाहेर पडले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, नायब राज्यपाल अनिल बैजल, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह सर्वपक्षीय नेते, खासदार व आमदार, मंत्री यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली. या वेळी राजघाटवर भजन, सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन केले होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकेदारनाथबाबा नरेंद्रप्रमाणे देवेंद्रलाही पावणार\nडेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या निवडणुक निकालापूर्वी केदारनाथबाबाच्या दर्शनासाठी...\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा : नवाब मलिक\nमुंबई : भाजपचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी...\nनोटाबंदीवर टीका केलेल्या अभिजित बॅनर्जींना नरेंद्र मोदी काय म्हणाले\nनवी दिल्ली : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली....\n#HBDayAmitShah मोदींनी दिल्या अमितभाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले\nनवी दिल्ली : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज 54वा वाढदिवस भाजपच्या संघटनेसह देशातील अनेक महत्त्वाकांक्षी निर्णयांचे ते भागीदार आहेत....\nहिंदी कलाकारांच्या भेटीवर रामचरणच्या बायकोचा मोदींना 'हा' सवाल\nमुंबई : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...\nमोदींचे आवाहन, मतदारांमध्ये मात्र निरुत्साह\nनवी दिल्ली : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यातील 3,237 मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सें��र\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-23T13:59:36Z", "digest": "sha1:5A5CVIVS6VFT5JWVNGI4SZHHMYHX4IJ2", "length": 27954, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (15) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (8) Apply संपादकिय filter\nग्लोबल (2) Apply ग्लोबल filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nफॅमिली डॉक्टर (1) Apply फॅमिली डॉक्टर filter\nमहाराष्ट्र (21) Apply महाराष्ट्र filter\nअत्याचार (11) Apply अत्याचार filter\nनरेंद्र मोदी (11) Apply नरेंद्र मोदी filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nपर्यावरण (9) Apply पर्यावरण filter\nव्यवसाय (9) Apply व्यवसाय filter\nपुढाकार (8) Apply पुढाकार filter\nराजकारण (8) Apply राजकारण filter\nउत्पन्न (7) Apply उत्पन्न filter\nअर्थसंकल्प (6) Apply अर्थसंकल्प filter\nआरक्षण (6) Apply आरक्षण filter\nकल्याण (6) Apply कल्याण filter\nगुंतवणूक (6) Apply गुंतवणूक filter\nदिल्ली (6) Apply दिल्ली filter\nबलात्कार (6) Apply बलात्कार filter\nरोजगार (6) Apply रोजगार filter\nसाहित्य (6) Apply साहित्य filter\nसर्वसामान्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध : अमित शहा\nवणी (जि. यवतमाळ) : केंद्र असो वा राज्य सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. ते प्राप्त करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून शेवटच्या माणसाचा विकास करायचा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात काम सुरू आहे....\nशिक्षण, आरोग्य अन्‌ मनोरंजनात \"ते' वरचढ\nनाशिक : २०११ च्या जनगणनेनुसार शहरात अंधाची संख्या २३ हजारांहून अधिक आहे. आजुबाजूला घडणाऱ्या घटना दिसत नसल्या तरीही शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, क्रीडा, संशोधन क्षेत्रासह इतर क्षेत्रांत ते वरचढ ठरत आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड युनिट महाराष्ट्र यांच्यातर्फे शाळा, कॉलेज, कार्यशाळांमध्ये अंधांना...\nजगण्यावरचा विजय म्हणजे आनंददायी वृद्धत्व\nएक घर होतं. त्यात पतीपत्नी आणि त्यांची दोन मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी राहात होते. कालांतराने दोन्ही मुलांची लग्नं झाली. दाम्पत्याच्या घरात आता सून आली. घर गजबजलेलं असायचंच. पण, का कोण जाणे पूर्वीसारखा चिवचिवाट नव्हता तिथे. त्याची जागा आता धुसफुसीने घेतली होती. घरात कुरबुरी वाढल्या. कोणाच्याच...\nनवी आरोग्य चळवळ (डॉ. निखिल फडके)\nभारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...\nजालन्याच्या तरुणाने बनविले पॉकेट साईज टॉयलेट, युरोपमध्येही मागणी\nऔरंगाबाद - वृद्ध, मूत्रविकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्याचे काम एका पंचविशीतील तरुणाने केले आहे. लघुशंकेला पाच सेकंदांत गोठवणाऱ्या 'पॉकेट साईज' टॉयलेट अर्थात \"पी बॅग'ची निर्मिती जालन्याच्या सिद्धांत टावरवाला या तरुणाने केली आहे. पुरुषांसह महिलांसाठीही उपयोगी या पी बॅगच्या जोरावर या...\nमोठा आधार (नितीन गडकरी)\nमाझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला...\nचाळीसगावला येणार सलमान खान, आदेश बांदेकर\nचाळीसगाव ः येथील भारतीय जनता पक्ष व युवा नेते मंगेशदादा चव्हाण मित्र परिवारातर्फे समाजहित लक्षात घेऊन शहीद जवान, शेतकरी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून १ ऑगस्टपासून शहरातील सीताराम पहेलवान यांच्या मळ्याच्या जागेवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने...\n‘व्हॅरिकोस व्हेन्स’ची बाधा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक\nनाशिक - भारतात जास्त वेळ उभे राहण्याबरोबरच जास्त वेळ बसून राहणेही तितकेच आरोग्यासाठी कारणीभूत व घातक ठरत असल्याचे ‘व्हॅरिकोस व्हेन्स’च्या रुग्णा���च्या पाहणीत दिसून आले. दरम्यान, व्हॅरिकोस व्हेन्सची समस्या असणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त आढळले आहे. विशेष म्हणजे या आजाराचे प्रमाण...\nसरकार आता तुमच्या घरात डोकावणार\nनवी दिल्ली : सव्वाशे कोटी भारतीय नागरिक 24 तासांच्या दिवसात नोकरी-व्यवसायाला किती वेळ देतात, व्यायामाद्वारे आरोग्याची काळजी व योग किंवा अध्यात्माद्वारे चित्ताची व मनाची काळजी कशी व किती वेळ घेता ते 'फक्त स्वतःसाठी' किती वेळ देतात ते 'फक्त स्वतःसाठी' किती वेळ देतात अशासारख्या प्रश्‍नांची उकल करण्याचा एक प्रयत्न केंद्र सरकारच्या...\nसेल्फी आणि 'स्व'चं भान (डॉ. संजय विष्णू तांबट)\nडिजिटल युगातली \"स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. \"जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...\nbudget 2019 : अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांच्या हिताचा विचार : चंद्रकांत पाटील\nअर्थसंकल्प 2019 : मुंबई : ''केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करुन अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबद्दल सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हार्दिक अभिनंदन करतो,'' अशा...\n'ओल्ड क्लॉथ''चा पहिला फॅशन शो पुण्यात\nपुणे : जुन्या वस्तूंचा पुनर्वापर ही संकल्पना मुळात आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहे. याच संकल्पनेचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचे काम 'इकोरिगेन' ही संस्था करते. अंजनेया साठे ग्रुप आणि इकोरिगेन यांच्यातर्फे नुकताच जुन्या कपड्यांपासून बनविलेल्या डिझायनर कपड्यांचा फॅशन शो...\nभाष्य : सत्तेतल्या कारभारणी\nलोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....\nजागतिक पर्यावरण दिनानिमित��त गावाला पुरवणार सिलींडर\nमुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या अंतर्गत...\nमहाराष्ट्र : मोदींच्या कामाला जनतेचा कौल\nआम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...\nजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 17 मे\nआजचे दिनमान मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल....\nगर्भलिंग निदान चाचणीप्रकरणी महिला डॉक्‍टरला सक्तमजुरी\nपुणे - बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महिला डॉक्‍टरला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्‍टरचे नाव असून, त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नॉस्टिक सेंटर नावाचे...\nउच्च रक्तदाबाकडे भारतीयांचे दुर्लक्ष; केवळ 45 टक्के नागरिकांना जाणीव\nनवी दिल्ली : भारतीयांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण अधिक असून, त्यापैकी केवळ 45 टक्के जणांना याची जाणीव असल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब सर्वेक्षण संस्थेतील संशोधकांनी देशातील 29 राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमधील 15 ते 49 वयोगटातील 7,31,864 जणांच्या...\nकोल्हापूर शहर झाले शिवमय...\nकोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि...\nमहिलांमध्ये वाढतेय युरिन इन्फेक्‍शन\nनागपूर - वाढत्या तापमानात आरोग्याच्या समस्या डोकं वर काढतात. अशातच महिलांमध्ये युरिन इन्फेक्‍शनचा त्रास वाढला असून, ७० टक्के महिलांना यूटीआयचा त्रास उद्‌भवत असल्याची माहिती स्रीरोग तज्ज्ञांनी दिली. बाहेर नोकरी करणाऱ्या महिलांसोबतच महिला पोलिसांमध्ये यूटीआयचा त्रास अधिक प्रमाणात आहे. महिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090516/anv23.htm", "date_download": "2019-10-23T13:00:57Z", "digest": "sha1:O3PPAY7RCAO5ONFDBORG7XFIAC3B3AZC", "length": 3499, "nlines": 28, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\n‘संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा’;महाराष्ट्र पुरोगामी प्राथ. शिक्षक समितीची मागणी\nबोगस विमा पॉलिसी प्रकरण\nबोगस विमा पॉलिसी प्रकरणात प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांची फसवणूक झाल्याने\nसंचालक मंडळ व बजाज अलाईन्स कंपनीचे नितीन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे केली.\nविम्यापोटी सभासदांकडून घेतलेली रक्कम संचालकांकडून वसूल करावी, अशी मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, कार्याध्यक्ष विष्णू बांगर व राज्य उपाध्यक्ष कल्याण राऊत यांनी केली.\nपुण्याच्या नितीन पाटील यांना बँकेत बसून विम्याचे दुकान उघडण्यास कोणी परवानगी दिली, याचीही चौकशी करावी. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनीच सभासदांची बाजू घेऊन नितीन पाटील व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता होती. परंतु संचालक लाचार असल्याने व नेते दलाली घेऊन गप्प बसल्याने ते सभासदांना न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे बँकेवर प्रशासक नेमावा, असे निवेदनात म्ह���ले आहे.\nया सभासदांची फसवणूक झाली, त्यांनी आपापल्या तालुक्यात गुन्हे दाखल करावेत, असे आवाहन समितीने केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/private-company-to-run-local-on-csmt-panvel-elevated-fast-corridor-39467", "date_download": "2019-10-23T14:23:54Z", "digest": "sha1:LHDEOCACKXK67LZ3OPFWLGXMDCECTAG2", "length": 9025, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सीएसटी-पनवेल उन्नत मार्गावर धावणार खासगी कंपनीच्या लोकल?", "raw_content": "\nसीएसटी-पनवेल उन्नत मार्गावर धावणार खासगी कंपनीच्या लोकल\nसीएसटी-पनवेल उन्नत मार्गावर धावणार खासगी कंपनीच्या लोकल\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल उन्नत जलद मार्गाची बांधणी खासगी कंपनीतर्फे (पीपीपी मॉडेल) करण्यात येत आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल उन्नत जलद मार्गाची बांधणी खासगी कंपनीतर्फे (पीपीपी मॉडेल) करण्यात येत आहे. मागील १० वर्ष हा मार्ग चर्चेत असून, आता मार्गाच्या बांधणीसाठी नियुक्ती केलेल्या कंपनीकडूनच या मार्गावर लोकल चालविण्यात येणार असल्याचं समजतं. याबाबत एका कंपनीनं मुंबई रेल्वे विकास महामंडळाशी (एमआरव्हीसी) पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय, या विषयावरून कंपनीसोबत सध्या चर्चाही सुरू असल्याची माहिती सोमवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.\nमध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात सोमवारी खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सीएसटी-पनवेल उन्नत प्रकल्पासोबतच एमयूटीपीच्या प्रकल्पांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी एमयूटीपीच्या रखडलेल्या प्रकल्पाबाबत खासदारांनी ‘एमआरव्हीसी’ व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसंच, 'एमयूटीपी-३ ए मधील उन्नत प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करा आणि हार्बर प्रवाशांना दिलासा द्या. पश्चिम रेल्वेवरील उन्नत प्रकल्प गुंडाळला, किमान हार्बर मार्गावरील प्रकल्प तरी पूर्ण करा', अशी मागणी खासदारांनी केली.\nकामाला अद्याप मुर्हूत नाही\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग पूर्ण झाल्यास ७५ मिनिटांचा प्रवास ४५ मिनिटांत करणं सहज शक्य होणार आहे. प्रवाशांचा वेळही वाचणार असून त्यांना निश्चित ठिकाणी वेळेत पोहोचण्यास मदत होणार आहे. परंतु. या प्रकल्पाच्या कामाला अद्याप मुर्हूत मिळालेला नाही. त्यामुळं हा मार्ग कधी तयार ���ोणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांचा राजीनामा अखेर मंजूर\nब्रिटिश एअरवेजचे वैमानिक संपावर, मुंबईहून लंडनला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससीएसएमटीपनवेलसीएसटी-पनवेल उन्नत मार्गखासगी कंपनीपीपीपी मॉडेलखासदार बैठकमुंबई रेल्वे विकास महामंडळलोकलमध्य रेल्वेप्रवासीहार्बर रेल्वे मार्ग\nदिवाळीसाठी एसटीच्या ३५९ विशेष जादा बस\nएका क्लिकवर उपलब्ध होणार लोकलचं तिकीट\nबेस्ट कर्मचाऱ्यांचा यंदाही दिवाळी बोनस रखडला\nदिवाळीनिमित्त तुतारी एक्स्प्रेसला चार अतिरिक्त डबे\nलोकलमध्ये वाय-फाय, पण प्रवाशांच्या सुविधेच काय\nबेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग खुला\nजनशताब्दी एक्सप्रेसला पुन्हा जोडणार पारदर्शक डबा\nबेस्टच्या 'या' कल्पनेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद\nबेस्टच्या इलेक्ट्रीक बसच्या चार्जिंगसाठी सौर, हरितचा पर्याय\nहतबल प्रवासी आणि सुस्त प्रशासन, 'मरे' कधी होणार सुरळीत\nकोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nमहिला लोकल डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची प्रवाशांना प्रतिक्षाच\nसीएसटी-पनवेल उन्नत मार्गावर धावणार खासगी कंपनीच्या लोकल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/lic-assistants-nmk-recruitment-2019/", "date_download": "2019-10-23T12:55:31Z", "digest": "sha1:3TYJG3ANZPYP23PLLA77RZXV7HDMW72D", "length": 4517, "nlines": 34, "source_domain": "nmk.co.in", "title": "LIC of India Recruitment 2019 : Assistants Vacancies of 7871 Posts", "raw_content": "\nभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आस्थापनेवर सहाय्यक पदांच्या ७८७१ जागा\nभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण ७८७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nसहाय्यक पदांच्या एकूण ७८७१ जागा\nमध्य विभागीय (CZ) कार्यालयात ४७२ जागा, पूर्व विभागीय (EZ)कार्यालयात ९८० जागा, पूर्व मध्य विभागीय (ECZ) कार्यालयात १४९७ जागा, उत्तर विभागीय (NZ) कार्यालयात १५४४ जागा, उत्तर मध्य विभागीय (NCZ) कार्यालयात १२४२ जागा, दक्षिणी विभागीय (SZ) कार्यालयात ४०० जागा, दक्षिण मध्य विभागीय (SCZ) कार्यालयात ६३२ जागा, पश्चिम विभागीय (WZ) कार्यालयात ११०४ जागा अशा एकूण ७८७१ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. (माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी बारावी उत्तीर्णसह १० वर्ष सेवा किंवा दहावीसह उत्तीर्णसह १५ वर्ष सेवा आवश्यक आहे.)\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्याबी असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५१०/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ८५/-रुपये आहे.)\nप्रवेशपत्र – दिनांक १५ ते २२ ऑक्टोबर २०१९ दरम्यान उपलब्ध होईल.\nपूर्व परीक्षा – दिनांक २१ व २२ ऑक्टोबर २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑक्टोबर २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nजाहिराती पाहा ऑनलाईन अर्ज करा\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37110/by-subject/1/149", "date_download": "2019-10-23T12:58:14Z", "digest": "sha1:P3YWDHF6LF3KUS5PH7GU7XS4JWC2MS3F", "length": 2954, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रपट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला /गुलमोहर - चित्रकला विषयवार यादी /विषय /चित्रपट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/country-receives-3-percent-rainfall-drought-5-percent-area/", "date_download": "2019-10-23T14:12:28Z", "digest": "sha1:EDXNNSX4KLD6EZWL55KLZDMHN7G2UIXV", "length": 32261, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Country Receives 3 Percent Rainfall But Drought In 5 Percent Of The Area | देशात ११० टक्के पाऊस पडूनही २५ टक्के भागात दुष्काळ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गा���गोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nदेशात ११० टक्के पाऊस पडूनही २५ टक्के भागात दुष्काळ\nदेशात ११० टक्के पाऊस पडूनही २५ टक्के भागात दुष्काळ\nगेल्या १९ वर्षांत अठराव्यांदा पूर्वोत्तर राज्यांत सामान्य मान्सूनच्या तुलनेत कमी मान्सूनची नोंद झाली असून, मुंबईचा विचार करता मान्सूनच्या २०१९ सालच्या नोंदीनुसार, आतापर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत तब्बल पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे.\nदेशात ११० टक्के पाऊस पडूनही २५ टक्के भागात दुष्काळ\nमुंबई : देशभरात सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत १० टक्के अधिक मान्सूनची नोंद होऊनही देशभरातील २५ टक्के भाग अद्यापही दुष्काळाच्या झळा सोसत आहे. यामध्ये पूर्वोत्तर भारतातील काही राज्ये, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भाचा समावेश आहे. गेल्या १९ वर्षांत अठराव्यांदा पूर्वोत्तर राज्यांत सामान्य मान्सूनच्या तुलनेत कमी मान्सूनची नोंद झाली असून, मुंबईचा विचार करता मान्सूनच्या २०१९ सालच्या नोंदीनुसार, आतापर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत तब्बल पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे.\nजागतिक तापमानवाढ हे अतिवृष्टीमागचे मुख्य कारण असून, दरवर्षी अशा घटनांमध्ये वाढ होत राहील, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वर्षीच्या मान्सूनची नोंद ११० टक्के असून, १० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनने या वर्षी अनेक विक्रम मोडीत काढले असून, २५ वर्षांनंतर प्रथमत: मान्सूनने या हंगामात १० टक्क्यांपेक्षा अधिक नोंद केली आहे. यापूर्वी १९९४ साली अशी स्थिती निर्माण झाली होती. आणि १९३१ नंतर पहिल्यांदा असे झाले आहे की जूनमध्ये पडलेल्या कमी पावसानंतर संपूर्ण मान्सून हंगामात १० टक्के अधिक नोंद झाली आहे. मान्सूनच्या सुरुवातीला ‘वायू’ चक्रिवादळामुळे पाऊस विलंबाने दाखल झाला होता. जूनमध्ये सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत ३० टक्के अधिक पाऊस पडला होता. या वर्षी ८८ सेमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद मध्य आणि दक्षिण भारतात झाली आहे. मध्य भारतात सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत २९ टक्के अधिक तर दक्षिण भारतात १६ टक्के अधिकचा पाऊस झाला. मात्र एवढे असूनही काही परिसर असेही आहेत; जेथे आजही पाण्याची कमतरता आहे. आसाम आणि बंगालमध्ये पूर आला असतानाही पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत १२ टक्के कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.\nमुंबईत पावसाने जून, जुलै आणि सप्टेंबरची सरासरी सहज पार केली आहे. तर आॅगस्ट महिन्यात पाऊस बरोबरीत राहिला. मुंबईत मान्सूनच्या हंगामात सर्वाधिक वेळेस तीन अंकी पाऊस होण्याची नोंद या वर्षी झाली आहे. एवढा मोठा पाऊस होण्यास जागतिक तापमानवाढ, हवामान बदल कारणीभूत आहे.\n३५७ जिल्ह्यांतील २��� लाख नागरिकांना बसला आपत्कालीन घटनांचा फटका\nभारतीय उपखंडातील भौगोलिक परिस्थितीत झालेले बदल, जागतिक तापमानवाढ हे घटक अतिवृष्टीस कारणीभूत ठरली.\nया वर्षी बिहार, आसाम, महाराष्ट्र, पूर्व उत्तर प्रदेश, कर्नाटक\nआणि केरळसह देशभरातील अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.\nगृहमंत्रालयाच्या आकड्यानुसार, या वर्षी २२ राज्यांतील ३५७ जिल्ह्यांतील २५ लाख नागरिक पूर, पाऊस आणि जमीन खचणे यांसारख्या आपत्कालीन घटनांनी प्रभावित झाले.\nच्असून, ३ लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले; तर १४.१४ लाख हेक्टरवरील शेतीची हानी झाली.\nहवामान खात्याकडून गोव्यात ‘रेड अलर्ट’, शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nचाळीसगाव तालुक्यात अवकाळी माऱ्याने शेतमालाचे मोठे नुकसान\nचाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर\nपरतीच्या पावसाचा अर्ध्या मराठवाड्याला फटका\nकोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\n'तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत', मनचिसेचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: 'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'\nMaharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (337 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/09/Govt-E-Pharmacy.html", "date_download": "2019-10-23T12:54:45Z", "digest": "sha1:Z4ZDJ35B4MR3UHW3A3ANUCPWOJ6RQVOL", "length": 6404, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "ई-फार्मसीवर सरकारची नजर - JPN NEWS", "raw_content": "\nHome NATIONAL ई-फार्मसीवर सरकारची नजर\nनवी दिल्ली - ई-फार्मसीवर सरकारने आपली कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सरकारने ई-फार्मसीसंबंधातील नियमांचा मसुदा जारी केला आहे.\nनव्या नियमांनुसार ई-फार्मसी वा ऑनलाईन औषधे विकणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तशी शिफारस त्या नियमांमध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नकली वा बनावट औषधे विकणाऱ्यांना कायदेशीरपणे आळा घालण्यास सुरुवात केली गेली आहे. तसा प्रयत्न जरी केला गेला तरी कायद्याचा फास त्यांच्याभोवती आवळला जाणार आहे. तसेच औषधे परत घेताना टाळाटाळ करून चालणार नाही. या कंपन्यांना केंद्रीय, राज्य औषध नियंत्रण कार्यालयांकडून परवाने घ्यावे लागणार आहेत. नवीन नियमांनुसार कंपन्यांना आपले स्वत:चे रिटेल केमिस्टचे दुकान ठेवणेही सक्तीचे असणार आहे. पूर्ण आठवडाभर १२ तास कॉल सेंटरही त्यांना चालू ठेवावे लागणार आहे. या संबंधात सरकारने ४५ दिवसांमध्ये लोकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत.\nयाशिवाय डेटा प्रायव्हसीच्या नियमांनाही काटेकोरपणे अमलात आणावे लागणार आहे. त्यानुसार ई-फार्मसी कंपन्यांची जबाबदारी काय असेल, त्यांनी काय व कशा प्रकारे काम करावे याबद्दलही नियम करण्यात आले आहेत. थर्ड पार्टी वा परदेशी कंपनीला डाटा विकण्यावरही कारवाई केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे औषधे विकताना ग्राहकाकडे प्रि्क्रिरप्शन असणे आवश्यक आहे, निश्चित प्रमाणापेक्षा अधिक औषध त्याला देता येणार नाही वा विकता येणार नाही. विकलेले औषध कोणते, त्याचे नाव काय, कंपनी कोणती, रुग्णाचे नाव काय आहे आदी सर्व बाबी बिलांची माहिती ठेवणे ई-फार्मसी कंपन्यांना सक्तीचे केले गेले आहे. मालकी हक्क जर बदलला गेला तर तीन महिन्यांमध्ये त्या कंपन्यांना नवीन परवाना घेणे सक्तीचे केले गेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/do-exercise-in-office/", "date_download": "2019-10-23T13:04:04Z", "digest": "sha1:4DRZAESKOOGEMGJID2A2UPDDYK7ED7IW", "length": 8469, "nlines": 92, "source_domain": "arogyanama.com", "title": "ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार - Arogyanama", "raw_content": "\nऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकजण ऑफिसला सकाळी लवकर जातात आणि रात्री उशीरापर्यंत काम करतात. त्यामुळे व्यायाम करण्यासाठी वेळच मिळत नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम खूप महत्वाचा आहे. व्यायाम न केल्यास लठ्ठपणा, मधुमेह, रक्��ाब असे आजार सहजपणे होऊ शकतात. जर व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही ऑफिसमध्येही पाच-दहा मिनिटे वेळ काढून व्यायाम करू शकता, असेही काही व्यायामाचे प्रकार आहेत.\nडाएटसाठी कृत्रिम ‘स्वीटनर’चा वापर आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक \nसंक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या\nयोगा करा…आणि वृद्धापकाळात मेमरी कमजोर होण्याचा धोका टाळा\nऑफिसमध्ये करता येण्यासारखे कोणते व्यायाम आहेत, याची महिती घेवूयात. आठवड्यातून तीन दिवस फक्त १० ते १५ मिनिटे व्यायाम केला तरी आरोग्य चांगले राहू शकते. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे गरजेचे आहे. ज्या प्रकारे पुश-अप्स केले जातात तसेच उभ्यानेच दोन्ही हातांची हालचाल करावी. हातांवरच जोर देत पुढे-मागे करायचे. १० वेळा हा व्यायाम प्रकार करावा. ट्रायसेप्स हा व्यायाम प्रकारही ऑफिसमध्ये करता येतो. यासाठी खुर्चीवर मागच्या बाजूने वाकून बसा आणि हातात बाटल्या पकडा. बाटल्या पुढे, मागे, वर, खाली कराव्यात. दोनवेळा असे केल्यानंतर पुन्हा मुळ स्थितीत यावे.\nडिप्स हा व्यायाम प्रकारही खुर्चीवर बसून करता येतो. यासाठी खुर्चीवर बसून संपूर्ण शरीर खाली-वर करावे. असे दोनवेळा करावे. तसेच बायसेप्स कर्ल हा व्यायाम करताना डंबेल्सची गरज पडत नाही. पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या हातात घ्याव्यात. व्यायामास सुरुवात करावी. प्रथम एक हात वर आणि दुसरा खाली करावा. अथवा पुन्हा दोन्ही हात एकाचवेळी वर-खाली आणि खाली-वर करावेत. दोनदा ही क्रिया केल्यानंतर दुसरा व्यायाम सुरू करावा. लॅटरल हा व्यायाम प्रकार करण्यासाठी डंबेलऐवजी बाटलीद्वारे व्यायाम करावा. दोन्ही बाटल्या घेऊन हात पुढे वर उचलावेत. नंतर वेगवेगळ्या दिशेने दोन्ही हात उघडून पसरवेत. थोडावेळ असेच थांबावे. आणि पुन्हा मुळ स्थितीत यावे. हा व्यायाम प्रकार दोन वेळा करावा.\nगोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय\nपोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या 'या' आठ गोष्टी\nपोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या 'या' आठ गोष्टी\nकेसांचे सौंदर्य खुलावण्यासाठी आवश्य करा ‘हे’ ५ घरगुती उपाय\n‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या\n‘हे’ आहेत AC मध्ये बसण्याचे ‘वाईट’ परिणाम ; मेंदूवरही पडतो ‘असा’ प्रभाव\nमणक्यातील वेदना हे असू शकते पॅरालिसिसचेही ���क्षण\nकिडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ 3 घरगुती ड्रिंक्स\nगरोदर महिलांच्या दुसर्‍या ते नवव्या महिन्यापर्यंतच्या ‘या’ ८ ‘रोचक’ बाबी, आवश्य वाचा\n‘त्या’ ॲण्टिबायोटिक्समुळे रक्तवाहिन्यांची होऊ शकते हानी\nसामान्य आजारही असू शकतात मोठ्या रोगांचे संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/arrested-with-hemp-and-pistol/", "date_download": "2019-10-23T12:28:27Z", "digest": "sha1:C6IQIQMVEH75XVNVDWJW3DEK4JYMOK6S", "length": 10698, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गांजा आणि पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक | Dainik Prabhat", "raw_content": "\nगांजा आणि पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक\nपिंपरी – बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 किलो 20 ग्रॅम गांजा आणि एक पिस्तूल असा एकूण एक लाख 20 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.\nविशाल गोरख कदम (वय 27), रोहन महादेव लिंगे (वय 20, दोघे रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. बी. गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, दापोडी येथील एसटी वर्कशॉप जवळ दोन तरुण संशयितरित्या थांबले आहेत. त्यांच्याजवळ गांजा आणि पिस्तूल आहे.\nत्यानुसार भोसरी पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी विशाल आणि रोहन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये तीन किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजा आणि आरोपी विशाल याच्या कमरेला पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. दोघांना अटक करण्यात आली असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.\nकोल्हापूरात भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक\nकोल्हापुरात ३९ गावठी बॉम्बचा साठा जप्त, दोघांना अटक\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभोसरीत मतदानाची टक्केवारी घटली…\nपोलिसांसाठी कालबध्द कार्यक्रम आखणार : शहा\nचिखलात फळ्या टाकून केली मतदानाची सोय\nपिंपरी, चिंचवड, भोसरीत ‘जनादेश’ कोणाला\nजिल्ह्यात 6,500 पोलिसांची गस्त\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nपथकांनी जप्त केलेली रक्कम परतीसाठी समिती\nविक्रम भट्ट दिग्दर्शित ‘घोस्ट’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2017/11/", "date_download": "2019-10-23T12:26:02Z", "digest": "sha1:Q2QW2Q65QFODNL54JLFBAVVUPSWQZ2OS", "length": 67111, "nlines": 161, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: November 2017", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nबुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७\n(‘तेजस प्रकाशना’च्या ‘बदलते जग’ या दिवाळी वार्षिकांकाचं हे सातवं वर्ष. या वार्षिकांकाचा सलग सहाव्या वर्षी अतिथी संपादक होण्याचा बहुमान मित्रवर्य श्री. रावसाहेब पुजारी यांनी बहाल केला. त्यांचे ‘शेतीप्रगती’ मासिक यंदा दिमाखदार तेरावा दिवाळी विशेषांक सादर करीत असताना गेल्या सहा वर्षांत तरुण मनांची स्पंदनं टिपण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘बदलते जग’नंही यंदा ‘चेंजमेकर्स- वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई’ असा विषय घेऊन यंदाचा 'बदलते जग'चा अंक सादर केला आहे. गेल्या सहा वर्षांत या अंकानं तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक क्षेत्र, सोशल मीडिया, कौशल्य विकास, डिजीटल इंडिया, डिजीटल यूथ आणि दूरशिक्षण अशा विषयांचा वेध घेतला. आपण वाचकांनीही त्यांचे मनापासून, उत्स्फूर्त स्वागत केले. यंदा ‘चेंजमेकर्स-वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई’ असा विषय घेण्यामागं काही विशेष कारणं आहेत. आजच्या तरुण पिढीवर मागील पिढ्यांकडून अनेक प्रकारचे आक्षेप घेतले जातात. आजचे तरुण वाया जाताहेत, ती करिअरविषयी जागरूक नाहीत, त्यांना सामाजिक भान नाही वगैरे वगैरे आक्षेपांचा त्यात समावेश असतो. आजचा तरुण नित्य या आक्षेपांना सामोरा जात असतो. पण, पूर्वीच्या पिढ्यांत नसलेली एक बेफिकीरी जरूर त्याच्यात आहे; ही बेफिकीरी म्हणजे नेमकं काय मनावर घ्यायचं आणि काय नाही, याचा विवेक त्याच्यात आहे. त्यामुळे तो यातलं काही मनावर न घेता आपले मार्ग धुंडाळण्यात धन्यता मानतो. याचा गैरअर्थ काढला जात असतो. पण, या अंकाचं काम करीत असताना या साऱ्या आक्षेपांना धुडकावून लावतील, अशी सोन्यासारख्या तरुणांची खाणच आमच्या हाती लागली. सुरवातीला असे तरुण मिळतील का, असा विचार आमच्याही मनी आला. पण अंक होता होईतो, पानांच्या मर्यादेत बसणार नाहीत, इतके कर्तृत्ववान तरुण आमच्या हाती लागले. यामध्ये अगदी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आदी विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर काम करणाऱ्या तरुणांपासून ते अगदी आपल्या अवतीभोवतीही कुठल्याही प्रसिद्धीची, मोबदल्याची अपेक्षाही न ठेवता काम करणारे तरुण आमच्या नजरेत आले. आमची पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन त्यातील काही निवडक तरुणांच्या कर्तृत्वाला आम्ही या अंकात स्थान देऊ शकलो आहोत. हा अंक वाचल्यानंतर हा केवळ शब्दरंजन नाही, तर एक प्रेरणास्रोताचा झरा आम्ही आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हे आपल्या लक्षात येईल. आजचा आपला भोवताल अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे खरा, पण त्याचवेळी त्याला निश्चिततेचे ठोस आयाम प्रदान करणारे, सावरणारे तरुण हातही आहेत, हे वास्तवही खरेच सकारात्मकतेच्या या प्रवासाचा आनंद आपल्यालाही यातून लाभेल. सारंच काही वाईट, चुकीचं होतंय, या धारणेला छेद जाऊन चांगलंही बरंच काही होतंय, चांगलं घडविण्याचा प्रयत्न करणारे आशेचे दीप उजळविणारे तरुण हातही आहेत. या हातांत आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे, याची जाणीव वृद्धिंगत होईल. सकारात्मक ��ामाजिक जाणिवांचा, संवेदनांचा जागर या अंकाच्या माध्यमातून आम्ही मांडला. या अंकाच्या माध्यमातून असे काम करणाऱ्या काही तरुणांच्या कामगिरीचा वेध घेण्याचा प्रयत्न मी स्वतःही केला आहे. त्यातील लेख क्रमाक्रमाने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी 'बदलते जग'च्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे. आपल्याला आवडतील, अशी अपेक्षा आहे.- आलोक जत्राटकर)\nकेवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांच्याही जिवावर बेतलेल्या प्रकरणांत मदतीचा हात देणारे दिनकर कांबळे म्हणजे जीवरक्षक असे समीकरणच कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात बनले आहे. राज्य शासनानेही त्यांच्या जीवरक्षण व आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेतली आहे.\nगल्लीबोळांत, घराघरांत शिरलेला विषारी सर्प पकडण्यापासून ते अगदी महापुराचा झंझावात, विविध घाटांतल्या अवघड दऱ्यांमधील भीतिदायक वातावरण, अपघातानंतरची छिन्नविछिन्नता या साऱ्यांना पाठीवर टाकून कोल्हापुरातील दिनकर कांबळे या तरुणाने गेली 25 वर्षे अधिक काळ जीवरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य अगदी एकहाती म्हणावे, असे चालविले आहे. संकटात सापडलेल्या जिवांना केवळ मदत याच भावनेतून अगदी मोजक्या साधनांसह दिनकर कांबळे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करीत आहे. त्याच्या या कामाने आजवर हजारो लोकांना जीवदान मिळाले आहे. तर कित्येक बेवारस मृतदेह त्याने नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहेत. केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांच्याही जिवावर बेतलेल्या प्रकरणांत मदतीचा हात देणारे दिनकर कांबळे म्हणजे जीवरक्षक असे समीकरणच कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात बनले आहे. राज्य शासनानेही त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेतली आहे.\nआत्महत्या, खून, पाण्यात बुडून मृत्यू, अपघातात जखमी अशा अनेक दुर्घटनांची यादी आपल्याला माहिती असते. वर्तमानपत्रात येणारी खुनाची, आत्महत्येची बातमी वाचून क्षणभर थांबून हळहळ व्यक्त करीत आपण सकाळचा चहाचा घुटका घेत असतो. पण या बातमीनंतरचं मोलाचं कार्य हा दिनकर करीत असतो. खून झाल्यानंतर बरेच दिवस प्रेत मिळत नाही. कधी तरी सुगावा लागतो, शेतात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडला आहे. अशा वेळी ही खबर दिनकरला पोहोचते. तो सडलेला मृतदेह स्वत:च्या खांद्यावर टाकून संबंधित नातेवाईकांच्���ा हवाली करतो. पोलिसांचा मदतनीस असणारा दिनकर पशाचीही अपेक्षा न ठेवता हे काम करीत असतो. पाण्यातून फुगून आलेले, विहिरीत पडलेले, शेतात सडलेले अशी मृतदेहांची विटंबना झाल्यानंतरच्या अवस्थेला कोणी हातही लावायला तयार नसते. अशा वेळी दिनकर कधी दरीतून मृतदेह वाहून वर आणतो, तर कधी ३-४ कि.मी. चालत, खांद्यावरून वाहतो. हे काम गेली एकवीस र्वष तो करतोय. ज्या कामाला समाजसेवेची प्रतिष्ठा तर सोडाच; परंतु मोबदल्याचीही कधी किंमत मिळत नाही असं काम दिनकर करतोय. जखमी पक्षी, प्राणी सापडला तर त्यांच्यावर तो उपचार करतोच, शिवाय कोणी जखमी व्यक्ती अपघातात सापडली तर त्या व्यक्तीलाही उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीसोबत राहतो. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातच एक चांगल्या घरातला माणूस रस्त्यावर पडलेला होता. सगळेच बघे होते. फक्त प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. दिनकर आसपासच कुठं तरी होता. त्याला हे कळलं, गर्दीला बाजूला सारत त्या माणसाजवळ गेला. चेहऱ्यावर चापट मारत त्याच्या शुद्धीवर असण्याची दखल घेत, त्याने सरळ त्या व्यक्तीला उचललं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. योग्य त्या उपचारानंतर ती व्यक्ती शुद्धीवर आली. वेळेवर मदत मिळाली नसती तर..\nसिंधुदुर्ग, सातारा, सांगली, प. महाराष्ट्रात आता दिनकरची ओळख सगळ्यांनाच होऊ लागली आहे. महापुरात लोकांना वाचवण्याचं मोठं कार्य दिनकरने केलं आहे. आतापर्यंत त्याने १४२१ डेड बॉडीज काढल्या आहेत आणि २७५ जणांना वाचवलंय. हे काम का करावंसं वाटतं याचं उत्तर दिनकर अगदी साधेपणाने देतो. त्याच्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्याची थोरली भावजय मूल गेलं त्यामुळे मनोरुग्ण झाली आणि ती विहिरीत तोल जाऊन पडली. विहिरीमध्येच एका खडकाच्या खोबणीत तिचा देह अडकून पडला. पण मृतदेह पाण्यावर येईना. १५ दिवस झाले तरी तिचा मृतदेह विहिरीतच. कुणीही बाहेर काढायला तयार होईना. ५००० रुपये देऊनही सगळ्यांचा नन्नाचा पाढा. तोपर्यंत तिच्या मृतदेहाची पार विटंबना झाली होती. जलचरांनी खाऊन तिचं शरीर खिळखिळं केलं होतं. त्याक्षणी या युवकाने विहिरीत उडी घेतली आणि वहिनीचं छिन्नविछिन्न शरीर बाहेर काढलं. वयाच्या या टप्प्यावर संवेदनक्षम दिनकरनं ठरवलं, कोणाचाही मृतदेह बाहेर काढायचा असला, भलेही तो पाण्यातून असो, नदी-नाल्यातून, दरीतून, शेतातून असो, आपण त्यासाठी मदत करायची. क��रण हे काम करायला कोणी पुढे येत नाही. पण मृताच्या नातेवाईकांना, कधी पोलिसांना गरज असते, तेव्हा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, रंग-गंधाच्या जाणिवेपलीकडे जाऊन हे मदतकार्य आपण करायचंच. यासाठी बऱ्याच वेळेला लोक व्यसनाधीन होतात; परंतु दिनकर दारूच्या थेंबालाही स्पर्श करीत नाही. हे आपत्कालीन कार्य करताना दिनकर आठ वेळा मरणाच्या दाढेतून बाहेर पडलाय. नियतीनंच हे त्याचे जीवितकार्य पार पाडण्यासाठी त्याला जीवदान दिलंय, असा दिनकरचा ठाम विश्वास आहे.\nस्वतःच्या घरावर ओढवलेल्या आपत्तीने १४ वर्षांचा दिनकर हडबडून गेले होते. आता मात्र त्यांच्यासारख्या दुर्दैवी परिस्थितीत सापडलेल्या जीवांच्या मदतीसाठी दिनकर स्वतः तत्पर असतात. सडलेले, कुजलेले, जीवजंतूंनी पोखरलेले तसेच जळून कोळसा बनलेल्या मृतदेहांना हात लावण्याचे धाडस कुणी करत नाही. अनेकदा नातेवाईकही अशा मृतदेहांच्या जवळ येत नाहीत. दिनकर मात्र अशा मृतदेहांची योग्य पद्ध्तीने हाताळणी करून नातेवाईकांच्याकडे सोपवतात. आतापर्यंत दरीमध्ये अडकलेले, नदीच्या प्रवाहात अडकून केवळ सांगाडा उरलेले, जमिनीमध्ये गाडल्याने सडलेले, विहिरींमध्ये पडून फुगलेले व हात लावताच एकेक अवयव धडावेगळे होणारे सुमारे दीड हजार मृतदेह दिनकर यांनी नातेवाईकांच्या हाती सोपवले आहेत. अपघातामध्ये वाहनात अडकलेले जखमी, आग किंवा दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेले लोक, दरीत कोसळून झालेले जखमी, सर्पदंश, विजेचा शॉक या आपत्तींमध्ये दिनकर संकटग्रस्तांना मदत करत असतात. जंगली पशु-पक्ष्यांवर ओढवलेल्या संकटातही दिनकर मदतीसाठी धावून जातात.\nपाण्यात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढायचे असल्यास ऑक्सिजन सिलिंडर आणि मास्क, लाईफ जॅकेट, संसर्गप्रतिबंधक औषधे अशी कोणतीही साधने दिनकर यांच्याजवळ नाहीत. पण साधने नाहीत म्हणून दिनकर यांचे काम मात्र कधीही खोळंबलेले दिसत नाही. संकटात सापडलेल्या जीवांना मदत करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हीच त्यांची कामामागची ताकद आणि प्रेरणा आहे. अग्निशमन दल, पोलिस वा कुणी सामान्यांनीही हाक दिल्यास दिनकर मदतीसाठी तत्परतेने धावून जाताना दिसतात. नुकत्याच नाशिक इथं झालेल्या कुंभमेळ्यादरम्यानही आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यासाठी दिनकर राज्य शासनातर्फे तिथे दाखल झाला होता.\nआपल्यासा���खे असे आणखी कार्यकर्ते तयार करण्यासाठी आणि तरुण पिढीला आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरिता त्यांनी 'डिझास्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटी' स्थापन केली आहे. या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एनएसएस, एनसीसीची प्रशिक्षण शिबिरं यांच्यासह शासकीय कार्यालये आदी ठिकाणी संधी मिळेल, तेव्हा दिनकर आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्याचं काम करतो. गॅरेज हे त्याचं चरितार्थाचं साधन. फारशी मिळकत होत नसली तरी आपत्तीत सापडलेल्यांना विनामूल्य मदत करण्याचं समाधान तो गाठीला बांधत असतो. सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी दिनकरना जी काही मदत मिळेल, त्यातून ते जीवरक्षकांची नवी पिढी प्रशिक्षित करत आहे. त्यापलीकडे जाऊन कोणत्याही क्षणी, कुठेही मदतीची गरज भासल्यास जीवरक्षणासाठी सज्ज असलेले पथक तयार करण्यासाठीही दिनकर कांबळे यांची अहोरात्र धडपड सुरू असते.\n(दिनकर कांबळे यांचा संपर्क : ९८६०९४५९२४)\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ४:४२ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nमंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७\n(‘तेजस प्रकाशना’च्या ‘बदलते जग’ या दिवाळी वार्षिकांकाचं हे सातवं वर्ष. या वार्षिकांकाचा सलग सहाव्या वर्षी अतिथी संपादक होण्याचा बहुमान मित्रवर्य श्री. रावसाहेब पुजारी यांनी बहाल केला. त्यांचे ‘शेतीप्रगती’ मासिक यंदा दिमाखदार तेरावा दिवाळी विशेषांक सादर करीत असताना गेल्या सहा वर्षांत तरुण मनांची स्पंदनं टिपण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘बदलते जग’नंही यंदा ‘चेंजमेकर्स- वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई’ असा विषय घेऊन यंदाचा 'बदलते जग'चा अंक सादर केला आहे. गेल्या सहा वर्षांत या अंकानं तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक क्षेत्र, सोशल मीडिया, कौशल्य विकास, डिजीटल इंडिया, डिजीटल यूथ आणि दूरशिक्षण अशा विषयांचा वेध घेतला. आपण वाचकांनीही त्यांचे मनापासून, उत्स्फूर्त स्वागत केले. यंदा ‘चेंजमेकर्स-वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई’ असा विषय घेण्यामागं काही विशेष कारणं आहेत. आजच्या तरुण पिढीवर मागील पिढ्यांकडून अनेक प्रकारचे आक्षेप घेतले जातात. आजचे तरुण वाया जाताहेत, ती करिअरविषयी जागरूक नाहीत, त्यांना सामाजिक भान नाही वगैरे वगैरे आक्षेपांचा त्यात समावेश असतो. आजचा तरुण नित्य या आक्षेपांना सामोरा जात असतो. पण, पूर्वीच्या पिढ्यांत नसलेली ए��� बेफिकीरी जरूर त्याच्यात आहे; ही बेफिकीरी म्हणजे नेमकं काय मनावर घ्यायचं आणि काय नाही, याचा विवेक त्याच्यात आहे. त्यामुळे तो यातलं काही मनावर न घेता आपले मार्ग धुंडाळण्यात धन्यता मानतो. याचा गैरअर्थ काढला जात असतो. पण, या अंकाचं काम करीत असताना या साऱ्या आक्षेपांना धुडकावून लावतील, अशी सोन्यासारख्या तरुणांची खाणच आमच्या हाती लागली. सुरवातीला असे तरुण मिळतील का, असा विचार आमच्याही मनी आला. पण अंक होता होईतो, पानांच्या मर्यादेत बसणार नाहीत, इतके कर्तृत्ववान तरुण आमच्या हाती लागले. यामध्ये अगदी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आदी विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर काम करणाऱ्या तरुणांपासून ते अगदी आपल्या अवतीभोवतीही कुठल्याही प्रसिद्धीची, मोबदल्याची अपेक्षाही न ठेवता काम करणारे तरुण आमच्या नजरेत आले. आमची पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन त्यातील काही निवडक तरुणांच्या कर्तृत्वाला आम्ही या अंकात स्थान देऊ शकलो आहोत. हा अंक वाचल्यानंतर हा केवळ शब्दरंजन नाही, तर एक प्रेरणास्रोताचा झरा आम्ही आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हे आपल्या लक्षात येईल. आजचा आपला भोवताल अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे खरा, पण त्याचवेळी त्याला निश्चिततेचे ठोस आयाम प्रदान करणारे, सावरणारे तरुण हातही आहेत, हे वास्तवही खरेच सकारात्मकतेच्या या प्रवासाचा आनंद आपल्यालाही यातून लाभेल. सारंच काही वाईट, चुकीचं होतंय, या धारणेला छेद जाऊन चांगलंही बरंच काही होतंय, चांगलं घडविण्याचा प्रयत्न करणारे आशेचे दीप उजळविणारे तरुण हातही आहेत. या हातांत आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे, याची जाणीव वृद्धिंगत होईल. सकारात्मक सामाजिक जाणिवांचा, संवेदनांचा जागर या अंकाच्या माध्यमातून आम्ही मांडला. या अंकाच्या माध्यमातून असे काम करणाऱ्या काही तरुणांच्या कामगिरीचा वेध घेण्याचा प्रयत्न मी स्वतःही केला आहे. त्यातील लेख क्रमाक्रमाने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी 'बदलते जग'च्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे. आपल्याला आवडतील, अशी अपेक्षा आहे.- आलोक जत्राटकर)\nप्राथमिक स्तरावरच केवळ अपंगत्वामुळं समान शिक्षणाच्या संधी नाकारली गेलेली एक बालिका पुढे मोठ्या जिद्दीने वंचित घटकांसाठी शैक्षणिक समाजकार्य करून संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक युवा शिक्षण राजदूत बनली. तिची ही संघर्षगाथा...\nजन्मजात अपंगत्वाबरोबर येणाऱ्या सर्व अडीअडचणी तिच्या वाट्याला आल्या. चांगल्या खाजगी शाळांनी एकदा नव्हे, तर तीनदा तिला प्राथमिक वर्गात प्रवेश नाकारला. त्यामुळं म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिक्षण घ्यावं लागलेलं. तिथंही अपंगत्वामुळं हालचालींवर पूर्ण मर्यादा. त्यामुळं दुपारच्या जेवणाचा डबा खातानाही कुणी सोबत थांबायचं नाही. जिथं मैत्री मिळण्याची अपेक्षा असायची, तिथं सहानुभूती वाट्याला यायची. या साऱ्याविषयी एक मोठी नकारात्मकता मनभर पसरलेली असायची. आईवडिलांनाही सांगता यायचं नाही. त्यांना वाईट वाटेलसं वाटायचं. अशाच परिस्थितीत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. एकदा एका आश्रमशाळेच्या कार्यक्रमात तिला खऱ्या अर्थानं तिच्या जीवनाचं लक्ष्य गवसलं. मनातलं सारं मळभ दूर होऊन सकारात्मकतेचा प्रकाश मन व्यापून उरला. या प्रकाशाची ती पथिक बनली. शिक्षणाची समान संधी नाकारली गेलेली ती युवती संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक युवा शिक्षणदूत बनली. या मुलीचं नाव दीक्षा दिंडे\nदीक्षाचा जन्म पुण्यात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. वडील रिक्षाचालक आणि आई टेलरकाम करणारी. पुण्यातल्या एका चाळीत त्यांचं वास्तव्य. दीक्षाला जन्मजात अपंगत्व होतं. शासकीय आकड्यांत ८४ टक्के, पण प्रत्यक्षात न के बराबर त्यामुळं सातत्यानं आईवडिलांवर अवलंबून राहणं होतं. त्या दोघांनीही दीक्षाला कधीही तिच्या अपंगत्वाची अडचण होत असल्याचं कधीही जाणवू दिलं नाही. पण, शाळेत प्रवेश घ्यायची वेळ आली, तिथं पहिल्यांदा तिला ती अन्य सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असल्याचा पहिला मोठा फटका बसला. तीन खाजगी शाळांनी केवळ तिच्या दिव्यांगत्वावरुन तिला प्रवेश नाकारला. शेवटी तिला महापालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. इथं मदत करणारे लोक भेटले. कडेवर दीक्षा असल्यानं तिची स्कूलबॅग घ्यायला कधी शिपाई, तर कधी खुद्द मुख्याध्यापकही पुढे यायचे. एरव्ही मात्र शाळेत तिच्यासोबत राहतील असे मित्रमैत्रिणी तिला मिळाले नाहीत. तिच्यासोबत थांबलं तर ना खेळायला मिळेल, ना काही गंमत करायला, असा विचार ते करत असावेत. मात्र, यामुळं दीक्षाचा जीव गुदमरायचा. नकारात्मक विचार मनाचा ठाव घ्यायचे. आपण असे अपंग जन्मण्यापेक्षा मरून का गेलो नाहीत किंवा थेट आत्महत्येचे टोकाचे विचार यायचे. यामुळं ���िनं अभ्यास केला, मात्र तिचा जीव खऱ्या अर्थानं शाळा-कॉलेजात कधी रमलाच नाही. कदाचित जबाबदारी वाढेल म्हणून पै-पाहुण्यांनीही कधी तिला, तिच्या आईला अगत्यानं घरी बोलावलं नाही. समाजात वावरताना पदोपदी करून देण्यात येणाऱ्या अपंगत्वाच्या जाणीवेनं दीक्षाचं मन उदास होई. या काळात सातत्यानं नकारात्मक विचारच तिच्या मनी येत.\nया दरम्यान, वडिलांचं रिक्षा चालवणं २००५मध्ये अपघातामुळं थांबलं. आईनं मात्र एकहाती संसाराचा गाडा रेटताना दीक्षाला काही कमी पडू दिलं नाही. आपण कुणावर ओझं होऊ नये, या गोष्टीचं दीक्षाच्या मनावर इतकं दडपण होतं की, तिनं अक्षरशः आपलं वजनही अजिबात वाढू दिलं नाही. नकारात्मक विचारांनी मनाचा घेतलेला ताबा, त्यामुळं खचलेला आत्मविश्वास, त्यातूनच उदयास आलेला अबोलपणा ही पूर्वीच्या दीक्षाची स्वभाववैशिष्ट्य होती.\nसन २०१२-१३ मध्ये मात्र हे चित्र पालटलं. घरातील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं अनाथाश्रमातील काही मुलांशी तिची भेट झाली आणि तिला तिच्या जीवनाची दिशा त्या क्षणी गवसली. त्यावेळी ती चाणक्य मंडलमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारीही करत होती. याच काळात तिला असे काही लोक भेटत गेले की, ज्यांनी तिला ती जशी आहे तसं स्वीकारलं. दिशाच्या मनात आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाचं तेज तिच्या डोळ्यांत झळकू लागलं. या काळात भेटलेल्या मित्रमैत्रिणींमुळे इतरांसारखेच आपणही एक माणूसच आहोत, ही जाणीव झाली. आपल्याकडे काय नाही, यापेक्षा काय आहे, याकडं ती सकारात्मकतेनं पाहू लागली. साहजिकच पूर्वी तिच्या मनात असलेल्या कुरूप जगाचं रुप पालटलं, ते सुंदर, अधिकाधिक सुंदर बनत गेलं. त्यातूनच तिनं ‘रोशनी’ या एनजीओच्या माध्यमातून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करायला सुरवात केली. काम होते, स्नेहालय-नगर यांच्या कात्रजमधील 'शारदा बालभवन' या प्रकल्पातील मुलांसाठी 'अक्टीव्हीटी बेस्ड लर्निंग अन्ड ओपन एज्युकेशन' या संकल्पना राबविणे. संस्कार वर्ग, खेळ, गोष्टी, नृत्य, वाचन, स्पर्धा या विविध गोष्टींच्या माध्यमातून मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचे काम तिनं दोन वर्षे केले. नेहरु युवा केंद्र संघटनेशीही ती जोडली गेली. नेहरू युवा कार्यकर्ता म्हणून काम करू लागली. सी.ए.एस.पी. आणि नंतर विद्यादान सहाय्यक मंडळ यांच्या मदतीमुळे तिची स्वप्नं तिला पूर्ण करता आली.\nदीक��षाच्या कामाचा विस्तारही वाढत गेला. अपंगांचे हक्क, महिला सक्षमीकरण, मासिक पाळी स्वच्छता, असे अनेक विषय तिने हाताळले. आयुष्यात तिला ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं किंवा तिनं जे अनुभवलं ते या विशिष्ट गटाला सहन करावं लागू नये, या तळमळीतून तिनं तिच्या कामाचा फोकस निश्चित केला. या लोकांना त्यांच्या हक्कांचे स्वातंत्र्य मिळवून देऊन, समाजाने त्यांना आपलंसं करावं, सामाजिक समावेशनाच्या संकल्पनेची रुजवात खऱ्या अर्थाने होण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत.\nदीक्षाला तिची खरी ओळख मिळाली ती तिच्या ग्रीन सिग्नल शाळेमुळं. मृण्मयी कोळपे या तिच्या मैत्रिणीनं साधारण ७-८ वर्षांच्या सोनी या पोलिओग्रस्त मुलीची, तिला भीक मागायला लावून अर्थार्जनाचं माध्यम बनविणाऱ्या तिच्या कुटुंबियांपासून तिची सुटका केली. तेव्हा रस्त्यांवरील बालकांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात जागृत झाली. त्यातूनच ‘ग्रीन सिग्नल स्कूल’ या बिनभिंतीच्या शाळेचा उदय झाला.\nरोशनी संस्थेमार्फत पुण्यातल्या झेड ब्रिजच्या खाली अनेकदा सण साजरे करायला किंवा काही विशेष दिवस साजरे करायला दीक्षा जायची. त्यावेळी ब्रिजखाली राहणाऱ्या महिलांसाठी मासिक पाळीविषयक स्वच्छता सत्रही या मैत्रिणींनी घेतलेलं होतं. डेक्कन परिसर त्यांच्या दैनंदिन रहदारीचा असल्यानं तिथल्या लोकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध यायचा. यांच्यातली बरीचशी मुलं सिग्नलवर किंवा ज्ञानप्रबोधिनी, गुडलकच्या चौकात त्यांना दिसायची. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, असं नेहमी वाटायचं. म्हणून त्याच भागात शाळा सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं.\nमार्च २०१६ मध्ये दीक्षाची संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक युवा शिक्षण राजदूत म्हणून निवड झाली आणि त्याच वेळी बार्शीच्या अजित फाऊंडेशनच्या संपर्कात त्या आल्या. पुणे आयुक्तांच्या परवानगीनं 7 नोव्हेंबर 2016 रोजी ग्रीन सिग्नल स्कूल सुरु झाले. बिनभिंतींची शाळा यासाठी म्हणायचं की, कोणत्याही भिंतींशिवाय ही शाळा पुलाखालच्या नदीपात्रात भरवण्यात येऊ लागली. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून पुलाखाली तीसेक बिऱ्हाडं राहात आहेत. मूळचे गुलबर्गा भागातले हे सर्व स्थलांतरित पारधी आहेत. पोट भरण्यासाठी पुण्यात आले, ते इथलेच झाले. चोरटे, दरोडेखोर अशी चुकीची ओळख झालेला हा समाज. त्या��चा मुख्य व्यवसाय फुगे, खेळणी विकणे किंवा मुलांना भीक मागायला पाठवणे. या लोकांसाठी त्यांची मुलं ही धंद्यातली निव्वळ गुंतवणूक आहेत- पोट भरायचं एक माध्यम.\nया पार्श्वभूमीवर, पहिल्या दिवशी सहा-सातच मुलं आली, तीही 2-3 वर्षांची. जेव्हा त्या भागाचा सर्वे केला, तेव्हा तिथं जवळजवळ 88 मुलं असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं पहिल्या दिवशी बाकीची मुले कुठं गेली, हा प्रश्न होता. दीक्षानं तिथल्या एका महिलेला विचारलं की, दीदी बच्चे कहाँ गये तर त्यावर ती उत्तरली, \"बच्चे तो चले गयें चतुर्शृंगी मांगने और गुब्बारे बेचने तर त्यावर ती उत्तरली, \"बच्चे तो चले गयें चतुर्शृंगी मांगने और गुब्बारे बेचने कल से ये बचे हुए बच्चे भी जाएँगे कल से ये बचे हुए बच्चे भी जाएँगे\" म्हणजे पहिल्याच दिवशी शाळेच्या भवितव्याविषयी भलंमोठं प्रश्नचिन्ह दीक्षासमोर उभं राहिलं. मात्र, या मुलींची शिकविण्याची तळमळ म्हणा किंवा तिथल्या लहानग्यांची साथ म्हणा, शाळा सुरू राहिली आणि विशेष म्हणजे मुलांची संख्याही वाढत जाऊन चाळीसवर गेली.\nसुरवातीला शाळेच्या वेळात मुलांच्या कामाचे दोन तास बुडतात म्हणून आई वडील मुलांना शाळेतून घेऊन जायचे किंवा पाठवायचेच नाहीत. बरेचदा त्यांना मुलांना काहीतरी आमिष दाखवून शाळेत आणावं लागायचं. हळूहळू परिस्थिती बदलली. काही आई वडील स्वतः मुलांना शाळेत घेऊन येऊ लागले. म्हणायचे, \"हमने जो सपनें अपने बच्चों के लिये देखे थे, वो आप लोग पुरा कर रहें हो हम आपका साथ देंगे हम आपका साथ देंगे\" \"दीदी, हम तो अंधे हैं, असली आँखें तो भगवान ने आपको दी हैं\" \"दीदी, हम तो अंधे हैं, असली आँखें तो भगवान ने आपको दी हैं इस लिये तो आप हमारे लिये इतना करते हो इस लिये तो आप हमारे लिये इतना करते हो\" अशा शब्दांत त्या वंचित घटकांकडून त्यांना शाबासकीची पावतीही मिळाली. पूजा मानखेडकर, अमोल गोरडे, सेवा शिंदे, प्रियांका जगताप या सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय हे अशक्य होतं, असं दीक्षा आवर्जून सांगते. आम्ही सर्व विद्यार्थी आहोत. त्यामुळे जास्त वेळ देता येत नाही, आणि पुढे किती दिवस हे काम चालू राहील माहित नाही , परंतु त्या मुलांचं आयुष्य घडवल्याशिवाय हे काम काही थांबणार नाही, असा विश्वास मात्र ती व्यक्त करते.\nदीक्षाच्या या कामावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक युवा शिक्षण राजदूतपदाची जशी मोहोर उमटली, तस���च महाराष्ट्र शासनानं राज्य युवा पुरस्कार देऊनही तिला गौरवलं आहे. आपल्या समाजकार्याबरोबरच युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या दीक्षाला सनदी अधिकारी होऊन आपल्या कार्याचा परीघ अधिक विस्तारायचाय. शिक्षण, दिव्यांग, वंचित समाजघटक, महिलांचे आरोग्य अशा अनेक प्रश्नांवर ती आज काम करते आहे, त्या कार्याला तिला देशव्यापी आयाम प्राप्त करवून द्यायचे आहेत. उराशी बाळगलेलं हे ध्येय ती निश्चितपणानं जिद्दीनं पूर्ण करणार आहे, असा विश्वास तिच्या शब्दाशब्दांतून ओसंडून वाहताना दिसतो.\nबदकांच्या या मोठ्या थव्यात स्वतःला वेडं, कुरूप समजणाऱ्या या पिल्लाला आता त्याच्यातल्या राजहंसत्वाची जाणीव झालीय आणि मोठमोठ्या राजस भराऱ्या मारण्यासाठी तो सिद्धही झालाय.\nफरक पडू शकतो; पडतोय\nग्रीन सिग्नल शाळेच्या प्रयोगाविषयी आणि त्याच्या यशस्वितेविषयी माहिती देताना दीक्षा सांगते, “आई वडिलांच्या मारामाऱ्या, भांडणं, शिव्या, दारू हे पाहातच मोठी होणारी मुलं त्यामुळं अगदी लहान वयातच विविध व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात, ताडी पिणं, गुटखा खाणं हे तर सर्रासच. या मुलांमध्ये स्वच्छता, निर्व्यसनीपणाचे संस्कार रुजवण्यावर आम्ही भर देतो. आमच्या वागण्या-बोलण्यातून ही मुलं शिकावीत, असा आमचा प्रयत्न असतो. एक्टीव्हीटी बेस्ड लर्निंगबरोबर त्यांना अंक आणि अक्षरओळख करून देण्यावरही भर देतो. दोन ते पंधरा वयोगटातली मुलं इथं येतात. मुलगी वयात येताच तिचं लग्न केलं जातं. साहजिकच तिथं जन्माला आलेली मुलं कुपोषित असतात. त्यामुळं शिक्षणाबरोबरच कुपोषणावरही काम करावं, असं वाटून आम्ही मुलांना पोषण आहार देण्यास सुरुवात केली. वरण-भात व एक उकडलेलं अंडं असा आहार दिला. दरम्यानच्या काळात मृण्मयीची संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनिव्हर्सल एम्बॅसॅडर्सने ‘एम्बॅसॅडर ऑफ होप’ म्हणून निवड केली आणि त्यांच्यामार्फत या मुलांना दोन महिने हे जेवण दररोज मिळाले.”\nया मुलांमध्ये झालेला फरक अधोरेखित करताना दीक्षा सांगते, “शाळेला 7-8 महिने होता-होताच मुलांच्या वागण्या-बोलण्यातला फरक जाणवला. रस्त्यात कुठेही मुलं दिसली की ती घाबरून पळूनच जातात. एक चॉकोलेट कमी दिलं म्हणून रडून गोंधळ घालणारी पूनम आज शाळेची मॉनिटर म्हणून काळजी घेते. या छोट्या-छोट्या गोष्टींतून मोठा फरक होऊ शकतो, आपण मोठा फरक घडवू शकतो, याची जाणीव झाली. त्यामुळे या पुढच्या काळात ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आणि मुक्त शिक्षणपद्धतीवर भर देऊन माझा या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राहील. हा उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारा आहे. पालकांची मानसिकता बदलवणं, मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करणं आणि त्यांना पोषण आहार देऊन त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं, अशा गोष्टींवर आम्ही भर देत आहोत.”\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १०:३७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयी���ा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\n‘शिवार सांसद’ विनायक हेगाणा\n‘द पिरियड मॅन’ प्रवीण निकम\nडिजीटल युग अन् प्रसारमाध्यमांचे भवितव्य\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sheroes.com/articles/successfully-returning-to-work-after-break/Njk4NA==", "date_download": "2019-10-23T12:48:22Z", "digest": "sha1:AVAFTFJYM6YDBAUB63WYOQWDZDZ27WVG", "length": 15619, "nlines": 90, "source_domain": "sheroes.com", "title": "How to Return to Workforce Successfully with These 5 Steps", "raw_content": "\nकार्यबल यशस्वीपणे परत मिळवण्यासाठी ५ टप्पे\nधंद्यात परत येणाऱ्या व्यावसायिकांना नेहमीच चिंता वाटत असते की ब्रेकनंतर परत काम सुरु करणे नाउमेद करणारे असेल. पण आमच्यावर विश्वास ठेवा, असे काहीच नाही. तुम्ही आजही तितक्याच सक्षम, व्यावसायिक आहात जेवढ्या तुम्ही करियर मधून ब्रेक घेण्यापूर्वी होतात आणि जेव्हा तुम्ही घरी राहणाऱ्या आईची भूमिका बजावत होतात तेव्हा तुम्ही काही उत्कृष्ट कौशल्ये मिळवली आहेत\nतुमचे जुने, आत्मविश्वासू स्वरूप तुम्हाला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी, आम्ही ५ टप्प्यांचे मार्गदर्शक तयार केले आह��� जे तुमचा पुनरारंभ यशस्वी करण्याची खात्री देते. आपल्या करियरचा पुनरारंभ करण्याचा नियोजित दृष्टीकोन, या कार्याला सोपे आणि कार्यक्षम बनवू शकतो. सुरवातीच्या काळात, तुम्ही काय करू इच्छिता हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ घेतला पाहिजे; त्यानंतर आपण पर्याय शोधू शकता आणि पुढे जाऊ शकता.\nटप्पा १ : निश्चित व्हा\nतयार होणे हा पहिला टप्पा आहे. बऱ्याच वेळा नियुक्त करणारे मॅनेजर कामावर पुन्हा परत येणाऱ्या मातांकडे पाहून विचार करतात, “ती तयार आहे का ती ही जबाबदारी पेलू शकते का ती ही जबाबदारी पेलू शकते का जर ती सोडून गेली तर जर ती सोडून गेली तर” ते संकोच करतात. तुम्हाला हेच प्रश्न स्वतःला देखील विचारले पाहिजेत. पूर्ण खात्री करून घ्या की कामावर परत जाण्याचा निर्णय तुम्ही काळजीपूर्वक घेतला आहे, आणि हे शक्य करण्यासाठी तुम्ही योग्य तयारी केली आहे. तुम्ही कामावर परत जाण्यासाठी खरोखर तयार आहात याची खात्री करून घ्या.\nया अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा:\n१. मला आता काम करण्याची किती इच्छा आहे\n२. मी करियर ब्रेक का घेतला आहे माझी सध्याची कर्तव्ये काय आहेत माझी सध्याची कर्तव्ये काय आहेत ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे का\n३. मला कोणत्या गोष्टींचा आधार आहे\nटप्पा २: आपल्या करियरच्या पर्यायांचे मूल्यमापन करा\nतुम्ही पूर्वी ज्या पदावर काम केले आहे त्याच्या सारख्या पदांचाच शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करून नोकरी बाबतच्या संभावनांवर मर्यादा घालू नका. करियर मेधील ब्रेक नंतर नोकरी शोधत असताना, आवश्यक असलेल्या कौशल्यांकडे लक्ष द्या, नोकरीच्या पदाकडे नाही.\nकरियर ब्रेकला पर्याय शोधण्याची संधी समजा. तुमचे मागील करियर तुमच्या इच्छेनुसारच होते की तुम्ही करियर बदलण्याचा विचार करत आहात. हे ठरवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्या कौशल्यांचे मूल्यमापन करा आणि याचा विविध क्षेत्रातील विविध पदांसाठी कसे वापरू शकतात याचा विचार करा. आपल्या दुसऱ्या करियर पर्यायाचा विचार करा.\nतसेच, हे सुद्धा समजून घ्या की करियर बदलणे म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग आहे, आणि हा निर्णय सहजपणे घेऊन चालणार नाही. या नवीन करियर मध्ये काय-काय होऊ शकते हे पूर्णपणे जाणून घ्या. आणि तुम्ही या करियरसाठी उचित आहात का झेप घेण्यापूर्वी तुमचे नवीन करियर शोधा.\nटप्पा ३: कु��ुंबाकडून सहाय्य मिळवा\nतुमच्या कुटुंबासोबत कामावर परत जाणे सुरु करण्याबाबत चर्चा करा. तुम्हाला मुलांचे संगोपन आणि सर्व कार्यांचा ताळमेळ बसवण्याची सत्यपरिस्थिती याचा देखील विचार केला पाहिजे. तुम्हाला कुटुंबाकडून कश्या प्रकारच्या समर्थनाची आणि सहाय्याची अपेक्षा आहे याची परिवारातील व्यक्तींसोबत सखोल चर्चा करा. तुमच्या जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या मदतीचे नियोजन करणे महत्वाचे आहे.\nजेव्हा तुम्ही कामावर परत जात असाल तेव्हा तुमच्या परिवाराची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या जोडीदाराची मदत मिळवा. परस्परांकडून काय अपेक्षा आहेत याची चर्चा करा आणि बाल संगोपनासाठी तसेच इतर कर्तव्यांसाठी योजना तयार करा. तडजोड हाच मार्ग आहे. तुमच्याप्रमाणेच तुमचा पती देखील तडजोड करेल. लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक आदर्श निर्माण कराल. घरकाम आणि मुलांची देखभाल यासाठी मदत मागा, आणि तुम्ही जर पौष्टिक अन्न नाही बनवू शकलात तर स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका. तुम्ही सुपरवूमन नाही बनू शकत हे ध्यानात ठेवा.\nकाम आणि घर दोन्ही गोष्टी सांभाळणे हे एक दिव्य कार्य आहे. तुमच्या हातून सर्व कार्ये ‘उत्कृष्ट’ झाली नाही तरी स्वतःला वाईट वाटून घेऊ नका.\nटप्पा ४ : तुमची व्यावसायिक कौशल्ये सुधारत रहा\nतुम्ही कामावर जात नसताना, खूप काही बदल झाले असू शकतात. नवीन ट्रेंड आणि तंत्रज्ञान आलेले असेल. घाबरून जाऊ नका. तुम्हाला जे आधीपासून माहित आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सुदैवाने, नवीन ट्रेंड आणि तंत्रज्ञान शिकण्यासाठी काही ऑनलाइन अभ्यासक्रम आहेत ज्यासाठी तुम्ही नाव नोंदणी करू शकता. काही आभ्यासक्रम विनामुल्य आहेत, तर काही महाग आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात सर्वात नवीन ट्रेंड काय आहेत ते शोधा आणि ही कौशल्ये प्राप्त करण्यासाठी आभ्यास करा.\nटप्पा ५: नौकरी शोधण्याची कौशल्ये सुधारा\nनोकरी शोधण्याचे कौशल्य आत्मसात करून स्वतःची रोजगारक्षमता वाढवा. ट्विटर आणि लिंक्डइनवर स्वतःला प्रदर्शित करा. तुमच्या मुलाखतीचा सराव करा. तुमची कौशल्ये आणि तुम्ही कोणत्या प्रकारची संधी शोधत आहेत हे थोडक्यात सांगणारे भाषण तयार करा. तुम्ही ज्या पदावर कार्य केले आहे त्याबद्दल बोलण्या���वजी तुम्ही ज्या प्रकारची कामे करू इच्छिता याबद्दल बोलण्यावर लक्ष केंद्रित करणे हे अधिक योग्य आहे असे आम्ही सुचवतो. नोकरी शोधण्याच्या तुमच्या कार्यात नेटवर्किंग अतिशय महत्वाचे आहे. बाहेर पडून तुमच्या क्षेत्रातील किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करू इच्छिता त्या क्षेत्रातील लोकांना भेटा. पुढील संधी कुठे मिळेल हे तुम्ही सांगू शकत नाही.\nव्यावसायिक गटामध्ये सामील व्हा - तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सहयोग आढळेल. काम करणाऱ्या महिलांचा सपोर्ट ग्रुप तुम्हाला चांगले सल्ले देऊ शकतो. तुमच्या माजी विद्यार्थी संघटनेत सक्रीय बना - तुम्ही कित्येक वर्षापूर्वी पदवी मिळवली असली तरीही - हा एक उत्तम स्त्रोत आहे.\nतुमचे करियर सोडून देणे सोपे कार्य नव्हते, आणि ते पुन्हा सुरु करणे सुद्धा सोपे जाणार नाही. पण आता तुम्ही अधिक सुजाण, आणि अधिक हुशार आणि अधिक सामर्थ्यवान आहात. जग तुमच्या परत येण्याची वाट पहात आहे\nतुमच्या कडे ‘कामावर परत रुजू होण्याची’ कथा आहे का आमच्यासोबत ती अवश्य शेअर करा\nआईएएस एग्जाम की तैयारी...\nकैसे आप अपना बेबी केयर...\nयूजीसी नेट या शिक्षिका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Asudhir%2520mungantiwar&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3&search_api_views_fulltext=sudhir%20mungantiwar", "date_download": "2019-10-23T14:04:03Z", "digest": "sha1:OAFN4CCBBM7WMNPDAXMOLL2PNUJ6B6TM", "length": 7793, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nठिकाणे (1) Apply ठिकाणे filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nरावणाच्या कातळशिल्पात चुंबकिय विस्थापन...नवा शोध\nकोकणच्या निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनासाठी येथील अनेक ठिकाणे प्रसिद्ध झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हा तालुका राजापूरची गंगा, धोपेश्वर मंदिर, आडिवरे येथील महाकाली मंदिर यामुळे प्रसिद्ध आहे. याच राजापुरात देवाचे गोठणे हे ठिकाण आहे. धोपेश्वरपासून देवाचे गोठणेपर्यंत एक पाऊलवाट गेली आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष���ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2019-10-23T13:10:43Z", "digest": "sha1:PJPKFLMJUKABTI5AJBPINJYZY2WTOKOO", "length": 8484, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\n(-) Remove नगरसेवक filter नगरसेवक\n(-) Remove सीसीटीव्ही filter सीसीटीव्ही\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nएफएसआय (1) Apply एफएसआय filter\nगुन्हेगार (1) Apply गुन्हेगार filter\nजैवविविधता (1) Apply जैवविविधता filter\nटीव्ही (1) Apply टीव्ही filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nमेट्रो (1) Apply मेट्रो filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nअठरा हजार कोटींचा महापौरांचा आराखडा\nनाशिक - विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे दोन हजार 173 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला असतानाच महापौर रंजना भानसी यांनी तब्बल 18 हजार कोटी रुपयांची मागणी निवेदनाद्वारे केली. मेट्रो रेल्वेसाठी दहा हजार कोटी रुपयांचा त्यात समावेश आहे. सर्वंकष वाहतूक सेवेंतर्गत दहा हजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/ratnagiri-flood.html", "date_download": "2019-10-23T12:33:14Z", "digest": "sha1:LEWBL4IL3Z5F6UJNDURVO52FIJUQ7U7R", "length": 7607, "nlines": 64, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "रत्नागिरीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १०० कोटी मंजुर करा - रविंद्र वायकर - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA रत्नागिरीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १०० कोटी मंजुर करा - रविंद्र वायकर\nरत्नागिरीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १०० कोटी मंजुर करा - रविंद्र वायकर\nमुंबई: मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या पुरग्रस्तपरिस्थितीतील बाधितांच्या वैयक्तीक मदतीसाठी तात्काळ रुपये १०० कोटी मंजुर करण्यात यावेत, असे विनंती करणारे पत्र रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री यांची भेट घेऊन दिले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागांना अन्य सुविधा देण्यासाठी अधिकच्या निधीची तरतुद करण्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, लांजा, राजापुर तसेच अन्य तालुक्यांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे तालुक्यातील विविध गावांचा संपर्क तुटला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या तालुक्यांच्या शहरातील रहिवासी भागातील घरे तसेच मुख्य बाजारपेठा पाण्याखाली आल्याने नागरीकांचे तसेच व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nरत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात दरडी कोसळल्या आहेत. डोंगर खचून विविध रस्ते मार्ग खंडीत झाले आहेत. अनेक तालुक्यांतील जमिनीला भेगा पडल्याने त्या लगतची अनेक घरे खचली आहेत. रस्ते, साकव, पाखाडी, विहीरी, शेतीची देखील नासधूस झाली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मोठी वित्तिय हानी तसेच जिवीत हानी झाली आहे.\nरत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या वित्तीय व जीवीत हानीचा सविस्तर अहवाला मला सादर केला आहे. ही हानी भरुन काढण्यासाठी एकुण रुपये १००४९.२३ लक्ष इतक्या रकमेची गरज असल्याचे कळविले आहे.\nया जिल्ह्यातील पुरग्रस्त रहिवाशांना दिलासा देण्याबरोबरच मदत करण्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात यावी. त्याचबरोबर केंद्र शासनाची आर्थिक मदत मिळणेकरीता केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा, अशी विनंतीही रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी ल��खी पत्राद्वारे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. त्याचप्रमाणे खचलेली घरे, रस्ते, साकव, विहीरी, शेती, संरक्षण भिंत यासाठीही अधिकच्या निधीची व्यवस्था करावी, अशी विनंतही त्यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-july-2019/", "date_download": "2019-10-23T13:59:17Z", "digest": "sha1:OJ6WRMTH7R3DW4VRIVTM5JKRNWOMR42F", "length": 17920, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 25 July 2019 - Chalu Ghadamodi 25 July 2019", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताने ग्लोबल इनोवेशन इंडेक्समध्ये 2019 मध्ये 52 व्या स्थानी सुधारणा केली आहे, ज्यामुळे वर्षभरात 5 जागेची महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे.\nकेंब्रिज ऍनालिटिका डेटा स्कँडलमध्ये 87 दशलक्ष वापरकर्त्यांचा समावेश असलेल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकेच्या नियामकांनी फेसबुकवर 5 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा दंड ठोठावला.\nत्रिपुरामध्ये वीज निर्मिती आणि वितरण वाढविण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅँकने 1925 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे.\nब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतीय मूळ प्रिती पटेल यांची देशाच्या गृहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे.\nआयएएस अधिकारी अजय क���मार भल्ला यांना गृहमंत्रालयातील विशेष कर्तव्यात अधिकारी म्हणून तत्काळ प्रभाव देण्यात आला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील संसद ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये माजी पंतप्रधान चंद्र शेखर यांच्यावरील पुस्तक जाहीर केले.\nअमेरिकन डिजिटल पेमेंट फर्म पेपॅलने तिसऱ्या जागतिक तंत्रज्ञान केंद्राच्या प्रक्षेपणाने भारताच्या पाऊलखुणाचे विस्तार वाढविण्याचे जाहीर केले. पेपॅल इंडियाच्या घरात 100 अभियंते समाविष्ट आहेत ज्यात जोखमीचे व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स समाविष्ट आहेत.\n24 जुलै रोजी राज्यसभेने मुलांच्या लैंगिक अत्याचार पासून बाल संरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2019 (पॉस्को विधेयक) मंजूर केले आहे. आता लोकसभेला मंजुरीसाठी विधेयक पाठविला जाईल.\nकेंद्रीय कॅबिनेटने ICMR – नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ सोबत राष्ट्रीय खाद्यान्न आरोग्य संस्थेचे विलीनीकरण मंजूर केले आहे.\n28 वर्षांच्या वयात रशियन बॉक्सर मॅक्सिम दादाशेवचे निधन झाले. त्याच्या आईबीएफ लाइट-वेल्टरवेट लढ्यात सुब्रेल मतीस यांच्या विरोधात झालेल्या दुखापतीनंतर मृत्यू झाला.\nPrevious (Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 587 जागांसाठी भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्र. 2 कर सहायक प्रवेशपत्र\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» EPFO मध्ये 2189 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) भरती पूर्व परीक्षा निकाल\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2019-10-23T12:57:27Z", "digest": "sha1:JRIXGMAOFSK35FBRQCJOENS5GFJ5IQDA", "length": 14495, "nlines": 172, "source_domain": "www.batmidar.in", "title": "विविध पत्रकार संघटनांकडून कंगनाच्या अरेरावीचा निषेध | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मात���न पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी विविध पत्रकार संघटनांकडून कंगनाच्या अरेरावीचा निषेध\nविविध पत्रकार संघटनांकडून कंगनाच्या अरेरावीचा निषेध\nमुंबई मराठी पत्रकार संघाकडून कंगना राणावतचा निषेध\nमुंबई : पत्रकारांविषयी आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषा वापरणाऱ्या, विशेषत: पीटीआयचे प्रतिनिधी जस्टिन राव यांना अपमानित करून वृत्त माध्यमांना लाखोल्या वाहणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचा मुंबई मराठी पत्रकार संघाने आज निषेध केला.\nदि. 7 जुलै 2019 रोजी एका हिंदी चित्रपटाच्या गीत प्रदर्शन प्रसंगी जस्टिन राव यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच कंगना राणावत हिने त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरण्यास सुरुवात केली. राव हे शांत होते. पण तरीही सदर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी मायक्रोफोन काढून घेत त्यांना व इतर पत्रकारांना बाऊंसर्सद्वारे धक्काबुक्की केली. या घटनेनंतर राणावत हीची बहीण रंगोली चांडेल हीनेदेखील ट्वीटरद्वारे पत्रकारांवर आगपाखड केली. `नालायक', `नंगे', `सस्ते' आणि `बिकाऊ' अशा शब्दात रंगोली हीने आपल्या `सभ्यते'चे आणि `संस्कृति'चे प्रदर्शन केले. या दोघींची ही वर्तणुक आक्षेपार्ह, संतापजनक आणि निंदनीय असून त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी केली आहे. यासंदर्भात `द एंटरटेंनमेंट जर्नलिस्ट गिल्ड'ने उपस्थित केलेल्या मुद्यांना पत्रकार संघाचा पाठिंबा असून `गिल्ड'ने केलेल्या मागणीनुसार राणावतने जस्टिन राव यांची व इतर पत्रकारांची त्वरित माफी मागावी, असेही श्री. वाबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.\nअभिनेत्री कंगना राणावत ने आपल्या बेताल वक्तव्या बद्दल पत्रकारांची माफी मागावी:- टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन\nअभिनेत्री कंगना राणावतने एंटरटेनमेंट जर्नलिस्ट जस्टिन रावचा अपमान केला. तसेच, पत्रकारांबाबत बेताल वक्तव्ये केली आहेत. त्याचा निषेध टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन करत आहे. आज पत्रकार आणि मीडिया जगत हे लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात प्रत्येक व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. मात्र, कंगनाच्या कडून पातळी सोडून झालेल्या वक्तव्यांची निंदा करावी तेवढे कमी आहे. एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ने जो लढ़ा सुरु केला आहे त्याला टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन समर्थन करत असून आमची मागणी आहे की, कंगना राणावत यांनी आपल्या बेताल वक्तव्याबद्दल पत्रकारांची माफी मागावी.\nप्रशांत पांडेय विनोद जगदाळे\nPrevious articleराधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार\nNext articleपत्रकारांना हेल्मेट वाटप\nमहाड दुर्घटना ः शोध कार्याला आज सकाळपासून पुन्हा आरंभ होणार\nऑनलाईन मिडियालाही ‘वेसण’ घालणार\nजगभरात 122 पत्रकारांच्या हत्त्या\nराजदीप सानियाला सॉरी का म्हणाले \nसंतांची भूमी उजाड होतेय,,,\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nका हवीय पत्रकारांना पेन्शन \nनिवडणुका,पाणी प्रश्‍न आणि आम्ही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/rmvs-recruitment/", "date_download": "2019-10-23T13:27:03Z", "digest": "sha1:3NYIGDDXQFS2GZU7NQ6ZAEA4MNMHITYW", "length": 19824, "nlines": 191, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Rajya Marathi Vikas Sanstha.RMVS Recruitment 2019 - RMVS Bharti 2019", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(RMVS) राज्य मराठी विकास संस्थेत विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 संगणक अधिकारी 01\n2 प्रकल्प सह-व्यवस्थापक 01\n3 सहल-पर्यटन संयोजक 01\n4 सहायक ग्रंथपाल 01\n5 बृहन्महाराष्ट्र अधिकारी 01\n6 प्रशिक्षण सहायक 01\n7 आस्थापना सहायक 01\n8 विभागीय समन्वयक 12\n11 सहायक ग्रंथपाल 01\n12 ग्रंथालय सहायक 02\nपद क्र.2: M.A. (मराठी), पत्रकारिता/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी.\nपद क्र.3: M.A. (मराठी), अन्य विषयसंबंधित पदविका/पदवी/परीक्षा उत्तीर्ण.\nपद क्र.4: ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदवी, ग्रंथपाल या पदाचा अनुभव, संगणकाचे ज्ञान.\nपद क्र.5: M.A. (मराठी), सेट/नेट परीक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान.\nपद क्र.6: B.A/M.A. (मराठी), बी.एड., संगणकाचे ज्ञान, मराठी टंकलेखन.\nपद क्र.7: कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी, प्रशासकीय/व्यवस्थापन पदविका/पदवी, संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव, लेखाविभागाच्या दृष्टीने आवश्यक अर्हता – टॅली इ. प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव.\nपद क्र.8: कोणत्याही शाखेचा पदवीधर, पदवीस्तरावर मराठी विषय असल्यास प्राधान्य, संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव.\nपद क्र.9: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.10: ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी, ग्रंथपाल या पदाचा अनुभव, संगणकाचे ज्ञान.\nपद क्र.11: पदवीधर, ग्रंथपालन शास्त्र विषयाची पदविका/प्रमाणपत्र असल्यास विशेष गुण मिळतील. ग्रंथपाल या पदाचा किमान 03 वर्षे अनुभव.\nपद क्र.12: 12 वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान, ग्रंथालयातील कामाचा, पुस्तकबांधणी इत्यादीचा अनुभव.\nवयाची अट: 45 वर्षांपर्यंत\nनोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र\nFee: खुला प्रवर्ग: ₹300/-, मागासवर्गीय: ₹150/-]\nलेखी परीक्षेचे & मुलाखत: 25 ऑगस्ट 2019 (10: 00 AM)\nलेखी परीक्षेचे & मुलाखतीचे ठिकाण: फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2019\nNext (SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019\n(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागांसाठी भरती\n(RWF) रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 192 जागांसाठी भरती\n(HCB Goa) मुंबई उच्च न्यायालय,गोवा येथे विविध पदांची भरती\n(LPSC) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘सायंटिस्ट/इंजिनिअर’ पदांची भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 170 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती\n(CMTI) सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट मध्ये विविध पदांची भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (MPSC) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्र. 2 कर सहायक प्रवेशपत्र\n» (ECIL) इलेक्ट्रॉनि���्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» EPFO मध्ये 2189 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) भरती पूर्व परीक्षा निकाल\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/second-list-of-mim-released/", "date_download": "2019-10-23T13:51:30Z", "digest": "sha1:NQBIF7YGZWLAUKC7WDGXYIWXNDGSJ23C", "length": 10414, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एमआयएमची दुसरी यादी जाहीर | Dainik Prabhat", "raw_content": "\nएमआयएमची दुसरी यादी जाहीर\nमुंबई: वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्याच बरोबर सांगोला आणि सोलापूरच्या दोन मतदार संघांमध्ये उमेदवार घोषित केले आहेत.\nदरम्यान जलील यांनी 11 सप्टेंबरला विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये पुण्यातील वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव मध्य मतदारसंघांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये सांगोला, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार मतदारसंघांचा समावेश आहे. सांगोल्यातून शंकर सरगर, सोलापूर मध्यमध्ये फारूक शाब्दी, सोलापूर दक्षिणमध्ये सुफिया शेख आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल���\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nगॅंगस्टर इक्‍बाल मिर्चीच्या जवळच्या साथीदाराला अटक\nईव्हीएम मशीनमुळे मतमोजणीवर परिणाम होणार- राष्ट्रवादी काँग्रेस\nपीएमसी बॅंक घोटाळ्यातील आरोपींच्या कोठडीत वाढ\nनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 65 टक्के मतदान\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nसोशल मीडियावरील प्रचारात तरुणाई व्यस्त\nदिवाळी आली तरी साखर कारखाने बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3400", "date_download": "2019-10-23T12:57:31Z", "digest": "sha1:DWA4EM5TU25VMCCN6U42YMDYPGBXWQRM", "length": 4653, "nlines": 88, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रिटेल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रिटेल\nबरेचदा घरातील महत्चाच्या वस्तु खरेदीच्या वेळी आपल्याला चुकीची क��ंवा अर्धवट माहिती दिली जाते. कधीकधी मुळातच खराब असलेली वस्तु गळ्यात मारली जाते. अशा प्रसंगात एक ग्राहक म्हणून जर आपण नेट लावून आपल्यावर झालेला अन्याय दूर केला असेल तर असे अनुभव सगळया मायबोलीकरांकरता शेअर करूयात. यात घरातील व्हाईट गुड्स (टिव्ही, फ्रीज, मिक्सर, एसी, कॉम्प्युटर बगैरे), फर्निचर आणि इतर सेवासुविधा (फोन, गॅस, इंटरगेट, टिव्ही कनेक्शन वगैरे) इ.च्या खरेदीच्या वेळी आलेले अनुभव द्यावेत.\nRead more about आपण आग्रही ग्राहक\nकिरकोळ विक्रीची घाऊक बाजारपेठ आणि वर्चस्वाची लढाई\nकिरकोळ विक्रीची घाऊक बाजारपेठ आणि वर्चस्वाची लढाई\nRead more about किरकोळ विक्रीची घाऊक बाजारपेठ आणि वर्चस्वाची लढाई\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/59196.html", "date_download": "2019-10-23T12:50:29Z", "digest": "sha1:ORCEIEZ2PYT7IAQPM4W6LAL2WEGASMHT", "length": 17832, "nlines": 219, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा : नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा : नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी\nगोरक्षकांवर हल्ले करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा : नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी\nनागपूर : महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा केल्याने गोवंश हत्या आणि गोत��्करी बंद होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही. याउलट गोरक्षकांवर आक्रमणे वाढत आहेत. बदलापूर, ठाणे येथील गोरक्षक श्री. चेतन शर्मा २४ जूनला पोलिसांसह अवैध पशूवधगृहाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर ३५० हून अधिक धर्मांध कसायांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले, तसेच अन्य गोरक्षकांच्या संदर्भात होत आहे. देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली. २७ जुलै या दिवशी ही मागणी करण्यात आली. यासमवेत अन्यही राष्ट्र आणि धर्म विषयक मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या.\nआक्रमणगोरक्षणगोहत्याधर्मांधराष्ट्रीय हिंदु आंदोलनहिंदु जनजागृती समितीहिंदु विराेधीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंचा विरोधहिंदूंच्या समस्या\nगुन्हा नोंदवल्यानंतरही कारवाई करण्याविषयी पोलिसांमध्ये गांभीर्य नाही : सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज\nअनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची सरकारकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी \n‘सुदर्शन न्यूज’चे संपादक सुरेश चव्हाणके यांना धर्मांधाकडून जिवे मारण्याची धमकी \nबांगलादेशात हिंदु व्यक्तीने कथित इस्लामविरोधी ‘फेसबूक पोस्ट’ केल्यावरून धर्मांधांकडून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड \nकमलेश तिवारी हत्या प्रकरण : आरोपींना पकडणार्‍यांना अडीच लाख रुपयांचे बक्षीस घोषित\nहिंदु नेते कमलेश तिवारींच्या मारेकर्‍यांनी वापरलेले भगवे सदरे आणि अन्य साहित्य जप्त\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आक्रमण इतिहासाचे विकृतीकरण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या चित्रपट देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस बजरंग दल भाजपा भ्रष्टाचार मंदिरे वाचवा मार्गदर्शन रणरागिणी शाखा रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विधिज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचा�� हिंदूंसाठी सकारात्मक\n गांधी हत्या का आरोपवाले वीर सावरकर को भारतरत्न नहीं देना चाहिए – कांग्रेस : बोफोर्स की दलाली का आरोपवाले राजीव गांधी को भारतरत्न क्यों दिया \nहिंदु जनजागृती समितीची स्थापना घटस्थापनेच्या शुभदिनी म्हणजेच ७ आॅक्टोबर २००२ या दिवशी करण्यात आली. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूंची एकजूट हे समितीचे मुख्य ध्येय आहे.\nमहिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव \nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090808/raj11.htm", "date_download": "2019-10-23T13:30:50Z", "digest": "sha1:62VL4JDBVSLKMOIZ2I5WOFLNXIBVO5VT", "length": 6225, "nlines": 24, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ८ ऑगस्ट २००९\n’ उपक्रम स्तुत्य- भालेराव\nसटाणा, ७ ऑगस्ट / वार्ताहर\nदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दै. लोकसत्ताने सुरू केलेला ‘यशस्वी भव ’ हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी योग्य मार्गदर्शन लाभणार असल्याचे प्रतिपादन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी ई. जी. भालेराव यांनी केले. कळवण येथे प्रकल्प कार्यालयात आयोजित शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी लोकसत्ताचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक सुरेश बोडस, विशेष प्रतिनिधी जयप्रकाश पवार, सहाय्यक वितरण व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे व वितरण प्रतिनिधी संदीप खोले उपस्थित होते. यावेळी भालेराव यांनी आदिवासी आश्रमशाळांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. या विभागातील १८ शासकीय आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला असून मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदारीने ज्ञानदानाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांना आता एक संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा ते निश्चित उपयोग करून घेतील. या उपक्रमामुळे यंदाच्या शैक्षणिक वर���षांत शालांत परीक्षेचा निकाल गतवर्षीपेक्षा उत्कृष्ट लागेल, असा विश्वास भालेराव यांनी व्यक्त केला. यावेळी वंदन चंद्रात्रे यांनी उपस्थितांना ‘यशस्वी भव ’ हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी योग्य मार्गदर्शन लाभणार असल्याचे प्रतिपादन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी ई. जी. भालेराव यांनी केले. कळवण येथे प्रकल्प कार्यालयात आयोजित शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी लोकसत्ताचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक सुरेश बोडस, विशेष प्रतिनिधी जयप्रकाश पवार, सहाय्यक वितरण व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे व वितरण प्रतिनिधी संदीप खोले उपस्थित होते. यावेळी भालेराव यांनी आदिवासी आश्रमशाळांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. या विभागातील १८ शासकीय आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला असून मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदारीने ज्ञानदानाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांना आता एक संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा ते निश्चित उपयोग करून घेतील. या उपक्रमामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांत शालांत परीक्षेचा निकाल गतवर्षीपेक्षा उत्कृष्ट लागेल, असा विश्वास भालेराव यांनी व्यक्त केला. यावेळी वंदन चंद्रात्रे यांनी उपस्थितांना ‘यशस्वी भव ’ उपक्रमाची माहिती दिली. आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या उपक्रमाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतला तर शहरी भागातील शाळांप्रमाणे आदिवासी भागातील विद्यार्थीही शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकतील, असे सांगितले. मुंबई येथील शांतीलाल संघवी फाऊंडेशनचे गायकवाड यांनी लोकसत्ताच्या या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे, शिवाय वृत्तपत्रातील बातम्यांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी या माध्यमातून जगापर्यंत पोहोचू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमातून आदिवासी भागात लोकसत्ताने ज्ञानाचे एक दालन उघडून दिले असल्याचे ते म्हणाले. बैठकीत मालेगाव, चांदवड, बागलाण, कळवण, सुरगाणा, न���ंदगाव तालुक्यातील आश्रमशाळांचे मुख्याध्यापक सहभागी झाले होते. प्रास्तविक बागूल यांनी केले तर चंद्रात्रे यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10355", "date_download": "2019-10-23T13:14:55Z", "digest": "sha1:36PY7JEIGCEJKEFZSAHPEQXEEUR36MMW", "length": 11039, "nlines": 210, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतकेच मला जाताना - मिल्या | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतकेच मला जाताना - मिल्या\nइतकेच मला जाताना - मिल्या\nगीत/स्वर: मिल्या (मिलिंद छत्रे)\nप्रेरणा : गुरुवर्य सुरेश भटांची गझल इतकेच मला जाताना सरणावर कळले होते\nइतकेच मला जाताना परदेशी कळले होते\n’माय नेम इज खान’ म्हणूनच गोऱ्याने छळले होते\nही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही\nमी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते\nमी लबाड इतका आहे हे सांग कुणा कळले का\nमी पैसे ’कोल्ह्याकडुनी’ आधीच उकळले होते\nत्या माजी राष्ट्रपतींची मी उगाच नक्कल केली\nलावून दिवे अंबर का हे कधी उजळले होते\nस्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली\nअफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते\nमाघारी आल्यावरती मी शब्द फिरविले सारे\nकरणार काय लोकांचे जर पित्त खवळले होते\nझालेल्या नामुष्कीला सारेच चला विसरू या\nपाऊल घसरले होते डोकेही चळले होते\nगणेशोत्सव २००९ सांस्कृतिक कार्यक्रम\nमिल्या मस्त जमली आहे ही हझल..\nमिल्या मस्त जमली आहे ही हझल..\nमी पैसे 'कोल्ह्याकडुनी' आधीच\nमी पैसे 'कोल्ह्याकडुनी' आधीच उकळले होते.......\nमिल्या व्वा.... मजा आ गया....कया बात है...\n हाही एक माबोकोशातला शब्द दिसतोय\nमी खा-शा असून सुद्धा मज खास समजले नाही\nशब्दं असे आंग्लीय मी काय बरळले होते\nचांगली जमलीये रे मिल्या..\nचांगली जमलीये रे मिल्या..\nएकदम सही जमलीय रे मिल्या.\nएकदम सही जमलीय रे मिल्या.:स्मित:\nक्या बात है मिल्याभाय.. मजा आ\nक्या बात है मिल्याभाय.. मजा आ गया रे...\nमिल्या, तुसी छा गये..\nमिल्या, तुसी छा गये..\nस्टंट नव्हे तर प्रथाच ही\nस्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली\nअफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते\nसही रे... तुझ्या आवाजात\nसही रे... तुझ्या आवाजात ऐकायला अजुन धम्माल आली.\n(एकुणात मायबोलिवर द्रुक्-श्राव्य माध्यमाचा कौतुकास्पद आहे.)\nएकदम मस्त रे मिल्या..\nएकदम मस्त रे मिल्या.. आवडली...\nमिल्या एकदम सहि रे......\nमिल्या ���कदम सहि रे......\nकहर खास जमली आहे\nकहर खास जमली आहे\nछान आहे ग/ हझल पण हा तुझा\nछान आहे ग/ हझल\nपण हा तुझा आवज काहितरी वेगळाच येतोय ऐकू\n स्टंट नव्हे तर प्रथाच\nस्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली\nअफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते>>>> मस्त\nसर्वाचे खूप खूप आभार नुसती\nसर्वाचे खूप खूप आभार\nनुसती वाचलीत का ऐकली (ऐकवली) पण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/sangali", "date_download": "2019-10-23T12:42:02Z", "digest": "sha1:53AKZKVTF5M5HBSNA7B4R34SGVTCCTLZ", "length": 17385, "nlines": 173, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Sangali Latest news in Marathi, Sangali संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nविधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nअन्नाच्या शोधात चंद्रपूरातील वीज केंद्रात शिरले अस्वल\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीए���सी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदेवदूत ठरलेल्या जवानांना महिलांनी बांधल्या राख्या\nपश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे आलेल्या महापूरामुळे सातार, सांगली आणि कोल्हापूरातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. या महापूराने आतापर्यंत २९ जणांचा बळी घेतला आहे....\nपूरग्रस्त भागात एनडीआरएफच्या २८ टीम कार्यरतः सुभाष देशमुख\nकोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) २८ टीम कार्यरत आहेत...\nमुख्यमंत्री कोल्हापूरकडे रवाना; पूरग्रस्त भागांची करणार पाहणी\nसांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नद्यांना आलेल्या पूराने रुद्राव���ार धारण केला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झाली असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. हजारो लोकं पूरामध्ये अडकले...\nयेत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा\nसांगली, सातारा, कोल्हापूरातील पूरस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सध्या सांगली, कोल्हापूरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पूर वाढत चालला...\nसांगलीत कृष्णा, वारणा नदीला पूर; 100 गावांचा संपर्क तुटला\nगेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपून काढले आहे. पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीला पूर आला आहे. या पूरामुळे सांगली जिल्ह्यातल्या 100 पेक्षा जास्त...\nएक्झिट पोलनुसार 'ती' अन्य जागा कुणाकडे\nलोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा रविवारी संपुष्टात आला. राजकीय पक्षांसह सर्वांनाच आता निकालाची आतुरता लागली आहे. तत्पूर्वी, एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार यंदाही नरेंद्र...\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपू���च्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/chinese-national-flag-protesters-cracked-down-in-hong-kong/", "date_download": "2019-10-23T13:24:53Z", "digest": "sha1:2M5SQAZIOEWTPJU6C2C5C462UEEFCZGA", "length": 11475, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हॉंगकॉंग्गमध्ये चिनी राष्ट्रध्वज आंदोलकांनी तुडवला | Dainik Prabhat", "raw_content": "\nहॉंगकॉंग्गमध्ये चिनी राष्ट्रध्वज आंदोलकांनी तुडवला\nहॉंगकॉंग – हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी आंदोलनाने अधिकच उग्र रूप धारण केले असून आज आंदोलकांनी चिनी राष्ट्रध्वज पायदळी तुडवला आणि चिंध्या करून शिंग मून नदीमध्ये फेकून दिला. त्यापूर्वी या ध्वजाला रंगही फासला गेला होता. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या शेकडो नागरिकांनी हर्षोल्हासाने घोषणा दिल्या. हॉंगकॉंगच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आंदोलकांचा उत्साह वाढवणाऱ्या या घोषणाबाजीमुळे संपूर्ण वातावरण आंदोलनमय बनले होते.\nआंदोलनादरम्यान हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी होऊ नये, म्हणून अधिकाऱ्यांनी दोन भूमिगत रेल्वे स्टेशन बंद केली होती. या स्टेशनच्या आवारात घुसल्यास अश्रुधुराचा वापर केला जाईल, असा इशारा देण्यासाठी पोलिसांनी काळे झेंडे उभे केले होते. आंदोलकांनी बेकायदेशीर जमाव करू नये आणि त्वरित निघून जावे, असा इशराही पोलिसांच्यावतीने देण्यात आला.\nजून महिन्यापासून हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीवादी आंदोलन पेटले आहे. प्रत्यार्पणविरोधी विधेयकाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन सुरू झाले होते. हे विधेयक आता जरी मागे घेतले गेले असले, तरी अजून आंदोलकांच्या अन्य प्रमुख 4 मागण्या प्रशासनाकडून मान्य झालेल्या नाहीत.\nआंदोलन चिरडण्यासाठी चीनकडून बळाचा वापर सुरू केला. मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला आंदोलनकर्त्यांवर अधिक कठोर कारवाई करता आलेली नाही.\nपंडितांचे काश्‍मीरात पुनर्वसन करा\nट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये गुरूवारी साजरी करणार दिवाळी\nकॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू\nचिथावणीखोर भाषणाबद्दल शरीफांच्या जावयाला अटक\nकरतारपूर कोरिडॉरचे उद्‌घाटन 9 नोव्हेंबरला- इम्रान खान\nभारताचाच नव्हे; चीनचा जीडीपी 27 वर्षांतील नीचांकावर\nजाणून घ्या आज (20 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nमहात्मा गांधींच्या पुतळ्याला इंग्लंडमध्ये विरोध\nकॅनडातील निवडणुकीत जस्टीन ट्रुडो पद राखणार का\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\n#IPL2019 : पंजाबचा चेन्नईवर दणदणीत विजय\n#ICCWorldCup2019 : वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%2520%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Afarming&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2019-10-23T13:09:34Z", "digest": "sha1:ZKFYTSZQKAG4VFMLIG3KIEKZQNBBZP6X", "length": 13849, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्य��", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nउत्तर महाराष्ट्र (3) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nमराठवाडा (2) Apply मराठवाडा filter\n(-) Remove आत्महत्या filter आत्महत्या\nशेतकरी (3) Apply शेतकरी filter\nअंबासन (2) Apply अंबासन filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nकायदा व सुव्यवस्था (2) Apply कायदा व सुव्यवस्था filter\nबागलाण (2) Apply बागलाण filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमालेगाव (2) Apply मालेगाव filter\nशेतकरी आत्महत्या (2) Apply शेतकरी आत्महत्या filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nडाळिंब (1) Apply डाळिंब filter\nतहसीलदार (1) Apply तहसीलदार filter\nनिसर्ग (1) Apply निसर्ग filter\nनैराश्य (1) Apply नैराश्य filter\nपीककर्ज (1) Apply पीककर्ज filter\nबाजार समिती (1) Apply बाजार समिती filter\nबाळासाहेब ठाकरे (1) Apply बाळासाहेब ठाकरे filter\nभिवंडी (1) Apply भिवंडी filter\nमहागाई (1) Apply महागाई filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nरोजगार (1) Apply रोजगार filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nजालना, बीड जिल्ह्यांत चार शेतकरी आत्महत्या\nजालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. \"...\nबागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली...\nशेतकऱ्यांपाठोपाठ यंत्रमाग कामगारांचा गळ्याला फास\nमालेगाव - राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न गंभीर असताना यंत्रमाग कामगारांच्या आत्महत्यांचा नवीन प्रश्‍न राज्यात निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न एकट्या नाशिक जिल्ह्यातच नव्हे, ज्या ठिकाणी यंत्रमाग कारखाने आहेत त्या ठिकाणी अशीच स्थिती असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. राज्यात सुमारे 20...\nदेवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुर��वारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते. नीलेश सोनवणे हे बुधवारी रात्री...\nआत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी पोलिस पाटलाकडून एक लाखाची आर्थिक मदत\nनाशिक, अंबासन : आई मोबाईल दे ना...बाबांना फोन लावायचा आहे...कुठे गेले असतील गं माझे बाबा...सांग ना आई, असे केविलवाणी आहे ती एक वर्षापुर्वी आत्महत्या केलेल्या आखतवाडे येथील किशोर बापू खैरनार या तरूण शेतक-याच्या कोवळ्या चिमुकल्यांची ज्यांना आजही माहिती नाही आपले बाबा या जगात नाहीत, वर्ष उलटले मात्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/09/Mansoon-Death.html", "date_download": "2019-10-23T12:45:33Z", "digest": "sha1:SZCLHIP7WZ4LFWKVWHQV5I4AV7V2CEPQ", "length": 6695, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "भारतात मान्सूनचे आतापर्यंत १४०० बळी - JPN NEWS", "raw_content": "\nHome NATIONAL भारतात मान्सूनचे आतापर्यंत १४०० बळी\nभारतात मान्सूनचे आतापर्यंत १४०० बळी\nनवी दिल्ली - मान्सूनने यंदा महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये जोरदार थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टी आणि पुराचे सर्वाधिक ४८८ बळी केरळमध्ये गेले. तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत १३९ जण गतप्राण झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी सांगितले.\nकेरळमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे ४८८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील जवळपास ५४.११ लाख लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया केंद्र अर्थात एनईआरसीने आकडेवारी जारी करताना दिली. गत शतकातील सर्वात वाईट स्थितीचा केरळला सामना करावा लागत आहे. पुरामुळे बेघर झालेल्या १४.५२ लाख लोकांना बचाव शिबिरा���मध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. तर ५७,०२४ हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. यादरम्यान या राज्यांमध्ये ४३ जण बेपत्ता झाले. तर या दहा राज्यांमध्ये पुरासंबंधीच्या विविध घटनांमध्ये ३८६ जण जखमी झाले. याशिवाय या राज्यांमधील हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे.\nउत्तर प्रदेशात १० जण ठार -उत्तर प्रदेशात वीज कोसळण्याच्या घटनेसह मुसळधार पावसाशी संबंधित घटनांमध्ये १० जण ठार, तर अन्य ९ जण जखमी झाले असल्याची माहिती एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली आहे. याबाबत मदत आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, रविवारी रात्रीपासून राज्यात वीज कोसळण्यासह अन्य पावसाशी संबंधित घटनांमध्ये १० जण ठार, तर ९ जण जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, झाशी येथे ४ जण मरण पावले, इटावा येथे २ जण आणि फिरोजाबाद, रायबरेली, अररिया आणि शामली येथे प्रत्येकी १ जण मरण पावला आहे. या काळात पावसामुळे ११६ घरे आणि झोपड्यांचे नुकसान झाले असून, चार जनावरेही दगावली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/tacrovera-p37098255", "date_download": "2019-10-23T13:36:34Z", "digest": "sha1:57JO7NHOKOJNO5QTFMXITZOA7YZGDZWB", "length": 20747, "nlines": 371, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Tacrovera in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Tacrovera upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Tacrolimus\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nTacrovera के प्रकार चुनें\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nTacrovera खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें एटॉपिक डर्मेटाइटिस\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Tacrovera घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Tacroveraचा वापर सुरक्षित आहे काय\nTacrovera पासून गर्भवती महिलांना मध्यम दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला देखील तसेच वाटत असेल, तर त्याला थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच पुन्हा सुरु करा.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Tacroveraचा वापर सुरक्षित आहे काय\nTacrovera मुळे स्तनपान देणाऱ्या महिलांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. Tacrovera घेतल्यावर तुम्हाला काही अनिष्ट लक्षणे जाणवली, तर त्याला परत घेऊ नका आणि तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे डॉक्टर तुम्हाला सर्वोत्तम पर्याय देतील.\nTacroveraचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nTacrovera घेतल्यावर तुमच्या मूत्रपिंड वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nTacroveraचा यकृतावरील परिणाम काय आहे\nTacrovera घेतल्यावर तुमच्या यकृत वर तुम्हाला दुष्परिणाम जाणवू शकतो. जर असे घडले, तर याचा वापर बंद करा. तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाशी संपर्क साधा, त्याने/तिने सुचविल्याप्रमाणे करा.\nTacroveraचा हृदयावरील परिणाम काय आहे\nTacrovera घेणे हृदय साठी धोकादायक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नका.\nTacrovera खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Tacrovera घेऊ नये -\nTacrovera हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Tacrovera चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Tacrovera घेतल्यानंतर तुम्ही आरामात मशिनरी वापरू शकता किंवा वाहन चालवू शकता, कारण यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Tacrovera सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Tacrovera मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Tacrovera दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, Tacrovera आणि आहार कशा रीतीने एकमेकांवर परिणाम करतात हे सांगणे कठीण आहे.\nअल्कोहोल आणि Tacrovera दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Tacrovera घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nTacrovera के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अन���भव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Tacrovera घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Tacrovera याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Tacrovera च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Tacrovera चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Tacrovera चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/mumbai-suburban-railway", "date_download": "2019-10-23T12:47:23Z", "digest": "sha1:7XZPMGMDBQM74LNX6EDFODQBOCYF25AQ", "length": 13806, "nlines": 161, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Mumbai Suburban Railway Latest news in Marathi, Mumbai Suburban Railway संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या ��िकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरा���चा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nमुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साठले\nमुंबई शहर आणि उपनगरांत मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळीही पाऊस सुरूच होता. पण मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा...\nपावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज, २५०० CCTV कॅमेऱ्यांनी सतत लक्ष\nपावसाळा अगदी महिन्यावर आला असताना पश्चिम रेल्वेनेही पावसाळ्यात उपनगरीय रेल्वेसेवेत कोणताही अडथळा यायला नको म्हणून जय्यत तयारी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पश्चिम रेल्वेवरील सर्व उपनगरीय...\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेल�� आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/monalisa-hot-photo-monalisas-lays-the-internet-with-her-with-her-photo/", "date_download": "2019-10-23T13:31:09Z", "digest": "sha1:SZHKSOCUSGRIFCE33SVFM33J3F2JT7TU", "length": 17060, "nlines": 208, "source_domain": "policenama.com", "title": "मोनालिसाच्या 'हॉट' लूकनं केलं चाहत्यांना 'घायाळ' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nमोनालिसाच्या ‘हॉट’ लूकनं केलं चाहत्यांना ‘घायाळ’\nमोनालिसाच्या ‘हॉट’ लूकनं केलं चाहत्यांना ‘घायाळ’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने आपल्या शैलीने प्रत्येकाच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मोनालिसाच्या चाहत्यांची यादी खूपच मोठी आहे. सध्या मोनालिसाचा एक सेक्सी फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मोनालिसाने हॉट पॅन्ट आणि ब्लॅक टॉप घातला आहे. या लूकमध्ये मोनालिसा खूपच आकर्षित दिसत आहे. हा बोल्ड फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.\nमोनालिसा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. मोनालिसाने इन्स्टाग्रामवर एकापेक्षा एक फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपुर्वीच मोनालिसाने तिचा बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना घायाळ केले होते. मोनालिसाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. मोनालिसाने शंभरहून अधिक भोजपुरी चित्रपटांत काम केले आहे. मोनालिसा आजकाल ‘नजर’ शोमधून घरा-घरात आपली ओळख बनवित आहे. आजकाल मोनालिसाचे पूर्ण लक्ष तिच्या शो वर आहे, त्यामुळे ती कोणताही भोजपुरी चित्रपटावर साइन करत नाही.\nशोमध्ये मोनालिसा डायन मोहानाची भूमिका साकारत आहे. या शोसोबत मोनालिसाची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडत आहे. भोजपुरी चित्रपटाच्या पडद्यावर मोनालिसा कधी दिसणार याबद्दलची माहिती तिने अद्याप शेअर केलेली नाही पण भोजपुरी चित्रपटांवरील मोनालिसाची भूमिका चाहते खूप मिस करत आहे.\nतोंडामध्‍ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्‍हाला कँसर तर नाही ना\nझोपण्‍याच्‍या अर्धा तासापूर्वी प्‍या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे\n‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे\n‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्‍या पद्धती\n जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव\n१५ दिवस अगोदरच मिळतात ‘हार्ट फेल्युअर’चे ६ संकेत, दुर्लक्ष करू नका\nहार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का \nअशी आहे सकाळी उठण्‍याची योग्‍य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे\nरात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त २ ‘विलायची’, सकाळी पाहा याची ‘कमाल’\nझोपण्‍यापूर्वी प्‍या १ ग्‍लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे\nActress MonalisaBhojpuri Cinemamumbaipolicenamaअभिनेत्री मोनालिसापोलीसनामाभोजपुरीमुंबई\n पुढील 3 महिन्यांत नवीन नोकऱ्या मिळणं कठीण, केवळ 19 % कंपन्याच करणार फ्रेशर्सची भरती\nसुभाष चंद्र बोस यांच्यावर बनवण्यात येणार्‍या सिनेमावर वाद सुरू, नातेवाईकांकडून दिग्दर्शकावर ‘गंभीर’ आरोप\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत, मलायकाला…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा ‘खुल्लमखुल्ला’…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा करताना उतरवले कपडे, फोटो…\n‘या’ टॉप 6 अभिनेत्यांचे फिल्मी करिअर धोक्यात \n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार…\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्या��ील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\nपिंपरी ‘राडा’ प्रकरण : राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर आसवानी,…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा…\n‘या’ कारणामुळं ऑस्ट्रेलियातील दैनिकांनी कोरे सोडले…\nकोल्हापूर : 69 गावठी ‘बॉम्ब’ जप्त, ‘उजळाईवाडी’…\n‘डिजिटल’ युगातही केंद्रीय गृह विभाग 1 वर्षे मागे \nपती मोबाईलचा पासवर्ड सांगत नाही… मला ‘संशय’, पत्नीनं केली पोलिसांकडे तक्रार\n कर्ज घेणार्‍यांना RBI कडून मोठा ‘दिलासा’, जारी केला ‘हा’ आदेश, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/in-sangamner-the-group/", "date_download": "2019-10-23T12:40:34Z", "digest": "sha1:S4TFGR3L7NRQ4RXFIVA36B2ZN22UZJTR", "length": 13909, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेरमध्ये रोहोकले गटाला खिंडार | Dainik Prabhat", "raw_content": "\nसंगमनेरमध्ये रोहोकले गटाला खिंडार\nसंचालक राहणे, अंजली मुळे, राहिंज तांबे गटात\nअहमदनगर (प्रतिनिधी ): जिल्ह्यातील शिक्षकांच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या घडामोडींनी वेग घेतला असून आठ दिवसापूर्वी स्थापन झालेल्या शिक्षक परिषदेच्या महिला आघाडीच्या संगमनेर येथील कार्याध्यक्षा अंजली मुळे, शिक्षक बँकेचे संगमनेरचे विद्यमान संचालक राजू राहणे, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भाऊराव राहींज, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अरुण आवारी, शिक्षक संघाचे तालुका कार्याध्यक्ष सुनील ढेरंगे, सरचिटणीस केशव घुगे, माजी विश्वस्त पी डी सोनवणे आदीसह संगमनेर तालुक्यातील दीडशे कार्यकर्त्यांनी गुरुमाऊली मंडळ तांबे गटात प्रवेश केला.\nआठच दिवसांमध्ये रावसाहेब रोहोकले गटाला जिल्ह्यात खिंडार पडल्याने रोहोकले गटाला मोठा धक्का बसला आहे. संगमनेर येथील गायत्री मंदिर सभागृहांमध्ये गुरुमाऊली मंडळ व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे राज्य संघाचे उपाध्यक्ष कैलास चिंधे, शिक्षक बँकेचे चेअरमन साहेबराव अनाप, मंडळाचे उपाध्यक्ष नारायण पिसे व बँकेचे संचालक किसनराव खेमनर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी रोहकले गटाची साथ सोडून तांबे गटासोबत काम करण्याचा निर्णय जाहीर केला. आज तांबे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये सर्वश्री.\nभाऊराव राहिंज, सुनील ढेरंगे, राजू राहणे, दिनकर सागर, अंजली मुळे, पी डी सोनवणे, अरुण आवारी, केशव घुगे, सयाजी राहणे, प्रदीप राहणे, सुभाष लहाने, दत्तात्रय सुपेकर, विलास दिघे, अरुण कासार, हेमंत लोहकरे, मच्छिंद्र पावसे, प्रकाश शिंदे, दत्तात्रय दिघे, रामनाथ कारले, संदीप पर्बत ,दीपक कानडे, भरत काळे, कैलास भागवत, एकनाथ लोंढे, भाऊसाहेब भागवत, जालिंदर बर्डे, भीमराज उगलमुगले, नारायण सुपेकर, जिजाभाऊ नेहे , गीताराम नवले, सुभाष औटी , भाऊसाहेब काकडे, योगेश नवले, लहानु सहाने, बाळू आहेर, आर जी पावसे, लक्ष्मण भारती, लक्ष्मण सूर्यवंशी आदींचा समावेश आहे.\nसंगमनेर तालुकयातील शिक्षक परिषदेची कार्यकारणी निवड झालेली नसतांना जिल्हयातील काही विघ्नसंतोषी मंडळी रावसाहेब रोहकले यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारच्या बदनामीच्या पोस्ट टाकून जिल्हयातील शिक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी अशा लोकांपासून सावध रहावे व जिल्हयातील शिक्षकांचे आदरस्थान शिक्षकांचे\nनेते रावसाहेब रोहोकले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,असे आवाहन रोहोकले गटाचे मिलिंद तनपुरे,बाळासाहेब रोहोकले यांनी केले आहे.\nज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी बजावला मतदान हक्‍क\nनगर जिल्ह्यात 9 वाजेपर्यंत सरासरी मतदान\nनदीला पूर आल्याने मठपिंप्रीकर बेजार\nअकरा आमदारांसह 116 उमेदवारांचे भवितव्य मतदार राजाच्या हाती\nकोल्हापूरात अज्ञात वस्तूच्या स्फोटात 1 ठार\nजाणून घ्या आज (19 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nइचलकरंजीत पावणे दोन कोटीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त\nजाणून घ्या आज (12 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nराकेश वाधवन यांच्या कोठडीत वाढ\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nहुश्‍श…दुचाकी चालकांसाठीही संभाजी पूल खुला\nजनतेनेच मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतलाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-companies-in-ranjangaon-on-the-way-to-china/", "date_download": "2019-10-23T13:01:10Z", "digest": "sha1:F7QVPQCHDV2VCXUFMREREZHCEPU76RVV", "length": 18812, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रांजणगावमधील कंपन्या चीनच्या वाटेवर? | Dainik Prabhat", "raw_content": "\nरांजणगावमधील कंपन्या चीनच्या वाटेवर\nऔद्योगिक वसाहतीमधील गुंडगिरी थांबवा : उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे\nरांजणगाव गणपती – पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वाढती गुन्हेगारी, ठेकेदारी मिळविण्यावरून टोकाचा संघर्ष, पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष, राज्य शासनाची चालढकल भूमिका आदी कारणांमुळे बहुराष्ट्रीय कंपन्या हतबल झाल्या आहेत. गेल्या दीड महिन्यांपूर्वी पुण्यात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने आक्रमक होत चीनला कंपन्या स्थलांतरित करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मागील आठवड्यात येथील उद्योजक आणि व्यवस्थापनांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले आहे. परंतु अद्याप यावर तोडगा निघत नसल्यामुळे पंचताराकिंत औद्योगिक वसाहतीमधील भयछटा गडद होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.\nशिरूर तालुक्‍यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे नाव जगाच्या नकाशावर ठळकपणे घेतले जाते. 250 कंपन्या असून सुमारे 15 ते 20 बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. वाहनउद्योगातील आघाडीच्या कंपन्यांचे उत्पादन रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये घेतले जाते. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील तसेच रांजणगाव परिसराचा कायापालट झाला आहे. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. रांजणगावमधील वसाहतीमुळे परिसराला झळाळी आली असताना त्याचबरोबर गुन्हेगारांनी पाळेमुळे घट्ट रोवली. मोठ्या कंपन्यांतून ठेका मिळविण्यासाठी सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. यातून कंपनी व्यवस्थापनाला धमकावणे, खंडणी वसूल करणे, प्राणघातक हल्ला आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांची वानवा असताना पुन्हा कंपनीवर गुन्हेगारीची पकड मजबूत होत आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन हताश झाले आहे.\nगेल्या दीड महिन्यांपूर्वी पुण्यात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने तक्रारी आणि समस्यांचा पाढा वाचला होता. तसेच सुविधा देऊन गुन्हेगारी रोखण्याची मागणी त्यावेळी केली होती. या बैठकीत चीनला कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. या बैठकीला आता दीड महिना उलटला तरी प्रशासन ढिम्म बनल��� आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांच्या दरबारात दाद मागितली आहे. तिथेही व्यवस्थापनाच्या पदरी निराशा पडण्याची शक्‍यता आहे.\nदेशभर औद्योगिक क्षेत्रात मंदीची छटा तीव्र आहेत. वाहन उद्योगांतील नोकऱ्यांवर गंडातर येत आहे. लाखों तरूण नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. यातील लाखों तरूण वेठबिगाराप्रमाणे वेतन घेत आहेत. त्यात ठेकेदार आणि पुरवठादार यांच्याकडून कंपन्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर कंपनी व्यवस्थापन जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत दाद मागत असताना अद्याप कार्यवाहीचे सोपस्कार झाले नाही. त्यामुळे अस्थवस्था आहे.\nरांजणगाव, चाकण, सुपा एमआयडीसीमध्ये वाहन उद्योग आणि कारखाने आल्यामुळे परिसरामध्ये भरभराट झाली आहे. येथील स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. या भागाचा विकास झाला आहे. त्याचप्रमाणे या कंपन्यांमुळे कामगार संघटना, कंत्राटी कामगार, कच्चामाल पुरवठादार तसेच इतर अनेक माध्यमातून कंपन्यांना तसेच कंपनी व्यवस्थापनाला वेठीस धरण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू झाले आहेत. त्यामुळे चाकण आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कंपनी व्यवस्थापनाला होत असलेल्या त्रासाबद्दल पाढा वाचला. यावेळी कारखानदारांनी कंपन्या चीन येथे स्थलांतरित करण्यासंबंधी सूतोवाच केले आहे.\nकामगारांचे प्रबोधन करणार- वंदना पोटे\nरांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्या समस्यांना सामोरे जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय मीडिया फौंडेशनच्या प्रदेशाध्यक्षा वंदना पोटे यांनी कारेगाव येथे बैठक घेऊन कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी कंपन्यांना नाहक त्रास देणाऱ्या घटकांविरोधात आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. कंपनीमुळे रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत. कंपनी कामगारांना हाताशी धरून कंपनीस वेठीस धरणाऱ्या विरोधात कामगार जागृती मोहीम हाती घेणार आहे. काही महिन्यांपासून गुंड लोकांनी कामगारांच्या माध्यमातून कंपन्यांवर दबावतंत्राचा अवलंब केला आहे, असे लोक कामगारांना खोटी सहानुभूती दर्शवत तसेच खोट्या आश्‍वासनांना बळी पडून स्वतःचे खिसे भरण्याचे उद्योग करतात. ही बाब गंभीर आहे. यामध्ये कंपनी��े नुकसान होत आहे. कंपनी बंद पडली तर अनर्थ होऊ शकतो. ही सामाजिक समस्या आहे. याकरिता या घटकांविरुद्ध आंदोलन करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे. कामगारांना जागृत करण्यासाठी प्रबोधन, मेळावे, मार्गदर्शन करणार असल्याचे पोटे यांनी सांगितले.\nमतदान करणाऱ्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार – मुख्यमंत्री\nछत्रपतींचा इतिहास हद्दपार करणाऱ्यांना हद्दपार करा\n252 मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांचे लक्ष\nपौड पोलिसांकडून 410 जणांवर कारवाई\nकरंदीत झाडे तोडून वनविभागाच्या जागेत कब्जा\nपाण्याचे नियोजन राष्ट्रवादीच करू शकते\nहर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची खरमरीत टीका\nदिवाळी आली तरी साखर कारखाने बंद\nजिल्ह्यात आज प्रचाराची सांगता\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपाकिस्तानात सहा सैनिकांची हत्या\nबारामती विधानसभेची जागा रासप लढविणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090530/anv04.htm", "date_download": "2019-10-23T13:06:30Z", "digest": "sha1:JZLADRXNF5Y3HVJ73KBZNZBD6DCSVZSV", "length": 5889, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ३० मे २००९\nराज्यातील मंदिरांसाठी परिसर विकास प्राधिकरण - विखे\nधर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या राज्यातील सर्वच धार्मिकस्थळांवर सरकारचे नियंत्रण\nअसावे, अशी सरकारची भूमिका असली, तरी यामध्ये मंदिर ताब्यात घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करतानाच भाविकांकडून येणाऱ्या निधीचा विनियोग मंदिर परिसर विकासासाठी व्हावा, याकरिता सर्व देवस्थानांनी परिसर विकास प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना आपण करणार असल्याची माहिती विधी व न्याय खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.\nविविध धार्मिकस्थळांमुळेच या राज्याचा सांस्कृतिक वारसा समृद्ध होण्यास मदत झाली आहे. हे राज्य वैचारिकदृष्टय़ा समृद्ध घडविण्यात संतांचे मोठे योगदान असल्याने राज्यातील प्रत्येक महसुली विभागात असलेल्या छोटय़ा-मोठय़ा धार्मिकस्थळांचा विकास प्राधान्याने करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे श्री. विखे म्हणाले.\nधर्मादाय आयुक्तांच्या ८ विभागांतर्गत येणाऱ्या सर्वच धार्मिकस्थळांची माहिती एकत्रित करण्याच्या कामाला आपण गती दिली आहे. आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या सर्वच धार्मिकस्थळांच्या विश्वस्तांचे वाद तातडीने निकाली काढण्याची सूचना आपण केली आहे.\nभाविकांकडून मिळणाऱ्या निधीचा उपयोग मंदिर परिसर विकास आणि भाविकांच्या सुविधांसाठी व्हावा ही अपेक्षा असते. परंतु विश्वस्तांकडून हे होत नसल्यानेच धार्मिकस्थळांची दुरवस्था वाढल्याचे चित्र आहे. म्हणूनच सर्व विश्वस्तांना विश्वासात घेऊन याबाबत निश्चित असे धोरण येत्या महिनाभरात आपण ठरविणार असल्याचे श्री. विखे यांनी सांगितले.\nमंदिर परिसर विकासासाठी स्थानिक संस्थांची मदत घेण्याबाबत विकास प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना आपण मंदिराच्या विश्वस्तांना करणार आहोत. शिर्डी येथील साईबाबांच्या समाधी सोहळ्यास २०१८ साली शंभर वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने नांदेड येथे झालेल्या गुरुगद्दी सोहळ्याप्रमाणेच मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. नांदेड येथे विकासकाम केलेल्या एजन्सीमार्फतच शिर्डी परिसरात कामाचा प्रारंभ गुरूपौर्णिमेला करण्याचा विचार असून, याबाबतचा प्रस्ताव संस्थानने तातडीने सरकारकडे पाठविण्याच्या सूचना आपण केल्याचे श्री. विखे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/food-drinks/culture-food-and-drinks-these-5-places-in-mumbai-serve-some-of-the-best-pizzas-39954", "date_download": "2019-10-23T14:28:50Z", "digest": "sha1:R3EA3WTWOR6PSCZB7SQ65BSHMOCO7HTR", "length": 13627, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच", "raw_content": "\nमुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच\nमुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच\nअनेक रेस्टॉरंटमध्ये पिझ्झाला ट्वीस्ट देत त्याला वेगळ्या पद्धतीनं खवय्यांपुढे सादर केलं गेलंय. आज आम्ही तुम्हाला अशाच हटके पिझ्झांची माहिती देणार आहोत.\nनवीन वर्षाची पार्टी असो किंवा सहज मित्रांसोबत ठरलेला प्लॅन असो. सर्वच भेटींमधला प्रमुख पाहुणा म्हणजे थेट इटलीतून आलेला पिझ्झा अशा या पिझ्झाचे अनेक प्रकार आहेत. बदलत्या खाद्यसंस्कृतीनुसार पिझ्झाचे वेगवेगळे प्रकार उदयास आले. अनेक रेस्टॉरंटमध्ये पिझ्झाला ट्वीस्ट देत त्याला वेगळ्या पद्धतीनं खवय्यांपुढे सादर केलं गेलंय. आज आम्ही तुम्हाला अशाच हटके पिझ्झांची माहिती देणार आहोत.\nखरंतर पावभाजी हा पदार्थ प्रचंड व्हर्सटाईल आहे. मोठमोठ्या शेफ्सनाही एखाद्या पदार्थाला ट्विस्ट देऊन काही तरी नवनिर्मिती करायची असेल तर आधी आठवण पावभाजीचीच येते. म्हणूनच तर पंचतांरांकित रेस्टॉरंटमध्ये पावभाजीला ट्वीस्ट देत एक हटके पदार्थ सादर केले जातात. असाच एक पदार्थ सादर केला आहे लोअर परेल इथल्या रोलिंग पीन बेकरी कम रेस्टॉरंटमध्ये.\nरोलिंग पीनमध्ये पावभाजी पिझ्झा हा हटके पदार्थ सादर केला आहे. पाव भाजी पिझ्झा नावाचा पदार्थ म्हणजे तर इटालियन पदार्थांचं मुंबय्या व्हर्जन म्हणावं लागेल. पिझ्झावर साधारण नेहमी ज्या भाज्या असतात त्याऐवजी पाव भाजीची भाजी टाकली जाते. त्यावर चिजचा थर अॅड केला जातो. त्यामुळे तुम्ही रोलिंग पीनमध्ये गेलात तर बॉम्बे स्पाईस पिझ्झा पाय नावाचा पावभाजीच्या चवीचा अनोख्या पिझ्झाचा आस्वाद नक्की घ्या.\nकुठे : १२, जनता इंडस्ट्रियल इस्टेट, सेनापती बापट रोड, पॉलेडियमच्या समोर, लोअर परेल\n२) पिझ्झा फॉन्ड्यू आणि चॉकलेट पिझ्झा\nचिलीझामधले एकाहून एक पिझ्झा हे वैशिष्टय़पूर्ण आहेत. त्यात अनेक वेगवेगळे भाग आहेत. त्यातही हे वैविध्य केवळ पिझ्झात टाकलेल्या विविध भाज्यांवर नाही तर त्यातल्या वेगवेगळया प्रकारच्या चीझमध्येही हे वैविध्य जपण्यात आले आहे. पनीर पंच, हवाइन फँटसी, हॉट स्टफ अशा विविध नावांचे हे पिझ्झा आहेत. त्यातही या पिझ्झाबरोबर खाण्यासाठीचे खास फॉन्ड्यू इथं आहेत. त्यात डबल चीझ बर्स्ट, व्हिट थीन कर्स्ट यासारखे फॉन्ड्यू असतात.\nया ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारच्या चॉकलेट पिझ्झाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. खुसखुशीत पिझ्झा बेस, त्यावर गरमागरम चॉकलेट सॉस, त्यात व्हाइट चॉकलेटचे काही तुकडे. ही चव वाढवण्याकरता अननसाचे काप आणि त्यावर सजावटीसाठी टाकलेल्या जेम्ससारख्या गोळ्या. हा पिझ्झा आपल्यासमोर येतो तो गरमागरम. तो खाण्यासाठी मात्र थोडासा संयम पाळला पाहिजे.\nकुठे : तळ मजला आणि पहिला मजला, मोरया ब्ल्यूमून बिल्डिंग, न्यू लिंक रोड, लोखंडवाला, अंधेरी (पश्चिम)\nलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मॅगी आवडते. सर्वांच्या आवडीची 'मेरी मॅगी' जर तुम्हाला पिझ्झामध्ये देखील मिळाली तर पवईतील 'द हंग्री हेड कॅफे'त मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा मुख्य भाग मॅगी आहे. मॅगी आणि पिझ्झा या दोन्हींच्या चाहत्यांसाठी बनवलेलं कॉम्बिनेशन म्हणजेच 'मॅग्गीझा' हा वेगवेगळ्या पदार्थांना एकत्र करून बनवला जातो. त्यातही ओये पंजाबी मॅग्गीझा हे ऍरबीटा सॉस, पनीर टिक्का, चीज आणि मॅग्गी यांचं अनोखं समीकरण चांगलंच हिट आहे.\nकुठे : १, हाकोण, पवई प्लाझाच्या मागे, पवई\nआतापर्यंत चाट आणि पिझ्झा हे दोन वेगवेगळे प्रकार होते. पण आता चाटच्या चवीमध्ये तुम्हाला पिझ्झाचा आस्वाद घेता येणार आहे. अंधेरीच्या लोखंडवाला परिसरातील 'ग्लोकल जन्क्शन' मध्ये 'चाट पिझ्झा' हा हटके प्रकार उपलब्ध आहे.\nचाट पापडीच्या बेसवर चीज, पास्ता, ऑलिव्ह, हॅलपीनो टाकून त्यावर बारीक शेव आणि चाट मसाला घालून हा पिझ्झा बनवला जातो. मुंबईच्या गल्लोगल्ली मिळणाऱ्या चाटचं हे इटालियन रूप खवय्यांच्या भलतंच पसंतीस उतरत आहे.\nकुठे : तळ मजला, नेहरू सेंटर, डॉ. अनी बसंत रोड, नेहरू प्लॅनेटोरीयमच्या समोर, वरळी\nतुम्ही सीफुडचे चाहते आहात मग तुमच्यासाठीच हा पिझ्झा तयार करण्यात आला आहे. कॅफे फ्री इंडिया या कॅफेमध्ये तुम्हाला सीफुड पिझ्झाचा आस्वाद घेता येईल. पिझ्झाच्या क्रस्टवर फिशचे चंक्स, स्किव्ड, कोळंबी आणि भरपूर चीज असं टाकून हा पिझ्झा सर्व्ह केला जातो.\nकुठे : एनएम जोशी मार्ग, दीपक सिनेमाच्या विरूद्ध, लोअर परेल\nश्रावण संपला, मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव\nगल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली भाग- २\n'या' फेस्टिव्हलमध्ये खा मॅगी बिर्यानी, पिझ्झा आणि बरंच काही\nगल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली\nगणेशोत्सव २०१९: बाप्पासाठीच्या प्रसादावर एफडीएची नजर\nपारसी सणानिमित्त स्पेशल ट्रीट\nगल्ली बेल्ली: साऊथ इंडियन पदार्थांची माटुंगा खाऊगल्ली\nगल्ली बेल्ली: माटुंगा खाऊगल्ली\nगल्लीबेल्ली : चविष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी\nश्रावण संपला, मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव\nगल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली भाग- २\nमहाराष्ट्राच्या पारंपरिक मिसळला मॅक्सीकन तडका\nWorld Vadapav Day: 'असा' झाला वडापावचा जन्म\nमुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/tmc-chief-mamata-banerjee", "date_download": "2019-10-23T13:05:28Z", "digest": "sha1:TPTO36GUYPL27LJKZMTCGLA2T7LLHDPC", "length": 13354, "nlines": 158, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "TMC Chief Mamata Banerjee Latest news in Marathi, TMC Chief Mamata Banerjee संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nविधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nअन्नाच्या शोधात चंद्रपूरातील वीज केंद्रात शिरले अस्वल\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या ��ोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nभाजपला रोखण्यासाठी काँग्रेस प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींशी करणार 'समझोता'\nपश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून २०२१ मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची शक्यता पडताळण्यात येत आहेत. यावरुन तृणमूलच्या ज्येष्ठ...\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nBCCI अध्यक्षस्थानी वि���ाजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kl-rahul-dating-alia-bhat-best-friend-aakanksha-ranajan-kapoor/", "date_download": "2019-10-23T13:54:03Z", "digest": "sha1:33HWVNSI2AHGCBMZXX6PZQB5C7VN46FQ", "length": 15646, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "वर्ल्डकपआधी भारताचा ‘हा’ डॅशिंग खेळाडू आलिया भटच्या 'या' बेस्ट फ्रेंडला करतोय 'डेट' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\nवर्ल्डकपआधी भारताचा ‘हा’ डॅशिंग खेळाडू आलिया भटच्या ‘या’ बेस्ट फ्रेंडला करतोय ‘डेट’\nवर्ल्डकपआधी भारताचा ‘हा’ डॅशिंग खेळाडू आलिया भटच्या ‘या’ बेस्ट फ्रेंडला करतोय ‘डेट’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषकाची रंगत यंदा वाढली आहे. भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. त्यात नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपली खेळातील चमक दाखवली आहे. बांग्लादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात के एल राहुलने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीने तो पुन्हा एकदा चर्चेत आला. मात्र फलंदाजीसह त्याच्याविषयी अजूनही काही गोष्टींची चर्चा होत आहे.\nराहुल एका मुलीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ही मुलगी म्हणजे अभिनेत्री आलीया भटची बालमैत्रिण आकांक्षा रंजन कपूर ही आहे. आलीया आणि आकांक्षा जीवलग मैत्रिणी आहेत. तर बॉलिवूड आणि क्रिककेटचे नाते जुने आहेच. आकांक्षा ही एक मॉडेल आहे. नुकतेच अभिनेता अपरीक्षित खुराना सोबत एका गाण्यांच्या व्हिडियोतून पदार्पण केले. सध्या मात्र सोशल मीडियावर आकांक्षा आणि राहुलच्या नावाची चर्चा आहे.\nकाही दिवसांपूर्वी आकांक्षानं राहुलसोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकला होता. या फोटोनंतर दोघांच्या डेट करण्याच्या चर्चांना उधान आले. या फोटोमध्ये सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीही आहे. फक्त फोटोच पोस्ट करणं नाही तर हे दोघे एकमेकांच्या फोटोंवर कमेंटही करत असतात. लाईक करत असतात.\nदरम्यान, राहुल कॉफी विथ करण कार्यक्रमामुळे मागे चर्चेत आला होता. महिलांबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून त्याला ट्रोलही करण्यात आले होते. तसंच राहुलचे नाव यापूर्वी अभिनेत्री निधी अग्रवाल हिच्यासोबत जोडले जात होते. तर, आकांक्षा अविक चॅटर्जी नावाच्या व्यवसायिकासोबत रिलेशनशीपमध्ये होती. मात्र राहुल आणि आकांक्षा यांच्या नेमक काय आहे, हे वेळच ठरवेल. सध्या आकांक्षा राहुलला चिअर करण्यासाठी विश्वचषकात उपस्थिती लावते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.\nआघाडीच्या बैठकीत ‘एकजुटी’वर भर ; दुष्काळावर आक्रमक भूमिका घेणार\nसूर्य कोपला ; गेल्या ४८ तासांत उष्माघाताने १० जणांचा मृत्यू\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना दिले…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799 रूपयांमध्ये…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठ���…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना…\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने दिवाळी आधीच कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत बीएसएनएल…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार…\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nडोळ्यांची ‘दृष्टी’ गेल्यानंतर देखील नाही हरलं…\nआता रेल्वेमध्ये देखील मिळणार WiFi ची सुविधा, मादी सरकारचा…\n10 वी पास उमेदव��रांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची ‘सुवर्ण’ संधी,…\nपुरंदर मतदार संघात सरासरी 57.60% मतदान\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत, मलायकाला हिनवणार्‍यांनी केलं ‘असं’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/most-wanted-kasaba-constituency-for-candidacy/", "date_download": "2019-10-23T13:38:02Z", "digest": "sha1:FVAZ5RBVLVPLRUCW4CQ5WQHXFSDDOHKC", "length": 16952, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इच्छुकांसाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ कसबा मतदारसंघ | Dainik Prabhat", "raw_content": "\nइच्छुकांसाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ कसबा मतदारसंघ\nपुण्यातील आठ मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षासाठी सगळ्यात “सेफ झोन’ असणारा मतदार संघ म्हणजे “कसबा’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भाजप कार्यकर्त्यासाठी इथे निवडून येणे जेवढे सोपे तेवढेच येथे काम करणे अधिक अवघड समजले जाते. गिरीश बापट खासदार झाल्यामुळे 25 वर्षानंतर हा मतदारसंघ आता अन्य कार्यकर्त्यांसाठी मोकळा झाला आहे. त्यामुळे आता तो इच्छुकांसाठी अक्षरश: “मोस्ट वॉन्टेड’ झाला आहे.\nपेठेतीलच इच्छुक नगरसेवकाला आमदारकी द्यायची आणि त्याच्या जागी बापटांच्या सुनेला पोटनिवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आणायचे अशी खेळी सुरू असल्याची चर्चा दुसऱ्या एका गोटातून सुरू आहे. साहजिकच येथील उमेदवार निवडताना बापट यांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. परंतु कोणाला उमेदवारी मिळणार, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.\nसुमारे 1978 पासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. 1985 मध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता आली. त्यानंतर कॉंग्रेसकडून उल्हास काळोखे निवडून आले. त्यानंतर अण्णा जोशी आमदार झाले. पुढे ते खासदार म्हणून निवडून आल्यानंतर येथील पोटनिवडणुकीत पुन्हा ही जागा कॉंग्रेसकडे गेली. बापट यांचा पराभव करून कॉंग्रेसचे वसंत थोरात निवडून आले. त्यानंतर मात्र 1995 पासून ही जागा भाजपकडून अन्य कोणाकडेही गेली नाही आणि उमेदवारही बदलला नाही.\nया भागातून आमदार म्हणून नेतृत्त्व करताना बापट यांना 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आता बापट खासदार झाल्यानंतर ही जागा अन्य उमेदवारांसाठी आता “ओपन’ झाली आहे. त्यामुळे येथून उमेदवारी मिळण्यासाठी भाजपेयींच्या अक्षरश: उड्या पडल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता मोदी लाट अद्याप तशीच असल्याचे दि���ून आले आहे. त्यामुळे आताही तीच परिस्थिती असेल “केवळ तिकिट घेणे आणि निवडून येणे’ असाच अनेक इच्छुकांचा समज असल्याने उमेदवारीसाठी उड्या पडल्या आहेत. त्यातून कसबासारख्या मतदार संघात तिकिट मिळाल्यास निवडणुकीच्या आधीच “आमदार झाल्यासारखं वाटतंय’ हे गाणं मनात रुंजी घातल्याशिवाय राहणार नाही.\nही जागा मोकळी झाल्याने सध्या महापालिकेत नगरसेवक असलेल्या नेत्यांनी दावेदारी सांगण्याला सुरूवात केली आहे. कार्यअहवाल, गणेशोत्सव आणि अन्य माध्यमातून त्यांनी एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच सुरू केले आहे. नुकत्याच झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत नऊ जणांनी मुलाखतीही दिल्या आहेत. त्यातील काही विद्यमान आहेत तर काही माजी नगरसेवक, पदाधिकारी आहेत.\nपेठेतीलच इच्छुक नगरसेवकाला आमदारकी द्यायची आणि त्याच्या जागी बापटांच्या सुनेला पोटनिवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आणायचे अशी खेळी सुरू असल्याची चर्चा दुसऱ्या एका गोटातून सुरू आहे. साहजिकच येथील उमेदवार निवडताना बापट यांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. परंतु कोणाला उमेदवारी मिळणार, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.\nकसब्यामध्ये अन्य पक्षांकडून “स्ट्रॉंग’ विरोधक नाही. या मतदार संघात मुस्लिम, तेलुगु समाज, ब्राह्मण आणि अन्य अशा समाजाची मांदियाळी असल्याने हा भाग “कॉस्मोपॉलिटन’ आहे. कॉंग्रेसमधून तीन इच्छुकांची चर्चा सुरू आहे. त्यातील दोनजण विद्यमान नगरसेवक आहेत. तर मनसे विधानसभा लढवणार की नाही, हे अद्याप पक्षश्रेष्ठींनी जाहीरच केले नाही. त्यामुळे त्यांच्यातील उमेदवारांची अद्याप चर्चाही सुरू झाली नाही. वंचित आघाडी आणि एमआयएमचाही अद्याप निर्णय झाला नसल्याने त्यांच्याही उमेदवारांची चर्चा सुरू झाली नाही.\nअसा आहे कसबा मतदार संघ\nहा मतदार संघ बहुतांश पेठांचाच आहे. कसबा पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, घोरपडी पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, नवीपेठ, गुरूवार पेठ, गणेश पेठ, लोहियानगर आणि दत्तवाडीतील काही भाग असा येतो. मतदार संघांचा विस्तार झाल्यानंतर कसबा मतदार संघात लोहियानगर आणि भवानी पेठ हा भाग जोडला गेला. हा भाग बहुतांश कॉंग्रेस “माईंड’ असतानाही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी बापट यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांनी या भागातही आपली पकड कायम ठेवली.\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nदुपार��� तीननंतर अचानक बरसले “मतदान’\nपाटणच्या पारंपरिक लढतीत शंभूराज देसाई की सत्यजित पाटणकर\nघटला टक्‍का, वाढली धाकधूक\nसंपले इलेक्‍शन…आता जपा रिलेशन\nपहिला निकाल 10 वाजेपर्यंत\nकोणी नॉट रिचेबल, तर कोणी देवदर्शनाला\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nअस्वच्छ लिंबू सरबत विक्रेत्या पाच लाखांचा दंड\nकिमान उत्पन्न हमी योजना व्यवस्थित लागू केल्यास क्रांतीकारी ठरेल – रघुराम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090218/pv03.htm", "date_download": "2019-10-23T13:03:12Z", "digest": "sha1:G6RNUPS6OZ6FE6IKD6HSLKVXADC2RSAV", "length": 9504, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, १८ फेब्रुवारी २००९\nमुस्तफा आतार, पुणे, १७ फेब्रुवारी\nरुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रात्री-अपरात्री धडपडणारी.. डॉक्टरांबरोबर, किंबहुना त्यांच्या आधीच शुश्रूषेसाठी सज्ज असणारी.. रात्रपाळीला बारा वाजता जेवताना रुग्णाच्या विव्हळ��्याचा आवाज ऐकून पळत सुटणारी सिस्टर अर्थात परिचारिकाच रुग्णांसाठी बहुतांशवेळा ‘जीवनदायिनी’ ठरते.. पण काही वेळा तिचे दुर्लक्ष आणि माणुसकीशून्य\nवागणुकीचा फटकाही रुग्णाला बसून त्याला जीव गमवावा लागतो.\n..तपासणीसाठी रुग्णाला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर हलविणे.. त्या रुग्णाची फाईल दुसऱ्या एखाद्या डॉक्टरकडे तपासणीसाठी देणे.. कुणाला स्ट्रेचरवरून ‘ओटी’त, तर कुणाला सोनोग्राफीसाठी नेणे.. अशी नानाविध कामे करणारे ‘ब्रदर्स’, वॉर्डबॉईज, मावश्या, मामा ही कामे करतातच, मात्र कामाच्या ओझ्यामुळे बहुतेकवेळा त्यांचे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी वादही होतात. केवळ कामाचे तास भरण्याची त्यांची वृत्तीही दिसून येते. मनापासून रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिका आणि अन्य कर्मचारी एका बाजूने दिसत असताना दुसरीकडे त्यांच्या बेदरकारपणाचाही प्रत्यय येतो.\n‘पैसे भरल्याशिवाय रुग्णावर उपचार सुरू करता येणार नाहीत..’ अशी प्रारंभीच तंबी देणाऱ्या रिसेप्शन किंवा अकाउन्ट विभागातील कर्मचाऱ्यांची वागणूक पाहून हे कर्मचारीही धावत्या युगात ‘माणुसकी’ हरवून तर बसले नाही ना, असा प्रश्न मनात डोकावून जातो आणि मन खिन्न होते. असेच अनुभव आपल्यापैकी अनेकांना आलेही असतील.\nअपरात्री येणाऱ्या रुग्णाला नेमके काय झाले किंवा दाखल झालेल्या रुग्णांपैकी एखाद्याचा रक्तदाब वाढला, सलाईन बंद झाले, ऑक्सिजन कमी झालाय याची पहिली ‘खबर’ मिळते ती परिचारिकेलाच त्यानंतरच ती डॉक्टरांना ‘कॉल’ करते. तिच्या तत्परतेमुळेच अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला जीवदान मिळते. एखाद्या रुग्णाला काय हवंय, काय नको याचीही अधिक माहिती तिलाच असते. क ोणत्या वेळी क ोणते औषध द्यायचे किंवा औषध संपल्यावरही डॉक्टरांकडून ‘प्रिस्क्रिप्शन’ घेऊन नातेवाइकांना औषधे आणायला सांगणारीही परिचारिकाच असते.\n‘आम्ही नेहमीच रुग्णांचे स्वागत हसतमुखाने करतो आणि तो बरा झाल्यावर त्याला निरोपही आनंदाने देतो,’ परिचारिका लाजवंती घाडगे, सौदामिनी साळवे यांनी ‘लोकसत्ता’कडे आपली भूमिका मांडली. ‘रुग्णांची सेवा करणे हे आमचे ध्येय आहेच, पण त्यांना बरे क रणे हादेखील उद्देश असतो. कोणत्याही रुग्णास काही झाले अथवा पाहिजे असल्यास त्याचे म्हणणे ऐकणे, त्यानुसार कृती करणे हे आमचे काम आहे. हे काम आम्हाला त्रासदायक वाटत नाही.’ रु���्णांशी आपले काहीतरी नाते आहे, असे समजून त्यांची दिवस-रात्र शुश्रूषा करणाऱ्या परिचारिका एकीकडे चांगले काम करत असतातही, पण रात्रपाळीला कामे आटोपून थोडीशी विश्रांती घेत असताना वारंवार हाका मारणाऱ्या रुग्णाला कसलेतरी ‘इंजेक्शन’ टोचून शांत () करण्याचा प्रयत्न करणाऱ्याही परिचारिका पाहायला मिळतात, तसेच आपण फ ोनवर बोलत असताना मध्ये ‘डिस्टर्ब’ करणाऱ्या रुग्णाकडे त्या कानाडोळाही करतात, पण जेव्हा डॉक्टरांची खरी गरज असते त्यावेळी त्यांनी लक्ष न दिल्याने रुग्णालाही जीव गमवावा लागतो. अशा घटनाही रुग्णालयांत घडतात, मात्र परिचारिकांचा निष्काळजीपणा किंवा कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाच्या बातम्या रुग्णालयाबाहेर फारशा येतच नाहीत.\nकिंबहुना रुग्णालयाचा लौकिक आणि व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी रुग्णालयेदेखील ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेत मूग गिळून गप्प असतात. कधी कधी तर स्पर्धेपोटी रुग्णालयांचीही माणुसकी हरवली की काय अशीच शंका येते.\nम्हणूनच रुग्णालयांवर हल्ले होतात का, असाही सवाल या निमित्ताने मनाला सतावतो. पण हाताच्या बोटावर मोजता येतील इतके डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये आणि रुग्ण यांच्यात आजही थोडासा भावनिक ओलावा, माणुसकीचा झरा टिकून असल्याचे शहराच्या कु ठच्या तरी क ोपऱ्यात नकळत त्याचे दर्शन घडून जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090520/pun04.htm", "date_download": "2019-10-23T13:01:52Z", "digest": "sha1:BFPCAEVNAPTCLJNLYJM66QIUBTDHO2WZ", "length": 7496, "nlines": 29, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २० मे २००९\n‘लोकाधारित प्रकल्प’ आता आठ जिल्ह्य़ांत राबविणार\nपुणे, १९ मे / प्रतिनिधी\nग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) पाच जिल्ह्य़ांत लोकाधारित देखरेख प्रकल्पास मिळालेल्या प्रतिसादामुळे आता कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, बीड यांसह आठ जिल्ह्य़ांत येत्या जूनपासून लोकाधारित देखरेख प्रकल्प (सीबीएम) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nएनआरएचएमअंतर्गत पुणे, अमरावती, नंदुरबार, उस्मानाबाद आणि ठाणे या पाच जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत लोकाधारित देखरेख प्रकल्प राबविण्यात आला. त्याद्वारे या पाच जिल्ह्य़ांमधील ग्रामीण आरोग्य सेवेची स्थिती तर पुढे आलीच; ���ण या सेवेबाबत अनभिज्ञ असणाऱ्या ग्रामीण जनतेला या सेवेचेही महत्त्व कळू लागले. या मुळे या प्रकल्पाचा एनआरएचएम विभागाने गांभीर्याने विचार करून या प्रकल्पाचे आणखी काही जिल्ह्य़ांत विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पुण्यात नुकतीच यासंदर्भात बैठक झाली.\nयाबाबत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे मिशन संचालक डॉ. मधुकर चौधरी यांनी ‘लोकसत्ता’ला अधिक माहिती दिली. ‘‘राज्यातील पाच जिल्ह्य़ांमध्ये गेल्या डिसेंबर २००७ पासून लोकाधारित प्रकल्प राबविण्यात आला. त्यात ग्रामीण आरोग्य सेवेतील त्रुटी लक्षात आल्या. यामुळे त्यात सुधारणा करणे राज्य सरकारला शक्य झाले. त्याचा फायदा जनतेला मिळत आहे.\nयामुळे हाच प्रकल्प आणखी आठ जिल्ह्य़ांत राबविण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत. त्यासाठी प्रस्ताव असून त्याला मान्यता देण्याचा आमचा विचार आहे. राज्यातील बीड, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, औरंगाबाद आणि नाशिक या आठ जिल्ह्य़ांमध्ये हा प्रकल्प जूनपासून राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पूर्वीप्रमाणेच ‘साथी सेहत’ या संस्थेकडेच समन्वयकाचे काम देण्यात आले आहे. मात्र या जिल्ह्य़ांमध्ये कोणत्या संस्थांना कामे देता येतील, यासाठी सध्या संस्थेच्या पातळीवर विचार सुरु आहे.’’\nडिसेंबर २००७ पासून सुरू झालेला हा प्रकल्प मार्च २०१० पर्यंत सुरू राहील. या दरम्यान, या जिल्ह्य़ांतील ग्रामीण आरोग्य सेवेची स्थिती कळणार असून त्यात सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. यासंदर्भात ‘साथी सेहत’चे समन्वयक डॉ. नितीन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आठ जिल्ह्य़ांतील प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव लवकरच सरकारकडे देण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव म्हणाले.\nदोन महिन्यांत आढावा घेणार\n‘एनआरएचएम’च्या विविध आरोग्य योजनांमध्ये सुधारणा घडविण्यासाठी आता दर दोन महिन्यांनी विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. हा निर्णयही घेण्यात आला असून या आढाव्यावेळी राज्यासह जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. योजनेत येणाऱ्या त्रुटी, जनतेचा प्रतिसाद, तसेच नव्याने काही बदल करता येईल का, याबाबत विचारविनिमय केला जाईल,असेही डॉ. मधुकर चौधरी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2019/09/", "date_download": "2019-10-23T12:28:18Z", "digest": "sha1:VQEQT5IIV2VGJESPS2IXSM43VVVMTOXP", "length": 16330, "nlines": 131, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: September 2019", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nरविवार, १५ सप्टेंबर, २०१९\n‘विनर, विनर; चिकन डिनर\n‘विनर, विनर; चिकन डिनर’ ही आरोळी आज आपल्या भोवतालच्या अनेक युवा तरुणांच्या भावविश्वाला, मेंदूला विळखा घालून बधीर करून सोडते आहे. ‘प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंड’ असं जीभेला जडशीळ असं नाव घेतलं तर कदाचित कोणाच्याच लक्षात येणार नाही; पण ‘पबजी’ (PUBG) असं म्हटलं की लग्गेच लक्षात येईल. या पबजीनं केवळ आपल्याच देशात नव्हे, तर संपूर्ण जगभरात मोठा गहजब माजविला आहे. गेल्या आठवड्यात, नव्हे अगदी पाचच दिवसांपूर्वी बेळगावमधल्या एका २१ वर्षांच्या तरुणानं ‘सारखं पबजी खेळत जाऊ नकोस,’ असं सांगणाऱ्या आणि सशस्त्र सैनिक दलातून निवृत्त असलेल्या आपल्या बापाचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. रात्रभर गेम खेळणाऱ्या या मुलानं सकाळी सकाळी आपल्या गेम खेळू नको, असं सांगणाऱ्या बापाचं शीर कोयत्यानं धडावेगळं केलं आणि पायही तोडला. काल कोल्हापूर परिसरातल्याच एका गावातल्या तरुणावर ‘पबजी’ खेळल्यानं मनोरुग्ण होण्याची वेळ आली. उपचारासाठी दाखल केल्यानंतरही तेथून तो हळूच पळूनही गेला.\nकाही दिवसांपूर्वी एका मुलाला आईनं ‘उद्या दहावीच्या परीक्षेचा पेपर आहे, पबजी खेळू नको,’ असं सांगितलं, तर त्या मुलानं आत्महत्याच केली. दुसरीकडं एकानं याच कारणासाठी बहिणीच्या नियोजित पतीवरच हल्ला केला. एका ठिकाणी सलग आठ आठ तास मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाला बेशुद्ध झाल्यानं उपचारांसाठी दाखल करण्याची वेळ आली होती. तर आणखी एका तरुणाची बोटं गेम खेळताना मोबाईल ज्या पोझिशनमध्ये धरतात, तशीच वाकडीच्या वाकडीच राहिली होती.\nदोनेक वर्षांपूर्वी ब्लूव्हेल गेम तयार करून अनेक तरुणांना शारिरीक-मानसिक इजा करून घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि अगदी उंचावरुन उडी मारुन आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कंपनीचंच ‘पबजी’ हे सुद्धा अपत्य आहे. रुथलेस किलींग, अंदाधुंद गोळीबार, त्यातून उन्मादी विजय आणि मग ‘चिकन डिनर’ असं एका वाक्यात वर्णन करता येत असलं तरी ते तितकं सरळसोपं नाही.\nया गेमच्या विळख्यात टीनेजर्स ते नुकतीच त्यातू�� पुढं सरकलेली तरुणाई अडकलीय. त्यातून निर्माण होणाऱ्या मनोविकृतीचे दुष्परिणाम आपल्याला आता लक्षणीय स्वरुपात दिसू लागले आहेत. या गेमवर बंदी घाला, अशी सरधोपट मागणी करता येणं शक्य आहे. पण, त्याचा काही उपयोग होणार नाही. ‘ब्लूव्हेल’वर बंदी घातल्यानंतरच ‘पबजी’ पुढं आलंय. आणखीही ‘फ्री फायर’सारख्या गेम्स आहेत आणि त्यात आपली मुलं गुंतत चाललीयत- प्रमाणाबाहेर...\nमित्रांनो, इथं पुन्हा मी आपली जबाबदारी अधोरेखित करतो. गेम्सवर बंदी घालण्यापेक्षा त्या खेळणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या मनावर परिणाम होण्यापूर्वीच आपण सावध करू या, त्यातून बाहेर काढू या... माझे जे तरुण मित्र अशा गेम्स खेळत असतील, त्यांनी त्यापासून दूर व्हावं... प्रयत्न करा, निश्चित जमेल... ज्या मित्र-मैत्रिणींची मुलं-मुली सतत तुमचा मोबाईल घेऊन आतल्या खोलीत बसत असतील, त्यांना मोबाईलपासून प्रयत्नपूर्वक दूर करा... याचा अर्थ लगेच टीव्हीच्या पडद्यासमोर बसवा, असा मात्र नाही. त्यांना काही क्रिएटीव्ह चॅलेंजिस द्या... जे मित्र-मैत्रिणी, आपलं लहानगं कसं मोबाईल अनलॉक करून युट्यूबवर जाऊन त्याला हवा असणारा व्हिडिओ लावतंय, याचं कौतुक करत असतील, किंवा मोबाईलवर अमूक एक व्हिडिओ लावल्याशिवाय जेवण भरवूनच घेत नाही, असं कौतुकानं सांगत असतील, त्यांनी वेळीच सावध व्हावं... तुम्ही भविष्यातला मनोरुग्ण घडवताय, एवढं लक्षात घ्या...\nथोडक्यात, आयुष्याचाच गेम करणाऱ्या अशा गेम्सना तुमच्या अगर तुमच्या मुलांच्या आयुष्यात थारा देऊ नका, एवढंच माझं कळकळीचं सांगणं\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे १२:१७ म.पू. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्���ाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\n‘विनर, विनर; चिकन डिनर\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/case-filed-against-doctors-and-hospital-death-patient-due-carelessness-215986", "date_download": "2019-10-23T13:11:21Z", "digest": "sha1:YG26N6HAUWDZFSW6HQMIITXBR76WEJS5", "length": 16686, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुण्यात व्हॉट्सअॅपवर ईसीजी रिपोर्ट पाठवून उपचार: रुग्णाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nपुण्यात व्हॉट्सअॅपवर ईसीजी रिपोर्ट पाठवून उपचार: रुग्णाचा मृत्यू\nसोमवार, 16 सप्टेंबर 2019\nह्दयरोग तज्ज्ञ नसतानाही डॉक्‍टरांनी ह्दयविकाराचा धक्का बसलेल्या रुग्णावर चुकीचे उपचार केल्यानंतर रुग्ण दगावल्याने आठ डॉक्‍टर, खासगीर रुग्णालयाच्या संचालक मंडळासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधीत रुग्णालय उभारणीस बेकायदा परवाना दिल्याबद्दल तत्कालीन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nपुणे : ह्दयरोग तज्ज्ञ नसतानाही डॉक्‍टरांनी ह्दयविकाराचा धक्का बसलेल्या रुग्णावर चुकीचे उपचार केल्यानंतर रुग्ण दगावल्याने आठ डॉक्‍टर, खासगीर रुग्णालयाच्या संचालक मंडळासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधीत रुग्णालय उभारणीस बेकायदा परवाना दिल्याबद्दल तत्कालीन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nगणेश तात्याबा गोरे (रा.नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी काशीनाथ सौदागर तळेकर (वय 69, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन डॉ.सलमान खानबशीरखान पठाण, डॉ.तेजस्वीनी भगवान वाघमारे, डॉ.अभिनंदन सुभाष बुद्रुक, डॉ.दिपक विजय शिंदे, डॉ.महेश महादेव दरेकर, डॉ.पुष्कर शहा, डॉ.सचिन मोहन लकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप माने, आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, सिटरीन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमीटेड यांच्यासह जमीनीचे मुळ मालक दशरथ चंद्रकांत वाल्हेकर, नामदेव चंद्रकांत वाल्हेकर, जयश्री चंद्रकांत वाल्हेकर, आकाश नामदेव वाल्हेकर, अजिंक्‍य नामदेव वाल्हेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तळेकर यांचे मेव्हणे गणेश गोरे यांना 21 जुलै 2018 या दिवशी सायंकाळी पाच वाजता ह्दयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तत्काळ नजीकच्या आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दिाखल केले. त्यावेळी डॉ.सलमान पठाण हे ह्दयरोगतज्ज्ञ नसतानाही त्यांनी रुग्णावर उपचार सुरू केले. रुग्णाची तब्येत गंभीर होत असताना त्यांनी ईसीजी रिपोर्ट काढून ह्दयरोगतज्ज्ञ डॉ.मोहन लकडे यांना व्हॉटस्‌अपद्वारे पाठविले. त्यांच्या सुचनेनुसार, डॉ.पठाणने रुग्णास तीन तास उशीराने इलॅक्‍झीन 30 हे इंजेक्‍शन दिले. त्यानंतर डॉ.तेजस्वीनी वाघमारे यादेखील ह्दयरोगतज्ज्ञ नसताना त्या रुग्णास रुग्णवाहिकेमध्ये घेऊन गेल्या, काही अंतर गेल्यानंतर त्या रुग्णावर कोणतेही उपचार न करता त्यांना घेऊन पुन्हा रुग्णालयामध्ये आल्या. दरम्यान रुग्णास वेळेत योग्य उपचार न मिळाले नाहीत. तसेच डॉ.पठाण, डॉ. शहा व डॉ.शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यु झाला.\nजमीनीचे मुळ मालक व रुग्णालय प्रशासन यांनी करारारनाम्यातील अटींचा भंग केला. संगनमत करुन बनावट दस्ताऐवजांद्वारे रुग्णालयाचे बेकायदेशीररीत्या बांधकाम केले. डॉ. माने याने रुग्णालयाच्या इमारतीस बेकायदा परवाना दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यता आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केतन थोरबोले करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकल्याणमधील पणती बाजार कोसळला\nकल्याण : दिवाळी हा दिव्यांचा सण. विविधरंगी विद्युत रोषणाईबरोबरच दारात पणती लावून या सणाचा आनंद द्विगुणित होतो. दिवाळीनिमित्त खरेदी करताना आकर्षक...\nVidhan Sabha 2019 : हडपसर मतदारसंघात चुरशीच्या लढतीत कोण ठरणार बाजीगर \nपुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे योगेश टिळेकर आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्यात चुरशीची लढत...\nउल्हासनगरात कैची खुपसून तरुणाची हत्या\nउल्हासनगर : व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी कैची खुपसून जिन्स पॅंट कटिंग करणाऱ्या टेलरचा बळी घेतल्याची घटना मंगळवारी (ता. 22) रात्रीच्या सुमारास...\nVidhan Sabha 2019 : वडगाव शेरी मतदारसंघात मतांचे गणित जुळवणारा विजयी\nVidhan Sabha 2019 : पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच 'फाइट' होणार आहे. येथे निम्मे मतदान...\nखडवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nटिटवाळा : कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडवली गावातील एका चाळीतील घरामध्ये सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना...\nलोकलची धडक बसून एकाचा मृत्यू\nठाणे : सोमवारी (ता. २१) रात्री ठाकुर्ली ते कल्याण रेल्वेस्थानकांदरम्यान मुंबई दिशेला जाणाऱ्या जलद लोकलची धडक बसून अनिल सकपाळ (४८) यांचा मृत्यू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:8-Team_bracket_templates", "date_download": "2019-10-23T13:15:06Z", "digest": "sha1:DXVVXJNBBDQNES4IDPYC7MMVRIIHPIKE", "length": 4639, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:8-Team bracket templates - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१८ रोजी १९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा व��परण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2019-10-23T12:45:16Z", "digest": "sha1:AAV7BU7LLP4NP7DXI64UNLI5AWT66RNB", "length": 10006, "nlines": 157, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकार संघटनांमध्ये निवडणुकांची धामधूम | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी पत्रकार संघटनांमध्ये निवडणुकांची धामधूम\nपत्रकार संघटनांमध्ये निवडणुकांची धामधूम\nजून-जुलै हा महिना राज्यातील विविध पत्रकार संघटनांच्या निवडणुकांमुळे गाजत असतो.पुणे श्रमिक पत्रकार संघाची निवडणूक ७ जून रोजी संपन्न झाली.त्यात जितेंद्र अष्टेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या घटनेनुसार ७ तारखेलाच बापूसाहेब गोरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.त्यांच्या कायर्कारिणीची निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे.मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक सध्या मुंबईत गाजतेय.कुमार कदम आणि देवदास मटालेंच्या प्रस्थापित गटाला शह देत शशिकांत सांडभोर यांनी दंड थोपटले आहेत,त्यामुळे प्रस्थापित गटाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.आपले पॅनल घवघवीत मतांनी विजयी होणार आणि प्रस्थापितांची सत्ता संपुष्टात येणार असा विश्वास सांडभोर यांना आहे.येत्या २७ ला मुंबई मराठी पत्रकार संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.देवदास मटाले सलग दोन वेळा अध्यक्ष झाले होते .\nमराठी पत्रकार परिषदेची निवडणूक कायर्क्रमही लवकरच जाहीर होत आहे.३१ आॅगस्ट पूवीर् नवीन पदाधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली पाहिजेत.परिषद राज्यभर विस्तारलेली असल्याने महाराष्ट्र हा परिषदेचा मतदार संघ असतो.मतपत्रिका पो्स्टानं पाठविल्या जातात.मतदार सदस्यांनी मतपत्रिकेवर मत नोंदवून त्या परत परिषदेच्या कायार���लयात पाठवायच्या असतात.परिषदेच्या निवडणुका दर दोन वषार्ंनी होतात.\nविधिमंडळ वातार्हर संघाच्या निवडणुकाही जानेवारीत सपन्न झाल्या.त्यांच्या निवडणुका दरवषीर् होत असतात.निवडणुकांमुळे पत्रकार संघटनांचे वातावरण राजकारणमय झाले आहे.पत्रकार\nPrevious articleमराठी पत्रकार परिषदेच्या रचनेत बदल होणार…\nNext articleपत्रकारांना पेन्शन दोन महिन्यात \nकवतूक तर लई झालं , आता तरी थांबा साहेब\nलवासाचंही पुनर्वसन कऱणार काय \nपत्रकारांनो,असे करा ऑनलाईन मतदान \nवृत्तपत्रांना १० लाखांचा दंड\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nमिडिया मालकांवर बरसले शरद यादव\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nपत्रकार संरक्षण कायद्याची देशभर मागणी\nपत्रकार कायदा,पेन्शन लवकरच- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dissociation-from-language/", "date_download": "2019-10-23T13:39:33Z", "digest": "sha1:T7TJPD22YHUFURNLZVYGARFY267SFWBV", "length": 22242, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाषेवरून विसंवाद (अग्रलेख) | Dainik Prabhat", "raw_content": "\nहिंदी भाषा दिवसानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण केले. त्यांनी यात औचित्यानुसार हिंदी भाषेबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यातून अर्थ मात्र वेगळाच काढला गेला. “एक देश एक कर’चे उदाहरण देशवासीयांसमोर आहे. त्यामुळे शहांच्या भाषणातून “एक देश एक भाषा’ लादण्याचे हे सूतोवाच तर नाही ना, अशी शंका काढली गेली. अमित शहा राजकारणी आहेत. आज भारतातल्या सगळ्यांत मोठ्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीत या पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले आहे. त्यामुळे ते विनाकारण काही बोलणार नाहीत, असे म्हटले जाते. ते खरे असू शकते किंवा नसूही शकते.\nमात्र, त्यांच्या त्या भाषणामुळे किंबहुना त्यांनी भाषणात हिंदी भाषेची कथित वकिली केल्यामुळे वातावरण तापले आहे. अशा प्रकारे एका भाषेची सक्‍ती लादता येऊ शकत नाही, असा विरोधाचा आणि काहीसा त्वेषाचा सूर लगेचच उमटला. भाषेबाबत आणि आपल्या परंपरा व संस्कृतीबाबत कमालीची कडवे असलेली दक्षिणेकडील राज्ये आणि तेथील नेते या मुद्द्यावर एकवटले आहेत. एकसुरात ते आपला विरोध मांडत आहेत. अखेर खुद्द शहा यांना त्याबद्दल खुलासा करावा लागला. आपण कोणावरही ���ोणत्याही भाषेची सक्‍ती केलेली नाही. उलट दुसऱ्या भाषेच्या वापराचाच आग्रह धरला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या विषयावर येथेच पडदा पडेल असे तूर्त वाटत नाही. अजून बराच काळ त्याचे फटाके फुटत राहतील. त्यामुळे तो येथेच सोडलेला बरा. मात्र, तरीही शहांच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेला आल्यामुळे त्यावर काही चर्चा जरूर व्हायला हवी. कदाचित त्यातून काही सकारात्मक असे बाहेर येऊ शकते.\nवास्तविक भाषा हे मानवाने विकसित केलेले संवादाचे माध्यम आहे. सृष्टीची रचना करणाऱ्याने अनेक सजीवांची निर्मिती केली. त्यांना भूक, तहान, भीती अशा सगळ्या प्रेरणाही दिल्या. मात्र, मानव या आपल्या सर्वोत्तम निर्मितीच्या बाबतीत निर्मात्याने उजव्या हाताने काही बाबी निर्धारित केल्या. त्यात मानवाला बोलता येऊ शकेल हे त्याने पाहिले. पण केवळ बोलता येण्याची पात्रता मिळाली म्हणून सगळे झाले असेही नाही. तर बोलण्यासाठी शब्द हवे असतात. ते जसे बोलणाऱ्याला माहीत असतात, तसेच ऐकणाऱ्यालाही माहीत असायला हवेत. त्यातूनच भाषेची उत्पत्ती झाली. भाषा हे माध्यम मिळाल्यामुळे लोकांना व्यक्‍त होता येऊ लागले. त्यांना काय सांगायचे आहे, त्याचे ऐकणाऱ्यालाही आकलन होऊ लागले. नंतर देश, प्रदेश, समूह, खंड अशा विभागणीनुसार बोलणाऱ्यांची भाषा बदलत गेली, विकसित होत गेली.\nथोडक्‍यात, भाषेचा उद्देश हा माणसे जोडण्याचा होता. संवाद साधण्याचा होता. कोणाला तोडण्याचा अथवा विसंवाद निर्माण करण्याचा नाही. मात्र, आज शहा यांचे वक्‍तव्य झाले तेव्हाही आणि त्याच्याही अगोदर जेव्हा भारतात एका भाषेबद्दल बोलले की विसंवाद सुरू होतो. भारतात अनेक राज्ये आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या भाषा वेगळ्या आहेत. समभाषिकांची राज्ये झाली असल्यामुळे चांगलेच झाले आहे. मात्र, त्याचबद्दल काही अस्मिताही जोपासल्या गेल्या आहेत. भाषेबाबत तर त्या अगदीच कडव्या आहेत. कोणताही आनंद झाला अथवा नाराजी व्यक्‍त करायची असली तेव्हा किंवा आश्‍चर्य अथवा भय व्यक्‍त करायचे असले तेव्हाही भाषेचाच आधार घ्यावा लागतो. ती अर्थातच मायबोली असते.\nजन्माला आल्यावर जगाचे भान जसे येऊ लागते तसे जे शब्द घरात आणि दारात कानावर पडतात अथवा हृदयापर्यंत पोहोचतात तेच आपलेसे वाटतात. त्यामुळे भाषेबद्दल प्रेम आणि अभिमानही असतो. याची कल्पना देशाची घटना लिहिली गेली तेव्हाही होती. त्यामुळे मातृभाषेला कुठेही डावेपण न देण्याची खबरदारी घेतली गेली. मात्र, तरीही प्रगतीच्या वाटेत, आपण नव्या गोष्टी आत्मसात करत गेलो. त्यात परकीय आक्रमकांच्या भाषांचाही समावेश होता. त्या भाषा शिकलो आणि त्यात संवादही साधू लागलो. त्यातले जे आज फायद्याचे व जे भविष्यात उपयुक्‍त असे वाटले, ते जोपासले. इंग्रजी भाषा हे त्याचे उत्तम उदाहरण. ती काही आपली भाषा नाही. मात्र, तरीही तिचे व्यवहारातले अनन्यसाधारण महत्त्व ताडले गेले आणि स्वयंप्रेरणेने त्या भाषेचे विद्यार्थी होण्याचा प्रवास सुरू झाला.\nआज भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. त्या सगळ्याच समृद्ध आहेत. यातल्या 22 भाषांना तर घटनेनेही मान्यता दिली. त्याचवेळी ज्या राज्यांत देशातील बहुतेक भागात बोलल्या जाणाऱ्या हिंदीचा समावेश नव्हता, त्या राज्यांना स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळातील स्थिती अर्थात इंग्रजीचा वापर तसाच चालू ठेवण्याची मुभाही देण्यात आली. नंतर इंग्रजीने आपल्या जागतिक स्वीकारार्हतेमुळे आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. ती आजपर्यंत सुरूच आहे. त्याकरता कोणावर सक्‍ती लादली गेली नाही. किंबहुना कोणाला इंग्रजी शिका असा सौजन्याने सल्लाही दिला जात नाही. मात्र, तरीही तिला स्वीकारले गेले त्याचे कारण पृथ्वीवरच्या बहुतेक भागात तुमचा या भाषेमुळे संवाद सुरू होऊ शकतो. विशिष्ट भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी किंवा विरोध करणाऱ्यांनीही हे ध्यानात ठेवायला हवे.\nएक देश म्हणून आपली एक सामायिक भाषा निश्‍चितच असावी. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. अन्यथा केवळ भाषेच्या अज्ञानामुळे संवादात निर्माण झालेले अडथळे कधीच दूर होणार नाही. देशात आज 52 कोटी लोक हिंदी बोलतात. 2001 ते 2011 या दशकात ती भाषा बोलणाऱ्यांची संख्या तब्बल दहा कोटींनी वाढली आहे. याचाच अर्थ भारताच्या अन्य भागांत जाताना आपल्या भाषेचा अभिमान न सोडता समोरच्याला समजणाऱ्या भाषेत त्याच्याशी संवाद साधण्याची गरज ज्यांना समजली त्यांनी तिचा स्वीकार केला आहे. तो येणाऱ्या काळात असाच वाढत राहणार आहे. भाषेचा हा प्रसार आणि सर्वमान्यता कोणी थोपवू शकत नाही. कारण ती अपरिहार्यता असणार आहे. एकीकडे ग्लोबल व्हिलेज म्हणायचे. त्याकरता आवश्‍यक पात्रता म्हणून इंग्रजीही शिकायची. मात्र, हे करत असताना आपल्या घरातल्यांशी संवाद साधताना भाषेचा पूल बांधायचा नाही, हे शक्‍य होणार नाही. ते पुढच्या काळात कोणालाच करता येणार नाही. शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त सगळ्यांनाच प्रदेशाच्या सीमा ओलांडाव्या लागत आहेत. तेथे नव्याचा स्वीकार करावाच लागेल.\nभाषा ही आपली ओळख आहे. आपल्या आईइतकेच तिच्याशी नाते घट्ट असते. त्यापासून विन्मुख होता येणार नाही. मात्र आपलेच विश्‍व विस्तारण्यासाठी जर अन्य भाषा शिकावी लागणार असेल, तर त्याला लादलेपणही म्हणता येणार नाही. शेवटी पुढे जायचे आहे की तेथेच थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. सरकारनेही या बाबी प्रत्येकाला आपापल्या परीने ठरवू द्याव्यात.\nजीवनगाणे: छंद लावून घ्या\nचर्चेत: मतदानात जीव रमत नाही\nअर्थकारण: सरकारी विश्वास की खासगी कार्यक्षमता \nएक्‍झिट पोलने उडवलेली धमाल\nकलंदर: बदल आत्मसात होतोय\nदिल्लीवार्ता: वरिष्ठ नेत्यांचे योगदान महत्त्वाचेच\nलक्षवेधी: मतदार राजाचा कौल कोणाला\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती प���लिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nखोट्या प्रतिष्ठेची सैराट संस्कृती (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/98", "date_download": "2019-10-23T12:55:01Z", "digest": "sha1:5OV7MCADAUQPIV73M5PA6J4VJ3G3RZZ6", "length": 8651, "nlines": 226, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ललिता यांचे रंगीबेरंगी पान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /ललिता यांचे रंगीबेरंगी पान\nललिता यांचे रंगीबेरंगी पान\nस्विट्झर्लंडचे अनुभव.. ६ - पाळीव प्राणी\nहे मी प्रियाच्या रंगीबेरंगी पानावर टाकलं होतं, पण आता इथेही टाकते आहे....\nRead more about स्विट्झर्लंडचे अनुभव.. ६ - पाळीव प्राणी\nस्वीसमधे तीन भाषा बोलल्या जातात. ६०% जनता जर्मन बोलते. स्वीस जर्मन डायलेक्ट जर्मन बोलणार्‍या प्रांतात बोलली जाते.\nRead more about स्विट्झर्लंडचे अनुभव.. ५\nअरे मला वाटलं की कशाला जर्मनीवर आपलं स्वीस पुराण लावायचं म्हणुन लिहित नव्हते.... चला सुरू करुया तू म्हणतोयस तर\nRead more about स्विट्झर्लंडचे अनुभव.. ४\nगेली बरीच वर्षे माझा मायबोलीकरांशी परिचय फक्त online आहे. जेव्हा भारतात पुतण्याच्या लग्नाचं आमंत्रण आलं, तिकिटं रिझर्व झाली आणि मी मुम्बईच्या मायबोलीकरांना भेटायचच असं पक्क ठरवून टाकलं.\nRead more about मायबोलीकरांची भेट\nइतकं प्रशस्त आवार असलेली ही मुंबईतील एकुलती एक शाळा असेल. Wilson College, Wilson High school ह्याच मिशनच्या दोनशे वर्षें जुन्या संस्था आहेत. माझी शाळा मुलींची होती.\nही माहिती मी 'आपली दाद, आपला संवाद'मध्ये दिली होती. वाहून जाऊ नये म्हणुन इथे टाकते आहे....\nRead more about स्विट्झर्लंडचे अनुभव.. ३\nपहिल्यांदा आम्ही कांही आमच्या आधी स्थायीक झालेल्या भारतीय कुटुंबांना भेटलो तेव्हा जाणवलं की त्यांची मुलं मातृभाषा बोलतच नाहीत.\nRead more about स्विट्झर्लंडचे अनुभव.. २\nऍडमिन, आभार मला रंगीबेरंगी घर दिल्याबद्दल, जिथे माझे वेगळे अनुभव आपल्या मायबोलीकरांना सांगण्याची संधी मिळते आहे....\nRead more about स्विट्झर्लंडचे अनुभव.. १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10200?page=1", "date_download": "2019-10-23T13:14:34Z", "digest": "sha1:JPIBNEKHJZ3SBPQ45GXBAW6SAOW22CR7", "length": 13239, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ४ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ४\n\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ४\n१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.\n२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.\n३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.\n४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.\n४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.\n५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.\nचला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ\nया झब्बूसाठी माझ्याकडे खूप\nया झब्बूसाठी माझ्याकडे खूप पानं आहेत .. हा अजून एक..\nआम्ही तर त्याला तळहातावर\nआम्ही तर त्याला तळहातावर झेलतो..\nहे तर काहीच नाही. आम्ही\nहे तर काहीच नाही. आम्ही विमानातुन टिपतो.\n पण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला सुर्यास्त हवाय \nपण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला\nपण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला सुर्यास्त हवाय >>> हॅ असं काही नाही वाटते.. चित्रातून..\nहॅ असं काही नाही वाटते..\nहॅ असं काही नाही वाटते.. चित्रातून..>>> बरं \nहा उगवता सूर्य आहे\nहा उगवता सूर्य आहे (हा झब्बू चालेल का (हा झब्बू चालेल का\nईंडिया गेट पार्क, (होडीतून \nईंडिया गेट पार्क, (होडीतून \nप्रकाश, झब्बू मस्त.. B&W साठी\nप्रकाश, झब्बू मस्त.. B&W साठी यंन्ट्री दे बरं का. मस्त असतात तुझे फोटो.\nहा मी पूर्वी एकदा टाकलेला\nहा मी पूर्वी एकदा टाकलेला सूर्यास्त...\n>>>>>पण झब्बुसाठी वाहनातुन दिसलेला सुर्यास्त ह>>>>..\n मग हा घे बाईक वरुन दिसलेला.. (पण बाईक वरून उतरून काढलेला :))\nप्रकाश, झक्कास झब्बू. नी ला १०० मोदक... नी आता एक मोठा डबाच घेऊन ये बघू.\nहा घ्या गोव्याचा सुर्यास्त\nहा घ्या गोव्याचा सुर्यास्त\nहा माझा, अ‍ॅमस्टरडॅमच्या कालव्यातुन काढलेला:\nकिरू मी टाकलेला फोटो पण बघ...\nकिरू मी टाकलेला फोटो पण बघ...\nमाझा पहिला प्रयत्न झब्बू\nमाझा पहिला प्रयत्न झब्बू देण्याचा...\nनी , जबराच आहे तुझा झब्बु \nनी , जबराच आहे तुझा झब्बु अजय , सॅम , अक्षरी मस्त \nमेरा ये आजका आखरी \nजरा ���ास्तीच अंधार झाला नै पण आकाशात लाल रंग अजुनही आहे \n काय मस्त फोटो आहेत\n काय मस्त फोटो आहेत सगळे...\n... हा खेळ मस्तच आहे, एकाच प्रकारच्या सगळ्या फोटोंचा डाटाबेसच तयार होतोय\nहा माझा अजुन एक, पुणे-नाशिक रोडवर (बाइकवरुन उतरुन) काढलाय,\nनी, अफलातून टिपलायस तु\nनी, अफलातून टिपलायस तु सूर्याला\nसॅम, अक्षरी मस्तच.. सॅम, तुझा फोटो मी याआधीही पाहिल्याचं आठवतय. (अ‍ॅमस्टरडॅमचा)\nप्रकाश, फोटो मस्तच आहे सूर्य दिसत नसला तरी. हेडलाईट अंगावर येताहेत..\nआणि हा माझाही शेवटचा..\nजबरी झब्बू आहेत. विषयही तसाच\nजबरी झब्बू आहेत. विषयही तसाच आहे. घरी गेल्यावर जुन्या फायली उचकून बघायला हव्यात\nमस्त विषय. गोवा. थोडा जास्तच\nथोडा जास्तच अंधारा आलाय.\nसही फोटो परागकण... सीमा,\nसीमा, रात्रीचा सुर्य का\nएक रसीक, एवढ स्पष्ट क्षितीज कधी बघितलं नव्हतं..\nपीके, सहीच.. मागे ओर्कुटावर\nपीके, सहीच.. मागे ओर्कुटावर पण बघितला होता..\nजबर्‍या - कसले सही फोटो आहेत\nजबर्‍या - कसले सही फोटो आहेत हे.\nनकुलराव तुम्ही का असे\nनकुलराव तुम्ही का असे कुंपणावर घ्या की उडी ...\nसगळे फोटो फंडू आहेत\nसगळे फोटो फंडू आहेत एकसे एक.. गणेशोत्सवानंतर हे सगळे झब्बू एकत्र करून कुठेतरी ठेवले पाहीजेत.\nमाझ्याकडे एकच होता सूर्यास्त.. त्यामुळे या झब्बूवरची कारकीर्द आटोपली माझी..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/2017/03/", "date_download": "2019-10-23T13:14:53Z", "digest": "sha1:6FMPRD2AF7MN2EQ5GNWCXF7ZGHTRGVQH", "length": 8335, "nlines": 47, "source_domain": "marathimoney.com", "title": "March 2017 | Marathi Money", "raw_content": "\nCapital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना\nCapital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना गुंतवणूक मग ती इक्विटी प्रकारातील असो किंवा डेट प्रकारातील त्यामध्ये जोखीम हि कमी अधिक असतेच. प्रत्येक गुंतवणूकदार स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता (Risk Appetite Profile) ओळखून गुंतवणूक करत असतो. कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांनाचा कल नेहमी सुरक्षित गुंतवणुकीकडे असतो. जेणेकरून कमी परतावा मिळाला तरी चालेल पण गुंतवलेली\nRegular Plan vs Direct Plan Mutual Fund – थेट गुंतवणूक योजना आणि नियमित / रीतसर गुंतवणूक योजना यामधील फरक म्युच्युअल फंड नियामक सेबीने वेळोवेळी नियमांमध्ये सुधारणा करून म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये सुलभता आणि पारदर्शकता आणण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सेबीकडून योग्य पाऊल उचलले जाते. याच धोरणांचा एक भाग म्हणून सप्टेंबर 2012 (SEBI\nMutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना\nMutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना म्युच्युअल फंड हा सेबी ने ठरवलेल्या ‘म्युच्युअल फंड नियमन १९९६’ च्या अनुसार काम करतो. म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करून गुंतवणूक तज्ञामार्फत (Professional Investment Expert) तिची गुंतवणूक करण्याचे काम म्युच्युअल फंड करते. सेबीच्या नियामावलीचा अंकुश असल्याने फंडाचा कारभार पारदर्शक होण्यास मदत होते. कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक\nActively managed fund vs Index fund सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड यामधील फरक\nActively Managed Fund vs Index Fund सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड यामधील फरक गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडाकडे आलेला पैसा वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवला जातो. हा पैसा फंड मॅनेजर नावाच्या तज्ज्ञ व्यक्तीच्या नजरेखाली गुंतवला जातो. फंड मॅनेजरच्या व्यतिरिक्त त्याच्या टीम मध्ये वेगवेगळ्या गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ (Expert), विश्लेषक, आणि इतर कर्मचारी असतात. या सर्व टीमच्या साहाय्याने\nMutual fund benchmark Index: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक\nMutual fund benchmark: म्युच्युअल फंडाचा मापदंड निर्देशांक आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटलं की तुलना आली. हे त्याच्यापेक्षा खूप सरस आहे किंवा याच्यापेक्षा त्याची कामगिरी चांगली आहे असं नेहमी ऐकायला मिळतं. अगदी शाळेत असताना परीक्षेत उत्तीर्ण व्हायला 35% गुण लागतात. म्हणजे शालेय परीक्षा पास व्हायला 35% हा मापदंड\nMutual Fund Scheme Related Documents – Guide to Investor (म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक)\nMutual Fund Scheme Related Documents – Guide to Investor (म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक) म्युच्युअल फंडाच्या जाहिराती आपण टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतो. त्यामध्ये योजनेमध्ये गुंतवणुकी विषयी माहिती दिलेली असते. सर्वात खाली एक वाक्य लिहिलेले असते. म्युच्युअ��� फंडाच्या गुंतवणुकी बाजार पेठेतील जोखमीच्या अधिन असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित दस्तावेज काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक कंपनी\nMutual fund investment Growth vs Dividend – म्युच्युअल फंड गुंतवणूक वृद्धी की लाभांश म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक ही ज्या दिवशी आपण गुंतवणूक करणार आहोत त्या दिवसाच्या NAV ने गुंतवणूक होते. म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर आपणास त्या किमतीचे युनिट्स मिळतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना आपल्यासमोर दोन पर्याय असतात. एक growth म्हणजे वृद्धी आणि दुसरा dividend\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%89.%2520%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=changed%3Apast_year&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-10-23T13:13:36Z", "digest": "sha1:AJBZDKSMVHQONN3IBR4AAUGYPGWIJMFQ", "length": 28323, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove काँग्रेस filter काँग्रेस\nराष्ट्रवादी काँग्रेस (7) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nनिवडणूक (6) Apply निवडणूक filter\nराष्ट्रवाद (6) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (6) Apply लोकसभा filter\nआंदोलन (4) Apply आंदोलन filter\nखासदार (4) Apply खासदार filter\nदिल्ली (4) Apply दिल्ली filter\nपोलिस आयुक्त (3) Apply पोलिस आयुक्त filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nअरविंद केजरीवाल (2) Apply अरविंद केजरीवाल filter\nआनंदराव अडसूळ (2) Apply आनंदराव अडसूळ filter\nvidhan sabha 2019 नाशिकमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद,केंद्राबाहेर लांबच लांब रांगा\nनाशिकः विधानसभेच्या मतदानासाठी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण,आदिवासी भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसला. लांबच लांब रांगा केंद्राबाहेर पहायला मिळाला. नवमतदार,दिव्यांगाबरोबरच जेष्ठांनी मतदारांना हक्क बजावला. नाशिक शहरांसह ग्रामीण भागात...\nलोकशाहीच्या उत्सवावर पावसाचे सावट\nनवी मुंबई : ऐरोली व बेला��ूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस पडत असून मतदानाच्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्‍यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट असल्याने कमी मतदान होईल, या...\nमारहाण प्रकरणी परिणय फुके, नाना पटोलेंवर गुन्हा दाखल\nसाकोली (जि. भंडारा) : रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या प्रचारादरम्यान वादातून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके व काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर साकोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी (ता. १८)...\nगणेशोत्सव2019 : आज निरोप...\nगणेशोत्सव2019 : पुणे - पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. श्रींच्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट...\nराज्य सहकारी बँक गैरव्यवहारात सत्ताधारी भाजपचेही नेते\nमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद...\nसोशल मीडियावर गांधी कुटुंबीयांची बदनामी; समाज कंटकांवर कारवाईची मागणी\nपुणे : काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करुन गांधी कुटुंबीयांची फेसबुकद्वारे बदनामी केली जात आहे. 'आघाडी बिघाडी' या फेसबुक अकाऊंटवरुन हा प्रकार सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी शहर काँंग्रेसतर्फे पोलिस आयुक्तांकडे...\nविजयात सर्वांचा विश्वासही महत्त्वाचा ठरला - आमदार संजय सावकारे\nभुसावळ - सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे; त्याचबरोबर सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भुसावळ तालुक्यात सर्वसमाजघटकांना सोबत घेऊन त्यांचा म्हणजेच सर्वांचा विश्वास संपादन केल्यानेच रक्षा खडसे...\nvidhansabha 2019 : युती, आघाडी नसल्यास सर्वत्र बंडखोरी\nनंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, साक्री आणि शिरपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. लोकसभा निवडणुकी वेळची युती आणि आघाडी कायम राहिल्यास शिरपूर वगळता चारही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्‍यता आहे, त्याची चुणूक...\nloksabha 2019 : ‘पुण्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास’\nपुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...\nloksabha 2019 : जनतेचा जाहीरनामा, तोच आमचाही\nपुणे - वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने शनिवारी राजकीय पक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आदी...\nloksabha 2019 : का जावेसे वाटते सेवेकडून सत्तेकडे\nमी राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...\nloksabha 2019 : विदर्भात बहुतांश ठिकाणी थेट लढतींचे चित्र\nनागपूर - विदर्भातील भंडारा आणि अकोला लोकसभा मतदारसंघवगळता इतर ठिकाणचे आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. निवडणुकीचे एकूणच चित्र बघितले, तर विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांत बव्हंशी थेट लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. इतर उमेदवारांचा तिहेरी लढती रंगवण्याचा इरादा असला तरी त्यात त्यांना कितपत यश येते...\nमालवणमध्ये सर्व हॉटेल रात्री अकरानंतर बंद\nमालवण - लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह तालुक्‍यातील चायनीज, हॉटेल, बीअर शॉपी, परमिटरूम व्यावसायिकांनी दुकाने रात्री अकरा वाजता बंद करावीत, अशा सूचना पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर यांनी व्यावसायिकांना दिल्या. याचे उल्लंघन...\nपीरलोटेत हजारोंचा अभूतपूर्व मूक मोर्चा\nचिपळूण - पीरलोटे येथे गोवंश हत्येच्या संशयावरून ग्रामस्थ आणि पोलिस यांच्यात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, गुरांची अनधिकृत वाहतूक करून त्यांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी पीरलोटे येथे हजारो ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला. एवढा मोठा मोर्चा येथे...\nसातारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जोरदार आंदोलने करण्यात आली. युवक आघाडीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच कांदाफेक आंदोलन केले तर, महिला आघाडीने जिल्हा परिषद चौकात गाजरवाटप आंदोलन करत शासनाचा निषेध केला. या आंदोलनांमुळे...\nदेर है; अंधेर नहीं... (अग्रलेख)\nसज्जन कुमार या काँग्रेसच्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने उशिरा का होईना न्याय मिळतो, याचा प्रत्यय आला. परंतु, घाऊक द्वेषाची प्रवृत्ती आणि सत्ताधाऱ्यांच्या कलाने पोलिस यंत्रणेने काम करणे, या दोन गंभीर उणिवांचे काय इंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या दुर्दैवी आणि निर्घृण हत्येनंतर शीख...\nमहामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध\nसटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...\nस्थैर्याला तडा देण्याचे षड्‌यंत्र\nदहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...\nहिंगोलीत काँग्रेस अन्‌ शिवसेन�� कार्यकर्त्यांमध्ये राडा\nहिंगोली : येथील जिल्‍हा परिषदेमध्ये काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निविदा भरण्यावरून मंगळवारी (ता.13) दूपारी दोन वाजण्याच्या सुमारास राडा झाला असून काँग्रेस आमदाराच्‍या खाजगी स्‍विय सहाय्यकास मारहाण झाल्‍याची घटना घडली आहे. त्‍यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्‍हा परिषदेत ठाण मांडले आहे....\nप्रतिक मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भारत भालके यानी दिला. येथील दामाजी चौकात सर्व पक्षीय रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090808/lsvrt14.htm", "date_download": "2019-10-23T13:29:29Z", "digest": "sha1:UIK6WGU3VPTPMMEDETCFVKUB7GYSABH7", "length": 7413, "nlines": 31, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, ८ ऑगस्ट २००९\nपाणीप्रश्नावर सर्वसमावेशक आंदोलनाची गरज- डॉ. दिलीप येळगावकर\nसातारा जिल्ह्य़ाचे पाणी सांगलीला पळविले गेले ते त्यांच्या एकजुटीमुळेच, मात्र तसे सर्वसमावेशक आंदोलन दुर्दैवाने झाले नाही व झालेले प्रयत्न चिरडून टाकण्यात आले असल्याची खंत भाजपचे आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली व सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा व इतर मागण्यांसाठी आपण येत्या ९ ऑगस्ट रोजी जनआंदोलन\nकरणार असल्याचे जाहीर केले.\nअनेकांनी पाणीप्रश्नावर मोहिमा काढल्या, त्याचे आपण स्वागत केले आहे. हा प्रश्न सर्वानी एकमुखाने लढण्याची गरज आहे. प्रश्न सुटेपर्यंत त्यासाठी पाठपुरावा करावा, मीही त्यामध्ये सहभागी होईन. काँग्रेसचे रणजित देशमुख यांनी संघर्ष यात्रा काढली त्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी पक्षाची यात्रा असल्याचे सांगितले. खरे तर ती यात्रा पक्षीय नव्हे तर एक होती, असा अभिप्रश्नय त्यांनी या वेळी दिला. आंदोलनात संकुचित भूमिका नसावी, पण आझाद मैदानावरील सभेत डॉ. भारत पाटणकर यांनी आपल्याला व्यासपीठावरून खाली उतरविल्याची आठवण त्यांनी सांगितली.\nखटाव तालुक्यातील प्रतिस्पर्धी आपला भाव वाढविण्यासाठी तात्पुरती धंदेवाईक आंदोलने करीत आहेत. काँग्रेसचे जि.प. सदस्य सुरेंद गुदगे आपले कारनामे बाहेर काढण्याची भाषा करतात, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. येळगावकर यांनी त्यांच्या आरोपाची वाट बघत असल्याचे सांगून पतिव्रत्याचा आव आणणाऱ्यांची अवस्था वेश्येपेक्षा वाईट असल्याचा आरोप त्यांनी केला.\nटेंभू सिंचन योजनेद्वारे खटाव व माण तालुक्यास प्रत्येकी अडीच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय १८ जानेवारी २००७ रोजी घेतला असताना तो ३ नोव्हेंबर २००८ ला बदलण्यात आला. त्या विरोधात आपण संघर्ष करणार आहोत. चितळी (ता.खटाव) येथे टेंभू उड्डाणपुलाजवळ टेंभूची चाचणी रद्द करावी या मागणीसाठी ९ ऑगस्टला दुपारी एक वाजता जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले.\nराज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये १५०० कोटी सिंचन प्रकल्पासाठी जाहीर करून दोन महिने उलटले तरी कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत. दहा दिवसांवर आचारसंहिता आली. टेंडरवाल्यांकडून काही मिळतेय का, याची सत्ताधारी वाट बघत असल्याची शंका येत आहे.\nमहाराष्ट्र सरकारची गलथान अवस्था आहे. वाहून जाणारे पाणी तातडीने माण खटाव दुष्काळी तालुक्यांना मिळाले पाहिजे. येरळवाडी नेर धरणात अत्यल्प पाणी साठा आहे, तर आंधळी, पिंपळी धरण मोकळे आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे.\nवीजटंचाई, भारनियमनाचे प्रमाण वाढते आहे, रात्री अखंडित वीज देण्याची घोषणा हवेत विरुन गेली आहे, महागाईने कळस गाठला असून ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना फटका बसतोय. केंद्र व राज्य सरकारचे धोरणच या महागाईस जबाबदार आहे. भाजपच्या वतीने राज्यभर त्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/05/Corp-Fund.html", "date_download": "2019-10-23T14:07:50Z", "digest": "sha1:G6XC5HREKU4JETTLXOXZUAGMLV72MBA7", "length": 11334, "nlines": 83, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "आमदार खासदारांची मुलं नगरसेवक निधी खर्च करण्यात पिछाडीवर - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI आमदार खासदारांची मुलं नगरसेवक निधी खर्च करण्यात पिछाडीवर\nआमदार खासदारांची मुलं नगरसेवक निधी खर्च करण्यात पिछाडीवर\n जेपीएन न्यूज टीम -\nराजकारणातील पदे आपल्याच घरात राहावी म्हणून मुलं, मुली, पत्नी, सुन इत्यादी नातेवाईकांना पुढे करून नगरसेवक, आमदार, खासदार बनवले जाते. मात्र असे धरून बांधून बनवलेले लोकप्रतिनिधी राजकरणात यशस्वी होतातच असे नाही. मुंबई महापालिकेत असेच अनेक नगरसेवक आहेत ज्यांना आपल्या घरातील कोणाच्या तरी आशिर्वादाने किंवा वशिल्याने पद मिळाले आहे. मात्र कामाचा अनुभव नसल्याने त्यांना नागरिकांना सोयी सुविधा मिळवून देण्यास अपयश येते. असाच प्रकार घडला आहे मुंबई महापालिकेत असलेल्या आमदार खासदारांची मुलं असलेल्या नगरसेवकांबाबत. आमदार खासदारांची मुलं नगरसेवक झाली मात्र आपल्या विभागात त्यांना नगरसेवक निधी खर्चच करता आलेला न\nमुंबई महापालिकेकडून प्रत्येक नगरसेवकाला विकासकामासांठी ६० लाख रुपयांचा नगरसेवक निधी मिळतो. त्याशिवाय विकास निधी, महापौरांच्या माध्यमातून सर्व पक्षांना वाटप केल्या नेणाऱ्या निधी मधील काही भाग प्रत्येक नगरसेवकाला मिळतो. स्थायी समिती म्हणून नेमणूक झालेल्या सदस्यांना वेगळा निधी मिळतो. हा सर्व निधी मिळवून एका नगरसेवकाला दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी मिळतो. या निधीमधून नगरसेवकांना आपल्या विभागात कामे करायची असतात. गेल्यावर्षी २२७ निवडून आणलेल्या व ५ नामनिर्देशित अशा एकूण २३२ नगरसेवकांना नगरसेवक निधी म्हणून १३९ कोटीं रुपयांची तरतूद केली होती. परंतु, यामधील ११४ कोटी रुपये नगरसेवक निधी खर्च करण्यात आला असून २५ कोटी रुपयांचा निधी खर्च न केल्याने वाया गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्याने अर्थसंकल्प उशीरा मंजूर झाला. महिनाभराहून अधिक काळ पालिकेची सॅप प्रणाली बंद होती. यामुळे नगरसेवकांची कामे होत नसल्याची तक्रार अनेक नगरसेवकांनी केली होती. आपला निधी खर्च करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी वाढवून देण्याची मागणी नगसरेवकांनी केली होती मात्र ही मागणी पालिका आयुक्तांनी धुडकावून लावली होती.\nपालिकेकडून मिळालेल��या नगरसेवक निधीचा वापर करण्यात पहिल्या १० मध्ये भाजपाच्या ६ नगरसेवकांचा समावेश आहे. शिवसनेच्या दोन. काँग्रेसच्या एक तर समाजवादी पक्षाच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. तर नगरसेवक निधी कमी वापरणाऱ्यांमध्ये महापालिका कर्मचारी म्हणून प्रशासनाचा अनुभव असलेल्या आणि महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षपद भूषवलेल्या सिंधु मसुरकर यांचा क्रमांक लागतो. त्यांच्यानंतर शिवसनेच्या ऋतुजा तारी, भाजपाचे आमदार राज पुरोहित याचे पुत्र आकाश पुरोहित, खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या इत्यादींचा समावेश आहे. नगरसेवक निधी म्हणून मिळालेल्या ६० लाखाच्या निधी पैकी सिंधू मसुरकर यांना २७ लाखाचा निधी खर्च करता आला आहे. राज पुरोहित यांना ३० लाख तर निल सोमय्या यांना ३६ लाखाचा निधी खर्च करता आला आहे. एकीकडे निधी खर्च करण्यात आमदार खासदारांची मुलं पिछाडीवर पडली असली तरी त्याला माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी ६० लाखांपैकी ५६ लाख रुपयांचा नगरसेवक निधी खर्च केला आहे.\nनिधी जास्त वापर करणारे नगरसेवक -\nराजेंद्र नरवणकर (काँग्रेस) - ६० लाख\nप्रिती सातम (भाजपा) - ५९ लाख रुपये\nप्रियंका मोरे (भाजपा) - ५८ लाख रुपये\nश्रीकला पिल्ले (भाजपा) - ५८ लाख रुपये\nअनिता पांचाळ (भाजपा) - ५८ लाख रुपये\nनिधी शिंदे (शिवसेना) - ५७ लाख रुपये\nतेजस्वी घोसाळकर (शिवसेना) - ५६ लाख रुपये\nहेतल गाला (भाजपा) - ५६ लाख रुपये\nआयेशा शेख (सपा) - ५६ लाख रुपये\nमुरजी पटेल (भाजपा) - ५५ लाख रुपये\nनिधी कमी वापर करणारे नगरसेवक -\nसिंधुताई मसुरकर (शिवसेना) - २७ लाख रुपये\nऋतुजा तारी (शिवसेना) - २९ लाख रुपये\nआकाश पुरोहित (भाजपा) - ३० लाख रुपये\nआयेशा बानो (सपा) - ३० लाख रुपये\nअंजली खेडकर (भाजपा) - ३५ लाख रुपये\nनिल सोमय्या (भाजपा) - ३६ लाख रुपये\nरिटा मकवाना (भाजपा) - ३६ लाख रुपये\nसुनिता मेहता (भाजपा) - ३७ लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/home/page/2/", "date_download": "2019-10-23T12:32:58Z", "digest": "sha1:QCP2K2ZSBX36KSISHI3ST5WBIF4JWM3H", "length": 17539, "nlines": 151, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Home", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता से���ा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 82 जागांसाठी भरती\nComments Off on (CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 82 जागांसाठी भरती\n(IDEMI) इंस्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इन्स्ट्रुमेन्ट्स, मुंबई अप्रेंटिस पदांची भरती\nComments Off on (IDEMI) इंस्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इन्स्ट्रुमेन्ट्स, मुंबई अप्रेंटिस पदांची भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 107 जागांसाठी भरती\nComments Off on (NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 107 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य 131st टेक्निकल पदवीधर कोर्स जुलै 2020\nComments Off on (Indian Army) भारतीय सैन्य 131st टेक्निकल पदवीधर कोर्स जुलै 2020\n(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated]\nComments Off on (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated]\n(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती\nComments Off on (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती\n(Indian Army TES) भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 43- जुलै 2020\nComments Off on (Indian Army TES) भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 43- जुलै 2020\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\nComments Off on (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\nIIT ISM धनबाद येथे 242 जागांसाठी भरती\nComments Off on IIT ISM धनबाद येथे 242 जागांसाठी भरती\n(Indian Bank) इंडियन बँकेत 115 जागांसाठी भरती\n(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकांत��्गत 145 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nComments Off on (PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 145 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nUPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक & भूविज्ञानी परीक्षा 2019 [DAF]\nComments Off on UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक & भूविज्ञानी परीक्षा 2019 [DAF]\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उप���िरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक-टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/mansoon-coming-soon-in-maharashtra/", "date_download": "2019-10-23T14:31:54Z", "digest": "sha1:LGNTC6HW3NISVDAGSWDLNKVYBH23SDXQ", "length": 15995, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "हवामान खात्याचा अंदाज : मान्सून ३ दिवसांत कोकण, गोव्यात तर 'या' तारखेपर्यंत राज्यभरात - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं ‘पारडं’…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nहवामान खात्याचा अंदाज : मान्सून ३ दिवसांत कोकण, गोव्यात तर ‘या’ तारखेपर्यंत राज्यभरात\nहवामान खात्याचा अंदाज : मान्सून ३ दिवसांत कोकण, गोव्यात तर ‘या’ तारखेपर्यंत राज्यभरात\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बळीराजा शेतकर्‍यांसह राज्यातील सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या ३ दिवसांत गोव्यात आणि कोकणात जोरदार पाऊस पडेल तर २४ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यभर पोहचणार आहे. उद्या (दि.१८ जून) कोणणात मुसळधार तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nवायू चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत आहे. त्यामुळेच नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांचा प्रवास वेगात होत आहे. कर्नाटकामध्ये धडकलेले मोसमी मारे आता राज्यात पोहचण्यास सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांच्या प्रवासात कुठलाही अडसर आला नाही तर आगामी २ ते ३ दिवसात त्याचे राज्यात आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा कमालीचा उन्हाळा जाणवला.\nमराठवाडा आणि विदर्भात अद्यापही उष्ण वातावरण आहे तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. मोजक्या काही ठिकाणी पुर्वमोसमी पाऊस पडत असला तरी त्याचा मोठा फायदा होणार नाही. त्यामुळे बळीराजा शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्र पावसाची मोठया अतुरतेने वाट पहात आहे. मोसमी पावसासमोर यंदा खुप अडचणी निर्माण झाल्या आहेत.\n१८ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर मोसमी वारे १ जूनला केरळमध्ये पोहचणे अपेक्षित होते. मात्र, त्यास आठवडाभर उशिर झाला. पुन्हा चांगला प्रवास सुरू झाल्यानंतर चक्रीवादळ वायुमुळे अडथळा निर्माण झाला. चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने १३ ते १४ जून रोजी अपेक्षित असलेल्या मोसमी वार्‍यांचा प्रतिक्षा पुन्हा वाढली.\nचक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने येत्या ३ दिवसांत मान्सून कोकण आणि गोव्यात तर २४ जून पर्यंत संपूर्ण राज्यात पोहचेल अशी दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.\nआहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी\nपावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव\nआरोग्यासाठी मुलांना द्यावे ‘एग सलाद’, होतील ‘हे’ फायदे\n‘डिजिटल महाराष्ट्र’ हे स्वप्न देखील भाजपचं ‘गाजर’ : ‘दादां’चा सत्ताधाऱ्यांना टोला\nभाजप नगरसेवकावर गोळीबार करणारे दोघे अटकेत ; गावठी पिस्तुल जप्त\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना दिले…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799 रूपयांमध्ये…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी नुकतंच मतदान पार पडलं. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे.…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे स्थानिक सराफ बाजारात देखील…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं…\nहडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची…\nदिवाळीपुर्वीच सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या आजचे दर\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nचायनीज फटाक्यांवर पुर्णपणे बंदी, उल्लंघन करणार्‍यांना दंड,…\nअभिनेत्री ‘किम शर्मा’नं मध्यरात्री शेअर केला…\nपुण्यात सर्वप्रथम शिवाजीनगरचा ‘निकाल’ \n केंद्र सरकारच्या नोकरदारांना ‘या’ ठिकाणी तिप्पट सुट मिळणार, जाणून घ्या\nदिवाळीमध्ये ‘या’ राशींच्या लोकांना होणार लाभ, संपुर्ण वर्ष होणार सगळी कामे, जाणून घ्या\nकॅनडात ‘सिंह इज किंग’ जगमीत सिंह यांच्या हातात सत्तेची ‘चावी’, 24 जागा जिंकत बनले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-mla-sangram-jagtap-5/", "date_download": "2019-10-23T13:53:44Z", "digest": "sha1:KN453VW6GYX5S7QDOBYRWZU7L3K3IZE4", "length": 15469, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "पक्ष निश्चित नाही, तरीही आ. जगतापांची विधानसभेची तयारी - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\nपक्ष निश्चित नाही, तरीही आ. जगतापांची विधानसभेची तयारी\nपक्ष निश्चित नाही, तरीही आ. जगतापांची विधानसभेची तयारी\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार संग्राम जगताप नेमक्या कोणत्या पक्षात जाणार, याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र निवडणूक लढविण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्ष ठरला नसला, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी विधानसभेचा प्रचार चालू केला आहे.\nनगरसेवकांचे पाच-पाच याप्रमाणे गट तयार करून शहराच्या विविध भागात हे नगरसेवक नागरिकांना जाऊन भेटत आहेत. आ. संग्राम जगताप यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र पक्ष अजून ठरलेला नसल्याने अनेक नागरिकांनी जगताप यांच्या पक्षाबद्दल नगरसेवकांना प्रश्न केले आहेत. पक्ष कोणताही असला, तरी उमेदवार म्हणून आ. संग्राम जगताप हाच आमचा पक्ष आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रचार करत असल्याचे नगरसेवक सांगत आहेत. या प्रचारात कोणता पक्ष चांगले ठरेल, याची मतेही नागरिकांकडून आजमावून घेताना नगरसेवक विसरत नाहीत.\nआ. संग्राम जगताप हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. परंतु त्यांना शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध असल्याने प्रवेशाची प्रक्रिया रखडली आहे. शिवसेनेने प्रवेश दिला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. तिसऱ्या पर्यायाचाही त्यांच्याकडून अवलंब केला जाऊ शकतो.\nतुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे\nशरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या\nदेशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी\nनैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार\nकाकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत\nकोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर\n‘Facebook’वरून ‘हे’ फिचर गायब होणार \nकर्नाटकच्या रस्त्यावर अवतरला चक्‍क ‘अंतराळवीर’, कारण स��जल्यावर तुम्हीही व्हाल ‘थक्‍क’ (व्हिडीओ)\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना दिले…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना…\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने दिवाळी आधीच कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत बीएसएनएल…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार…\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nश��िद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\n केंद्र सरकारच्या नोकरदारांना ‘या’ ठिकाणी तिप्पट…\nसोनिया गांधींनी घेतली डी.के. शिवकुमारांची ‘तिहार’मध्ये भेट\n#BirthdaySpecial : अभिनेत्री परिणिती चोपडा दीड वर्ष डिप्रेशनमध्ये…\nमाजी उपमहापौर दीपक मानकरांना ‘सशर्त’ जामीन मंजूर\n 32 इंची Smart TV भारतात लॉन्च, किंमत फक्त 5999 रूपये, जाणून घ्या\nधनतेरस 2019 विशेष : वर्षभरात सोन्यानं केलं ‘मालामाल’, जाणून घ्या कोठून करायची खरेदी अन् नेमकी काय घ्यायची…\nकर्नाटक स्फोटप्रकरणात ‘या’ शिवसेना आमदाराची पोलिसांकडून चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bjp-is-truly-party-with-difference-jayant-patils-criticism/", "date_download": "2019-10-23T12:42:57Z", "digest": "sha1:GWHYCLU266BOOARVOHG7PI23D7X5UTGO", "length": 11147, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपा खऱ्या अर्थाने ‘पार्टी विथ डिफरन्स’; जयंत पाटलांची टीका | Dainik Prabhat", "raw_content": "\nभाजपा खऱ्या अर्थाने ‘पार्टी विथ डिफरन्स’; जयंत पाटलांची टीका\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ट्वीटरच्या माध्यमातून टीका\nमुंबई: नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. पण भाजपाने त्यांच्या प्रवेशानंतर लगेचच खरे रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यामध्ये रविवारी एक जाहीर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नाईक यांना स्थानच दिले गेले नाही. त्यामुळे अपमानित झालेल्या नाईक यांनी मग कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला.\nगणेश नाईक यांना मिळालेल्या या वागणुकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षजयंत पाटील यांनी ट्वीटरद्वारे सहानुभूती व्यक्त केली आहे. ‘व्यासपीठावर जागा न मिळाल्याने गणेश नाईक यांना कार्यक्रमातून जाताना पाहून दुःख वाटले. गणेश नाईक यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला व्यासपीठावर जागा न देणारी भाजपा ही ख-या अर्थाने ‘पार्टी विद डिफरन्स’ आहे.’ अशा भावना जयंत प���टील यांनी व्यक्त केली आहे.\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\n‘सौरभ गांगुलीची’ नवी इनिंग सुरू, मुंबईत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nगॅंगस्टर इक्‍बाल मिर्चीच्या जवळच्या साथीदाराला अटक\nईव्हीएम मशीनमुळे मतमोजणीवर परिणाम होणार- राष्ट्रवादी काँग्रेस\nपीएमसी बॅंक घोटाळ्यातील आरोपींच्या कोठडीत वाढ\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nसत्ताधारी पक्षाचा अनेक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न – फारूक अब्दुल्ला\nआंबेगाव मतदारसंघातून तीन अर्ज रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/economist-dr-vijay-kelkar-committee-2013-1917742/", "date_download": "2019-10-23T13:27:22Z", "digest": "sha1:A6R7UABQ3DA7Z6B4TP4BXSBBQ7NCNGBP", "length": 17704, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Economist Dr Vijay Kelkar Committee 2013 | अनुशेष आवडे सर्वांना? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\n‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’\n‘ईव्हीएम’मध्ये बाह्य़ हस्तक्षेप होतोच..\nबाजार सजले.. पदपथ अडले\nमहाराष्ट्रातील क्षेत्रीय असमतोल हा गेल्या सात दशकांतील कायम चर्चेत राहिलेला विषय आहे.\nमहाराष्ट्रातील क्षेत्रीय असमतोल हा गेल्या सात दशकांतील कायम चर्चेत राहिलेला विषय आहे. राज्याचा विकास समतोल पद्धतीने व्हायला हवा, या भूमिकेतून आजपर्यंत तीन उच्चस्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या. त्यातील सर्वात अलीकडच्या- म्हणजे अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या समितीने २०१३ मध्ये सादर केलेला अहवाल चुकीचे कारण दाखवून बासनात गुंडाळण्याचा सरकारी निर्णय म्हणजे या विषयाला राजकीय फाटे फोडण्यासारखे आहे. ‘महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील उच्चस्तरीय समिती’चा अहवाल घटनेशी विसंगत असल्याचे कारण दाखवून नाकारणे, ही फार मोठी चूक ठरणार आहे.\nया अहवालात ‘तालुका’ हा घटक मानण्यात आला असून ते घटनेच्या अनुच्छेद- ३७२ (२) नुसार विसंगत आहे, असा युक्तिवाद शासनातर्फे करण्यात आला आहे. ज्या कुणी हा अहवाल वाचला असेल किंवा सहज म्हणून चाळलाही असेल, त्याला हे विधान धादांत खोटे आहे हे सहजपणे कळून येईल. पण ते समजून घेण्याची सत्ताधाऱ्यांची मानसिकता नाही. याचे कारण सध्याच्या प्रचलित व्यवस्थेनुसार जी तीन मंडळे कार्यरत आहेत, त्यांच्याद्वारे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या विभागांना जो निधी पुरवला जातो, त्या निधीच्या वाटपसूत्रात नव्या अहवालामुळे कमालीचा फरक पडेल असे सरकारातील काही दुढ्ढाचार्याना वाटते. त्यामुळेच विदर्भाला मिळणारा ३५.२६ टक्के निधी कमी होईल, म्हणूनच तो फाडून टाकावा, अशी टोकाची प्रतिक्रिया विदर्भातील भाजपच्या आमदारांनी करणे अगदीच स्वाभाविक म्हटले पाहिजे.\nडॉ. केळकर समितीने सादर केलेला हा ५७२ पृष्ठांचा अहवाल ‘विभाग’ हाच घटक समजून सादर करण्यात आलेला आहे, हे त्यातील कोणत्याही कोष्टकावर नजर टाकली तरी कळू शकते. शासनाने डॉ. वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विकासाचा असमतोल दूर करण्यासंबंधी समिती नेमली होती. त्याचा अहवाल १९८४ मध्ये सादर करण्यात आला. त्यानंतर १९९६ मध्ये याच विषयावर अभ्यास करण्यासाठी अनुशेष समिती नेमण्यात आली. त्यापूर्वीच १९९४ मध्ये राज्यातील विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी राज्यपालांच्या अधिकारांनुसार राज्यात तीन विकास मंडळे स्थापन करण्यात आली. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र अशा या तीन मंडळांमार्फत या तीनही विभागांना आर्थिक निधी मिळण्यास सुरुवात झाली. गेल्या २५ वर्षांत या विकास मंडळांनी त्यांना मिळालेल्या निधीतून नेमके काय केले, हा स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.\nप्रत्यक्षात डॉ. केळकर समितीने जिल्हा आणि त्याद्वारे विभाग असे सूत्र मानूनच अभ्यास केला. याचे कारण राज्यातील बव्हंश आकडेवारी जिल्हा हा घटक धरूनच तयार करण्याची दीर्घकालीन पद्धत आहे. त्यामुळे संपूर्ण अहवालच तालुका हा घटक मानून तयार केला, असे म्हणणे वस्तुस्थितीचा संपूर्ण विपर्यास करण्यासारखे आहे. डॉ. दांडेकर समितीने सरकारी खर्चातील असमतोल दूर कसा करता येईल, हे सूत्र स्वीकारले होते. त्यातील त्रुटी लक्षात घेऊन नव्याने राज्यातील असमतोलाचा विचार करणे आवश्यक असल्याने हा अभ्यास पुन्हा एकदा करण्यात आला. पाणी हे मागासपणाचे सर्वात प्रमुख कारण असते. त्यामुळे ते सर्व विभागांत समन्यायी पद्धतीने कसे उपलब्ध करता येईल, याचा विचार या अहवालात करण्यात आला आहे. त्यासाठी अनेक उपायही सुचवले आहेत. पाण्यासंबंधी शासनातर्फे जी आकडेवारी सादर होते, त्यातही ‘गंभीर टंचाईचे तालुके’ हे सूत्रच अवलंबिण्यात येते. मात्र अहवालात ‘तालुका’ अशी नोंद झाल्याबरोबर तो संपूर्णपणे बासनात गुंडाळण्याचा निर्णय घेणे धोकादायक आहे.\nविभागीय मागासलेपण तपासताना, या अहवालातील सर्व कोष्टके विभागनिहाय आहेत. कोठेही तालुका हा घटक दिसत नाही. केवळ असमतोल न शोधता निधी कोणत्या क्षेत्रात कसा वाटायला हवा, याचेही दिशादर्शन या अहवालात तपशीलवार करण्यात आले आहे. ‘मागे राहिलेल्या प्रदेशातील अधिक जलद विकास सापेक्षतेने प्रगत प्रदेशातील अभिवृद्धी प्रक्रिया रोखून धरील किंवा मंद करील, असे समजण्याचे कारण नाही,’ हा या अहवालातील एक निष्कर्ष समजून घेण्याची गरजच कुणाला वाटत नाही, हे आजचे वास्तव आहे. शिक्षण, आरोग्य-देखभाल, पाणी, उद्योग, शेती, आदिवासी क्षेत्रे, विद्युतीकरण ���णि सामाजिक सुरक्षा या मुद्दय़ांशी निगडित असलेला हा तपशीलवार अहवाल महाराष्ट्राचे आजचे खरेखुरे चित्र सादर करतो. आदिवासी क्षेत्रे जशी विदर्भात आहेत, तशीच राज्याच्या अन्य विभागांतही आहेत किंवा पाणीप्रश्न केवळ विदर्भ-मराठवाडय़ापुरताच असू शकत नाही, तर तो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतही तेवढाच गंभीर असू शकतो, हे मान्यच करायचे नसेल आणि विकासाच्या अनुशेषाऐवजी वित्तीय अनुशेषाची सध्याची परंपराच चालू ठेवण्यात शासनाला रस असेल, तर राज्याचा समतोल साधण्याऐवजी ‘अनुशेष आवडे सर्वाना’ या प्रकारे चालणारे राजकारणही थांबणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nफडणवीसांचं नाव घेतलं अन् २० लाख रुपये गमावले\n'अग्गंबाई सासूबाई'मधील विश्वासबद्दल तुम्हाला 'हे' माहित आहे का\nजान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू\n साराचा हॉट लूक पाहिलात का\n'मुन्नाभाई'च्या चिंकीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ही भूमिका\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात\n‘पेडन्यूज’च्या शंभरपैकी ३२ प्रकरणात तथ्य\nपरतीच्या पावसामुळे लातूर जिल्हा टँकरमुक्त\nएमआयएम कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल\nकोल्हापूर जिल्ह्यत ७४ टक्के मतदान\nकल्याण-बदलापूर महामार्ग आज मध्यरात्रीपासून बंद\nगर्दी वाढली तरी पादचारी पूल एकच\nपोशिर, कुशीवली धरणे तहानलेलीच\nमांजरा, तेरणा धरणाच्या मृत साठय़ात दोन वर्षांनंतर पाणी\n५४ टक्केच महिलांनी हक्क बजावला\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-23T14:34:00Z", "digest": "sha1:G5OXLEAWX25SPJ4JZ65JA2HDCQDLVDOH", "length": 3421, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nसौदी अरेबियाची 'ही' कंपनी बीपीसीएलच्या खरेदीसाठी उत्सुक\nमल्ल्या, नीरव मोदीसाठी 'इथं' बनतोय खास तुरूंग\nमहात्मा गांधी जयंती २०१९ : बापूंच्या या '१२' गोष्टी जगासमोर उजागर झाल्या नाहीत\nपैशाच्या जोरावर मुन्ना झिंगाडाचा ताबा मिळवणार पाकिस्तान\nई सिगारेटच्या बंदीवरून ट्वीटरवर मिम्सचा पाऊस, हसून हसून दुखेल पोट\nम्हणून टीम इंडियातून के. एल. राहुलला डच्चू\nगणेशोत्सव २०१९: भारत-पाकचा राजा, मुंबईतून झाला रवाना\nअर्���व्यवस्थेची वाटचाल मंदीच्या दिशेने\n१५ ऑगस्ट, रक्षाबंधनसोबत येणारा विकेंड 'असा' घालवा कुटुंबियांसोबत...\nतिरंगा फडकवताना 'हे' १० नियम लक्षात ठेवा, नाहीतर होऊ शकते शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-29-september-2019/", "date_download": "2019-10-23T12:32:22Z", "digest": "sha1:V4OTSFM6UQPVUMO4UE3PZFZCWU6FXOZQ", "length": 18027, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 29 September 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nदरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदयदिन साजरा केला जातो. हे हृदयरोग आणि आरोग्याशी संबंधित संबंधित समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आहे.\nरक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी आयएनएस ‘नीलगिरी’, नौदलाच्या सात नवीन स्टिल्ट फ्रिगेट्सपैकी पहिली, मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे लॉंच केली.\nएअर मार्शल एचएस अरोरा यांची भारतीय हवाई दलाचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.\nभारतातील आघाडीच्या पोल्ट्री फर्म श्रीनिवास फार्मचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश चित्तुरी यांना पुढील दोन वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय अंडी आयोगाचे (आयईसी) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nगुरु नानक देव ��ांची 550 वी जयंती साजरी करण्यासाठी नेपाळ राष्ट्र बॅंकेने स्मारक नाणी जारी केली. काठमांडूमध्ये 2500,1000 आणि 100 नेपाळी रुपयांच्या विशेष समारंभात नाणी बाजारात आणण्यात आल्या.\nखगोलशास्त्रज्ञांना एक 13 अब्ज वर्ष जुन्या आकाशगंगेचा क्लस्टर सापडला जो आतापर्यंतचे सर्वात प्राचीन निरीक्षण आहे. जपानच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेतील संशोधक युची हरीकेनला शोधण्यासाठी प्रोटोक्लस्टर नावाच्या प्रारंभिक टप्प्यातील क्लस्टर आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणे सोपे नाही.\nजपानने अंतराळ स्थानकासाठी “जगातील सर्वात मोठे परिवहन स्पेस शिप” सुरू केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाणारा हा मानव रहित H-2B रॉकेट होता.\nभारतातील दुसरी स्कॉर्पिन-क्लास पाणबुडी आयएनएस खंदेरी मुंबई येथे सुरू केली जाईल.\nदुर्गा पूजा दरम्यान बांगलादेश सद्भावनेच्या भावनेने 500 टन हिलसा मासे भारतात निर्यात करण्यास अनुमती देणार आहे.\nभारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.\nPrevious (RITES) रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 114 जागांसाठी भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठ��� भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक-टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/category/announcement/", "date_download": "2019-10-23T12:38:35Z", "digest": "sha1:FTPTANJSLF26FU7GWCNAAYNZMKNCAYR3", "length": 9084, "nlines": 51, "source_domain": "nmk.co.in", "title": "Announcement Archives - nmk.co.in", "raw_content": "\nभारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे विभागात विविध पदांच्या एकूण ५२९ जागा\nभारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 529 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१९ आहे. विविध पदांच्या एकूण…\nपुणे येथील शौर्य अकॅडमीत पोलीस भरती/ इंडियन आर्मी भरती बॅच उपलब्ध\nपुणे येथील नामांकित कर्नल ह.अ.दळवी यांच्या शौर्य अकॅडमीत दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी ३ आणि ६ महिन्याची पोलीस भरती व इंडियन आर्मी भरती बॅच करिता प्रवेश देणे चालू आहे. महापरीक्षा पोर्टलच्या धर्तीवर अतिसंभाव्य १०० प्रश्नपत्रिकांची…\nरेल व्हील फॅक्टरी यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९२ जागा\nरेल व्हील फॅक्टरी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे. प्रशिक्षणार्थी…\nपुणे येथील विद्यावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात सर्व सुविधा केवळ ४५०० रुपयात\nआपलं अधिकारी बनायचं स्वप्नं साकार करण्यासाठी पुणे (रांजणगाव) येथील ८ एकर निसर्गरम्य परिसरात विद्यावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र नावाने कॅम्पस सुरु करण्यात आला असून येथे २४ तास अभ्यासिका, राहण्याची सुरक्षित सोय, उत्तम नाश्ता व जेवण,…\nमुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात विविध पदांच्या एकूण ३४ जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा येथील खंडपीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांच्या २ जागा शैक्षणिक…\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात विविध पदांच्या एकूण ३८६ जागा\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१९ आहे. विविध…\nऊर्जा कार्यक्षमता सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २३५ जागा\nऊर्जा कार्यक्षमता सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.…\nभारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ५० जागा\nभारतीय खाद्य सुरक्षा आणि मान��� प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरीलविविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे. विविध…\nविक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा\nतिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम (केरळ) यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ संशोधन सहकारी, संशोधन सहकारी पदाच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची…\nछत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत एकूण ५४ जागा\nमहाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathimoney.com/other/tax/calculate-capital-gain-sip-marathi/", "date_download": "2019-10-23T14:04:59Z", "digest": "sha1:NQCZMRQBYXYJVYSCA5C2LE4MQIXV5IAQ", "length": 9438, "nlines": 95, "source_domain": "marathimoney.com", "title": "Calculate Capital gain on SIP - SIP मध्ये भांडवली नफा कसा काढावा. | Marathi Money", "raw_content": "\nबरेच गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे (systematic investment plan -SIP) गुंतवणूक करतात. SIP पध्दतीने गुंतवणूक करणे म्हणजे प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करणे होय. या दर महिन्याला होणाऱ्या गुंतवणुकीच्या बदल्यात NAV प्रमाणे म्युच्युअल फंडाचे युनिट्स आपल्या खात्यामध्ये जमा होतात. योजनेची NAV रोज बदलत असते. प्रत्येक योजनेची NAV ही रोज प्रकाशित होत असते. मागील पोस्ट मध्ये म्युच्युअल फंडाच्या कराविषयी माहिती घेतली. या पोस्ट मध्ये SIP पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीस भांडवली नफा कसा काढावा (Calculate Capital gain on SIP )हे पाहू.\nसमजा दर महिन्याच्या १ तारखेला SIP (इक्विटी फंड) चालू केली. तर खालीलप्रमाणे व्यवहार होईल.\nवरील SIP १ जानेवारी, २०१६ पासून चालू केली आहे. या SIP मधून १ मार्च, २०१७ रोजी आपणास ३०० युनिट्स विक्री करायची आहे तर भांडवली नफा किती असेल. वरील SIP हि इक्विटी फंड आहे. इक्विटी फंडसाठी भांडवली नफा (१ वर्षपेक्षा कमी कालावधीसाठी लघु मुदतीचा भांडवली नफ��� (Short Term Capital Gain) तर १ वर्षपेक्षा अधिक कालावधीसाठी दीर्घ मुदतीचा भांडवली नफा (Long Term Capital Gain)) कसा काढावा.\nविक्री टेबल (विक्री – २ मार्च, २०१७)\nSIP टेबल मध्ये १२ महिने केलेल्या SIP मधून वेगवेगळ्या NAV प्रमाणे युनिट्स ची खरेदी झाली आहे. रुपये ६०,००० च्या गुंतवणुकीवर आपणांस वर्ष अखेरीस एकूण ९४२.३३ युनिट्स जमा झालेले आहेत. या युनिट्स पैकी काही कारणास्तव आपण २ मार्च, २०१७ रोजी ३०० युनिट्स विकायचा निर्णय घेतला. युनिट्स ची विक्रीसाठी १ मार्च, २०१७ रोजी NAV रुपये ९० होती.\nयुनिट्स विक्री करतेवेळी भांडवली नफा काढताना प्रथम खरेदी केलेले युनिट्स प्रथम विकले जातील. (FIFO method – First In First Out)\nटेबल २ मध्ये विक्रीचा व्यवहार दाखवलेला आहे. आता ३०० युनिट्स विक्री करायची म्हणजे प्रथम जानेवारी,२०१६ मध्ये खरेदी केलेले ८३. ३३, फेब्रुवारी २०१६ मध्ये खरेदी केलेले ८०. ६५, मार्च २०१६ मध्ये खरेदी केलेले ७८.१३ आणि एप्रिल २०१६ मध्ये खरेदी केलेले ७६.९२ पैकी ५७.९२ युनिट्स ची विक्री होईल.\nइक्विटी फंडसाठी भांडवली नफा हा १ वर्षपेक्षा कमी कालावधीसाठी लघु मुदतीचा भांडवली नफा तर १ वर्षपेक्षा अधिक कालावधीसाठी दीर्घ मुदतीचा भांडवली नफा असतो. म्हणून जानेवारी ते मार्च मधील युनिट्स दीर्घ मुदतीचा भांडवली नफा आणि एप्रिल चे युनिट्स हे लघु मुदतीचा भांडवली नफा म्हणून विचारात घेतले जातील.\nइक्विटी आणि संदर्भातील (Equity and Equity Oriented) म्युच्युअल फंडासाठी दीर्घ मुदतीचा टॅक्स लागू नाही परंतु लघु मुदतीचा टॅक्स द्यावा लागतो. (१२ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक). लघु मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी टॅक्स हा १५% दराने द्यावा लागतो\nम्युच्युअल फंडाच्या कर विषीयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nBull Market Bear Market – बाजारातील तेजी आणि मंदी\nMutual Fund Structure: म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना\nMutual Fund Scheme Related Documents – Guide to Investor (म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज: गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक)\nMutual fund taxation – म्युच्युअल फंड कर रचना\nनिश्चित मुदतपूर्ती योजना Fixed maturity plan – FMP\nCapital Protection-Oriented Fund – भांडवल सुरक्षाभिमुख म्युच्युअल फंड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikalpsangam.org/article/sangameshwari-language-lokanatya-in-marathi/", "date_download": "2019-10-23T12:56:10Z", "digest": "sha1:UMXXELQTWESTH5SR7XEX76TN4CAIKOMP", "length": 33097, "nlines": 94, "source_domain": "www.vikalpsangam.org", "title": "‘संगमेश्वरी’ला पुन्हा लोकाश्रय मिळवून देणारं नाटक (in Marathi) | Vikalp Sangam", "raw_content": "\n‘संगमेश्वरी’ला पुन्हा लोकाश्रय मिळवून देणारं नाटक (in Marathi)\nसंगमेश्वरी ही रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांश भागांत बोलली जाणारी बोली. काळानुसार तिचा वापर कमी होऊ लागला आहे. म्हणूनच तिच्या संवर्धनासाठी रत्नागिरीतील काही तरुणांनी एकत्र येऊन ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याची निर्मिती केली आहे. अवघ्या दोन वर्षांत सुमारे १५० प्रयोगांचा टप्पा या नाटकानं गाठला आहे. आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षानिमित्त, या वेगळ्या प्रयोगाचा आढावा घेणारा हा लेख...\nबारा कोसांवर भाषा बदलते, असं म्हटलं जातं. ती जी बदलणारी भाषा असते, तीच बोलीभाषा. एखादी बोलीभाषा म्हणजे नेमकं काय असतं त्या भागातला अभिव्यक्तीचा अस्सल नमुना म्हणजे बोलीभाषा. लिखित स्वरूपातल्या भाषेपेक्षा बोलीभाषा मोकळी, भावना थेट व्यक्त करणारी आणि रांगडी असते. त्या भागातले सारे लोकव्यवहारच त्या बोलीत होत असल्यानं कला, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती, उत्सव अशा विविध बाबींशी निगडित मोठा खजिनाच बोलीभाषेत असतो. गेल्या काही वर्षांत जागतिकीकरणामुळे इंग्रजीचा प्रभाव वाढल्यानं म्हणा किंवा बोलीभाषेत बोलणं म्हणजे गावंढळपणा असं लोकांना वाटू लागल्यामुळे म्हणा, बोलीभाषांचा वापर घटला. त्यामुळेच अनेक भाषा अस्तंगत झाल्या, तर काही भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.\nया पार्श्वभूमीवर, एखादी बोलीभाषा जपण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी काही उपक्रम आणि तेही पुढील पिढीकडून राबविले जातात, तेव्हा ते नक्कीच खूप मोठं पाऊल असतं. ‘कोकणचा साज आणि संगमेश्वरी बाज’ हे लोकनाट्य हा असाच एक कौतुकास्पद उपक्रम. नावातल्या उल्लेखाप्रमाणेच संगमेश्वरी बोलीतला हा नाट्यप्रयोग अत्यंत लोकप्रिय ठरला असून, गेल्या दोन वर्षांत या नाटकाचे १४८ प्रयोग झाले आहेत. येत्या दोन महिन्यांत होणार असलेल्या प्रयोगांच्या तारखा निश्चित झाल्या असून, त्यामुळे ही संख्या १६०वर पोहोचणार आहे. मुलुंडला झालेल्या ९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात नाट्यक्षेत्रातील दिग्गजांकडूनही या नाटकाचं कौतुक झालं. तसंच, काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेला या नाटकाचा व्यावसायिक प्रयोगही हाउसफुल झाला. या उपक्रमाचा अनुभव नेमका कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी या नाटकाचे सूत्रधार तात्या गावकार म्हणजेच सुनील बें���खळे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा अनेक गोष्टी उलगडल्या.\nया नाटकाबद्दल सांगण्याआधी थोडंसं या बोलीबद्दल... रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी (शेतकरी) समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पूर्वीपासून या जिल्ह्याच्या बहुतांश भागांत बोलली जाणारी बोली म्हणजे तिलोरी-कुणबी. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष अरुण इंगवले यांनी या बोलीच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. या बोलीतले सुमारे नऊ हजार शब्द, सुमारे साठ गाणी, काही म्हणी असं साहित्य त्यांनी संकलित केलंय. अजूनही त्यात बरंच काम करण्यासारखं आहे, असं ते म्हणतात. ‘१९०३ साली जॉर्ज ग्रिअर्सनने भारताचं भार्षिक सर्वेक्षण केलं, तेव्हा तिलोरी-कुणबी ही बोली बोलणारे सुमारे १३ लाख लोक होते; पण १९६१मध्ये पुन्हा भाषिक सर्वेक्षण झालं, तेव्हा केवळ तीन लोकांची नोंद झाली. याचा अर्थ असा, की केवळ तीनच जणांनी ती आपली मातृभाषा असल्याचं सांगितलं. ही बोली बोलणं कमीपणाचं, अडाणीपणाचं लक्षण असल्याची भावना वाढीला लागली असल्याचं हे द्योतक होतं,’ असं अरुण इंगवले यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या खेड-चिपळूणपासून दक्षिणेकडच्या राजापूरपर्यंत ही बोली बोलली जाते. प्रत्येक भागात या बोलीतल्या काही शब्दांत फरक पडतो; पण एकंदर बोली एकच आहे. संगमेश्वर परिसरात ही बोली बोलण्याचं प्रमाण जास्त असल्यानं या बोलीला संगमेश्वरी असं नाव दिलं गेलं. काही वर्षांपूर्वी आनंद बोंद्रे यांनी या बोलीतले एकपात्री प्रयोग केले. तसंच, त्यांचे बंधू गिरीश बोंद्रे यांनी या बोलीत लेखन केलं. त्यातून ती संगमेश्वरी बोली हेच तिचं नाव अधिक रूढ होत गेलं.\nनाटकाचं स्वरूप आणि कलाकार\n‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हा लोकनाट्याच्या स्वरूपात सादर केला जाणारा प्रयोग आहे. त्याची निर्मिती समर्थकृपा प्रॉडक्शनने केली आहे. गावाला आलेल्या मुंबईकर चाकरमान्याला कोकणातल्या विविध सांस्कृतिक गोष्टी, इकडची माणसं यांचं दर्शन घडविणं, कोकणातल्या वैभवाची आठवण करून देणं आणि त्यातून शेवटी काही संदेश देणं, असं त्याचं स्वरूप आहे. मुख्य सूत्रधार सुनील बेंडखळे आणि प्रभाकर डाऊल, सचिन काळे, योगेश बांडागळे, रवींद्र गोनबरे हे कलाकार कोकणात विविध ठिकाणी भेटणारे एकेक इरसाल नमुने सादर करतात. पिंट्या चव्हाण ‘मुंबईकरा’ची भूमिका सादर करतात. विश्वास सनगरे, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, अनिकेत गोनबरे, राहुल कापडी, राज आणि केतन शिंदे, अभिषेक सावंत हे कलाकारही विनोदी संवादांची पखरण करतात. रुद्र बांडागळे हा बालकलाकार साकारत असलेला ‘बाळकृष्ण’ लोकांना भावतो. जाखडी, नमन हे कोकणातले पारंपरिक कलाप्रकार रसिकांना ठेका धरायला लावतात. त्यातील पारंपरिक गाण्यांना मंगेश मोरे (सिंथेसायझर), मंगेश चव्हाण (ढोलकी-पखवाज) आणि अभिषेक भालेकर (तबला) हे कलाकार संगीतसाज चढवतात. सुरेंद्र गुडेकर (ध्वनिसंयोजन), अनिकेत गानू (प्रकाशयोजना) आणि नरेश पांचाळ (रंगभूषा) यांचीही त्यांना उत्तम साथ लाभते. एकंदरीतच तरुणांची ही टीम या धमाल नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अंतर्मुखही करते. पारंपरिक कला, बोली, संस्कृती यांच्या संवर्धनासह नव्या कलाकारांमधलं ‘टॅलेंट’ पुढे आणण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे.\nया लोकनाट्याची कल्पना कशी सुचली, असं विचारलं असता, सुनील बेंडखळे म्हणाले, ‘लहानपणापासूनच उत्सवात असलेल्या नमन, खेळे वगैरे स्थानिक लोककला पाहायचो. त्या आवडायच्या. जसजसे मोठे होत होतो, तसतसं या उत्सवांचं, कलांचंही स्वरूप बदलत जात असल्याचं लक्षात येत होतं. हळूहळू त्यातली पारंपरिकता लोप पावत चालल्याचं जाणवत होतं.’\n‘मध्यंतरी एकदा एके ठिकाणी नमनाची स्पर्धा पाहण्यात आली. तिथे मोठ्यांचा एक गट होता आणि लहानांचाही एक गट होता. त्यातल्या नाचासाठी मोठ्यांचे पाय जितक्या प्रमाणात उचलले जात होते (पदलालित्य) त्याच्या काही अंशानेसुद्धा लहानांचे पाय उचलले जात नव्हते, असं दिसलं. आताच्या पिढीला अशा काही प्रकारांची सवयच नाहीये आणि त्यातही मैदानावरच्या खेळांची जागा मोबाइलवरच्या खेळांनी घेतलीय, हेही एक कारण. त्यामुळे त्यांचा चपळपणा खूपच कमी झालाय. हे बघितलं आणि जाणवलं की हे पारंपरिक कलाप्रकार जोपासायला हवेत. त्यात मनोरंजन आहेच; पण व्यायाम आणि शारीरिक स्वास्थ्यासाठीही ते आवश्यक आहे. शिवाय आपल्या संस्कृतीचा हा खूप मोठा ठेवा आहे. त्याच दरम्यान आम्ही आनंद आणि गिरीश बोंद्रेंच्या संगमेश्वरी बोलीसंदर्भातील कार्यक्रमांशीही निगडित होतो. तो कार्यक्रम एकपात्री असायचा. आपल्या भागातल्या संस्कृतीचं प्रातिनिधिक चित्र तरी उभं राहावं, नव्या पिढीची त्यातली ‘इन्व्हॉल्व्हमेंट’ वाढावी, या उद्देशानं आम्ही लोकनाट्याची निर्मिती करायचं ठरवलं,’ सुनील बेंडखळे सांगत होते.\n‘लोकजीवन, संस्कृती, इथल्या लोकांच्या सवयी, तिरकस बोलणं, प्रवृत्ती, लोककला या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी लोकनाट्याचा फॉर्म योग्य वाटला,’ असं सुनील बेंडखळेंनी सांगितलं. बदलत्या जगामुळे अगदी गावातल्या लोकांच्या सवयीही कशा बदलल्यात, याचं एक उत्तम उदाहरण बेंडखळेंनी नमूद केलं. ‘पूर्वी कोकणात कोणत्याही गावात कोणी नवा माणूस आला आणि त्याने कुणाच्या घराचा पत्ता विचारला, तर त्याला पत्ता सांगितला जायचाच; पण तो माणूस कोण आहे, कशाला आलाय, कुठून आलाय, वगैरे सगळ्या चौकश्याही आपुलकीनं केल्या जायच्या. गावातल्या माणसांची प्रवृत्तीच तशी होती. अशा एकदम मोकळ्या वातावरणामुळे गावात कोणाकडे कोण पाहुणा आलाय, याची माहिती जवळपास अख्ख्या गावाला व्हायची. आता असल्या ‘नसत्या चौकश्या’ केल्या जात नाहीत. अगदी शेजारच्या फ्लॅटमध्येही काही दुर्घटना घडली, तरी कोणाला काही कळत नाही, हे शहरांमधलं लोण गावांमध्येही पसरू लागलंय....’ बेंडखळे सांगत होते. विकासाच्या नादात ही जुनी संस्कृती आपण विसरत चाललोय, तर तिची आठवण करून द्यायला हवी. म्हणूनच या लोकनाट्यात तसे पंचेस, तसे संवाद लिहिण्यात आले आहेत आणि अर्थातच हे सारं इथल्या स्थानिक बोलीत असल्याशिवाय त्याला अस्सलपणा येणार नाही. म्हणूनच संगमेश्वरी बोलीतच या नाट्याची निर्मिती केल्याचं बेंडखळेंनी नमूद केलं.\nनाटक लिहिण्याबरोबरच कलाकारांची निवडही अभ्यासपूर्वक करण्यात आली आहे. कारण प्रत्यक्ष सादरीकरण कसं होणार, हे त्यांच्यावरच अवलंबून असतं ना प्रभाकर डाऊल, योगेश बांडागळे यांचा नमनावर अभ्यास आहे. गावातल्या इरसाल व्यक्तिरेखांचा अभ्यास करण्यात, त्यांची लकब हेरण्यात आणि ते सादर करण्यात सचिन काळे माहीर आहे. असंच यातल्या प्रत्येक कलाकाराचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. शिवाय हे कलाकार जयगड, पांगरी, चिपळूण अशा रत्नागिरीच्या वेगवेगळ्या भागांतले आहेत. त्यामुळे आपोआपच त्याच बोलीतलं जे काही वैविध्य आहे, तेही जपलं जातं. यातले सगळे वादक कलाकारही असे आहेत, की पारंपरिक कलांमधल्या वादनाचा ताल त्यांच्या नसानसांत भिनलेला आहे. शास्त्रीय संगीताची मजा वेगळी असते, तसंच या लोकसंगीताचीही मजा वेगळी असते आणि ते प्रकार आपापल्या पद्धतीनेच सादर केले गेले, तरच ती मजा येते. या टीममधले सगळे वादक कलाकार त्यात तरबेज आहेत. त्यामुळे लोकसंगीताचा वारसाही जपला जात आहे.\nबोलीच्या भाषिक सौंदर्याचा आस्वाद\nसंगमेश्वरी बोलीच्या भाषिक सौंदर्याचा आस्वादही या नाटकातून प्रेक्षकांना घेता येतो. ‘बोलीभाषेचं सौंदर्य असतंच; पण ती बोलायला अलीकडे लोकांना कमीपणा वाटतो. बोली बोलत राहिली नाही, तर जिवंत राहणार कशी पूर्वीच्या एकेक गोष्टी कमी होत चालल्यात (उदा. गोठे). त्यामुळे त्या अनुषंगाने वापरले जाणारे शब्दही आपोआप कमी होत चाललेत. म्हणूनच आम्ही जुने शब्द जिवंत ठेवण्यासाठी हमखास त्यांचा वापर नाटकात करतो. ‘म्हणणी’ नावाचा एक प्रकार यात सादर केला जातो, त्यातही हे जुने शब्द आपोआप येतात. कीर्तनकाराप्रमाणे नमनात खेळिया असतो, त्याच्या तोंडच्या वाक्यांमधूनही जुने शब्द वापरले जातात. अर्थात, हे कथानकानुसारच येतील, याची काळजी घेतली जाते,’ असं बेंडखळेंनी सांगितलं.\nआता गावातल्या अगदी लग्नसमारंभांचं स्वरूपही बदलत चाललंय. त्यामुळे त्या अनुषंगाने काही गाणी वगैरे होती, तीही लुप्त होत चाललीयत. हळद लावणे, काढणे, आंघोळीला नेणे, मुलाला/मुलीला मंडपात घेऊन येणे, या सगळ्या विधींवेळी काही गाणी म्हटली जायची. ती स्थानिक बोलीतच होती. बेंडखळेंनी बावनदी गावातल्या एका आजीबाईंची भेट घेऊन त्यांच्याकडून ही गाणी म्हणून घेऊन त्यांचं रेकॉर्डिंग केलं. त्यातून, लिखित स्वरूपात नसलेला खूप मोठा ठेवा त्यांना मिळाला. साहजिकच अशा प्रकारचं खूप संशोधन करून मिळालेला ठेवा या नाटकाच्या माध्यमातून लोकांपुढे येत असल्यानं त्याचं महत्त्व खूप आहे.\nकेवळ विनोदनिर्मिती एवढाच या नाटकाचा उद्देश नाही, लोकांना चांगला संदेशही दिला जातो. ‘कोकणातले अनेक लोक मुंबई-पुण्यासारख्या शहरांत आहेत. इथले लोक जमिनी विकायला लागलेत; पण जर बाहेरचे लोक इथे येऊन विकास करू शकतात, तर भूमिपुत्र काही नाही करू शकत त्यांनी एकत्र येऊन काही केलं, तर नक्कीच ते साध्य होऊ शकतं. पैसे कायमस्वरूपी राहत नाहीत. शिवाय इथलं वैभव सोडून बाहेर जायचं, संघर्ष करून उभं राहायचं आणि पुढच्या पिढीलाही तो संघर्ष चुकत नाही. मग आपणच आपल्याला जमेल त्या माध्यमातून कोकणाचा विकास केला, तर थेट गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना कोकणातही नक्की यावंसं वाटेल. असं अंतर्मुख भावनिक आवाहन आम्ही शेवटी करतो,’ असं बेंडखळे सांगतात.\n‘सध्या शहरात असलेल्या ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी आमचा प्रयोग दाखवायला मुलांना आवर्जून आणलं होतं. त्यांनी अनुभवलेलं त्यांच्या लहानपणीचं चित्र त्यांच्या मुलांना दाखवणं हा त्यांचा उद्देश होता, असं त्यांनी स्वतः आम्हाला भेटून सांगितलं. हे पाहिल्यावर आमचं नाटक योग्य ट्रॅकवर चालल्याचा विश्वास वाटला,’ असं बेंडखळे म्हणाले.\nया टीमला यातून होणारी आर्थिक प्राप्ती मोठी नाही. तरीही या टीमने सामाजिक भान जपलेलं आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून कार्यक्रम करून त्यांनी आशादीप या मतिमंदांसाठीच्या संस्थेला एक लाख रुपयांचा निधी उभा करून दिला. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका गरजू व होतकरू विद्यार्थ्याला दिवंगत गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या नावाने शिष्यवृत्तीही या टीमने सुरू केली आहे.\nस्वतःची नोकरी/व्यवसाय सांभाळून हे सगळे जण हे काम करत आहेत. नाटकाचे प्रयोग साधारणतः रात्री उशिराच असतात आणि आता अगदी दूरवरूनही त्यांना बोलावणं येऊ लागलं आहे. आपले नेहमीचे व्याप सांभाळून हे सगळं करणं किती कठीण आहे, याची कल्पना यावरून येऊ शकते. ‘आम्ही सगळे जण हौशीने आणि आनंद घेऊन हे करतोय, त्यामुळे आम्हाला कष्ट होत नाहीत, तर नवी ऊर्जाच मिळते,’ अशी या कलाकारांची प्रातिनिधिक भावना आहे.\nकोणत्याही बोलीभाषेचं महत्त्व त्या भागातल्या लोकांशिवाय अधिक कोणालाही कळणार नाही. म्हणूनच प्रत्येक बोलीभाषेला ‘संगमेश्वरी’सारखं भाग्य लाभो, अशी सदिच्छा आणि ‘संगमेश्वरी बाज’च्या टीमला शुभेच्छा\n‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...\nBytes of India द्वारा प्रथम प्रकाशन\nकहानियाँ क्यों ज़रूरी हैं\nमी, लोकनृत्य आणि वृक्षदिंडी (in Marathi)\nदेशातील पहिला धरा चित्र उत्सव (in Marathi)\nलोकांनी घेतलेले, लोकांचे, लोकांसाठीचे निर्णय (in Marathi)\nरेडियो 'ब्लूटूथ' कर रहा है कमाल (in Hindi)\nमहिला किसानों की पहाड़ी खेती (in Hindi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090225/pv07.htm", "date_download": "2019-10-23T13:06:40Z", "digest": "sha1:VD3MRPA4P5I3QI2LPUVRZ6HHWHTDD3KZ", "length": 9373, "nlines": 33, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २५ फेब्रुवारी २००९\nतरुणाईला आकृष्ट केले मराठी पुस्तकांनी\nचरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, पाककला, योगासने, पर्यटन यांच्याबरोबरच भाषांतरित पुस्तकांचे आगळेवेगळे प्रदर्शन आचार्य अत्रे सभागृहात सध्या सुरू आहे. या पुस्तकांच्या मेळय़ात वाचक हरवून गेले असून, मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘बराक ओबामा : बदलत्या जगाचा सक्सेस\nपासवर्ड’ या पुस्तकाला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसत आहे.\nया प्रदर्शनात प्रत्येक लेखकानुसार, वाङ्मय व निर्मिती प्रकारानुसार त्याची वेगवेगळी दालने असून, त्यामुळे वाचकांना आपल्या आवडीची पुस्तके पाहायला मिळत आहेत.\nया पुस्तक प्रदर्शनात पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, आचार्य अत्रे, सुधा मूर्ती, शंकर पाटील, वि. स. खांडेकर, विश्वास पाटील, अरुण साधू, कविता महाजन या जुन्या-नव्या लेखकांच्या पुस्तकांना मागणी असल्याचे दिसत आहे.\nतरुण पिढी सध्या तरी बराक ओबामा यांच्याशी संबंधित पुस्तकांना जास्त पसंत करत असून, संजय आवटे यांचे मनोविकासने प्रसिद्ध केलेले ‘बराक ओबामा : बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड’ हे सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले आहे. या पुस्तकाच्या दोन महिन्यांत दहा आवृत्त्या निघाल्याचे प्रकाशकांनी सांगितले.\nपुस्तकाचा विषय, मांडणी, ‘कॅची’ शीर्षक आणि ९९ रुपये किंमत ही या विक्रमामागील कारणे ठरल्याचे मत संयोजकांनी व्यक्त केले. तरुण वाचक हे व्यक्तिमत्त्व विकास, करीअर डेव्हलपमेंट, राजकीय व्यक्तींची चरित्रे या पुस्तकांची खरेदी करत आहेत. ‘सक्सेस पासवर्ड’मध्ये या तिन्ही गोष्टी एकत्रित आहेत, असे एका वाचकाने सांगितले.\nपाककला, योगासने, पॉकेट पुस्तके, आरोग्य, अध्यात्मिक, सौंदर्य पुस्तकांची खरेदी करण्याकडे महिलांचा मोठा कल आहे. या ‘शुभम साहित्य’च्या या प्रदर्शनात पुस्तक खरेदीनुसार सवलत ठेवण्यात आली आहे. शंभर रुपयांच्या खरेदीवर दहा टक्के, पाचशे रुपयांच्या खरेदीवर पंधरा टक्के व एक हजार रुपयांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच २५ टक्के सवलत असलेल्या पुस्तकांचे स्वतंत्र दालनही या प्रदर्शनात आहे\n. यामध्ये मनोरमा, नवचैतन्य, पद्यगंधा, अनुबंध प्रकाशनाची पुस्तके ठेवली आहेत. याला वाचकांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच जनआवृत्तीचेही स्वतंत्र दालन असून, यामध्ये कमी दरात पुस्तके मिळत असल्याने वाचकांचा यालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.\nशनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी व दररोज संध्याकाळी प्रदर्शनाला मोठी गर्दी होत असून, ज्येष्ठांबरोबरच तरुणही मोठय़ा संख्येने प्रदर्शनाला भेट देत आहेत. कथा, कादंबरीबरोबर ऐतिहासिक, पत्रकारिता, पर्यटनावरील पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पं. भीमसेन जोशी यांना ‘भारतरत्न’ मिळाल्यानंतर ‘ख्यालिया’ या पुस्तकाची मागणी वाढली असून, ‘हा तेल नावाचा इतिहास आहे’, ‘टीचर’, ‘मंडालेचा राजबंदी’, ‘दूरदर्शी’, ‘बातमीदारी’ अशी अनेक वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचक खरेदी करत आहेत. अध्यात्मातील आणि लहान मुलांशी संबंधित अनेक पुस्तके कमी दरात या प्रदर्शनात असून त्यांचीही खरेदी होत आहे. शैक्षणिक पुस्तकांनाही मोठी मागणी आहे.\nया प्रदर्शनाबद्दल एक वाचक दीपक कुरुंद सांगतो, की अशा प्रदर्शनांमुळे बाजारामध्ये नवनवीन कोणती पुस्तके आली आहेत याची वाचकांना माहिती होते. प्रत्येकाला प्रदर्शनात स्वत:च्या आवडीची पुस्तके खरेदी करता येतात. अशी प्रदर्शने वाचकांची बौद्धिक भूक भागविण्याचे काम करत आहेत.\n‘शुभम साहित्य’चे राजेंद्र ओंबासे म्हणाले, की प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच वाचकांचा चांगला प्रतिसाद असून वाचक मोठय़ा प्रमाणात पुस्तकांची खरेदी करत आहेत. ‘सक्सेस पासवर्ड’मुळे तर तरुणांना या प्रदर्शनाने आकृष्ट केले आहे. हा प्रतिसाद पाहून ‘वाचन संस्कृती’ कमी होत असल्याची सार्वत्रिक ओरड चुकीची असल्याचे सिद्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/amruta-to-ask-for-forgiveness-from-chitra-in-ghadge-and-suun-serial-39886", "date_download": "2019-10-23T14:40:50Z", "digest": "sha1:KEFCLEAOVASYSA5JFIH4FGRWBWQ7LTWJ", "length": 8328, "nlines": 102, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "अमृता मागणार का तिची माफी?", "raw_content": "\nअमृता मागणार का तिची माफी\nअमृता मागणार का तिची माफी\nछोट्या पडद्यावरील काही मालिकांमधील ट्वीस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ‘घाडगे & सून’ ही मालिकाही अशाच एका वळणावर पोहोचल्यानं अमृता चित्राची माफी मागणार का असा प्रश्न रसिकांना पडला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nछोट्या पडद्यावरील काही मालिकांमधील ट्वीस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ‘घाडगे & सून’ ही मालिकाही अशाच एका वळणावर पोहोचल्यानं अमृता चित्राची माफी मागणार का असा प्रश्न रसिकांना पडला आहे.\nअनेक विघ्न, अडचणीनंतर अखेर अमृता आणि अक्षयचा लग्न सोहळा पार पडला आणि अमृता घा��गे सदन मध्ये सून म्हणून आली आणि अक्षय–अमृतचा नवा प्रवास सुरू झाला आहे. अमृता आणि अक्षयचा सुखाचा संसार सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अमृतासोबतच घाडगे सदनमध्ये चित्रा देखील सून म्हणून आली. चित्राचा घाडगे सदनमध्ये येण्यामागचा हेतू माई आणि अमृता वा घरातील कुठल्याच सदस्याला अजून माहिती नाही आहे. चित्रा अनंतची बायको म्हणून घरामध्ये यावी हा अमृताचा निर्णय वसुधाला मात्र पटलेला नसून यामुळं वसुधा अमृतावर नाराज आहे. आपली नाराजगही तिनं परिवारासमोर व्यक्त देखील केली आहे.\nआता चित्राच्या घरामध्ये येण्यानं कुठलं नवं संकट परिवरावर येणार हे हळूहळू कळेलच. चित्राचा डोळा घाडगेंच्या संपत्तीवर आहे आणि ते मिळविण्यासाठी ती आता काय काय कारस्थानं रचेल आणि माई-अमृता याला कशा सामोऱ्या जातील त्यावर कशी मात करतील हे हळूहळू कळेलच. चित्राचा डोळा घाडगेंच्या संपत्तीवर आहे आणि ते मिळविण्यासाठी ती आता काय काय कारस्थानं रचेल आणि माई-अमृता याला कशा सामोऱ्या जातील त्यावर कशी मात करतील हे बघणं रंजक अर्‍यासणार आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण असतानाच त्यामध्ये चित्रा मिठाचा खडा टाकणार आहे. अक्षय आणि अनंतच्या लग्नानंतर माई घरामध्ये पूजा ठेवणार आहेत. या पूजेदरम्यान असं काय घडलं, वा चित्रानं असं काय केलं ज्यामुळं माईंनी अमृताला चित्राची माफी मागायला सांगितली हे बघणं रंजक अर्‍यासणार आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण असतानाच त्यामध्ये चित्रा मिठाचा खडा टाकणार आहे. अक्षय आणि अनंतच्या लग्नानंतर माई घरामध्ये पूजा ठेवणार आहेत. या पूजेदरम्यान असं काय घडलं, वा चित्रानं असं काय केलं ज्यामुळं माईंनी अमृताला चित्राची माफी मागायला सांगितली नात्यामध्ये फुट पाडण्याच्या हेतूमध्ये चित्रा यशस्वी होईल नात्यामध्ये फुट पाडण्याच्या हेतूमध्ये चित्रा यशस्वी होईल की अमृताला चित्राचा हेतू कळेल हे ‘घाडगे & सून’च्या महा रविवार विशेष भागात पहायला मिळणार आहे.\nपश्चिम बंगालमध्ये चित्रीत होतोय मराठी सिनेमा\nशिवा–सिध्दीच्या आयुष्यात हे घडणार\nघाडगे & सूनअमृताअक्षयलग्न सोहळाघाडगे सदन\n'या' एका चुकीमुळे जान्हवी कपूर झाली ट्रोल\nसाहेबांच्या भाषेत सांगितलं तरच तुम्हाला पटेल, मनसेची थिएटर मालकांना तंबी\nमलायकाच्या पार्टीत अर्जुनचा बेभान डान्स\nमुन्नाभाईमधल्या चिं���ीची छोट्या पडद्यावर एन्ट्री\nहिरकणीला थिएटर न मिळाल्यास खळ्ळखट्टयाक, मनसेचा इशारा\nIRCTC च्या योजनेअंतर्गत 'हाऊसफुल ४'चं 'प्रमोशन ऑन व्हिल्स'\nटाईम्सच्या व्यासपीठावर फडकला मराठीचा झेंडा\nअक्षयला आताच का सुचला मेट्रोचा प्रवास\nमधुरची नजर 'बॉलिवूड वाइव्स'वर\nEXCLUSIVE : मालवणी ‘शेवंता’ बनली भोजपुरी ‘भाभी’\n‘आईच्यान रं…’ म्हणत एकत्र आले अंकुश-अमृता\nप्रसिद्ध चंदन थिएटर दुरुस्तीसाठी बंद, ३ वर्षांनंतर होणार सुरू\nअमृता मागणार का तिची माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1012271", "date_download": "2019-10-23T12:34:05Z", "digest": "sha1:4CHLTAS6LG46U3VW5SQZD3VAUL5W5UER", "length": 9641, "nlines": 200, "source_domain": "misalpav.com", "title": "पाकोळी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\n\"बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको,\nआपण गार्डनमध्ये खेळायला ज्यावू\"\n- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)\n नाजुक पाकोळी आवडली आणि भावली. :-)\nअलबत्या गलबत्या पालक नाखु\nछान पाकोळी . बाकी , \"बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको, तुला वाघ खातो \" हा लेखही छान होता .\nती मोठी मुलगी ही तिची धाकटी बहीण\nही एकच गोष्ट त्या दोघीत कॉमन आहे. दोघींना माझ्या ऑफिसला जाण्यावर खूपच प्रॉब्लेम आहे. =))\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घ��ण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/4899/", "date_download": "2019-10-23T12:43:15Z", "digest": "sha1:JTAATANH3P2JGSXM2PBLFIFRYDZ7ZAGI", "length": 25770, "nlines": 159, "source_domain": "www.batmidar.in", "title": "हो,काहीही शक्य आहे.. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम राजकारण हो,काहीही शक्य आहे..\nनिवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती कशी असेल ,महाराष्ट्रात कोणत्या एका पक्षाचं की,आघाडी,युतीचं सरकार येईल,महाराष्ट्रात कोणत्या एका पक्षाचं की,आघाडी,युतीचं सरकार येईल, की काही अचंबित करणारी समीकरणं आकाराला येतील की, की काही अचंबित करणारी समीकरणं आकाराला येतील की ,पुन्हा जुनेच प्रयोग होतील ,पुन्हा जुनेच प्रयोग होतील याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे.या उत्सुकतेत भर घातलीय ती विविध संस्थांच्या एक्झीट पोलनं.महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल याचं अनुमान यापुर्वीच वर्तविलं गेलं होतं,मात्र एक्झीट पोलमध्ये चाणक्य सारख्या काही संस्थांनी “भाजप राज्यात स्वबळावर सत्ता संपादन करेल” असा अंदाज केला आहे.चाणक्यचा हा अंदाज खरा ठरला तर प्रश्नच नाही पण अन्य संस्थांंनी भाजपला 103 पासून 134पर्यत जागा दिलेल्या आहे. त्यामुळं संभ्रवावस्था आहे. चाणक्यचा अंदाज खोटा ठरला आणि भाजप शंभर ते सव्वाशेपर्यत पोहोचला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणं अपरिहार्य आहे.एक्झीट पोलमध्ये साऱ्यांनीच शिवसेनेला 70 ते 88 च्या आसपास जागा दिलेल्या आहेत.अशा स्थितीत भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर राज्यात बहुमताचे स्थिर सरकार येऊ शकेल. परस्परांना पाण्यात ��ाहणारे हे दोन पक्ष एकत्र येतील काय याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे.या उत्सुकतेत भर घातलीय ती विविध संस्थांच्या एक्झीट पोलनं.महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल याचं अनुमान यापुर्वीच वर्तविलं गेलं होतं,मात्र एक्झीट पोलमध्ये चाणक्य सारख्या काही संस्थांनी “भाजप राज्यात स्वबळावर सत्ता संपादन करेल” असा अंदाज केला आहे.चाणक्यचा हा अंदाज खरा ठरला तर प्रश्नच नाही पण अन्य संस्थांंनी भाजपला 103 पासून 134पर्यत जागा दिलेल्या आहे. त्यामुळं संभ्रवावस्था आहे. चाणक्यचा अंदाज खोटा ठरला आणि भाजप शंभर ते सव्वाशेपर्यत पोहोचला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणं अपरिहार्य आहे.एक्झीट पोलमध्ये साऱ्यांनीच शिवसेनेला 70 ते 88 च्या आसपास जागा दिलेल्या आहेत.अशा स्थितीत भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर राज्यात बहुमताचे स्थिर सरकार येऊ शकेल. परस्परांना पाण्यात पाहणारे हे दोन पक्ष एकत्र येतील काय हा कळीचा प्रश्न आहे..दोन्ही पक्षातील गेल्या पंधरा वीस दिवसातले ताणलेले संबंंध या दोन पक्षांचे मनोमीलन शक्य वाटत नाही. फडणवीस यांनी देखील तसेच सुचित केलेलं आहे.त्यामुळं अन्य पर्यायांचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं.अन्य पर्यायामध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणं हा एक पर्याय असू शकतो.राष्ट्रवादीला साऱ्याच एक्झीट पोलनं 30 ते 35 जागा दिलेल्या आहेत.म्हणजे भाजपला 125 च्या आसपास जागा मिळाल्या तर भाजप -राष्ट्रवादी परस्परांच्या गळ्यात गळे घालताना दिसू शकतात..मात्र इंडिया न्यूज-ऍक्सेसने भाजपला 103 जागा आणि राष्ट्रवादीला 35 जागा दिलेल्या आहेत.हे अनुमान बरोबर आलं तर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन देखील 145च्या मॅजिक फिगर पर्यत पोहचू शकत नाहीत.मग अपक्ष किंवा “अन्य”मध्ये असलेल्या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.अशा स्थितीत स्थापन होणारं सरकार स्थिर सरकार असू शकत नाही.राजकारणात काहीच अशक्य नाही हे सर्वमान्य सूत्र असल्यानं भाजपचे नेते आज आम्ही राष्ट्रवादी बरोबर जाणार नाहीत असं भलेही सांगत असले तरी त्यांना राष्ट्रादीचं वावडं असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या नेत्यांना पवित्र करून घेत भाजपनं उमेदवारी दिलेली आहे.शिवाय निवडणूक काळात भलेही नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादील भ्रष्टवादीची उपमा दिलेली असली तर�� गरज पडली तर भाजप राष्ट्रवादीची मदत घ्यायला मागं पुढं पाहणार नाही.नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे संबंध विचारात घेता राष्ट्रवादीलाही भाजप “धर्मनिरपेक्ष पक्ष” असल्याचा साक्षात्कार होऊ शकतो.परकीय मुळ असलेल्या सोनिया गांधींना विरोध करीत कॉग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी नंतर केंद्रात आणि राज्यात कॉग्रेसबरोबर संसार केला. सत्ता मिळत असल्याने “आता तो मुद्दा राहिला नाही” असंही नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर केलं.अशाच पध्दतीनं भाजप धर्मांध पक्ष आहे हा शरद पवारांचा लाडका सिध्दांत ते विसरले आणि त्यांनी भाजपला साथ दिली तर जराही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.असं करणं ही शरद पवारांचीही मजबुरी असणार आहे.शरद पवारांचे दुसऱ्या फळीतील जे नेते आहेत,त्यांच्या पैकी अनेक जण सत्तेशिवाय राहू शकत नाहीत.अनेकांच्या अनेक भानगडी असल्यानं त्यांना सत्ता हेच संरक्षणाचं साधन वाटतं. त्यामुळे सत्तेच्या वर्तुळातच त्यांना राहावं लागणार आहे.शरद पवारांना हे माहिती असल्यानं फार आढेवेढे न घेता ते भाजपला मदत करू शकतात.असं झालं नाही तर मग राष्ट्रवादी पक्षात फुट पडू शकते.सत्ता मिळत असेल तर निवडून येणाऱ्यांपैकी दहा-बारा आमदार सहज भाजपच्या गळाला लागू शकतात.शरद पवार ती वेळ येऊ देणार नाहीत.राज्यात अशा प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार होणार असेल तर मग 75-80 जागा येऊनही बदलत्या राजकारणात शिवसेना दुर्लक्षित आणि उपेक्षितच राहू शकते.लोकसभेत शिवसेनेला 18 जागा मिळाल्यानंतही भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने शिवसेना उपेक्षितच राहिलेली आहे..राज्यात तशी वेळ येता कामा नये यासाठी शिवसेना देव पाण्यात बुडून बसली आहे.काहीही झालं तरी आपल्याशिवाय भाजपचं घोडं हालता कामा नये असं शिवसेनेला मनापासून वाटत असल्यास ते चुकीचं नाही.त्यासाठी भाजप शंभरच्या आसपास पोहोचला पाहिजे अशीही त्यांची मनिषा असू शकते. असं ं झालं तर मग युती तोडल्याचा,दिल्लीतील अपमानास्पद वागणुकीचा बदला घेण्याची,अमित शहांना मातोश्रीचे उंबरे झिजवायला लावण्याची आणि आपल्या अटी भाजपवर लादण्याची संधी शिवसेनेला मिळू शकते.”भाजपवाले आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही,स्वबळावर आमचं सरकार येणार” असल्याच्या वल्गना करीत असले तरी शिवसेनेची मदत घेण्याचीही वेळ येऊ शकते असं भाजप नेत्यांना मनातून वाटत आहेच.असं नसतं तर “दोपहर का सामना”मध्ये नरेंद्र मोदींच्या वडिलांचा असभ्यपणे उल्लेख आल्यानंतर लगेच भाजपनं शिवसेनेचे एकमेव मंत्री अनंत गीते यांची हकालपट्टी केली असती.मुंबई महापालिकेतील युतीबाबतही काही नि र्णय त्यांनी नक्कीच घेतला असता. त्यांनी तसं केलं नाही.ते महाराष्ट्रातलं सरकार स्थापन व्हायची वाट बघताहेत.एकदा महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपचं सरकार आलं की,मग दुसऱ्या दिवशी अनंत गीते यांची गच्छंती अटळ आहे..म्हणून ते थाबलेत.\nआता प्रश्न अशा शिल्लक राहतो की,भाजप- शिवसेना जमलं नाहीच तर शिवसेना काही वेगळा विचार करू शकते काय अनेकांना असं वाटतंय की,भाजपची घोडदौड रोखण्यासाठी शिवसेना,कॉग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करू शकतात.राजकारणात काहीही घडू शकतं हे तत्व मान्य केल्यानंतरही ही शक्यता फारच धुसर आणि अशक्य वाटते .याचं कारण कॉग्रेस श्रेष्टी अशा आघाडीला संमती देणार नाहीत.म्हणूनच अशा आघाडीत कॉग्रेस नक्कीच नसेल.कॉग्रेस नसेल तर मग केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊनही 145 गणित जमत नाही.काही राजकीय पंडित असाही विचार करतात की,शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारला कॉग्रेस बाहेरून पाठिंबा देऊ शकतात.त्यासाठी दिल्लीतलं उदाहरणंही दिलं जातंय.दिल्लीतल्या आप सरकारला कॉग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिला होता. ते खरं आहे मात्र याचा विसर पडू देता कामा नये की,ज्या कॉग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत आपने दिल्लीच्या निवडणुका लढविल्या त्याच कॉग्रेसचा पाठिंबा घेत नंतर आपनं दिल्लीत सरकार बनवावं हे दिल्लीकर जनतेला रूचलं नाही.त्यातून आपची पुरेशी बदनामी झाली.लोकसभेत पक्षाची वाताहातही झाली.शिवसेनेला भलेही गेल्या पंधरा वीस दिवसात भाजपच आपला नंबर एकचा शत्रू वाटायला लागला असला तरी शिवसेना गेली अनेक वर्षे कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातच लढत आलेली आहे.त्यामुळं शिवसेना,कॉग्रेस आणि राष्ट्रवादी ही अनैसर्गिक अघाडी महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही.त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो.त्यामुळं तात्कालिक लाभासाठी किंवा भाजपची मस्त ी उतरावयाला म्हणून देखील शिवसेना असा आत्मघातकी निर्णय़ घेईल असं वाटत नाही.\n– निवडणुका लगेच व्हाव्यात असं कोणालाच म्हणजे किंमान भाजप-स��नेला तरी वाटणार नाही.त्यामुळं वरील सर्व पर्याय जमत नसतील तर आणखी एक पर्याय उरतो राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ देण्याचा.हा पर्यायही भाजपसाठी सोयीचाच असणार आहे.याचं कारण एक तर राज्यपाल भाजपला अनुकूल आहेत आणि भाजपला घोडेबाजार करायला,राष्ट्रवादीत ,कॉग्रेसमध्ये आणि जमलंच तर अगदी शिवसेनेत देखील फूट पाडायला पुरेसा वेळ मिळणार आहे .दिल्लीत आपमधील काही आमदार खरेदी करण्याचा प्रय़त्न भाजपनं केल्याचे आरोप मध्यंतरी झाले होतेच.महाराष्ट्रातही तसंच होऊ शकतं.त्यामुळं काही जमलं नाहीच तर राष्ट्रपती राजवटीला मुदतवाढ दिली जाऊ शकते.मात्र या साऱ्या शक्यतांच्या गलबल्यात महाराष्ट्रातील जनतेच्या भाव-भावनांचे काय कॉग्रेसच्या भ्रष्ट आणि नादान राजवटीला कंटाळून महाराष्ट्रातील जनतेनं त्यांच्या विरोधात कौल दिला असले तर ज्यांच्या बाजुनं हा कौल दिला गेलाय त्यांनी स्वतंःचे अहं,स्वःचे रागलोभ बाजुला ठेवत व्यापक महाराष्ट्राच्या हिताचा विचार करायला हवा.दुर्दैवानं हा विचार ना प्रचारात झाला ना तो नंतर होताना दिसतोय.त्यामुळं मागचे बरे होते असं म्हणायची वेळ महाराष्ट्रातील जनतेवर न आली म्हणजे मिळविली.स्थैर्यासाठी एकहाती सत्ता असली पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं.मात्र अशा एकहातीतून नंतर नवे शाह निर्माण होतात.ते नंतर हुकुमशहा प्रमाणं वागायला लागतात.दिल्लीत हे चित्र सध्या दिसत आहे.लोकशाहीत भले एक काम कमी होईल पण अशी कोणत्याही प्रकारची हुकुमशाही घातक ठरणारी आहे.महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत मिळता कामा नये असं जे असंख्य मराठी मनांना वाटतं त्याचं काऱण हेच आहे.\nया लेखाचे कॉपी आपणास smdeshmukh.blogspot.in येथून करता येईल\nNext article कोकणात प्रस्थापितांना धक्के बसणार\nमुंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\nराज ठाकरे पुन्हा जुन्याच वाटेने…\nकोकणात “राष्ट्रीय पक्ष” अदखपात्र\nराज ठाकरे पुन्हा अडचणीत\nसंपादकाचा शेजारी दैनिक वाचतो का \nपत्रकार सुनील ढेपे यांच्यावर हल्ला\n‘प्रिन्ट मिडिया’तही भरभरून कव्हरेज..\nमहाड दुर्घटना ः शोध कार्याला आज सकाळपासून पुन्हा आरंभ होणार\nधोकाः तर हल्ले होतच राहणार\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nपवार हात का झटकू लागले\nम��ंबई-गोवा महामार्ग आंदोलन घटनाक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/heena-tips-for-hair-118062800009_1.html", "date_download": "2019-10-23T13:09:45Z", "digest": "sha1:PHLVADGNTDH3CIBDSKVHSZYSWXASUBWZ", "length": 9304, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "केसांना लावत असलेल्या मेंदीत हे पदार्थ मिसळा आणि फरक पहा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 23 ऑक्टोबर 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकेसांना लावत असलेल्या मेंदीत हे पदार्थ मिसळा आणि फरक पहा\nकेसांना मेंदी लावत असाल तर वाचा हे उपयोगी टिप्स\nखूप केस गळत असल्यास मेंदी गरम पाण्यात घोळून दोन तीन दिवसात केसांच्या मुळाला लावा. केस गळणे कमी होईल.\nकेस गळतीवर सोपा उपाय, हे 5 पदार्थ आहारात सामील करा\nतर हे आहे केसांना दही लावण्याचे चमत्कारिक फायदे\nदुधाने होतात केस स्ट्रेट, जाणून घ्या इतर 7 घरगुती उपाय\nदाट केसांसाठी बेसन हेअर मास्क\nया तेलाने उगवतात नवे केस\nयावर अधिक वाचा :\nमोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार\n“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...\n, उदयनराजे यांचा सवाल\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...\nदेशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त\nबॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...\nफ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात\nई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...\n'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत\nभारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...\n'नव्वदीच्या डेनिम फॅशन'चे पुनरागमन..\nअसं म्हणतात कि इतिहासाची पुनरावृत्ती होते, आणि हे फॅशनच्या बाबतीतही लागू होते. ९० च्या ...\nगोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध\nवजन कमी करण्यासाठी अनेक लोकं गोड पदार्थ खाणे टाळतात परंतू अलीकडे झालेल्या एका अध्यननात ...\nघरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...\nस्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...\nचाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार\nवयाच्या चाळीशीत असताना लोक कस�� चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...\nफेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय\nउजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...\nजिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक\nटक्सिडो सूटमध्ये सोनम कपूरची सुंदर शैली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.church-of-christ.org/mr/pulpit-preview.html", "date_download": "2019-10-23T12:40:32Z", "digest": "sha1:NQ4ANNOOPTMZVA4OFAV2N5PYDFMPJRZJ", "length": 14611, "nlines": 177, "source_domain": "www.church-of-christ.org", "title": "इंटरनेट मिनिस्ट्रीज - पल्पिट पूर्वावलोकन", "raw_content": "\nयुनायटेड स्टेट्स मध्ये ख्रिस्ताचे चर्च\nनवीन चर्च प्रोफाइल नोंदणी करा\nविद्यमान चर्च प्रोफाइल अद्यतनित करा\nमिशिगन विद्यापीठ - ख्रिस्तामधील विद्यार्थी\nक्रॉस कॅम्पस मिनिस्ट्रीज - सनसेट चर्च ऑफ क्राइस्ट\nटेक्सास ए अँड एम विद्यापीठ - ख्रिस्तासाठी Aggies\nसत्यावर लक्ष केंद्रित करा\nन्यू टेस्टमेंट ख्रिश्चनिटीसाठी एक कॉल\nअॅगेप बायबल स्टडीज ऑनलाईन\nजेएम बायबल मदत करते\nमंगल हिल बुक स्टोअर\nआणीबाणी आपत्ती मदत संस्था\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्पर रेस्पॉन्स टीम\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्स्टर रिलीफ इफेक्ट इंक\nजेएम बायबल मदत करते\nइतर evangelists द्वारे उपदेश\nआम्ही चर्च साठी डिझाइन वेबसाइट्स\nवेबसाइट डिझाइन आणि होस्टिंग\nयुनायटेड स्टेट्स मध्ये ख्रिस्ताचे चर्च\nनवीन चर्च प्रोफाइल नोंदणी करा\nविद्यमान चर्च प्रोफाइल अद्यतनित करा\nमिशिगन विद्यापीठ - ख्रिस्तामधील विद्यार्थी\nक्रॉस कॅम्पस मिनिस्ट्रीज - सनसेट चर्च ऑफ क्राइस्ट\nटेक्सास ए अँड एम विद्यापीठ - ख्रिस्तासाठी Aggies\nसत्यावर लक्ष केंद्रित करा\nन्यू टेस्टमेंट ख्रिश्चनिटीसाठी एक कॉल\nअॅगेप बायबल स्टडीज ऑनलाईन\nजेएम बायबल मदत करते\nमंगल हिल बुक स्टोअर\nआणीबाणी आपत्ती मदत संस्था\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्पर रेस्पॉन्स टीम\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्स्टर रिलीफ इफेक्ट इंक\nजेएम बायबल मदत करते\nइतर evangelists द्वारे उपदेश\nआम्ही चर्च साठी डिझाइन वेबसाइट्स\nवेबसाइट डिझाइन आणि होस्टिंग\nआपल्या चर्च निर्देशिका प्रोफाइलमध्ये लॉग इन करा\nमार्क एन पोसी, संपादक\nपुल्पिट पूर्वावलोकन पूर्वापालिकेसाठी एक धार्मिक न���यतकालिक आहे. हे विनामूल्य आहे आणि यांना विनंती पाठवून प्राप्त केले जाऊ शकतेः हा ई-मेल पत्ता स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा आवश्यक आहे..\nमार्कने 1994 पासून ऑस्टिनविले चर्च ऑफ क्राइस्ट येथे पल्पपिट मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्याकडे फ्रीडम-हार्डमॅन विद्यापीठ, लिप्सकॉम विद्यापीठ आणि सुधारित सेमिनरीची पदवी आहे. एफएचयूमध्ये असताना, तो प्रचार करण्यासाठी गे एन. वुड्स शिष्यवृत्ती प्राप्त करणारा होता. त्यांनी बेअर व्हॅली बायबल इंस्टीट्यूट, इंटरनॅशनल ख्रिश्चन कॉलेज आणि फाल्कनर विद्यापीठात महाविद्यालयीन पातळीवरील बायबल अभ्यासक्रम शिकवले आहेत. त्याने कॅरिबियन बेटे आणि पूर्वी यूरोपमध्ये मिशन कार्य केले आहे. तो युक्रेनमध्ये दरवर्षी व्यापक शिक्षण आणि प्रचार करतो. ते दर वर्षी चार ते सहा सुवार्तेच्या बैठकीत उपदेश करतात आणि भाषण व्याख्यान आणि सेमिनारवर बोलतात. तो हॅमिल्टन, एएल मधील मेवुड ख्रिश्चन कॅम्पमध्ये मॉर्गन काउंटी आठवड्याचे सह-संचालक आहेत आणि सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. ते लीडर्स प्रोग्रॅमच्या नेत्यांकडे लक्षपूर्वक कार्य करतात.\nत्यांनी पुल्पिट पूर्वावलोकन नामक प्रचारकांसाठी एक धार्मिक नियतकालिक प्रकाशित केला. हे विनामूल्य आहे आणि यांना विनंती पाठवून प्राप्त केले जाऊ शकतेः हा ई-मेल पत्ता स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा आवश्यक आहे..\nईश्वराची स्तुती करा - तो महान गोष्टी करतो\nआपण देवाची भीती का बाळगली पाहिजे\nएक मजबूत स्थानिक चर्च कसे तयार करायचे\nहा ई-मेल पत्ता स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा आवश्यक आहे.\nमदत: विद्यमान चर्च प्रोफाइल अद्यतनित कसे करावे\nमदत: नवीन चर्च प्रोफाइल कसे तयार करावे\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्स्टर रिलीफ इफेक्ट इंक\nक्राइस्ट ऑफ क्राइस्ट डिस्पर रेस्पॉन्स टीम\nकॉपीराइट © 1995 - 2019 इंटरनेट मिनिस्ट्रीज. ख्रिस्त चर्च ऑफ मंत्रालय. सर्व हक्क राखीव.\nईमेल पत्त्याची पुष्टी करा *\nपासवर्डची पुष्टी करा *\nफुली (*) असलेल्या चिन्हांकित फील्ड आवश्यक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/chief-ministers-signature-on-that/", "date_download": "2019-10-23T12:45:10Z", "digest": "sha1:6ZAHBN7IKCFY3H4F2N7VSHBLD63V4VEC", "length": 13048, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘त्या’ इतिवृत्तावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘त्या’ इतिवृत्तावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी\nभामा-आसखेड करार, मदतीचा मार्ग मोकळा\nपुणे – भामा-आसखेड योजनेसाठी महापालिकेस सुमारे 191 कोटी रुपयांचा सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ केल्याच्या इतिवृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी घेण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे शासनआदेशानुसार या प्रकल्पग्रस्तांना महापालिकेने द्यायचे अनुदान आणि या योजनेच्या पाणी कराराचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.\nभामा-आसखेड धरणातून सुमारे 2.64 टीएमसी पाणी शहराच्या पूर्व भागासाठी घेण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागात करार आवश्‍यक आहे. यासाठी महापालिकेने पत्र पाठविले आहे. मात्र, सिंचन विभागाने यापूर्वीच महापालिकेकडे या धरणाचे जेवढे पाणी देण्यात येणार आहे, त्याचा मोबदला म्हणून 191 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, महापालिकेने हा खर्च माफ करण्याची विनंती केली होती. त्यावर मध्यस्थी करत मुख्यमंत्र्यांनी 8 मार्च रोजी बैठक बोलाविली होती. त्यात सिंचन पुनर्स्थापना खर्च देण्याऐवजी दोन्ही महापालिकांनी प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या वाट्याला येणाऱ्या पाण्याच्या कोट्याप्रमाणे प्रति हेक्‍टरी 15 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.\nमुख्यमंत्र्यांकडे जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा पीएमआरडीएच्या निर्णयासंदर्भात ही बैठक होती. यात मुख्यमंत्र्यांनी हा पुनर्स्थापना खर्च माफ करण्याचा निर्णय दिला. मात्र, हा निर्णय महापालिका तसेच जलसंपदा विभागासंदर्भात असल्याने पीएमआरडीएने आपल्या इतिवृत्तात याची नोंदच केली नाही. तर, जिल्हा प्रशासनालाही वाढीव मदत देण्यासाठी आदेशाची लेखी प्रत हवी होती. त्यामुळे मदतीची रक्‍कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आली असली, तरी या इतिवृत्ताअभावी त्याचे वाटप रखडले होते. त्यामुळे महापालिकेनेच स्वत: हे इतिवृत्त करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त, जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच स्वाक्षरी क��ली आहे.\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nराष्ट्रध्वज आयातीला व्यापार संचालनालयाची बंदी\nआकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग\nबारावीची परीक्षा : अर्ज भरण्यास मुदतवाढ\nडिजिटल युगातही दिवाळी अंकांचे वाचकांवर गारूड\nदिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू\n#प्लॅस्टिक बंदी : अडीच हजार दुकानदार, नागरिकांवर कारवाई\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमॉंट्रियल टेनिस स्पर्धेत नदालचे एकतर्फी विजेतेपद\nजालन्यात दगड खाणीत स्फोट होवून दोघांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-university-will-start-350-gram-library-39860", "date_download": "2019-10-23T14:36:15Z", "digest": "sha1:SNHAZ4WUCLOD32JQGCG32IJTK4IFPEUY", "length": 9744, "nlines": 107, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबई विद्यापीठ सुरू करणार ३५० ग्रामवाचनालये", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठ सुरू करणार ३५० ग्रामवाचनालये\nमुंबई विद्यापीठ सुरू करणार ३५० ग्रामवाचनालये\nराष्ट्रीय ��ेवा योजनेच्या (NSS)माध्यमातून मुंबई विद्यापीठ आपल्या परिक्षेत्रात ३५० ग्रामवाचनालये सुरू करणार आहे. या पुस्तकांमध्ये ‘एनएसएस’ने देणगी स्वरुपात जमा केलेल्या पुस्तकांचा समावेश असेल.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nराष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS)माध्यमातून मुंबई विद्यापीठ आपल्या परिक्षेत्रात ३५० ग्रामवाचनालये सुरू करणार आहे. या ग्रामवाचनालयांत लहान मुलांसाठी मराठी व इंग्रजी भाषांमधील गोष्टींची पुस्तकं तसंच चरीत्रे, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र इ. पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येतील. या पुस्तकांमध्ये ‘एनएसएस’ने देणगी स्वरुपात जमा केलेल्या पुस्तकांचा समावेश असेल.\nमुंबई विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या कॉलेजांपैकी एकूण ३५० कॉलेजांमध्ये ‘एनएसएस’ कक्ष कार्यरत आहे. या उपक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी प्रत्येक कॉलेजाने एका गावात एक ग्राम वाचनालय सुरू करण्याचं ठरवलं आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत पालघर जिल्ह्यात २८, ठाणे जिल्ह्यात १२, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी ४ अशी एकूण ४८ ग्रामवाचनालये सुरू करण्यात आल्याची माहिती ‘एनएसएस’चे संचालक प्रा. सुधीर पुराणिक यांनी दिली.\n१५ ऑगस्ट २०१९ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त ३५० गावात ग्रामवाचनालये सुरू करण्यात येतील, असंही पुराणिक यांनी सांगितलं.\nमुंबई विद्यापीठाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं जन्मगाव असलेल्या सिंधुदुर्गातील पोम्भुर्ले गाव दत्तक घेऊन या उपक्रमाला सुरूवात केली. या ठिकाणी विद्यापीठाने १४०० पुस्तकांचं ग्रंथालय सुरू केलं आहे. या गावाच्या शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठ नक्कीच पुढाकार घेईल. त्याचाच भाग म्हणून गावातील ग्रंथालय समृद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले.\nबऱ्याचदा पुस्तकं वाचून झाल्यानंतर ती घरीच पडून असतात. ही पुस्तकं इतरांना वाचायला मिळाल्यास इतर वाचकही समृद्ध होऊ शकेल. अशा पुस्तकांच्या देणगीतूनच ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी ग्राम वाचनालये सुरु केल्याचं पेडणेकर म्हणाले.\n२ शिक्षकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने अडकले सुरक्षा जाळीत\nआयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यां���ा दिलासा\nवर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच\nदहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'ह्या' तारखांना होतील परीक्षा\nदहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात\nरोज १ तास फिटनेससाठी, विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही धावणार\nविधानसभा निवडणुकीमुळं दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी\nमुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरावस्था, विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय\nमुंबई विद्यापीठ देणार १९ नव्या महाविद्यालयांना मान्यता\nमानवी हक्क आयोगाने मुंबई विद्यापीठाला पाठवली नोटीस\n१५ दिवस आधीच जाहीर झाला बी. काॅम. चा निकाल\nविद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांना कात्री, मुंबईतील काॅलेज १२ दिवस आधीच होणार सुरू\nकल्याण उपकेंद्रात इंजिनिअरिंग अभ्यासक्रम\nमुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, परीक्षेला बसूनही विद्यार्थ्यांची गैरहजेरी\nमुंबई विद्यापीठ सुरू करणार ३५० ग्रामवाचनालये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090317/vidhvrt01.htm", "date_download": "2019-10-23T12:59:29Z", "digest": "sha1:NRS676G5WUQ24BKSEQ4PLAI4WRZEXNND", "length": 8366, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १७ मार्च २००९\nखाद्य तेलात भेसळ; चंद्रपुरात गुन्हा\nचंद्रपूर, १६ मार्च / प्रतिनिधी\nग्राहकांना देण्यात येणाऱ्या खाद्य तेलामध्ये मोठय़ा प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचा प्रकार आज येथे उघडकीस आला. या प्रकरणात दोषी असलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी सरकारनगरमधील शेकडो नागरिकांनी आज रामनगर पोलीस ठाण्यात धरणे दिले. प्राथमिक\nचौकशीनंतर अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.\nसरकारनगर परिसरात विलास गोरशेट्टीवार यांचे गजानन ट्रेडर्स या नावाने किराणा दुकान आहे. या दुकानातून स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अशोक मुसळे यांनी २ फेब्रुवारीला ‘स्वाद’ या कंपनीचा खाद्य तेलाचा डबा खरेदी केला. हा डबा घरी नेल्यानंतर उघडून बघितले असता तेलाच्या वर पाणी तरंगताना दिसत होते. सुरुवातीला एक दोन दिवस तेलाचा वापर केल्यानंतर यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मुसळे यांच्या निदर्शनास आले. मुसळे यांनी ही बाब दुकानाचे संचालक विलास गोरशेट्टीवार यांच्या लक्षात आणून दिली. गोरशेट्टीवार यांनीही आजवर शेकडो लोकांकडून अशा तक्रारी प्���ाप्त झाल्या असून तुम्ही डबा परत करा, तुम्हाला पैसे किंवा नवीन तेलाचा डबा देतो असे सांगितले. मात्र, मुसळे यांनी तेलाचा डबा दुकानदाराकडे परत न करता थेट शेकडो नागरिकांना सोबत घेऊन रामनगर पोलीस ठाणे गाठले आणि भेसळयुक्त तेलाची शहरात सर्रास विक्री होत असल्याची तक्रार दाखल केली.\nया तक्रारीची दखल ठाणेदार विनोद इंगोले यांनी घेतली आणि गोरशेट्टीवार व अन्न औषध प्रशासनाचे दोन निरीक्षक यांना बोलावून घेतले. यावेळी अन्न व औषध निरीक्षकांनी तेलाच्या डब्याची तपासणी केली असता यात साठ टक्के खाद्यतेल आणि चाळीस टक्के पाणी निघाले. भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचे सिद्ध होताच अन्न व औषध पुरवठा निरीक्षकांनी गोरशेट्टीवार यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली. गोरशेट्टीवार यांनी गोल बाजारातील छाबनानी यांच्याकडून आपण तेलाची ठोक भावात खरेदी करीत असल्याचे सांगितले. पुरवठा निरीक्षकांनी छाबनानी यांच्या गोल बाजारातील दुकानावर धाड टाकण्याचे निर्देश दिले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत छाबनानी यांच्या गोदामावर छापा टाकण्यात आला नव्हता. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने गोरशेट्टीवार यांच्या विरुद्ध खाद्यतेलात भेसळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील इतरही ठोक विक्रेत्यांकडूनही भेसळयुक्त तेलाची सर्रास विक्री होत असल्याची आणि यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत असल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत. मात्र, अशा ठोक विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. शहरातील गंज वॉर्डात खाद्यतेलाचे पॅकिंग उघडपणे केले जाते. हा संपूर्ण गैरव्यवहार या एकाच गोदामातून होतो, अशी चर्चा आहे. तत्कालीन तहसीलदार ए.के. आझाद यांनी काही महिन्यांपूर्वी या गोदामावर छापा टाकला होता. मात्र, नंतर हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा आहे. आता मुसळे यांनीच खाद्यतेलाच्या भेसळीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे, या तेलात चरबीचे प्रमाणसुद्धा आढळून आल्याचा आरोप मुसळे यांनी केला आहे.\nभेसळयुक्त तेलाची विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्यातरी अन्न व औषध प्रशासन विभाग या प्रकरणात कोणती कारवाई करते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090319/anv07.htm", "date_download": "2019-10-23T13:04:59Z", "digest": "sha1:5DT2U34P6MU6HOC5QZT3VWRNZJOMGARY", "length": 6759, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, १९ मार्च २००९\nदर्जा कायम न राखल्यास निर्मलग्राम पुरस्कार काढून घेणार\nनिर्मलग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती दर्जा टिकवून ठेवण्यात कमी पडल्यास त्यांचा पुरस्कार\nसरकार काढून घेणार आहे. ही कारवाई जाहीररित्या केली जाईल. शिवाय पुरस्काराची निम्मी (वितरित न केलेली, दुसऱ्या हप्त्याची) रक्कम जप्त करून पहिल्या हप्त्याची रक्कमही वसूल केली जाणार आहे.\nजिल्ह्य़ात सध्या निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींची संख्या ३११ आहे. पुरस्कारासाठी यंदा आणखी ५०० ग्रामपंचायती प्रस्तावित आहेत. जिल्हा ७० टक्के हागणदारीमुक्त झाल्याशिवाय केंद्र सरकार पुरस्कारासाठी तपासणी करणार नाही, असे बंधन टाकण्यात आले आहे. आता केंद्राने नवीन निकष लागू केले आहेत. राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव अजितकुमार जैन यांनी हे निकष जिल्हा परिषदांना कळवले आहेत.\nउघडय़ावरील प्रातर्विधी बंद होऊन ग्रामीण परिसर स्वच्छ व सुंदर व्हावा यासाठी सरकारने सन २००३पासून निर्मल पुरस्कार योजना जाहीर केली. हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रपतींच्या हस्ते रोख रक्कमेचे हे पुरस्कार दिले जातात. हागणदारीमुक्तीतून गावाचे आरोग्य सुधारावे, असाही हेतू त्यामागे आहे. मात्र पुरस्कारप्राप्त गावात उघडय़ावर प्रातर्विधी सुरू असल्याच्या तक्रारींमुळे राष्ट्रपतींच्या हस्ते दिलेल्या पुरस्काराची प्रतिष्ठा कमी होते. त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी नवे निकष जारी करण्यात आले आहेत. सन २००७-०८च्या पुरस्कारापासून याची कार्यवाही केली जाणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्काराची रक्कम देण्यापूर्वी संपूर्ण हागणदारीमुक्तीचा दर्जा टिकवून ठेवला आहे की नाही, याचा तपासणी अहवाल जिल्हा परिषदेने सरकारला सादर करावयाचा आहे. सातत्य न राखणाऱ्या ग्रामपंचायतीस दर्जा प्राप्त करीत नाही, तोपर्यंत बक्षिसाची रक्कम दिली जाणार नाही. पुरस्काराची रक्कम २ लाख किंवा त्यापेक्षा कमी असल्यास एकाच हप्त्यात दिली जाईल. त्यापेक्षा जास्त असल्यास सध्या ५० टक्के द्यावी. उर्वरित ५० टक्क��� सहा महिन्यांनी ग्रामपंचायतींची तपासणी करून दर्जा टिकवला असेल, तर द्यावी. मात्र, दर्जा टिकवला नसेल तर पुरस्काराची दुसऱ्या हप्त्याची रक्कम जप्त करावी. ग्रामपंचायतीचा दर्जा जाहीररित्या काढून घ्यावा व पहिल्या हप्त्याची रक्कम वसूल करावी, असे सांगण्यात आले आहे.\nग्रामपंचायतींनी पुरस्काराची रक्कम विशिष्ट कामासाठीच वापरायची आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी १० टक्के, स्वच्छता सुविधांची देखभाल व दर्जा टिकवणे, मागासवर्गीयांसाठी वैयक्तिक शौचालय पुरवणे यासाठी वापरता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/hecl-recruitment/", "date_download": "2019-10-23T12:31:49Z", "digest": "sha1:A7MSGXBXQ6PDWQ3CPHGXUL74PUZPLFCA", "length": 18381, "nlines": 203, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Heavy Engineering Corporation Limited (HECL) HECL Recruitment 2019", "raw_content": "\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019 (Konkan Railway) कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती (EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती 2019 [Updated] (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 327 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 340 जागांसाठी भरती (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated] (Delhi Police) दिल्ली पोलीस दलात 554 जागांसाठी भरती (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2019 (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2019-20 (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO औरंगाबाद] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO मुंबई] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे] (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 759 जागांसाठी भरती (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती (SCI) भारतीय सर्वोच्च न्यायालयात 58 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(HECL) हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 60 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: टेक्निकल वर्कर\nअ.क्र. ट्रेड पद संख्या\n3 फॉरजर कम हीट ट्रेटर 01\n4 फाउंड्री मॅन 02\n7 रिगर कम क्रेन ऑपरेटर 03\n9 वेल्डर कम गॅस कटर 02\nशैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण व 10 वर्षे अनुभव किंवा ITI/NAC व 03 वर्षे अनुभव.\n��याची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी 33 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: रांची (झारखंड)\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2019\n126 प्रशिक्षणार्थी पदांची भरती (Click Here)\nअ.क्र. ट्रेड पद संख्या\n6 क्रेन ऑपरेटर 32\n7 फॉरजर & हीट ट्रेटर (FHT) 08\n8 कारपेंटर/पॅटर्न मेकर 04\n10 फाउंड्री मॅन / मोल्डर 03\nशैक्षणिक पात्रता: 08 वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 14 ते 40 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: रांची (झारखंड)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2019 (05:30 PM)\nNext (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2019\n(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागांसाठी भरती\n(RWF) रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 192 जागांसाठी भरती\n(LPSC) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘सायंटिस्ट/इंजिनिअर’ पदांची भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 170 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(EESL) ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती\n(CMTI) सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट मध्ये विविध पदांची भरती\n(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 82 जागांसाठी भरती\n» (MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 341 जागांसाठी भरती [Updated]\n» (BRO) सीमा रस्ते संघटनेत 540 जागांसाठी भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 330 जागांसाठी भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2019\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती 2019\n» (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 914 जागांसाठी मेगा भरती\n» (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 3965 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 12075 जागांसाठी मेगा भरती\n» (Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019\n» (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 1053 जागांसाठी मेगा भरती\n» (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती\n» (LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळात 7871 जागांसाठी मेगा भरती\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1233 जागांसाठी भरती\n» (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 746 जागांसाठी भरती\n» (MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 1982 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्��्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 412 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती\n» (NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती\n» (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती\n» (WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती\n» (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 351 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 1.30+ लाख जागांसाठी मेगा भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 2189 जागांसाठी मेगा भरती\n» भारतीय हवाई दल भरती\n» भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- JTO प्रवेशपत्र (40/2019)\n» (EPFO) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत मध्ये 280 असिस्टंट जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n» (SSC) दिल्ली पोलीस & CAPF मधील उपनिरीक्षक, CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 पेपर 2 उत्तरतालिका\n» (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा, लिपिक-टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2019 प्रथम उत्तरतालिका\n» RRB NTPC प्रथम टप्यातील CBT परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.\n» महाराष्ट्रात 10 ते 29 ऑगस्ट 2019 दरम्यान होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.\n» महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090211/lv15.htm", "date_download": "2019-10-23T13:44:33Z", "digest": "sha1:DF7URVAHOWAJJHT7EZPIHM2QIHSBTRHF", "length": 4918, "nlines": 23, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nसांगलीत येत्या शुक्रवारी रामदास कदम यांची सभा\nकेंद्र व राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने आजवर दिलेल्या अनेकविध फसव्या घोषणांचा बुरखा फाडण्यासाठी शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांची सांगली येथ�� जाहीर सभा आयोजित केल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.\nनुकतीच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सातारा येथे जाहीर सभा झाली. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची फसवी घोषणा केलेली आहे. या शेतकऱ्यांचा अद्याप एक रुपयाही माफ झालेला नाही. राज्यकर्त्यांच्या बँका, पतसंस्था व सोसायटीतील कर्जमाफीची माहिती या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत दि. ११ फेब्रुवारी रोजी सर्व संस्थाचालकांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही आमदार उपरकर यांनी सांगितले.शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीची सत्ता असताना कृष्णा खोऱ्यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली होती. मात्र काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ती पुन्हा रखडलेली आहेत. जनतेला पाणी नाही, वीज भारनियमन वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही, तर संपूर्ण कर्जमुक्ती हीच शिवसेनेची प्रमुख मागणी आहे.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांत कोणतेही मतभेद नाहीत. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही राहणार असून, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचेही आमदार उपरकर यांनी सांगितले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, बबन भगत, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्रीमती सुनीता मोरे व विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख शंभोराज काटकर आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/24799", "date_download": "2019-10-23T12:43:07Z", "digest": "sha1:W2FRYS4ZVDXHI35KI2EVSREFHADYGJ35", "length": 8931, "nlines": 155, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फोकस आणि फ्रेमींग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /aschig यांचे रंगीबेरंगी पान /फोकस आणि फ्रेमींग\nSLR फोकस व फ्रेमींग चे हे काही प्रयोग - आमच्या बिल्डींगच्या कोर्ट्यार्ड मधील.\nएखादा फोटो आवडल्यास वा नावडल्यास कारणमिमांसा पहायला आवडेल. तेंव्हा खुश्शाल क्रिटीसाईज करा.\n४ क्रॉप केलेल्या फोटोंच्या खाली तसे नमुद केले आहे. बाकी फ्रेम्स जशा घेतल्या तशाच आहेत.\n(हा क्रॉप केला आहे)\n(यात फोकस थोडा वर शिफ्ट केला आहे)\nफोकस शिफ्टींग (उजवीकडे व डावीकडे)\n(हा क्र���प केला आहे)\nखारुताई (हे दोन्ही क्रॉप केले आहेत)\naschig यांचे रंगीबेरंगी पान\naschig - फ्रेमिंग - बहुतेक\nफ्रेमिंग - बहुतेक सगळया फोटोत मुख्य सब्जेक्ट जवळजव्ळ मध्य भागी आहे त्या मुळे फ्रेमींग बाबत फार विचार केलाय असे वाटत नाही.\nफोकस- फोकल पॉईंट आणि DOF यांचा येकत्र विचार केला तर बर्‍याच फोटोत क्लटर जास्त दिसते\nअर्थात हे प्रयोग आहेत आणि म्हणुनच सुधारणेला वाव आहे.\nफोटो ६ - बर्‍यापैकी जमलाय. फोकस थोड सॉफ्ट झालाय , एक्स्पोजर - अर्धा ते येक स्टॉप अंडर एक्स्पोज केले तर चालेल, फुलाच्या वरच्या भागात अजुन निगेटिव्ह स्पेस असती तर आवड्ली असती.\nपाटील, धन्यवाद. अशा सिंगल\nपाटील, धन्यवाद. अशा सिंगल ऑब्जेक्ट फोटोंमध्ये पण ऑफसेंटर चा वापर केल्या जातो का\nत्यामुळेच कदाचीत माझा मलाच १४ तसा आवडला (पण बॅकग्राऊंड जरा जास्तच ब्राईट आहे).\nडिझाईन प्रिन्सिपल्स तीच राहतात त्यामुळे रुल ऑफ थर्ड्स आणि बाकिचे गाईडलाईन्स तेच .\nतुमचेच येक चित्र मी रुल ऑफ थर्ड प्रमाणे थोडे ऑफसेंटर केलेय.\nफुलाची वाढ वर्च्या बाजुला आहे म्हणुन पॉईंट ऑफ ईटरेस्ट खाली क्रिएट केलाय.\nईंटरेस्टींग. बाकीच्या फोटोंना ते ऑपरेशन लावुन पहातो. धन्यवाद.\nपाटलांच आणि तुमच संभाषण\nपाटलांच आणि तुमच संभाषण डोक्याच्या वरून गेलं\nपण फोटो छान आहेत.\nपाटलांनी सांगितलं ते मलापण\nपाटलांनी सांगितलं ते मलापण वाटतय. focusing प्रमाणे framing चे पण प्रयोग करुन बघ. फुलं कधी कधी खालुन देखिल चांगली दिसतात\nfocus बरोबर aperture कमी केलं तर आख्खा गुच्छ sharp दिसेल.\nआता पुढच्या प्रयोगात RAW मधे फोटो काढ, White balance बदलुन बघ (कॅमेरा बरोबर एखादं software मिळालं असेल न\nहे फोटो रॉ मध्ये पण आहेत. रॉ\nहे फोटो रॉ मध्ये पण आहेत. रॉ प्रयोग अजुन करायचे आहेत. धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bombay-high-court-has-verbally-directs-authorities-to-not-cut-any-tree-in-aarey-colony-for-metro-3-car-shed-39795", "date_download": "2019-10-23T14:45:47Z", "digest": "sha1:BBNY5Q2EY7ILDOFPNPQ65MLSQYJ7QTE3", "length": 7753, "nlines": 101, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आरेतील झाडांच्या कत्तलीला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती", "raw_content": "\nआरेतील झाडांच्या कत्तलीला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती\nआरेतील झाडांच्या कत्���लीला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती\nमेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे काॅलनीतील झाडांच्या कत्तलीला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतंही झाड तोडू नये, असं न्यायालयाने तोंडी सांगितलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे काॅलनीतील झाडांच्या कत्तलीला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतंही झाड तोडू नये, असं न्यायालयाने तोंडी सांगितलं आहे. याबाबत पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे.\nआरेमधील २१८५ झाडे तोडण्यासाठी तसंच ४६१ झाडांचं अन्यत्र पुनर्रोपण करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी जोरु बथेना यांच्यासहीत ११३ याचिकांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकांवर मंगळवारी एकत्रित सुनावणी घेण्यात आली.\nत्यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी म्हटलं की, “पर्यावरण विषयक गंभीर प्रकरणात वैयक्तिकरित्या सत्यता पडताळणं गरजेचं असते. त्यामुळे आम्ही वैयक्तिकरित्या आरेचा दौरा करून विरोधाचा मुद्दा तपासणार आहोत.\nआरेतील झाडांच्या कत्तलीविरोधात शिवसेना, मनसे, काँग्रेस-राष्ट्रवादी, आप या राजकीय पक्षांसह सामान्य नागरिक आणि सेलिब्रिटींकडूनही आंदोलनं करण्यात येत आहेत.\nआरेच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेला पाठिंबा\nआरेतील जंगल वाचविण्यासाठी चिपको चळवळ सुरू करणार – आप\nदिंडोशी येथील डोंगरावर पुन्हा लागणार आग\nलोकलमध्ये मद्यपान करणाऱ्यांना प्रवाशांनी दिला चोप\nमहाराष्ट्राचे 'हे' न्यायाधीश होणार देशाचे नवे सरन्यायाधीश\nमुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी\n'पीएमसी'बाबत मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी\nज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल\nसुप्रीम कोर्टाची कोस्टल रोड कामाला स्थगिती कायम\nPMC खातेदारांसाठी खूशखबर, पैसे काढण्याची मर्यादा 'इतकी' वाढवली\nPMC बँक घोटाळा : खातेदारांची आज रिझर्व्ह बँकेबरोबर बैठक\nPMC बँकेच्या खातेदारांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार\nमुंबईच्या ‘भेळ क्वीन’चं निधन\nप्रचंड उकाड्यानं मुंबईकर हैराण\nआरेतील झाडांच्या कत्तलीला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/raj-thackearay/", "date_download": "2019-10-23T12:30:00Z", "digest": "sha1:HDBPUV75D73ZZ3UNYZDPVIDJY3OYGZC2", "length": 14834, "nlines": 174, "source_domain": "policenama.com", "title": "Raj Thackearay Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nशरद पवार प्रचंड ‘जातीयवादी’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - संभाजीराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी शरद पवार यांनी संभाजीराजे पेशव्यांसोबत गेले असे म्हटल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार हे जातीयवादी असल्याचा…\n2023 मध्ये बुलेट ट्रेन भारतात धावणार, मुंबई ते अहमदाबादसाठी ‘एवढं’ तिकिट\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट असलेली 'बुलेट ट्रेन' 2023 पर्यंत धावण्यासाठी तयार होणार आहे. या प्रकल्पाचे हेड अचल खारे यांनी सांगितले की येत्या नोव्हेबरमध्ये याबाबतचे टेंडर दिले जाणार आहे आणि पुढील वर्षी…\nकोहीनूर मिल प्रकरण : राज ठाकरेंना 20 कोटींचा फायदा कसा ED समोर ‘यक्ष’ प्रश्न\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने सुमारे साडे आठ तास कसून चौकशी केली. कथित गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी करताना कोणत्याही गुंतवणुकीशिवाय राज ठाकरे यांना 20 कोटींचा फायदा कसा झाला असा प्रश्न ईडीला…\n25 वर्षापुर्वी स्कुटरवर फिरणारे 500 कोटींचे मालक राज ठाकरेंकडे एवढे पैसे आले कोठून : प्रदेशाध्यक्ष…\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नुकतीच ईडीने राज ठाकरे यांची साडे आठ तास चौकशी केली. यानंतर अनेक स्तरांतुन यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. ईडीची कोणतीही चौकशी राजकीय हेतून प्रेरित नाही. पंचवीस वर्षांपूर्वी साध्या स्कुटर वर फिरणारे…\nमुख्यमंत्र्यांकडून खा. उदयनराजे, राणे आणि राज ठाकरेंबाबत ‘मोठं’ वक्तव्य\nधुळे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एकाहून एक अनेक खुलासे केले. ते म्हणाले, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्��ाची तयारी आहे. मध्यंतरी, दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र…\n…म्हणून उद्धव यांनी ED प्रकरणात राज ठाकरेंची पाठराखण केली – सुप्रिया सुळे\nठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीवर आपली प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला. 'इडी' ची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र असून जो सरकारविरोधात आवाज…\nराज ठाकरेंना ईडीने पाठविलेल्या नोटिशीबाबत मला काहीच माहित नाही : देवेंद्र फडणवीस\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचे जाहीर केले त्यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेल्या…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम क्षेत्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदा सणासुदीच्या दरम्यान बँकांना बऱ्याच सुट्या असणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार या…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिड�� क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n आता आरामात पेट्रोल पंप सुरू करून कमवा मोठी रक्कम, मोदी सरकारने बदलले…\nपुण्यासह ‘या’ 5 शहरांत दिवाळीनंतर देखील बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी…\nतुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं…\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \nकमलेश तिवारी मर्डरकेस : आरोपींचा ‘कबूल’नामा, सांगितलं…\nराज्यात सायं. 6 वाजे पर्यंत 55.56 % मतदान, 2009 चे रेकॉर्ड मोडणार \nपुरंदर – हवेली मतदार संघात सरासरी 60.29 % मतदान\n ‘या’नं चक्क 240 महिलांना बनवलं होतं…\n पोस्ट ऑफिसमध्ये फक्त 10 रुपयांमध्ये उघडा ‘हे’ खाते, SBI पेक्षा मिळेल ‘दुप्पट’ व्याज\nकेंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार, शिवसेनेसह ‘या’ पक्षांना मिळणार संधी \nपुण्यात सर्वप्रथम शिवाजीनगरचा ‘निकाल’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2013/07/", "date_download": "2019-10-23T12:25:42Z", "digest": "sha1:CB47RJK3HZ4XNZPVL3NFJ5P5ZWG5QJA5", "length": 55756, "nlines": 152, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: July 2013", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nसोमवार, २९ जुलै, २०१३\nनिखळ-१४: गुरूजी, तुम्ही होता म्हणून..\n('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत सोमवार, दि. २९ जुलै २०१३ रोजी प्रकाशित झालेला लेख...)\nनुकतीच गुरूपौर्णिमा झाली. यानिमित्तानं साऱ्यांनीच आपापल्या गुरूंना वंदन करण्याची, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी घेतली. माझ्या आयुष्यातही अशा अनेक मार्गदर्शक गुरूंचं फार मोठं आणि मोलाचं स्थान आहे. त्यातीलच आद्य म्हणता येतील असे एक म्हणजे कागल (जि. कोल्हापूर) इथले ढोले गुरूजी. आजही माझ्या आयुष्यात गुरूजींचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त त्यांना माझं वंदन...\nमाणसाच्या आयुष्याला योग्य वळण लागण्यासाठी (माझ्या दृष्टीनं) तीन ‘लोक’ फार महत्त्वाची भूमिका बजावतात. पहिले आई-वडिल, दुसरे गुरू आणि तिसरे म्हणजे मित्र-मैत्रिणी. (यात बायको नावाचा ‘चौथा लोक’ही ॲड होतो, पण तो फार पुढे- आणि फारच इन्फ्युएन्शियल) माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास वाह्यातपणाची आणि वाया जाण्याची बरीच लक्षणं माझ्यात होती; पण, वरील तीन घटकांच्या स्वतंत्र आणि कणखर प्रयत्नांच्या सामूहिक परिणामामुळं ही शक्यता बरीचशी निवळली. (अधून-मधून जुनी लक्षणं डोकं वर काढतात, हा भाग वेगळा.)\nअसाच एक जगावेगळा आणि अपरंपार प्रेम करणारा गुरू माझ्या आयुष्याच्या सुरवातीच्या टप्प्यातच मला लाभला. भूपाल ढोले गुरूजी त्यांचं नाव सन १९८५मध्ये सांगलीच्या केसीसी प्राथमिक शाळेतून मी कागल (जि. कोल्हापूर) च्या हिंदूराव घाटगे विद्यामंदिरात तिसरीत प्रवेश घेतला. तिसरी-चौथी अशी दोनच वर्षं तिथं होतो. दोन्ही वर्षी ढोले गुरूजी माझे वर्गशिक्षक होते. वर्गाला एकच शिक्षक असल्यानं सगळे विषय तेच शिकवत. विषय सोपा करून, मनोरंजक करून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. चौथीला त्यांनी मला स्वतःहून शिष्यवृत्ती परीक्षेला बसवलं. शाळा सुटल्यानंतर वर्गात तासभर आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांच्या घरी तासभर (कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता) असा दररोज ते माझा अभ्यास घेत. अंगणातल्या पेरुच्या झाडावर मी माकडासारखा लोंबकळत असे आणि खाली कट्ट्यावर बसून गुरूजी प्रश्न विचारत. कित्येकदा शाळेतून माझ्या घरी न जाता मी थेट त्यांच्याच घरी जाई तेव्हा काकू पहिल्यांदा मला हात-पाय धुवून नाष्टा, दूध देत असत. गुरूजींच्या त्या अंगणातच माझा मराठी भाषेचा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पाया तयार झाला.\nगुरूजींनी आत्मविश्वास तर इतका दिला की, दैनंदिन प्रार्थनेच्या वेळी तिसरीचा हा विद्यार्थी राष्ट्रध्वजाच्या पायरीवर उभा राहून सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना न अडखळता, न चुकता 'भारत माझा देश आहे..' ही प्रतिज्ञा सांगत असे. वक्तृत्व स्पर्धांत, निबंध स्पर्धांतही गुरूजी परस्पर माझं नाव नोंदवत असत आणि आईबाबांच्या बरोबरीनं माझी तयारी करवून घेण्यालाही हातभार लावत असत. एकदा तर सुटीच्या दिवशी मी मित्रांसोबत ग्राऊंडवर खेळत होतो, त्यावेळी आत कुठलीशी सहावी, सातवीच्या गटाची निबंध स्पर्धा सुरू होणार होती. गुरूजींना खिडकीतून मी दिसलो आणि त्यांनी हाक मारली. आत बोलावून थेट स्पर्धेला त्या सर्व 'दादा' लोकांसोबत बसवलं. अर्ध्या तासात निबंध स्पर्धा झाली. पुढच्या तासाभरात निकाल लागला आणि त्या 'दादां'च्या स्पर्धेत पहिला नंबर घेऊन मी घरी परतलो.\nचौथीच्या तालुकास्तरीय केंद्र परीक्षेत केवळ एका मार्कानं माझा पहिला क्रमांक हुकला तर माझ्या आईवडिलांइतकंच क���ंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक वाईट गुरूजींना वाटलं होतं. त्या निकालानंतर ते साधारण तासभर माझी समजूत घालत होते. त्यावेळी मला फारसं काही वाटलं नाही. पहिल्या नंबराचं ग्लॅमर त्या वयात असण्याचं कारण नव्हतं. पण आज जेव्हा तो प्रसंग अंधूक आठवतो, तेव्हा गुरूजी माझ्याइतकीच स्वतःच्या मनाचीही समजूत घालत होते, असं मला आज जाणवतं. माझ्याबद्दल इतका आत्मविश्वास त्यांच्या मनात असल्याचं ते द्योतक आहे.\nअभ्यासू विद्यार्थी म्हणून गुरूजींचं माझ्यावर प्रेम होतंच. आणि त्या प्रेमाच्या तीव्रतेचाही अनुभव मी घेतला. एकदा वर्गात काही आगाऊपणा केला म्हणून गुरूजींनी हिरव्यागार वेताच्या छडीचा प्रसाद माझ्या हातावर दिला. एकच छडी बसली होती, पण अस्सा काही वळ उठला होता की बस्स रात्री माझा हात सुजला. आईबाबांना सांगितलं, गुरूजींनी मारलं म्हणून; तर दोघांनीही मलाच माझ्या आगाऊपणाबद्दल रागावलं. पुन्हा तसा वागलास तर गुरूजींना पुन्हा चोप द्यायला सांगू, असंही बजावलं. दुसऱ्या दिवशी ताप भरून मी शाळेत जाऊ शकलो नाही. तिकडं मला जितक्या यातना झाल्या नसतील, त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त गुरूजींच्या मनाला झाल्या. त्यांनाच अपराधी वाटू लागलं. माझी आई माध्यमिक शिक्षिका तर वडिल प्राध्यापक. त्यांच्या मुलाला आपण मारलं म्हणून त्यांना माझ्यासारख्या प्राथमिक शिक्षकाबद्दल काय वाटलं असेल, असा विचार त्यांच्या मनाला कुरतडत होता. त्यात दुसऱ्या दिवशी मी गैरहजर रात्री माझा हात सुजला. आईबाबांना सांगितलं, गुरूजींनी मारलं म्हणून; तर दोघांनीही मलाच माझ्या आगाऊपणाबद्दल रागावलं. पुन्हा तसा वागलास तर गुरूजींना पुन्हा चोप द्यायला सांगू, असंही बजावलं. दुसऱ्या दिवशी ताप भरून मी शाळेत जाऊ शकलो नाही. तिकडं मला जितक्या यातना झाल्या नसतील, त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त गुरूजींच्या मनाला झाल्या. त्यांनाच अपराधी वाटू लागलं. माझी आई माध्यमिक शिक्षिका तर वडिल प्राध्यापक. त्यांच्या मुलाला आपण मारलं म्हणून त्यांना माझ्यासारख्या प्राथमिक शिक्षकाबद्दल काय वाटलं असेल, असा विचार त्यांच्या मनाला कुरतडत होता. त्यात दुसऱ्या दिवशी मी गैरहजर त्यामुळं गुरूजींचं टेन्शन अधिकच वाढलं. त्या दिवशी शाळा सुटल्यावर ते तडक माझ्या घरी आले. आईही नुकतीच शाळेतून आलेली. मी अंथरुणातच होतो. गुरूजी माझ्याजवळ बसले, मला कुरवाळलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी उभं होतं. ‘एवढ्या गुणी पिल्लाला कसं काय बरं मी मारू शकलो त्यामुळं गुरूजींचं टेन्शन अधिकच वाढलं. त्या दिवशी शाळा सुटल्यावर ते तडक माझ्या घरी आले. आईही नुकतीच शाळेतून आलेली. मी अंथरुणातच होतो. गुरूजी माझ्याजवळ बसले, मला कुरवाळलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी उभं होतं. ‘एवढ्या गुणी पिल्लाला कसं काय बरं मी मारू शकलो’ असा स्वगत प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला. पण आईनं त्यांना सांगितलं, ‘तुम्ही केलंत, ते योग्यच केलंत. केलेल्या चुकीची शिक्षा ही ज्या-त्या वेळीच झालेली योग्य असते. त्यामुळं अजिबात वाईट वाटून घेऊ नका.‘ तोपर्यंत बाबाही आले, त्यांनीही गुरूजींना, ‘पुन्हा हा असा आगाऊपणानं वागला तर बिनधास्त शिक्षा करा. आम्ही तुम्हाला अजिबात विचारणार नाही, दोष देणार नाही,’ असं सांगितलं. तिसरीमधला हा प्रसंग मी केव्हाच विसरून गेलो होतो. पण आजही जेव्हा गुरूजींना मी जेव्हा भेटतो, तेव्हा मला मारलेल्या त्या छडीची आठवण होऊन गुरूजी आजही कळवळतात. तेव्हा गुरूजींच्या माझ्यावरील अतीव प्रेमाची जाणीव होऊन मन गहिवरुन येतं.\nअलीकडचा एक प्रसंग तर त्याहून हृदयद्रावक. गेल्या वर्षी गुरूजींवर अँजिओप्लास्टी करावी लागली. तेव्हा मी मुंबईत होतो. गुरूजींना जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जात होतं, नेमक्या त्या क्षणी त्यांनी माझी आठवण काढली. काकूंनी ऑपरेशन झाल्यावर माझ्याशी बोलणं करून देतो, असं सांगितल्यावर मग कुठे ते आत गेले. ऑपरेशननंतर काकूंनी फोन करून मला हा प्रकार सांगितला. पोटची मुलं सोबत असताना त्या क्षणी गुरूजींना माझी आठवण व्हावी, यापेक्षा त्यांच्या माझ्यावरील प्रेमाचा आणखी कोणता मोठा दाखला असू शकतो. त्यानंतर मी गुरूजींशीही बोललो, त्यांना काळजी घ्यायला सांगितलं. आता तर काय, कोल्हापुरात आल्यामुळं निपाणीला येता जाता अधून-मधून कागलमध्ये त्यांना भेटायला जाणं होतं.\nमाझा माझ्या साऱ्याच गुरूजनांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे मी इतरांसारख्या त्यांच्याशी अगदी खुलून बोलू शकत नाही. त्यांच्या गुरू असण्याचा एक प्रभाव (दबाव नव्हे) आपसूकच माझ्यावर असतो. मी त्यांच्यासमोर त्यांचा विद्यार्थीच असतो आणि मग त्यांच्याशी संवादात एक प्रकारची तांत्रिकता येते, असं मला वाटतं. ढोले गुरूजींच्या बाबतीत मात्र ही तांत्रिकता, का कोणास ठाऊक पण कधीच जाणवली नाही. त्यांच्या वात्सल्याचा झरा इतका निर्मळ आणि प्रामाणिक आहे, की अन्य कोणतीही कृत्रिमता निर्माण व्हायला तिथं काही संधीच नाही. नुसतं त्यांच्या शेजारी बसलो आणि त्यांच्या प्रेमाचा हात पाठीवर फिरला तरी त्या आश्वासक संवादाला शब्दांची गरज भासतच नाही. त्यांच्या वयोमानाने क्षीण झालेल्या नजरेतला आपुलकीचा भाव खूप काही सांगून जातो. त्या नजरेत मी तो चौथीतलाच त्यांचा विद्यार्थी असतो आणि माझ्याही मनात ते बाल्य, मनाचं निरागसपण जागृत ठेवण्याचं काम त्यांची ती नजर करते. जमिनीशी नातं न तुटू देता भराऱ्या मारण्याचं बळ त्यातून मिळतं. आज आयुष्यात जेवढंही काही छोटंमोठं यश मिळवता आलं आहे, ते केवळ गुरूजी, तुम्ही होता म्हणूनच शक्य झालं आहे, एवढंच जाहीरपणे सांगावंसं वाटतं.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ११:१७ म.उ. ४ टिप्पण्या:\nसोमवार, १५ जुलै, २०१३\nकोल्हापूर: 'एज्युकेशन हब'च्या दिशेने\n('दै. महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर आवृत्तीने 'कोल्हापूर रायझिंग' हे कोल्हापूरच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आणि भविष्यकालीन वाटचालीचा सर्वंकष वेध घेणारे पृष्ठ प्रकाशित करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये कोल्हापूरच्या शैक्षणिक वाटचालीसंदर्भात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांचा सविस्तर लेख सोमवार, दि. १५ जुलै २०१३ रोजी प्रकाशित करण्यात आला. या लेखासाठी शब्दांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. या लेखामध्ये मा. कुलगुरूंनी कोल्हापूरबरोबरच एकूणच देशाच्या शैक्षणिक प्रगतीचा व भवितव्याचाही उत्कृष्ट वेध घेतला आहे. म्हणून हा लेख माझ्या ब्लॉग-वाचकांसाठी 'दै. महाराष्ट्र टाइम्स'च्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)\nकोल्हापूर शहर आणि परिसराचा जेव्हा मी शैक्षणिकदृष्ट्या विचार करतो, तेव्हा या शहराचा या क्षेत्रातील समृद्ध आणि पुरोगामी वारसा पाहून भारावून जातो. आज कोल्हापूर शैक्षणिकदृष्ट्या एका वेगळ्या टप्प्यावर येऊन उभे ठाकले आहे. सर्वंकष आणि सातत्यपूर्ण प्रगतीचा वेग पकडणाऱ्या कोणत्याही शहराच्या बाबतीत असा महत्त्वपूर्ण टप्पा येतच असतो. पारंपरिक शिक्षणाबरोबरच अपारंपरिक, व्यावसायिक, कौशल्यवृद्धीला चालना देणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची पंढरी किंवा एज्युके��न हब म्हणून कोल्हापूर आज नावारुपाला येत आहे. तथापि, मी असे म्हणेन की, कोल्हापूरचे द्रष्टे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या काळातच कोल्हापूरला खऱ्या अर्थाने एज्युकेशन हब बनविले. मूठभरांच्या मक्तेदारीतून शिक्षणाला मोकळे करीत समाजाच्या सर्व स्तरांतल्या, तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करतानाच त्यांच्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक संस्थांची आणि त्यांच्या जोडीला वसतीगृहांची उभारणी त्यांनी केली. आणि त्यानंतरच्या काळात इथल्या शिक्षण संस्थांतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूरच्या लौकिकात भर घालण्याचे आणि राजर्षी शाहूंचे कार्य सफल करण्याचे काम केले. या पार्श्वभूमीवर, कोल्हापूरच्या या मूळच्या शैक्षणिक वारशाला आजच्या काळाचे नवे संदर्भ आणि आयाम यांची जोड देऊन तो अधिक वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.\nसन 1962मध्ये आपल्या स्थापनेपासून गेली 50 वर्षे शिवाजी विद्यापीठ सुद्धा कोल्हापूरच्या प्रवर्तनशील वाटचालीमधील एक सक्रिय शैक्षणिक व्यवस्था आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये विद्यापीठाने स्थानिक विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेतानाच राष्ट्रीय आणि जागतिक शैक्षणिक परिस्थितीचा वेळोवेळी वेध घेत त्याबरहुकूम विद्यार्थ्यांना आवश्यक ते अभ्यासक्रम अभ्यासण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारीही करवून घेतली. आजघडीलाही विद्यापीठ केवळ स्थानिकच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातील जागतिक बदलांचा वेध घेत असून त्या दृष्टीने नवनवे अभिनव अभ्यासक्रम राबविण्यावर भर देत आहे. काही दिवसांपूर्वीच 'स्कूल ऑफ नॅनो सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी'च्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ करण्यात आला. नजीकच्या भविष्यात नॅनो-टेक्नॉलॉजी हा बदलत्या तंत्रज्ञानाचा नवा ‘की-वर्ड’ असणार आहे, याची जाणीव ठेवून विद्यापीठाने या अभ्यासाची संधी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध केली आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान (बी.टेक.) अधिविभागाने अगदी अल्पावधीत TEQIP (Technical Education Quality Improvement Programme) राबविण्यास सुरवात केली आहे. जैवतंत्रज्ञान अधिविभागाने देशातल्या आघाडीच्या टॉप टेन बी.टी. स्कूलच्या यादीत स्थान पटकावले आहे तर विद्यापीठ सुद्धा देशातल्या टॉप-50 विद्यापीठांच्या यादीत 26व्या क्रमांकावर आहे. तंत्रज्ञानविषयक आधुनिक अभ्यासक्रम राबवित असतानाच विद्यापीठाने 'यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट'च्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक असे अभ्यासक्रम राबविण्यालाही प्राधान्य दिले आहे. जेणे करून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण व्यवस्थापनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना अभ्यासता येईल आणि राष्ट्रीय विकासामध्ये स्थानिक पातळीवरुनही त्यांना उत्तम प्रकारे योगदान देता येईल. या व्यतिरिक्त 'नॅशनल नॉलेज नेटवर्क'मध्ये विद्यापीठाबरोबरच संलग्नित 170 महाविद्यालयांचाही समावेश झाला असून त्यायोगे आयआयटी आणि आयआयएम येथील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आपला विद्यार्थीही राष्ट्रीय व्याख्यानांचा लाभ घेऊ लागला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली आहे.\nविद्यापीठ आपल्या परीने कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासामध्ये योगदान देण्यास बांधील आहेच. पण आज या निमित्ताने कोल्हापूरचा एज्युकेशन हब म्हणून विकास करण्यासाठी आज निर्माण झालेल्या पोषक परिस्थितीचाही आपण वेध घ्यायला हवा. आज राष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिल्ली-मुंबई-बंगळूर-चेन्नई असा कॉरिडॉर विकसित झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्येही मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद असा औद्योगिक आणि शैक्षणिक चतुष्कोन तयार होतो आहे. तथापि, आज मुंबईखालोखाल पुणे आणि बऱ्याच अंशी नाशिक हे जवळपास संपृक्ततेच्या पातळीवर पोहोचले आहे- अगदी सर्वच बाबतीत. त्यामुळे आता विकासाचा हा कोन पुण्याच्या पुढे सातारा आणि कोल्हापूर असा पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्याचे आपल्याला दिसून येते. कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचे झाले तर, उद्योग, सहकार, कृषी, संस्कृती, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्या बाबतीत दक्षिण महाराष्ट्रातील आघाडीचे केंद्र म्हणून या शहराचा लौकिक आधीच सर्वत्र आहे. त्याचा फायदा इथल्या शैक्षणिक विकासाला नक्कीच झाला आहे, होतो आहे. सर्वच प्रकारच्या कनेक्टिव्हीटीच्या नकाशावर कोल्हापूर लवकरच दाखल झालेले असेल, असे चित्र आहे. रस्त्यांची कनेक्टिव्हीटी उत्तम आहेच. पण आता महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विमानतळही कात टाकण्याच्या तयारीत आहे. कोकण रेल्वे आणि कराड-कर्नाटक अशा थेट मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने रेल्वे कनेक्टिव्हीटी विस्तारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साहजिकच कोकण रेल्वेशी कोल्हापूर जोडले गेल्यास सागरी मार्गांशीही समीपता निर्माण होणार आहे. अशा प्रकारे हर एक मार्गाची कनेक्टिव्हिटी कोल्हापूरच्या भविष्यकालीन विकासात कळीची भूमिका बजावणार आहे. हा विकास औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांच्या संदर्भात अधिक भरीव असण्याची अधिक शक्यता आहे कारण मुळात कोल्हापूरला तशी पार्श्वभूमी आहे. इथला फौंड्री उद्योग, सहकारी साखर कारखाने, दूध प्रक्रिया उद्योग, सूतगिरण्या, गूळ उत्पादन, सांगली भागातील हळद, द्राक्ष आदी उत्पादने, साताऱ्याकडची आले आणि फुले ही उत्पादने आणि या साऱ्यांच्या जोडीला कृषीपूरक व्यवसायांची दीर्घ परंपरा लक्षात घेता इथली शिक्षणव्यवस्थाही त्यांना पूरक अशा पद्धतीने विकसित होणे गरजेचे आहे. या व्यवस्थेमध्ये विद्यापीठ हे हृदय आहे; तर, तिन्ही जिल्ह्यांमध्ये असणारा विस्तार हे शरीर आहे. या सर्व स्तरांवर आवश्यक तो पूरक शिक्षणक्रम आणि प्रशिक्षण उपलब्ध होणे, हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. येथील उद्योग-व्यवसायांना आवश्यक असणारे कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच निर्माण होणे, ही मोलाची बाब असणार आहे. त्यामुळेच इथल्या शिक्षण क्षेत्राला भविष्यात विकासाच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध आहेत, असे मला वाटते.\nकोल्हापूर हे शक्तीपीठ म्हणूनही देशाच्या धार्मिक नकाशावर स्थान मिळवून आहे. इथला ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचा या परिसरावर असलेला वरदहस्त लक्षात घेता इथल्या पर्यटन विकासाच्या संधीही म्हणाव्या तितक्याशा विकसित झालेल्या नाहीत. त्या अनुषंगाने उद्योग-व्यवसायांचा विकास आणि त्यांना पूरक अभ्यासक्रम हे सुद्धा कोल्हापूरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या बरोबरीनेच प्रगत तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम हे स्थानिक स्तरापर्यंत आपल्याला आज ना उद्या आणावेच लागतील, याची जाणीवही शिक्षण संस्थांना बाळगावी लागेल. तशी मानसिकता आतापासूनच त्यांनी तयार करायला हवी. वर म्हटल्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठाने त्या दिशेने पावले उचलली देखील आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कालसुसंगत, नाविन्यपूर्ण अ���्यासक्रमांनाच यापुढील काळात मागणी राहील.\nआजघडीला एक नवा ट्रेन्ड रुजतो आहे, तो म्हणजे 'अमल्गमेशन'चा. आतापर्यंत अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशनला मोठे महत्त्व होते, आजही आहे. तथापि, आता हळू हळू मॅकेनिकल+ इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल+ ऑटोमेशन, स्पेस+ रोबोटिक्स, आयटी+ इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हील+ आयटी+ मॅनेजमेंट असा अमल्गमेशनचा नवा ट्रेन्ड आहे. त्याच्या जोडीनेच 'सँडविच' अभ्यासक्रमांचाही नवा ट्रेन्ड विकसित होतो आहे. 'सँडविच कोर्स' याचा अर्थ चार वर्षांचा एखाद्या अभियांत्रिकीचा पदवी कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढे केवळ दोन वर्षांमध्ये आपल्या करिअरला उपयुक्त अशा अन्य अभियांत्रिकी कोर्सची पदवीही संपादन करण्याची विद्यार्थ्याला संधी उपलब्ध करून देण्यात येऊ लागली आहे. या अभ्यासक्रमांना विद्यार्थीप्रियता लाभत असून ती लक्षात घेऊन अनेक विद्यापीठे अशा प्रकारचे अभ्यासक्रम राबविण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. म्हणजे केवळ एकांगी शिक्षण आता उपयोगाचे नाही, हे विद्यार्थ्यांच्याही लक्षात येऊ लागले आहे आणि ते मूळ पदवीबरोबरच अधिकचे पूरक शिक्षण, प्रशिक्षण घेण्यावर भर देऊ लागले आहेत. जे या गोष्टींकडे लक्ष देणार नाहीत, त्यांचा स्पर्धेत टिकाव लागणार नाही.\nयाठिकाणी एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, ती म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेने सन 1958मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक धोरणाचा अंगिकार केल्यापासून ते आजतागायत तंत्रज्ञानविषयक धोरण, माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण आणि आता नव्यानेच जाहीर करण्यात आलेले विज्ञान तंत्रज्ञान व नवनिर्माणाचे धोरण, अशा सर्व धोरणांच्या माध्यमातून कालसुसंगत शिक्षण पद्धती, अभ्यासक्रमांचे महत्त्व ओळखून ते राबविले आहेत. नव्या धोरणामधील नवनिर्माणाचा (Innovation) उल्लेख मला खूप महत्त्वाचा वाटतो. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या माध्यमातूनच नवनिर्मितीची अपेक्षा आपल्याला बाळगता येऊ शकणार आहे. त्या दृष्टीने आजच्या शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी, तज्ज्ञांनी आणि संस्थाचालकांनी सुद्धा अशा अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. उद्योग-व्यवसाय यांच्या सहकार्यातून काही वेगळ्या अभिनव अभ्यासक्रमांची आखणी केली पाहिजे, जेणे करून आपल्या संस्थांमधून म��ठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाला लगोलग रोजगार संधीही उपलब्ध होऊ शकतील.\nजोसेफ एस. नाई ज्युनियर यांनी 'द फ्युचर ऑफ पॉवर' या त्यांच्या पुस्तकामध्ये सन 2045मध्ये जागतिक व्यवस्था व रचना कशी असेल, याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. पूर्वी अमेरिका आणि रशिया अशी द्वि-ध्रुवीय (Bipolar) जागतिक रचना रशियाच्या विघटनानंतर एकध्रुवीय बनून राहिली. तथापि, चीन आणि भारत यांच्या अर्थव्यवस्थांनी आजघडीला चालविलेली प्रगती पाहता नजीकच्या काळात अमेरिका-भारत-चीन अशी त्रि-ध्रुवीय (Tri-polar) जागतिक रचना आकाराला येईल, अशी मांडणी नाई यांनी केली आहे. जागतिक व्यवस्थेमध्ये भारताला हे तिसऱ्या ध्रुवाचे स्थान मिळवून देण्यामध्ये शिक्षणव्यवस्थेची कळीची भूमिका असणार आहे. 'सायन्स टेक्नॉलॉजी व इनोव्हेशन पॉलिसी'च्या अंमलबजावणीच्या यशस्वितेवरच केवळ कोल्हापूरचेच नव्हे; तर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे माझे मत आहे.\nया पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा एज्युकेशन हब म्हणून विकास घडवून आणत असताना दोन गोष्टींकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जोडीने आपण विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रांचे शिक्षणही आवर्जून दिले पाहिजे. अभ्यासक्रमातच तसा संगम घडवून आणला पाहिजे. याचे कारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून प्रगती साधण्यास प्रवृत्त करत असतानाच विद्यार्थ्यांना आपण यंत्रमानव म्हणून नव्हे, तर सुसंस्कृत मानव म्हणून घडविण्याची गरज आहे. एखाद्या यंत्राच्या रचनेइतकीच किंबहुना त्याहूनही अधिक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया त्यांना समजली पाहिजे. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाबरोबरच मानवी अधिकार, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आदी सर्वसाधारण आयुष्यामध्ये विविध टप्प्यांवर सामोऱ्या येणाऱ्या कायद्यांविषयीची जाणीव जागृती करण्यासाठी प्रत्येक अभ्यासक्रमांमध्ये त्यांचा समावेश केला जाणे हे अधिक उपयुक्त, संयुक्तिक ठरणार आहे.\nदुसरी गोष्ट म्हणजे विकास कोणत्याही स्वरुपाचा असला तरी तो सस्टेनेबल म्हणजे संवर्धनशील, पर्यावरणपूरक असला तरच त्याचे लाभ मानव जातीला दीर्घकाळ पर्यंत उपभोगता येऊ शकणार आहेत, याची जाणीवही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याला आपले प्राधान्य असले पाहिजे. 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट' हा आपल्या मूल्यशिक्षणाचा, मूल्य व्यवस्थेचा मूलभूत घटक असला पाहिजे. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या शिक्षण व्यवस्थेवर आहे. ती नाकारुन कोणत्याही प्रकारची शाश्वत प्रगती साधणे अशक्यप्राय आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ११:०८ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई व��द्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nनिखळ-१४: गुरूजी, तुम्ही होता म्हणून..\nकोल्हापूर: 'एज्युकेशन हब'च्या दिशेने\nभीक नको पण खुनी आवर\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-13/", "date_download": "2019-10-23T13:04:01Z", "digest": "sha1:R4A4M3HSZFOZ7ZPRW6PKTKCB2XQCRXT6", "length": 18708, "nlines": 162, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगड वार्तापत्र | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा रायगड वार्तापत्र\nरायगड जिल्हयावर दुबार पेरणीचं संकट\nरायगड जिल्हयात पावसानं गेली पंधरा दिवस दडी मारल्यानं जिल्हयातील शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या संकटाला ���ामोरं जावं लागतं की,काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.जिल्हयात जूनच्या आरंभी पाऊस झाला.त्यावर विसंबून शेतकर्‍यांनी भात पेरणीची कामं पूर्ण केली.शंभर टक्के पेरणी झाली.मात्र नंतर कडक उन आणि पावसानं दडी मारल्यानं अनेक ठिकाणी उगवलेले भाताचे कोंब करपू लागले असल्याने शेतकरी चिंतेत आहे.दुबार पेरणी करावी लागली तर मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसणार आहे.त्यामुळं शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.येत्या दोन दिवसात कोकणात पाऊस येईल असा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलेला असल्याने त्या आशेवर आज शेतकरी आहेत.रायगड जिल्हयात सर्वाधिक पीक भाताचे घेतले जाते. यंदा खरीप हंगामाासाठी 1 लाख 14 हजार 443 हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी होणार आहे,त्यातील सर्वाधिक म्हणजे 1 लाख 5 हजार 261 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाईल.त्या खालोखाल 7,128 हेक्टरवर नागली,975 हेक्टरवर इतर तृणधान्य,906 हेक्टरवर तूर,आणि 173 हेक्टरवर कडधान्य लागवडीचे उद्दिष्ठ ठरविण्यात आलेले आहेत.भाताचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन जिल्हयात 40 हजार 715 क्विंटल बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली होती.तर शेतकर्यांच्या मागणीनुसार 24 हजार 600 मेट्रिक टन रासायनिक खताची उपलब्धता शेतकर्‍यांना करून देण्यात येणार आहे.\nरायगड जिल्हयातील दिवसाला तीन ते चार अपघात\nवाढलेली वाहतूक,राष्ट्रीय आणि राज्य महामर्गांची झालेली दुरवस्था,भरधाव वेगांनं जाणारी वाहनं,रस्त्यावरील खड्डे,इंडिकेटर न लावता रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनं,मद्यपान पिऊन वाहन चालविणे,चुकीच्या पध्दतीनं ओव्हरटेक,दिशादर्शक फलकांचा अभाव,धोकादायक वळणं आदि कारणांनी रायगड जिल्हयातील रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत.जिल्हा पोलिसांच्या हद्दीत जिल्हयात दिवसाला किमान 3 ते 4 अपघात होतात.अपघातात होणारया मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.जानेवारी ते मे 2019 या कालावधीत रायगड जिल्हयात एकूण 469 अपघात झाले त्यामध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 505 जण जखमी झाले आहेत.रायगड जिल्हयातून मुंबई-गोवा,मुूूंबई-पुणे द्रुतगती मार्ग,मुंबई-पुणे जुना महामार्ग तसेच पळस्पे ते जेएनपीटी हे महामार्ग जातात.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली सहा सात वर्षे सुरू असल्याने वळणं आणि रस्त्यावर मोठया प्रमाणात राडारोडा पडलेला असल्याने या महामार्गावर देखील सततचे अपघात होतात.तसेच जे अंतर्गत रस्ते आहेत त्यांची चाळण झालेली असल्याने सातत्यानं अपघात होतात.अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जातात मात्र त्या तोकडया ठरत असल्याने रस्त्यांवरून जाताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 70 टक्के अपघात हे निष्काळजीपणामुळं वाहन चालविल्याने होतात,8 टक्के प्रकरणात पादचार्‍यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असतो,7 टक्के अपघात रस्त्यांच्या सदोष बांधणीने होतात,6 टक्के अपघात रस्त्यावरील खड्ड्यामुळं होतात,9 टक्के अपघात इतर कारणांनी होतात.मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण लवकर झाल्यास रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण कमी होईल असं मत पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांनी व्यक्त केलं आहे.\nनाणारवरून रायगडमधील राजकारण तापणार\nनाणार प्रकल्पाला आता रायगडची पृष्ठभूमी लाभणार अशी चिन्हं आहेत.रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात होणारा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळं रद्द करावा लागला.सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल,भारत पेट्रोलियम,आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून आकारास येणारा सुमारे तीन लोख कोटींचा नाणार प्रकल्प आता रायगड जिल्हयात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानं जिल्हयातील राजकारण देखील तापायला लागलं आहे.दक्षिण रायगडमधील अलिबाग,रोहा,श्रीवर्धन आणि मुरूड परिसरातील 40 गावातील 13 हजार 406 हेक्टरवर हा प्रकल्प होणार असल्याची चर्चा आहे.शेतकरी कामगार पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला असून सुपीक आणि निसर्गसंपन्न परिसर आम्ही उद्दवस्थ होऊ देणार नसल्याचे या पक्षानं जाहीर केलं आहे.या प्रकल्पाचा पर्यावरणावर परिणाम होईल असा शेकापचा दावा आहे.हा प्रकल्प जिल्हयातील एमआयडीसीच्या हजारो हेक्टर मोकळ्या जागेवर उभारावा अशी सूचना शेक ाप नेत्यांनी केली आहे.जिल्हयात शेकाप आणि राष्ट्रवादीची युती आहे.मात्र राष्ट्रवादीची यावरची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.येत्या विधानसभा निवडणुका नाणार रिफायनरी प्रकल्पाभोवती फिरत राहणार हे मात्र नक्की झालंय.\nअलिबाग-विरार मल्टी कॉरिडॉर प्रकल्पाला गती मिळणार\nरायगड जिल्हयातील काही भागाचा एमएमआरडीएमध्ये समावेश करण्यात आल्यानं उत्तर रायगडच्या विकासाला आता गती येणार असल्याने जिल्हयात समाधान व्यक्त होत आहे.कर्ज���,खालापूर,पेण,अलिबाग तसेच पनवेल तालुक्याचा काही भागांचा एमएमआरडीएमध्ये समावेश करण्यात आला आहे.त्यामुळं जिल्हयातील प्रस्तावित मेट्रो-मोनो प्रकल्प,ट्रान्स हर्बर लिंक,धऱणाची कामं,नैना सिटी प्रकल्प,विरार ते अलिबाग मल्टी कॉरिडॉर हा बहूप्रतिक्षित प्रकल्प आदि महत्वाच्या प्रकल्पांना एमएमआरडीएकडून निधी मिळेल आणि त्यामुळं या प्रकल्पाना चालना मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.या प्रकल्पातून कर्जत परिसरातील आदिवासी वाडयांना वगळण्यात आलं आहे,त्याना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना देखील एमएमआरडीएमध्ये सामावून घेतले पाहिजे अशी मागणी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी केली आहे.\nPrevious articleआधुनिक शेती तंत्र जाणून घ्यायला शेतकरी उत्सुक\nNext articleएका जिद्दी तरूण शेतकर्‍याची ‘सक्सेस स्टोरी’\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nपुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार\nचव्हाण यांची सरकारवर टीका\nमाथेरानच्या विद्यार्थ्यांचा आक्रोस बधीर व्यवस्थेला का ऐकू येत नाही \nदिल्लीतून मराठी हद्दपार करण्याचे कारस्थान\nमहिला पत्रकाराशी असभ्य वर्तवणूक\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nरायगडचे निवडणूक अधिकारी बदला-शेकाप\nरायगडमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1436?page=1", "date_download": "2019-10-23T13:46:21Z", "digest": "sha1:3NZN3ARWO2HTUFOEGQ74TOLW7BGGD6TS", "length": 9969, "nlines": 225, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कला : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला\nडायनिंग टेबल चेअर बॅक्स\nहे नुकतेच तयार झालेले डायनिंग टेबल चेअर बॅक्स \nसुरवातीला केसमेंटचं कापड आयाताकृती कापून त्याला क्रोशाने बॉर्डर करुन घेतली. मग बॅक वर्कने आत दोन आणखी बॉर्डर्स करुन घेतल्या. क्रोशाचीच छोटी फुलं करुन त्यावर एकेक मणी टाचून घेतला\nRead more about डायनिंग टेबल चेअर बॅक्स\nराधा ही बावरी, हरीची...\nएकटा कृष्णकाही बरा दिसेना, शेवटी राधेला पर्याय नाहीच ना\nRead more about राधा ही बावरी, हरीची...\nघरी बरेच लोकरीचे तुकडे उरले होते. ते वापरुन केलेलं हे भरतकाम\nमी पेंट केलेले बेडशिटस\nRead more about मी पेंट केलेले बेडशिटस\nमाझे काही आगाऊ कारभार\nयाला काय म्हणावं नेमकं ते सुचत नाही आहे …\nRead more about माझे काही आगाऊ कारभार\nएक चूक ही चूक आणि दुसरी चूक सुद्धा चूकच. ही दुसर्‍या चुकीची अपत्ये-\n...आणि ही अपत्यजन्माची कहाणी:\nRead more about व्हॅलेंटाइन्स डे बुकमार्क्स\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nउमर खय्याम - ग्लास पेंटींग (समोरुन फोटो)\nहे मी केलेलं आणखी एक ग्लास पेंटींग.\nउमर खय्याम सिरीज मधली ही एक भावमुद्रा \nहा सरळ काढलेला फोटो.... दिनेश आणि दाद साठी ह्यात फ्लॅश चमकलाय म्हणून टाकला नव्हता.\nRead more about उमर खय्याम - ग्लास पेंटींग (समोरुन फोटो)\nफावला वेळ गावला म्हणून\nऑफिसात काम नाही, मा बो वर नवीन कथा नाहीत (मोरपिसे पण संपलेली\nअशावेळी काय करावं काही सुचत नव्हतं. म्हटलं जरा फ्रेश होऊन यावं, बॅग उघडली अन समोर माझं आयलायनर दिसलं मग क्काय माझ्यातला लपलेला कलाकार () टुण्णकन उडी मारून बाहेर आला\n(ते अर्थातच माझ्या कलेची 'क्वालिटी' बघितल्यावर जाणकारांच्या लक्षात येईलच म्हणा\nRead more about फावला वेळ गावला म्हणून\nहे मी केलेलं ग्लास पेंटींग \nRead more about ग्लास पेंटींग\nकॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजीत एकांकिका स्पर्धा\nकॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात 'CalAA' आपल्या सर्व पश्चिमेकडील राज्यांमधील 'कला'कारांना एकांकिका स्पर्धेसाठी आमंत्रित करीत आहे.\nत्वरा करा - स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतीम तारिख - ३१ जुलै २०१३\nRead more about कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजीत एकांकिका स्पर्धा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/08/372-shelter-homes.html", "date_download": "2019-10-23T13:11:30Z", "digest": "sha1:CYFNUJ3OJZDCRVJC6OT73MRCP422R3R5", "length": 6331, "nlines": 64, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पूरबाधितांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA पूरबाधितांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे\nपूरबाधितांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे\nमुंबई, दि. ११ : पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ��� लाख ४८ हजार नागरिकांना हलविण्यात आले असून या पूरबाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डची एकूण १०५ बचाव पथके कार्यरत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली.\nपुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे,मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.\nराज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार नागरिकांचा समावेश आहे.\nपूरबाधित जिल्ह्यांमध्ये २२६ बोटींद्वारे नागरिकांना हलविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. बाधीत नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना अत्यावश्यक सोईंसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nपूरपरिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर,रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. बाधीत गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37110/by-subject/1/154", "date_download": "2019-10-23T13:44:43Z", "digest": "sha1:D5HHY7HVL3VTDW6C5O5HOIQRJWVIGH2C", "length": 3063, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला /गुलमोहर - चित्रकला विषयवार यादी /विषय /लेखन\nभिंतीवरचा वाघ लेखनाचा धागा Shilpa१ 6 Feb 22 2019 - 10:38am\nटवाळा आवडे विनोद लेखनाचा धागा निनाद 412 Jan 14 2017 - 8:08pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/bapu-visit-to-nashik/", "date_download": "2019-10-23T13:04:15Z", "digest": "sha1:O3QJIO4ZXB2NUFJ5BKWSB2JU3DMNZ2IL", "length": 22418, "nlines": 129, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "बापूंची नाशिक भेट - Samir Dattopadhye Official Blog..", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nश्रीगुरू रुग्णालय, नाशिक येथे बापूंचे स्वागत\nआपले लाडके सद्गुरु परमपूज्य अनिरुद्धबापू, ह्यांनी नुकतीच नाशिक येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’ संचालित ‘श्रीगुरुजी रुग्णालया’ला भेट दिली. ह्या भेटी दरम्यान बापूंनी रुग्णालयातील आयसीयू, डायलिसिस रूम, जनरल वॉर्ड्स, स्पेशल रूम्स, एक्स-रे, सी टी स्कॅन, फार्मसी, ओपीडी, पॅथॉलॉजी, कॅन्सर रेडिएशन रूम इत्यादि विभागांची पाहणी केली.\nत्यानंतर ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहा’मध्ये रुग्णालयाच्या आयुर्वेदिक विभागाने सुरु केलेल्या ‘आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी उपयुक्त अशा पॅकेजेस’च्या शुभारंभ बापूंच्या हस्ते संपन्न झाला. ह्या प्रसंगी रुग्णालयातील काही डॉक्टरांचा बापूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nबापू डॉक्टर व इतर सदस्यांशी बोलताना\nह्या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बापूंनी सांगितले, ‘आपण दुसऱ्याच्या मताचे खंडन करण्यात पुष्कळ वेळ वाया घालवतो. जग काय बोलते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या मतांनी काहीही फरक पडत नाही. आवश्यक तेथे जरूर विरोध करावा परंतु विरोध करण्यात उगीचच वेळ वाया घालवू नये. त्याचबरोबर हल्ली आपण बघतो की गरज नसतानाही रुग्णांना रुग्णालयामध्ये अॅडमिट करून घेतले जाते. भारंभार टेस्ट्स् करायला सांगितल्या जातात. ह्याउलट काही काही ठिकाणी आपण हेही बघतो की डॉक्टरकडे येणाऱ्या रुग्णाला तपासून विशेष काहीही झाले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तरीदेखील रुग्ण काहीतरी औषध द्या, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करा म्हणून मागे लागतात. दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत. रुग्णांचेही प्रशिक्षण होणे आवश्यक आहे.’\nत्याचबरोबर बापूंनी – रुग्णालयात अॅलोपथी व आयुर्वेदिक विभागांनंतर आता होमिओपथी विभागही सुरू करण्याची नितांत आवश्यकता प्रतिपादित केली. ‘येऊ घातलेले तिसरे महायुद्ध हे अण्वस्त्रांनीच खेळले जाणार असल्याकारणाने तिथे अॅलोपथी किंवा आयुर्वेदिक उपचारपद्धती तितक्याशा प्रभावी ठरणार नाहीत, तर तिथे एनर्जी लेव्हलवर काम करू शकणारी होमिओपथी उपचारपद्धतीच कामाला येईल’ असे बापूंनी ठामपणे सांगितले.\nह्याप्रसंगी बोलताना ‘श्रीगुरुजी रुग्णालया’चे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर ह्यांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला व हे सांघिक कार्य असून ह्यात सुरुवातीपासून समाजाची भक्कम साथ मिळाली असल्याचे कृतज्ञतेने नमूद केले. तसेच ह्या दरम्यान वैद्या अश्विनी चाकूरकर व वैद्या सोनाली देशमुख ह्यांनी उपस्थितांना रुग्णालयाच्या आयुर्वेद पॅकेजेसची माहिती दिली. डॉ. गिरीश चाकूरकर ह्यांनी प्रास्ताविक केले. ह्यावेळी श्रीगुरुजी रुग्णालयाचे उपाध्यक्ष श्री मुकुंद खाडिलकर व कार्यवाह श्री प्रवीण बुरकुले हेदेखील उपस्थित होते.हा समारंभ अयोजीत करण्यात श्री रमेशभाई मेहता यांचा मोलाचा वाटा आहे.\nआयुर्वेद पॅकेजेसचे उद्घाटन करताना बापू\nत्यानंतर के.टी.एच.एम महाविद्यालयाच्या मैदानात बापूंचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. इथे हजारोंच्या संख्येने श्रद्धावान आपल्या लाडक्या सद्गुरुंना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी अगोदरपासूनच प्रतीक्षा करत होते. ह्या श्रद्धावानांकरिता मैदानात उभारलेल्या दोन मोठ्या स्क्रीन्सवर बापूंच्या सभागृहातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात होते. पण येथील उपस्थितांना प्रतीक्षा होती, ती आपल्या लाडक्या ‘डॅड’ला प्रत्यक्ष पाहण्याची-ऐकण्याची\nसभागृहातील कार्यक्रम संपवून बापू मैदानात आले मात्र; आणि मैदानात एकच जल्लोष उसळला.\nइथे बापूंचे प्रवचन झाले. प्रवचनादरम्यान बापूंनी उपस्थित श्रद्धावानांना संबोधित करताना – बदलत्या जगात तगून रहायचे असेल तर मोबाईल, कॉम्प्युटर इत्यादि आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची निकड प्रतिपादित केली. बापूंच्या प्रवचनानंतर सर्व उपस्थित श्रद्धावानांकडून ‘बापू, आता संपूर्ण नाशिकचाच दौरा लवकरात लवकर करा’ असा जोरदार आग्रह केला गेला.\nह्या कार्यक्रमानंतर ‘जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते’ हा बापूंच्या, तसेच सर्व श्रद्धावानांच्याही आवडीचा – त्यांच्या ‘मोठ्या आई’चा गजर घेण्यात आला व ह्याच – सद्गुरु व श्रद्धावान ह्यांच्या परस्परप्रेमापोटी तो उत्कटतेने रंगला. सद्गुरु बापूंनाही राहवले नाही व ते आपल्या ह्या मोठ्या आईच्या गजराच्या तालावर थोडा वेळ स्टेजवर नाचलेदेखील सगळ्यात कळस म्हणजे त्यानंतर सद्गुरु बापूंनी माईक हाता�� घेऊन थोडा वेळ ‘श्रीगुह्यसूक्तम्’ देखील गायले. उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटण्याचाच तो प्रसंग होता\nके.टी.एच.एम येथे बापूंबरोबर गजर करताना श्रद्धावान\nबापूंच्या आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांप्रमाणेच हा कार्यक्रमदेखील संपूर्णपणे यशस्वी झाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यात, आपल्या लाडक्या ‘डॅड’वर – बापूंवर जीवापाड प्रेम करणाऱ्या श्रद्धावानांचा सिंहाचा वाटा होता, ह्याचा मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.\nखरे म्हणजे हा कार्यक्रम बऱ्यापैकी आयत्यावेळी ठरला होता. त्यातच पावसाळा सुरू झालेला असल्याने ग्रामीण भागात पेरणीची कामेही सगळीकडे जोरात चालली होती. नाशिक जिल्ह्यातील आपल्या उपासना केंद्रांतले श्रद्धावानही त्याला अपवाद नव्ह्ते – त्यांचीही पेरणीची कामे जोरात होती. तरीदेखील केवळ आपल्या सद्गुरुंवरील प्रेमापोटी, त्या विभागातील बापुभक्त श्रद्धावानांनीच नव्हे, तर दूरदूरच्या केंद्रांतील श्रद्धावानांनीही ह्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने हजेरी लावली.\nभक्तीची ताकद दर्शविणारी अजून एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे. आपणां सर्वांना माहीतच आहे की गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय झालेला आहे व ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली असल्याच्या बातम्या येऊन थडकत होत्या. रविवारचा हा नाशिकचा कार्यक्रम उघड्या मैदानात असल्याने तिथे रविवारी किंवा आदल्या दिवशी जरी पाऊस पडला, तर कार्यक्रमावर विरजण पडेल, अशी चिंता सर्वांच्या मनात अधूनमधून डोकावत होती.\nत्याचकरिता आदल्या गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे व उपासनाकेंद्रांवर त्याआधीच्या शनिवारी, उपासनेच्या वेळेस जो ‘श्रीस्वस्तिक्षेमसंवाद’ घेतला जातो, त्याच्या आधी विशेष अनाऊन्समेन्ट करण्यात आली होती की ‘आज श्रीस्वस्तिक्षेमसंवादादरम्यान आपण मोठ्या आईला प्रार्थना करूया की रविवारचा हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू दे.’\nह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता दूरदूरच्या ठिकाणांहून सकाळपासूनच निघालेल्या श्रद्धावानांना वाटेत मुसळधार पावसाचा सामना करायला लागला होता. मात्र जसजसे ते नाशिकच्या जवळ येत गेले, तसतसा पाऊस कमी कमी होत असल्याचे त्यांना अनुभवास येत होते. खुद्द नाशिकमध्ये, अगदी कार्यक्रमस्थळी देखील काळ्या ढगांनी आक���शात, अगदी मैदानावरसुद्धा गच्च गर्दी केली होती. कधीही पाऊस कोसळायला सुरुवात होईल, अशी चिन्हे स्पष्ट दिसत होती….\nकार्यक्रम स्थळापासून एक-दोन किलोमिटर अंतरावर पाऊस असूनसुद्धा कार्यक्रम संपेपर्यंत कार्यक्रम स्थळी मात्र एक थेंबदेखील पाऊस पडला नाही जणू ‘कोणीतरी’ त्याची काळजी घेतली होती जणू ‘कोणीतरी’ त्याची काळजी घेतली होती ….आणि आश्चर्य म्हणजे हा कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून तिथेही धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली\nनाशिकमधील प्रसारमाध्यमांनी देखील आपल्या दैनंदिन वृत्तांमध्ये पाऊसपाण्याचा समाचार देताना – ‘देशात सगळीकडेच चांगला पाऊस लागला असूनही नाशिकमध्ये मात्र पाऊस का नाही’ असे आश्चर्य व्यक्त केले होते. (सोबत तेथील एका वृत्तपत्राचे कात्रण जोडले आहे.)\nपण हीच तर प्रार्थनेची ताकद आहे….‘श्रीस्वस्तिक्षेमसंवादा’ची ताकद आहे, जी तेथील उपस्थितांनी अनुभवली. ती ‘मोठी आई’ (महिषासुरमर्दिनी) बापूंच्या श्रद्धावान बाळांसाठी काहीही करू शकते, ह्याची एक झलकच ह्या निमित्ताने पहायला मिळाली.\nप्रार्थनेची ही ताकद अनुभवून, सद्गुरुंच्या सत्संगाचा आनंद मनात साठवून उपस्थित श्रद्धावान आपापल्या घरी परतले.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ॥\nअनिरुद्ध पूर्णिमा २०१९ में अधिकृत दर्जा प्राप्त हु...\nगूँज उठी पिपासा – भाग १ संबंधी सूचना...\nगुरुमंत्र का बीज ‘रं’ बीज ही है\nरामनाम बही का कम से कम एक पन्ना प्रतिदिन लिखिए – ०२\nअनिरुद्ध पूर्णिमा २०१९ में अधिकृत दर्जा प्राप्त हुए केंद्रों के नाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/greater-noida-2-buildings-collapse-2-death/", "date_download": "2019-10-23T13:17:01Z", "digest": "sha1:UDA5VQNZ77MWEGFGCOJMDIFGX2IEDRW7", "length": 14115, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "ग्रेटर नोएडात २ इमारती कोसळल्या, दोघांचा मृत्यू", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nग्रेटर नोएडात २ इमारती कोसळल्या, दोघांचा मृत्यू\nग्रेटर नोएडात २ इमारती कोसळल्या, दोघांचा मृत्यू\nग्रेटर नोएडा : वृत्तसंस्था\nयेथे एक चार मजली आणि सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या अशा दोन इमारती कोसळयाची मोठी दुर्घ��ना घडली आहे. ग्रेटर नोएडाच्या शाहबेरी परिसरात मंगळवारी रात्री उशीरा या दोन्ही इमारती कोसळल्या.\nयामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ५० जण ढीगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पोलीस आणि एनडीआरएफची चार पथकं घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिकांच्या मदतीनं पोलीस आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्य राबवत आहेत.तर दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.\nदोन इमारतींपैकी एका इमारतीत 10-12 कुटूंब राहत होती. चार मजली इमारत जीर्ण झाली होती, तर दुसऱ्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. मंगळवारी रात्री परिसराता मोठा आवाज झाला. परिसरातील घाबरलेल्या लोकांनी भुकंप झाल्याचं समजून घराबाहेर पळ काढला. त्यावेळी दोन इमारती कोसळल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र इमारती कोसळण्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.\nघटनेची माहिती मिळताच गाझियाबाद पोलीस, नोएडा पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. श्वान पदकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.\nवाशीतील एमजीएम रुग्णालयावर सायबर हल्ला\nछोटा रावण पिस्तूलासह ताब्यात\nदौंड : गोळीबार प्रकरणी विविध संघटनांकडून मूक मोर्चा, एसपींकडून कठोर कारवाईचे आश्वासन\nपोलिस दंड करतील म्हणून ‘या’ व्यक्तीनं केलं असं काही की पोलिस झाले…\nपती मोबाईलचा पासवर्ड सांगत नाही… मला ‘संशय’, पत्नीनं केली…\nसासवड पोलिसांनी खड्डे बुजवून घडविले माणुसकीचे दर्शन\nतुम्ही किचनमध्ये ‘स्वादिष्ट’ पदार्थ बनवण्यात ‘मास्टर’ असाल तर…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nनव��� दिल्ली : वृत्तसंस्था - कौटूंबिक कलहाने संपूर्ण कुटूंबालाच आपला जीव गमवावा लागला. पहिल्यांदा पतीने पत्नीचा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील जनतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता…\nदौंड : गोळीबार प्रकरणी विविध संघटनांकडून मूक मोर्चा,…\nपोलिस दंड करतील म्हणून ‘या’ व्यक्तीनं केलं असं…\nपती मोबाईलचा पासवर्ड सांगत नाही… मला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n…तर आदित्य ठाकरे मुंख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nMS धोनीच्या निवृत्तीवर सौरव गांगुली म्हणाला – ‘चॅम्पियन…\nमुंबई-पुण्यात पावसाचा आणखी 2 दिवस ‘मुक्काम’ \n आईनं मुलांसमोर केला ‘प्रँक’, पोरांनी घाबरून…\nभारतीय लष्कराकडून PoK मध्ये घुसून 18 दहशतवाद्यांसह 16 पाक सैन्यांचा…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू शकतात 92 लाख रूपये, जाणून घ्या\nइथं गल्ली-बोळात लागलय आगळं-वेगळं ‘पोस्टर’, ‘पोपट’ हरविल्याचा तपास करतायत ‘पोलिस’\nइंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील की दत्तात्रय भरणेंचं पारड जड, निकालाची उत्सुकता शिगेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/category/raigad-today/?filter_by=featured", "date_download": "2019-10-23T12:42:08Z", "digest": "sha1:H7TZZ6T3XXVRXKGWOSM7SB6RZK2HSC4L", "length": 6695, "nlines": 163, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कोंकण माझा Archives | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिष��ेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nकाय चाललंय “हे” कोकणात\nमराठवाडयात आणि कोकणात फरक काय\nनरेंद्र वाबळे यांना आचार्य अत्रे संपादक पुरस्कार\nकोकणी पत्रकार आता आक्रमक\nआम्ही रस्त्यावर उतरतो आहोत..तुम्हीही या..\nपत्रकारांची भूमिका महत्वाचीः एस.एम.\nराधाकृष्ण नार्वेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार\nआठ तोतया पत्रकारांना अटक\nमहिला पत्रकाराचे फेसबुक पेज ब्लॉक\nनम्रता वागळे यांना आचार्य अत्रे पुरस्कार\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55988", "date_download": "2019-10-23T12:56:52Z", "digest": "sha1:GDAM4V76SZBOYHI6FGPYXFUMXEP3YKLX", "length": 16516, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नाटक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नाटक\nनाटकाची तालीम जोरात आणि जोशात चालू होती. नाटकाच्या तालमीच्या नावाखाली आम्ही तास बुडवतो अशी काही दृष्ट मुलांची तक्रार होती, पण तिला काही अर्थ नव्हता. मात्र रघु मात्र नाटकात नसूनही आम्ही तालमीसाठी बाहेर पडलो की आमच्या मागे यायचा. आणि तास बुडवायचा, त्याच खापर आमच्यावर फुटायच, पण गॅदरींगमध्ये आपण नाटक करणे कसे आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्या वर्गाचे नाव कसे संपुर्ण शाळेत गाजणार आहे हे राहुल आमच्या वर्गशिक्षकांना पटवून द्यायचा आणि आम्हाला तालमीसाठी तास बुडवण्याची परवानगी मिळायची. नाटकाचं नाव होत 'ढोंगी साधू' एका गावात एक साधू अंधश्रद्धा पसरवून गावाला लुटत असतो. आणि दोन शाळाकरी मुलं त्याचा डाव हाणून पाडतात. अशी साधारण त्या नाटकाची कथा होती. त्यात मी आणि राहूल त्या शाळाकरी मुलांचं काम कर���त होतो. साधूच काम आमच्या वर्गातील सर्वात मोठ्या आकाराच्या मंगेशकडे होते. पाटीलाची भूमिका निलेश करत असे तर सरपंचाची भुमिका महाजन करीत असे. इतर दोनतीन मुले व मुली गावकर् यांची भूमिका करत असतं. एकदा कशाचा तरी राग येऊन मंग्याने आम्हा सगळ्यांना शिव्या दिल्या व एक दोघांना त्याच्या हातातील कुबडीचे चार तडाखे बसले. तर एकदा \" निलेश सारखा माझ्याकडे बघून हसतो\" अशी एका मुलीन तक्रार केली. एवढ्या दोन अडथळ्या व्यतिरिक्त कोणताही अडथळा न येता तालीम नियमित सुरू होती . आमच्या सर्वांचे संवाद जवळपास पाठ झाले होते. पण मंगेशचे संवाद मात्र काही केल्या पाठ होईनात. त्यात तो साधूची म्हणजे मुख्य भुमिकाच करत होता. त्यात उठता बसता त्याला शिव्या द्यायची सवय त्यामुळे \"भक्ता मी तुझ्यावर प्रसन्न आहे\" हे वाक्य \"तुझ्या आयला भकता मी तुझ्याव परसन्न हाये\" असं होऊन जायचं. त्यात त्याला त्याची चुक कोणी सांगितली की बसलीच कुबडी\n त्यामुळे त्याला सांगण्याच्या भानगडीत कोणी पडत नसे. पण कसंबस आम्ही ते नाटक बसवलं. स्नेहसम्मेलनापुर्वी निवडसमिती समोर त्या नाटकाचा प्रयोग करावा लागे. आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी फक्त दहा मिनीटांचा अवधी मिळे. आम्ही आमंच नाटक निवडसमिती समोर सादर केलं. अर्थात शालेय गणवेश घालून कारण तोपर्यंत नाटकासाठी आवश्यक कपडे आमच्या जवळ नव्हते. पण निवडसमितीला आमची नाटिका आवडली. आमच्या वर्गातल्या काही मुलीसुद्धा तिथे हजर होत्या. त्यानाही नाटक आवडले. नाटक गॅदरींग साठी निवडले गेल्यामुळे आमचाही उत्साह वाढला. आम्ही नाटकासाठी आवश्यक कपडे गोळा करण्याच्या मागे लागलो. आम्ही शालेय विर्ध्याथ्याचे काम करीत असल्याने आमची कपड्याची काहीच अडचण नव्हती. बाकीच्यांनाही काही अडचण आली नाही. प्रश्न फक्त साधुच्या कपड्याचा होता. एकतर मंगेशच्या आकाराचा धष्टपुष्ट साधू आम्हाला भेटत नव्हता. भेटला तर त्याच्या जवळ एकच पोषाख असे. तो द्यायला तयार नसे. शेवटी एक भगवे वस्त्र आम्हांस मिळाले. मग त्याचे दोन तुकडे करून एक कमरेभोवती व एक अंगावर अशी त्याची व्यवस्था केली. एका कुबडीची व्यवस्था अगोदरच केली होती. एनवेळी कमंडलू मिळेना म्हणून एक छोटी किटलीच कमंडलू म्हणून घेतली. वातावरण निर्मिती साठी एका मेलेल्या जनावराची कवठी व काही हाडे आम्ही गोळा केली होती. त्यापैकी एक हाड मंगेशच्या हातात द्यायचे ठरले. गॅदरींग जसे जसे जवळ येत होतं. तसा तसा आमचा उत्साह वाढत होता. आणि एकदाचा तो दिवस उगवला. दुपारी तीन वाजता आमच्या शाळेच्या पटांगणातील मंडपात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सुरु झाले. आमच्या कार्यक्रमाची वेळ चारची होती. त्यामुळे आम्ही एका वर्गात मेकअप करण्यासाठी जमलो. प्रत्येकाने आपआपले कपडे घातले. मंगेशनेही भगवे कापड गुंडाळले, मुलीन आपला संवाद म्हटला. पण पोरंग काही रडेना. ती गोंधळून मागे पाहू लागली. आत्ता स्टेजमागील माईक बंद पडला होता. मग शेवटी त्या मुलीनं आईचे संवाद आणि मधुनच पोराच रडणे दोन्हीही एकाच माईकवर मॅनेज केलं. शेवटचा सीन साधूच्या आश्रमामधील होता. साधूबाबा स्टेजवर आवतरले. त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि इकडे माईकचा पुन्हा आवाज बसला. माईकवाला पुन्हा स्टेजवर येऊन माईक दुरूस्त करू लागला. गावकरी साधूला भेटायला येतात असं दृश्य होतं. पण पाटील म्हणजे निलेश एवढा घाबरला होता की, तो स्टेजवर येईनाच. आम्ही परोपरीने त्याला समजावीत होतो. पण तो काही कुणाचं एकेना. इकडे साधूबाबा मंत्र म्हणतच होते. स्टेजवर कोणी येईना त्यामुळे त्याचा रागाचा पारा चढला आणि मंत्राच्या जागी शिव्या बाहेर पडू लागल्या. त्याने शिव्या द्यायला आणि माईक सुरु व्हायला एकच गाठ पडली. संपुर्ण मंडपात शिव्या घुमल्या. कसबशी निलेशची समजूत घालून त्याला स्टेजवर आणलं. शेवटी येऊन आम्ही गावकर्याचं प्रबोधन करणार होतो. पण स्टेजवर गेल्यावर माझ्याही पोटात गोळा आला. मला संवादच आठवेनात. कशीबशी राहूलने वेळ मारून नेली. शेवटी गावकर्याना साधूला हाकलून द्यायचे होते. पण एनवेळी कुणाचा तरी पाय साधूच्या पंचात अडकला आणि साधूचा पंचा सुटून साधू स्टेजवर आडवा झाला. चिडलेला मंगेश साधूच्या भुमिकेतून आपल्या मुळ रूपात आला. तो कुबडीचा उपयोग तलवारी सारखा करू लागला. प्रत्येकजण आपआपला जीव घेऊन स्टेजवरून खाली धावत सुटला. मीही धावत सुटलो पण जाता जाता दिसलेला आमच्या वर्गशिक्षकांचा रागावलेला चेहरा काही डोळ्यासमोरून हालत नव्हता.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nनाटक डोळ्या समोर उभे राहीले,------ सॉरी पडले\nमला पण असाच अनुभव आहे...१५००\nमला पण असाच अनुभव आहे...१५०० विद्यार्थ्यांसमोर नाटक सादर करण सोप नसत....\n मस्त अशक्य हसले .\n मस्त अशक्य हसले .\nमस्त लिहलय... सगळ डोळयांसमोर\nमस्त लिहलय... सगळ डोळयांसमोर येत होत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2019-10-23T13:01:20Z", "digest": "sha1:V55C5R5WKXEVQX2MMYQYMPYV2VQUUDIS", "length": 9813, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुजरातेत आणखी दोन पोटनिवडणूका जाहीर | Dainik Prabhat", "raw_content": "\nगुजरातेत आणखी दोन पोटनिवडणूका जाहीर\nनवी दिल्ली: निवडणूक आयोगाने गुजरात राज्यातील विधानसभेच्या आणखी दोन मतदार संघातील पोटनिवडणूका जाहीर केल्या आहेत. राधनपुर आणि बयाद या दोन मतदार संघात या पोटनिवडणूका होत आहेत.\nया निवडणूकाहीं 21 ऑक्‍टोबरलाच होतील. गेल्या शनिवारी या राज्यातील चार मतदार संघातील पोटनिवडणूका जाहीर करण्यात आल्या होत्या. यामुळे आता गुजरात मधील एकूण सहा विधानसभा मतदार संघात या पोटनिवडणूका होत आहेत. काही ठिकाणी विद्यमान आमदार लोकसभेवर निवडून आल्यामुळे तर काही ठिकाणी विद्यमान कॉंग्रेस आमदारांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे या पोटनिवडणूका घेण्यात येत आहेत.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nमोदींवर हल्ला करण्याची धमकी; पाक सिंगर ट्रोल\n‘या’ भारतीय कंपनीने बनविले जगातील सर्वात महागडे चॉकलेट; गिनीज बुकमध्ये नोंद\nपीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा\nजम्मू-काश्‍मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\n‘दोनपेक्षा अधिक अपत्य मग विसरा सरकारी नोकरी’\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत मुखर्जी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nसरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू\n# video : भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन मोर्टार शेल नष्ट\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत क��लगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nधनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीत गुन्हा दाखल\nमहिलांनी पुढाकार घेऊन काढला विहिरीतील गाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://priydarshan.blogspot.com/2011/08/blog-post_25.html", "date_download": "2019-10-23T13:37:02Z", "digest": "sha1:55KZRANRGZG3QNMYDCT2O2RYX3JGHNAN", "length": 60119, "nlines": 189, "source_domain": "priydarshan.blogspot.com", "title": "प्रियदर्शन: संत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा!", "raw_content": "\nआलोक जत्राटकर यांचे वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखन\nगुरुवार, २५ ऑगस्ट, २०११\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 29 ऑगस्ट 2011) सायंकाळी 6 वाजता नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवनामध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गो.ब. देगळूरकर असतील तर श्री. अरुण खोरे आणि श्री. वा.ल. मंजूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या या गाथेमध्ये संत चोखामेळा यांच्या नव्याने उपलब्ध झालेल्या नऊ अभंगांचा समावेश करण्यात आलेला आहे, हे या पुस्तकाचे अत्यंत महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे.\nअभंगगाथेचे संपादक प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना याठिकाणी देत आहे.\nचोखोबांनी मराठी सारस्वताला दिल���ली देणगी ही अतुलनीय व अलौकिक स्वरूपाची आहे. चोखोबांनी आपल्या हयातीत अभंगाव्यतिरिक्त इतरही रचना केल्याचे आज तरी स्पष्ट खुलासा होत नाही. आज त्यांचे केवळ 349 + 9 एवढे अभंग वाचकांना उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखकाने चोखोबांचे नव्याने उपलब्ध झालेले 9 अभंग या गाथेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील आणखी काही ग्रंथालयांतील जुनी बाडे तपासली तर आणखी काही अभंग हाती लागण्याची दाट शक्यता आहे.\nअनेक संदर्भ ग्रंथांचा आढावा घेता, चोखोबांनी 'विवेकदीप' नावाचा एक ग्रंथही लिहिल्याचा वारंवार उल्लेख येतो, परंतु आजपर्यंत अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न करून देखील तो काही दृष्टीस पडलेला नाही. तो ग्रंथ जर उपलब्ध झाला तर चोखोबांच्या साहित्यावर आणखी प्रकाश पडू शकेल. चोखोबांच्या साहित्य निर्मितीसंबंधी आज अनेक प्रश्न निर्माण होतात. चोखोबांना मुळात लिहिता-वाचता येत होते का एकंदरीत त्या काळातील प्राप्त परिस्थितीचा विचार करता, संस्कृत ही प्रभावी भाषा होती आणि ती शिकण्यासाठी चोखोबांना अनुकूल परिस्थिती होती, असे वाटत नाही. त्या काळी बरेच साहित्य संस्कृत भाषेत होते, तर मग या सर्वांचे वाचन चोखोबा कसे करीत असत एकंदरीत त्या काळातील प्राप्त परिस्थितीचा विचार करता, संस्कृत ही प्रभावी भाषा होती आणि ती शिकण्यासाठी चोखोबांना अनुकूल परिस्थिती होती, असे वाटत नाही. त्या काळी बरेच साहित्य संस्कृत भाषेत होते, तर मग या सर्वांचे वाचन चोखोबा कसे करीत असत ज्ञानदेव, नामदेव व इतर समकालीन संतांच्या रचना चोखोबांनी कशा वाचल्या असतील ज्ञानदेव, नामदेव व इतर समकालीन संतांच्या रचना चोखोबांनी कशा वाचल्या असतील सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता चोखोबांना यातिहीन म्हणून सतत दूर ढकलत असताना समाजाच्या अंतरंगाचे दर्शन आपल्या अभंगवाणीतून ते कसे करू शकले\nएवढया प्रतिकूल परिस्थितीत देखील कसदार व अमरत्व प्राप्त झालेले साहित्य चोखोबांनी कसे निर्माण केले, हाही एक मोठा प्रश्नच आहे. सातशे वर्षांपासूनचे जे साहित्य आजही अमर अशा स्वरूपात आहे ते साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकाकडे-चोखोबांकडे-अगाध व अफाट प्रतिभाशक्ती होती हे निर्विवाद. त्या व्यतिरिक्त त्यांचे चिंतन व मनन हे अधिक महत्त्वाचे वाटते. समाजातील उच्च स्तरातील लोकांच्या बोलण्यातील व वागण्यातील विसंगती त्यां��ा सतत सलत असावी. तेच त्यांच्या चिंतनाचे व मननाचे विषय होते. चोखोबांच्या ज्ञानेंद्रियाची बाजू अधिक सशक्त होती, असे वाटते. कारण त्यांच्या अभंगांचे विश्लेषण करतेवेळी याचे दर्शन प्रकर्षाने झाल्याखेरीज राहत नाही. ज्ञानार्जनासाठी चोखोबांनी ज्ञानदेव व नामदेव आदी संतांच्या सोबतीने पुष्कळसे देशाटन व तीर्थाटन केले. त्यामुळे अनेक संतांचा व सज्जनांचा सहवास त्यांना लाभला. चोखोबांची श्रवणशक्ती देखील मोठी होती, असे वाटते. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते हे गृहीत धरून पुढे लिहावयाचे झाले, तर समकालीन संतांच्या रचना एकांतात वाचण्यासाठी चोखोबांना त्या काहीच उपयोगाच्या नव्हत्या. ज्यावेळी स्वत: त्या संतांच्या वा इतरांच्या मुखातून बाहेर पडेल त्याच वेळी त्याचा अर्थ व मर्म चोखोबांच्या काळजाला जाऊन भिडत असे आणि अगाध अशा स्वरूपातील श्रवण शक्तीच्या आधारेच त्यांनी ही साहित्य निर्मिती केली.\nचोखोबांना आपल्या साहित्य निर्मितीत संतांचा सहवास हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तत्कालीन वर्णाश्रम पध्दतीत समाजातील कर्मठांनी चोखोबांना जरी दूर लोटले असले तरी संतांनी मात्र त्यांना जवळ केले होते. त्यामुळे आपल्या निष्ठापूर्व भक्तीने संत मेळयात त्यांनी फार मोठे स्थान प्राप्त करून घेतले होते.\nज्ञानदेव व नामदेवांच्या अभंग रचनेच्या संख्येच्या मानाने आज उपलब्ध असलेल्या चोखोबांच्या अभंगांची संख्या अगदीच मर्यादित आहे. चोखोबांनी आपली अभंग रचना करण्यास कधी सुरुवात केली आणि किती काळ हे व्रत चालू होते, याचाही अंदाज लागत नाही. त्यांनी दीर्घकाळ अभंग रचना केली असावी असे गृहीत धरले तर आज उपलब्ध आहे त्यापेक्षा अधिक अभंगरचना त्यांनी केली असावी असे वाटते; परंतु आज उपलब्ध असलेल्या अभंगांची संख्या पाहता व त्यांच्या व्यासंगाचा आढावा घेता आजची त्यांच्या अभंगांची संख्या अपुरी आहे, असे वाटते. एका वाचनात हे सर्व अभंग नजरेखालून घातले तर अभंगरचना खंडित झाल्याची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही.\nचोखोबांच्या अभंगांचा दर्जा संतश्रेष्ठाचा आहे. नैसर्गिकपणा, सहजसुंदरता, सामाजिक आशय, बांधीव रचना, इत्यादी साहित्यिक गुणांनी चोखोबांच्या अभंगांना मराठी सारस्वतात मानाचे स्थान आहे. चोखोबांची वाणी चोख होती. 'वाणी नाही शुद्ध धड न ये वचन' असे त्यांचे मत होते. यावरून असे दिसत��� की, त्यांना आत्मप्रौढीचा तिटकारा होता. आपला विचार, सिध्दांत आणि अभंगांबाबत त्यांना पराकोटीचा आदर होता.\nचोखोबांच्या अभंगात भक्तीविषयक व पारमार्थिकविषयक आशय तर आहेच, परंतु त्यांच्या मनातील दु:ख व्यक्त करणारे अभंगही आहेत. याही पुढे जाऊन द्वैत-अद्वैत, गीता यातील अनेक तत्त्वज्ञानाच्या गोष्टी अत्यंत समर्थपणे आपल्या अभंगातून मांडल्या आहेत. भगवंताच्या रूपाचे, त्याच्या भक्ती, त्याच्या सामर्थ्याचे, करुणा स्वभावाचे गुणगान करण्यासाठी चोखोबांनी जशी अनेक अभंगांची निर्मिती केली, तसेच गुरुपरंपरेतील ज्ञानेश्वर व नामदेवांचे वर्णन करण्यासाठी देखील अनेक अभंग खर्ची टाकले आहेत.\nमाणसाचा व पर्यायाने समाजाचा विकास काही प्रमाणात त्याच्या आर्थिक सुबत्तेवर अवलंबून असतो, परंतु त्या विकासाच्या परिपूर्णतेला नैतिक व आध्यात्मिकतेचीही जोड द्यावी लागते. तेव्हा संतसाहित्य हे टाळकुटे साहित्य नसून त्याचा गाभा उलगडून पाहिला तर सुखी व सुसंस्कृत जीवनासाठीचे अनेक मौलिक विचार व मार्ग त्यात सापडतात. या संदर्भात कदम यांनी दिलेला दृष्टांत मला मनापासून आवडतो. ते म्हणतात, एके ठिकाणी आग लागली असता त्याकडे धावून गर्दी करणारे लोक आग विझविण्यासाठी काहीच करू शकत नाहीत, परंतु आग विझवण्यासाठी पाण्याच्या साठयाकडे धावणारेच अखेर ती आग विझवू शकतात. हे जसे खरे आहे त्याप्रमाणे संतांच्या कार्याचे व संतसाहित्याचे महत्त्व आहे. प्रथमदर्शनी टाळकुटे वाटत असले तरी अखेर जीवनाचे खरे मर्म त्यातच आहे.\nज्ञानदेव, नामदेव आदी संतांनी समाजात आध्यात्मिक लोकशाही रुजविण्यासाठी जे शतकोटी प्रयत्न केले त्यातील मूर्तिंत उदाहरण म्हणजे संत चोखामेळा होय. प्रस्तुत समाजाने हीन मानलेल्या चोखोबांना नामदेवांनी गुरूपदेश दिले. आपल्या प्रभावळीतील संतमंडळीत चोखोबांना संतश्रेष्ठत्वाचे स्थान देऊन, त्यांच्या हीन कुळाचा कलंक धुऊन त्यांच्या अभंगवाणीचे मुक्त कंठाने गुणगान करून आध्यात्मिक लोकशाहीची पताका त्यांनी चोखोबांच्या खांद्यावर ठेवली.\nज्ञानेश्वरांच्या समकालीन अभंग रचनाकार आपले अभंग रचावयाचेच म्हणून एकांतात बसून स्वत: लेखन करण्याची पध्दती नव्हती. विठ्ठलभक्तीच्या धुंदीत न्हाऊन निघालेले हे संत भजन-कीर्तनातच आपले विचार अभंगांच्या माध्यमातून मांडत असत. कालांतराने त्यांच्या शिष्यांनी, भक्तांनी व लेखनिकांनी ते अभंग (साहित्य) उतरून घेतलेले असे. चोखोबांच्या बाबतीत देखील हेच घडले आहे. त्या काळी बिंदाुधवाचार्य नावाचे मूळचे कन्नड भाषिक सद्गृहस्थ मंगळवेढा किंवा पंढरपूरच्या दरम्यान रहात होते. त्यांचा मुलगा अनंतभट्ट यांनी चोखोबांच्या साहित्याचे (अभंगांचे) लेखन केल्याचा जनाबाईच्या एका अभंगात उल्लेख आढळतो.\nचोखोबांच्या मरणोत्तर 700-750 वर्षांनंतर देखील त्यांचे (358 च्या आसपास) अभंग आज ग्रंथरूपाने शिल्लक आहेत, हे मराठी वाचकांचे मोठे भाग्य समजावे. एवढया प्रदीर्घ काळात त्यांच्या सर्व अभंगांचे वारंवार लेखन झाले नसावे. ज्ञानदेवाच्या, नामदेवाच्या, तुकारामाच्या एकत्र साहित्याच्या अनेक हस्तलिखित प्रती आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु चोखोबांच्या अभंग रचनेच्या संदर्भात असे घडले नसावे, असे वाटते. म्हणून काळाच्या ओघात काही अभंग नष्ट देखील झाले असावेत. अनेक वेळा अभंग उतरून घेत असताना त्यात बदल देखील झाले असतील. (मला मिळालेल्या एका हस्तलिखितात-चोखामेळा हे नाव चोखामेला असे लिहिले आहे.) याच प्रक्रियेत काही अभंग नष्टही झाले असतील, तर काही भाष्यकारामुळे अधिक सुस्पष्टही झाले असतील.\nचोखोबांचे अभंग उतरून घेणारे अनंतभट्ट यांच्या निष्ठेविषयी थोडी शंका घेतली जाते, ती म्हणजे चोखोबांना नेमके काय सांगावयाचे होते तेच अनंतभट्टांनी उतरून घेतले कशावरून त्या अभंगात बदल केले नसावे कशावरून त्या अभंगात बदल केले नसावे कशावरून वगैरे वगैरे. परंतु या संदर्भात दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. एक म्हणजे त्या काळच्या हीन जातीतील चोखोबांचे अभंग उतरून घेण्यासाठी उच्च जातीतील एक ब्राह्मण-अनंतभट्ट-चोखोबांच्याकडे जातो हे किती विचित्र होते वगैरे वगैरे. परंतु या संदर्भात दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. एक म्हणजे त्या काळच्या हीन जातीतील चोखोबांचे अभंग उतरून घेण्यासाठी उच्च जातीतील एक ब्राह्मण-अनंतभट्ट-चोखोबांच्याकडे जातो हे किती विचित्र होते या कार्यासाठी त्यावेळच्या समाजांनी अनंतभट्टांना किती त्रास दिला असावा वा छळले असावे, ही कल्पनाच न केलेली बरी. कदाचित अनंतभट्टांना वाळीत देखील टाकले असावे. हे सर्व सहन करून देखील अनंतभट्टांनी चोखोबांच्या अभंगांचे लेखन केले यात चोखोबांप्रमाणे अनंतभट्ट देखील मोठे वाटतात. चोखोबांच्या अभंगातील कस, निरूपण आणि आशय हे समाजाला उपयुक्त असल्याचे अनंतभट्टांनी त्यावेळी मनापासून जाणले असावे. म्हणूनच त्या काळात हे धाडस त्यांनी केले असावे. दुसरे असे की, त्यावेळी अनंतभट्टांसारखे साक्षर (त्यावेळी बहुसंख्य साक्षरवर्ग हा ब्राह्मणच होता) लोक हे लिहिण्यासाठी पुढे आले नसते तर आज चोखोबांचे अभंग वाचावयास मिळाले असते का या कार्यासाठी त्यावेळच्या समाजांनी अनंतभट्टांना किती त्रास दिला असावा वा छळले असावे, ही कल्पनाच न केलेली बरी. कदाचित अनंतभट्टांना वाळीत देखील टाकले असावे. हे सर्व सहन करून देखील अनंतभट्टांनी चोखोबांच्या अभंगांचे लेखन केले यात चोखोबांप्रमाणे अनंतभट्ट देखील मोठे वाटतात. चोखोबांच्या अभंगातील कस, निरूपण आणि आशय हे समाजाला उपयुक्त असल्याचे अनंतभट्टांनी त्यावेळी मनापासून जाणले असावे. म्हणूनच त्या काळात हे धाडस त्यांनी केले असावे. दुसरे असे की, त्यावेळी अनंतभट्टांसारखे साक्षर (त्यावेळी बहुसंख्य साक्षरवर्ग हा ब्राह्मणच होता) लोक हे लिहिण्यासाठी पुढे आले नसते तर आज चोखोबांचे अभंग वाचावयास मिळाले असते का इतक्या शतकांनंतर देखील चोखोबांचे अभंग अमर झाले त्यात अनंतभट्टांचे देखील योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे.\nप्रत्येक महापुरुषाने आपापल्या काळात महान काम केले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष झाले. त्यांच्या काळात जी आव्हाने होती, त्या आव्हानांना समर्थपणे सामोरे ते गेले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष ठरले. काही वेळा या महापुरुषांना, त्यांच्या कार्याला सध्याच्या काळात जोखले जाते व काही प्रमाणात प्रतिकूल मतही व्यक्त केले जाते, परंतु असे होऊ नये. कारण काळाच्या ओघात जशी परिस्थिती पलटते तसे समाजासमोरील आव्हाने देखील बदलतात. चोखोबांच्या बाबतीत असेच काहीसे झाल्यासारखे वाटते. चोखोबांच्या काळी आव्हान होते ते समाजातील उच्च-नीचतेचे, सामान्य जातीतील लोकांना उच्च कुळाचे समजणाऱ्यांकडून होणाऱ्या अमानुष छळाचे आणि मुख्य प्रश्न होता तो कमालीच्या दारिद्रयाचा. या सर्व प्रश्नांविषयी चोखोबांनी समर्थपणे जाब विचारून पाटला (आजच्या भाषेत सरकार) समोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे. प्रसंगी विरोधही केला आहे, परंतु हे सर्व त्या काळातील रूढ परिस्थितीला धरून होते हे महत्त्वाचे. चोखोबा व त्यांच्या कुटुंबीयांचे हे कृत्य सातशे वर्षांनंतरच्या आजच्या कसोटीवर मोजले तर कदाचित ते अन्यायाचे ठरेल. नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सेना न्हावी, जनाबाई यासारख्या बहुजन समाजातील या संतांच्या समर्थ फळीत आपल्या कुटुंबासहित सामील होणे व अन्यायाविरुध्द लढा देणे ही चोखोबांची त्या काळातील अनन्यसाधारण कामगिरी होती, एवढेच म्हणावे लागेल.\nदेव बाटविला म्हणून चोखोबांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची स्वत: चोखोबा आपल्या अभंगातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. सोयरा व कर्मेळा यांनी देखील या संदर्भात केवळ खंतच व्यक्त केली नाही, तर भगवंतांना सणसणीत जाबही विचारला आहे. त्या काळातील सामाजिक स्थितीचे हे कुटुंब बळी होते, असेच म्हणावे लागेल. चोखोबा हीन यातीतील म्हणून तर छळ होत होताच, परंतु त्यांची विठ्ठलासोबत असलेली प्रेमपूर्ण मैत्री, अफाट प्रे व भक्ती ह्यामुळे छळाची तीव्रता अधिक होती. याचे दाखले आपणास अनेकांच्या अभंगातून अनेक वेळा मिळतात. विठ्ठल स्वत: चोखोबांच्या झोपडीत जाऊन दहिभात खाऊन आला. त्यावेळी चोख्याने देव बाटविला म्हणून मारले. एकदा तर मध्यरात्री विठ्ठलाने आपल्या दर्शनासाठी चोखोबांना आपल्या गाभाऱ्यात बोलाविले आणि आपल्या गळयातला कंठा दिला. त्यावेळी कंठा चोरल्याच्या आरोपावरून चोखोबांना बैलाच्या पायाला जुंपून छळले. असे अनेक प्रसंग आहेत. या दोन्ही प्रसंगात चोखोबांची काहीच चूक नव्हती. चूक होती ती फक्त विठ्ठलाच्या लेखी चोखोबांचे असलेले महत्त्व. हेच छळामागील मुख्य कारण असले पाहिजे.\nआपल्या ज्ञानाचे सामर्थ्य सिध्द करीत चोखोबा संतमंडळीत वावरू लागले. हळूहळू मानाचे स्थान मिळवू लागले. याचीही पोटदुखी काही प्रस्थापित लोकांची वाढली असावी. ज्या ज्या वेळी या समूहाच्या संतापाचा उद्रेक झाला त्या त्या वेळी काही ना काही कारणे पुढे करून चोखोबांचा छळ (मनगटातील दंडुकेशाहीच्या आधारे) केला. प्रस्थापितांच्या विरुध्द बंड केल्याने अशीच वागणूक अनेकांना मिळाल्याचे दाखले या समाजात रग्गड सापडतात. प्रस्थापितांच्या विरोधात भागवत धर्माची पताका तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी फडकाविली आणि या झेंडयाखाली बंडाच्या भूमिकेत अनेक संत येऊन दाखल झाले. त्यात नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई आदी अनेक संत होते, परंतु चोखोबा देखील या बं���ाच्या निशाणाखाली सरसावले होते, हे विशेष. कारण एक तर समाजाने मानलेल्या उच्च कुळात चोखोबांचा जन्म झाला नव्हता. कोणतीच शैक्षणिक वा आध्यात्मिक परंपरा चोखोबांच्या पाठीशी नव्हती. पाठीशी होती ती प्रस्थापितांचे प्रस्थ मोडून काढण्याची अदम्य इच्छा. त्यांच्या या सुप्त इच्छेला ज्ञानदेव व नामदेवांनी खतपाणी घातले, हे कौतुकाचे आहे. त्यांचा सहवास, प्रेरणा व आपुलकी निश्चितच चोखोबांना लाभली. आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात चोखोबा धाडसाने व जिद्दीने सामील झाले होते. हीन जातीत जन्मलेल्या चोखोबांना त्या काळात समाजाच्या विरोधात जाऊन भागवत धर्माच्या छताखाली आणण्याचे जे धाडस ज्ञानदेव, नामदेवांनी केले तितकेच धाडस समाजाचा कडवा विरोध पत्करून, माणुसकीला काळिमा लावणारे छळ सोसून देखील या संतांच्या कार्यात मनोभावे सामील झाले, हे चोखोबांचे सर्वात मोठे धाडसच होते. भागवत धर्माचा मोह चोखोबांना या कारणासाठी झाला असावा की त्यात समतेची शिकवण आहे. भगवंतापुढे उच्चनीच असा कोणताच भेदभाव नाही.\nचोखोबांचे व्यक्तिमत्त्व हे अलौकिक स्वरूपाचे होते. प्रस्थापित समाजाने त्यांना कितीही छळले तरी उच्चवर्णीय समाजाविषयी त्यांच्या मनात कोठेही तिटकारा नव्हता. सूडाची भावना नव्हती. तशा प्रकारचा विचारही त्यांच्या वाणीतून कोठेही डोकावत नाही. क्षमा हा देवांच्या नंतर संतांचाही स्थायिभाव आहे. तेव्हा चोखोबा केवळ संत नव्हे, तर संतश्रेष्ठ होते. म्हणूनच क्षमा ही भावना त्यांच्या नसानसात संचारत असली पाहिजे. त्यांच्या या उदार अंत:करणाच्या हृदयातून उमललेली ही अभंगवाणी इतक्या वर्षांनंतर देखील आजही टवटवीत वाटते.\nसंतश्रेष्ठ यांना शोभेल अशी अविचल व शांत वृत्ती चोखोबांची होती. त्यामुळे समाजातील काही\nवर्गाकडून होणाऱ्या छळाला अत्यंत शांत चित्ताने व सहनशीलतेने सामोरे गेल्यामुळे समकालीन संतांच्या लेखी चोखोबा उच्चपदस्थ झाले होते. त्यांच्याविषयीचा आदर हा वाढत होता. चोखोबांच्या चरित्रात असे दिसते की लोकांनी त्यांना ज्या ज्या वेळी छळण्याचा प्रकार केला त्या त्या वेळी चोखोबा सहिसलामत सुटले व त्यांनी छळणाऱ्यांनाच तोंडावर आणले. तेव्हा जनाबाई आपल्या एका अभंगात म्हणते की, चोखोबांनी देवालाच ऋणी करून घेतले.\nभक्ती आहे ज्याची मोठी\n त्याने दे�� केला ऋणी॥\nअसेच उद्गार सोयराबाईचे देखील आहेत.\nपंढरिचे ब्राह्मणें चोख्याशी छळिलें तयालागीं केलें नवल देवें॥\nसकळ समुदाव चोखियाचे घरींऋद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती॥\nपरंतु चोखोबांची ही क्षमाशीलता काहींना पळपुटेपणाची वाटत असावी. त्या अन्यायाविरुध्द बंड पुकारण्यासच हवे होते, असेही मत व्यक्त केले जाते; परंतु चोखोबांना समजून घेण्यामध्ये आपण कमी पडतो की काय, असे वाटते. कारण बारकाईने चोखोबांचे एक एक अभंग वाचून काढले तर अन्यायाविरुध्द त्यांची संस्कारित प्रतिक्रिया कोणत्याही बंडखोरी वृत्तीला मागे टाकणारी आहे. क्षमागुणातून कोणत्याही बलाढय ताकदीला सहज जिंकता येते ह्या समजुतीचीच चोखोबांची बंडखोरीची वृत्ती होती.\nकै. शंकरराव खरात यांच्या एका पुस्तकाचे नाव 'चोखोबांचा विद्रोह' असे आहे. यातील चोखोबांची बंडखोरी आणि चोखोबांचा धर्मशास्त्राशी विद्रोह ही दोन प्रकरणे महत्त्वाची वाटतात. 'संत चोखामेळा आणि मी' या दलित नाटककार भि. शि. शिंदे यांनी लिहिलेल्या ग्रंथात चोखोबांचा विद्रोह कालसापेक्ष दृष्टिकोनातून जाणून घ्यायला हवा, त्यावेळचे त्यांचे कार्य आजच्या काळाच्या निकषावर तपासायला नको, असे म्हटले आहे.\n''आधुनिक काळात क्रांती शब्दाचा अर्थ इतका कडवा बनला आहे आणि त्यात हर्षविषादांची एवढी कडवट खेचाखेच असावी लागते की, महाराष्ट्रीय संतांनी तेव्हाच्या समाजात परमार्थ पीठावरून ही एक क्रांती केली असे म्हटले, तर केवळ आधुनिक पध्दतीने विचार करणाऱ्यांना ते खरे वाटत नाही आणि विशेष म्हणजे त्यात काही गोडी वाटत नाही. आपल्या उच्च शिक्षणात ऐतिहासिक रसिकता या नावाचा विषय स्वतंत्रपणे शिकवावयास हवा असे वाटते. आपल्याला आपल्या काळाच्या संबंधाने जेवढी रसिकता दाखविता येते, तेवढी ऐतिहासिक काळासंबंधाने दाखविता येत नाही, ही मोठी दु:खाची गोष्ट आहे.''\nचोखोबा, सोयराबाई आणि कर्मेळा यांच्या अभंग वाड्.मयावरून श्री. म. माटे म्हणतात, ''इतक्या पूर्वीच्या अस्पृश्य पुढाऱ्यांनी सुध्दा अस्पृश्यतेविरुध्द केवढी तक्रार केलेली होती, याचा उत्तम बोध होतो. या तक्रारीत केवळ पारमार्थिक दु:ख होते असे समजणे अगदी साफ चूक आहे. या संतांच्या मनाचे हे दुखणे अगदी स्पष्टपणे सामाजिक होते; आणि त्यामुळे भक्तिरसात डुंबत असताना सुध्दा त्यांच्या मनाचे समाधान समूळ नष्ट झालेले होते. ���र्ममेळयाने केलेली तक्रार तर उघड उघड सामाजिक आहे; आणि त्याने दाखविलेल्या तुसडेपणाच्या भावनेला सामाजिक धार उत्पन्न झालेली आहे. देवापुढे वागत असतानासुध्दा तुझा मला काय उपयोग आहे, असे तो बिनमुर्वतीने म्हणतो. सध्याच्या काळातील त्या समाजातील सर्वश्रेष्ठ पुढारी डॉ. आंबेडकर हे राष्ट्राच्या संगतीत नांदत असतानाच आणि हिंदू धर्माच्या पोटीच जन्माला आलेले असताना तुमचा आम्हाला काय उपयोग आहे असे त्वेषाने विचारीत असत. विचारण्याची भूमिका बदललेली आहे इतकेच, परंतु सामाजिक दु:ख आणि सामाजिक त्वेष तोच आहे. याचा अर्थ असा की, कर्ममेळा आणि आंबेडकर यांच्या भावना एकमेकाशी सुसंगत आहेत. आज जी तक्रार अस्पृश्य लोक करीत आहेत तीच सामाजिक तक्रार सातशे वर्षांपूर्वीचे महार पुढारी करीत होते, हे अनंतभट्टाने लिहून ठेवलेल्या वाड़्.मयावरून स्पष्ट दिसते. हे वेड त्यांच्या डोक्यात कोणी आधुनिकांनी शिरकविलेले नाही.''\n''चोखामेळयाने सात्त्विक संतापाने विचारलेले प्रश्न त्यांच्यानंतरच्या पिढीतल्या कर्ममेळयाने उघड उघड मराठी समाजाला आव्हान देऊन अधिक स्पष्ट केले. ह्या सर्वच कुटुंबीयांनी शोषित वर्गाची नवी आविष्कारशैली मराठी कवितेच्या सुरुवातीलाच अमोघ करून ठेवली. प्रत्यक्ष विठ्ठलाला लाज वाटेल असे प्रश्न विचारून ठेवले. त्यामुळे चोखामेळयाच्या कुटुंबीयांचे मराठी परंपरेत अढळ स्थान आहे. कारण ह्या सर्वांनी निष्कपट मनाने एका अवाढव्य परंपरेला उगमस्थानीच धोक्याचे इशारे देऊन ठेवले. 'पंचहि भूतांचा एकचि विटाळ' म्हणून घटापटाची चर्चा करणाऱ्यांची तोंडे बंद करून टाकली. ह्या सर्व विद्रोही गोष्टी त्यांनी साहित्यिक चर्चा म्हणून केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष स्वत:च्या जगण्यातून विकसित केल्या आणि मग कवितेत मांडल्या.''\nजातीभेद, वर्णभेद समूळ खणून काढण्यासाठी संतांनी शतकोटीचे प्रयत्न केले. ज्ञानोबा, नामदेवापासून ते तुकारामापर्यंत अगदी अलीकडच्या काळात गाडगेबुवा, महात्मा जोतिराव फुले, महात्मा गांधी, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी देखील पराकोटीचे प्रयत्न केले. तरीही हा रोग बरा होताना दिसत नाही. उलट आजच्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार करता नव्या रूपात जातीभेदाची आवश्यकता आहे की काय, असे वाटू लागले आहे.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चोखामेळा यांच्या���िषयी अत्यंत आदराचे उद्गार काढले आहेत. त्यांनी आपले The untouchables नावाचे इंग्रजीतील एक पुस्तक चोखामेळा, नंदनार व रविदास यांना अर्पण करून त्यांच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त केला आहे. त्यात ते लिहितात- ''चोखामेळा, नंदनार व रविदास हे अस्पृश्य समाजात जन्मले. आपल्या निष्ठायुक्त कृत्य, संयमी व न्यायी वृत्ती यामुळे ते सर्वांपेक्षा उच्चतम आदरास पात्र ठरले. त्या तीन संतांच्या स्मृतीस अर्पण.'' 1936 साली, हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्यासाठी अस्पृश्यांची परिषद बोलावली होती. त्या परिषदेत भाषण करताना आंबेडकर श्रोत्यांना म्हणाले - If someone asks you - what your caste is, you say that you are a Chokhamela or Harijan; but you do not say you are a Mahar.\nमराठीत असे म्हणता येईल की, तुम्हाला कोणी तुची जात विचारली तर महार म्हणून सांगू नका तर चोखामेळा किंवा हरिजन म्हणून सांगा; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्या अनुयायांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आणि भागवत धर्म, हिंदू धर्मात विश्वास ठेवून असणाऱ्या चोखोबांना अनुयायांचा मोठा वर्ग मिळाला नाही. म्हणून चोखोबा जिवंत असताना त्यावेळच्या समाजाने त्यांना उपेक्षिले आणि आज मेहुणपुरा येथील त्यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, पंढरपुरातील वास्तव्याचे त्यांचे एकमेव निशाण ती उद्ध्वस्त झालेली दीपमाळा, मंगळवेढा व पंढरपुरातील त्यांच्या समाध्या पाहिल्या तर दुर्लक्षितच आहेत हे निश्चित. ही खंत व्यक्त करीत असताना भालचंद्र नोडे म्हणतात, ''बिचारा चोखा यातिहीन म्हणून त्यांची वारकऱ्यांना पर्वा नाही आणि भरभराटलेल्या दलित चळवळीने तर विठ्ठलभक्त चोख्याला प्रतिगामी ठरविले. असा एकूण हा भला संत मराठी परंपरेपासून तेव्हाही व आताही दूरच राहिला. शेवटी संतांनाही जातीचे पाठबळ लाभलेले दिसते, परंतु केवळ स्वत:च्या आविष्कार सामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत राहिलेला चोखा हा एकमेव मराठी कवी ठरतो, हाही एक नवा वारसा ह्यापुढील साहित्यप्रेमिकांना सांभाळावा लागेल. चोखामेळा सतत स्फूर्तिदायक वाटत राहील, असे वाटते.''\n- प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी (मोबाइल क्र. 9960125015)\nद्वारा पोस्ट केलेले Alok Jatratkar येथे ७:२५ म.पू.\nVaradraj Bapat ५ एप्रिल, २०१७ रोजी ११:१६ म.उ.\nUnknown १४ एप्रिल, २०१८ रोजी ४:११ म.उ.\nदुर्लक्षित महान संताचे वास्तव व मार्मिक विश्लेषण\nUnknown १४ एप्रिल, २०१८ रोजी ४:११ म.उ.\nदुर्लक्षित महान संताचे वास्तव व मार्मिक विश्लेषण\nUnknown १४ एप्रिल, २०१८ रोजी ४:११ म.उ.\nदुर्लक्षित महान संताचे वास्तव व मार्मिक विश्लेषण\nRamesh Chintamani १४ एप्रिल, २०१८ रोजी ४:१२ म.उ.\nदुर्लक्षित महान संताचे वास्तव व मार्मिक विश्लेषण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\n'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदान...\nमैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या आधुनिक काळातल्या एका सच्च्या मैत्रीची कथा या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचक मित्रांसमवेत शेअर ...\nप्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारी कार्ले-भाजे लेणी\n(माझे मित्र श्री. धर्मेंद्र पवार यांच्या 'अमृतवेल बिझनेस' या मासिकाच्या जानेवारी- 2012च्या 'टुरिझम स्पेशल पार्ट-2' वि...\nजागतिक अन्न सुरक्षेसमोरील आव्हाने\n(संपादक मित्र श्री. रावसाहेब पुजारी यांनी त्यांच्या 'शेती-प्रगती' या वाचकप्रिय अंकाच्या यंदाच्या दीपावली विशेषांकासाठी \u0003...\nVijay Gaikwad मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री र...\nजागतिकीकरणाचा प्रसारमाध्यमांवर प्रभाव आणि त्यांचा कुटुंबव्यवस्थेवर परिणाम\n(राज्य निवडणूक आयोगाचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली प्रकाशित होणारा 'अक्षरभेट' दिपावली...\n'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'\nकोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आल...\nमुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा\nपोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील. दि. 26 नोव्हेंबर 2008...\n('चौफेर समाचार'च्या यंदाच्या दिपावली विशेषांकासाठी वरिष्ठ पत्रकार श्रीमती स्मृती कोप्पीकर यांचा धारावीविषयीचा एक अतिशय वाचनीय ...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना अनावृत शुभेच्छापत्र\n(शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या विद्यापीठां...\nसंत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा\nबच्चन साब, फिल्म इंडस्ट्रीत 'आरक्षण' नाही\nपत्रकारितेत असताना दैनंदिन लिखाण व्हायचं. विविध विषयांच्या संदर्भात जे अभिव्यक्त होणं व्हायचं, ते कुठेतरी खुंटलं.आपण कुठंतरी अधून मधून का होईना व्यक्त व्हायला हवं. त्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा चांगला पर्याय तरी कोणता दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच दररोज काम करत असताना अनेक विषय मनात येत असतात, त्यावर मंथन सुरू होतं, काहीतरी सुचत असतं, लिहावंसंही वाटतं. पण कामाच्या धबडग्यात ते वाटणं केवळ 'वाटण्याच्याच' पातळीवर मर्यादित राहातं. असं कित्येकदा होतं, वारंवार होतं. इथून पुढं तरी तसं होऊ नये, यासाठी हा 'ब्लॉग'प्रपंच माझ्याविषयी अधिक माहितीसाठी माझ्या लिंक्ड-इन प्रोफाइलला भेट द्या. ब्लॉगवर त्याची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090317/vidhvrt08.htm", "date_download": "2019-10-23T14:04:36Z", "digest": "sha1:NQTT4A77IPIH7QXGSBTYPRKPZ744KTSZ", "length": 4636, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, १७ मार्च २००९\nसोने दुप्पट करून देण्याच्या आमिषाने दोन लाखाचा गंडा\nबुलढाणा, १६ मार्च / प्रतिनिधी\nसोने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका अंधश्रद्धाळू व्यापाऱ्यास फकिराने २ लाख ७८\nहजार ६०० रुपयांचे सोने लुटून गंडा घातल्याची घटना चैतन्यवाडीत घडली.\nशहरातील चैतन्यवाडीत निर्मल संचेती यांचे संचेती ‘स्टील होम’ हे दुकान आठवडी बाजारात आहे. त्यांच्या दुकानात दुपारी फकिरच्या वेशातील व्यक्ती आली. या फकिराने निर्मल संचेती यांच्याकडे भीक मागितली. तेव्हा संचेती यांनी १ रुपया दिला; परंतु फकिराने नकार दिला. ११ रुपये दिले, त्यानंतर ५१ रुपये दिले. मात्र, फकिराने नकारच देऊन फक्त मला पाणी पाजा, अशी विनवणी केली. करुणा असल्याने संचेती यांनी फकिराला प्यायला पाणी दिले; परंतु त्याने घरचे पाणी पाजा असे सांगितले. श्रद्धाळू निर्मल संचेती यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून चैतन्यवाडीतील घरी नेले व पाण�� पाजले, पाणी प्यायल्यानंतर फकिरने संचेती यांना सोन्याचा शिक्का दिला. तेवढय़ा हातचलाखी करून त्याने दोन शिक्के बनवून त्यांच्या हातात दिले. याप्रकारे तुमच्या घरात जेवढे सोने असेल तेवढे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखविले या आमिषाला संचेती भाळले. त्यानंतर फकिराने सहा उदबत्त्या पेटवून तिजोरीत ठेवण्याचे सांगितले. उदबत्त्या संपेपर्यंत तिजोरीच्या उलट दिशेने तोंड करून उभे राहण्याचा सल्ला दिला. तेवढय़ा वेळात या फकिराने २ लाख ७८ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कपाटातून काढून घेतले.\nबराच वेळ झाल्यानंतर संचेती यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी कपाट अघडून पाहिले असता सोन्याचे सर्व दागिने गहाळ झाल्याचे लक्षात आले. संचेती कुटुंबाला याची माहिती मिळेपर्यंत फकीर सोने घेऊन पसार झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44077/backlinks", "date_download": "2019-10-23T13:58:38Z", "digest": "sha1:PLNORZTK3FTHNP2CLQFQ7YAPK5QW6JII", "length": 6281, "nlines": 117, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to 'संस्कृतबाह्य मराठी शब्दांची उत्पत्ती' | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n'संस्कृतबाह्य मराठी शब्दांची उत्पत्ती'\nPages that link to 'संस्कृतबाह्य मराठी शब्दांची उत्पत्ती'\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वा���तंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/09/Maharera-Complaints.html", "date_download": "2019-10-23T13:53:00Z", "digest": "sha1:U6VSLXGM6FGOOWJQDYPEAZRDNV4IMCVL", "length": 6219, "nlines": 63, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "महारेराकडे १५ महिन्यांत बिल्डरांविरोधात ४ हजार तक्रारी - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI महारेराकडे १५ महिन्यांत बिल्डरांविरोधात ४ हजार तक्रारी\nमहारेराकडे १५ महिन्यांत बिल्डरांविरोधात ४ हजार तक्रारी\nमुंबई - बिल्डरांकडून सर्वसामान्यांच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी सरकारने महाराष्ट्र रिअल इस्टेट प्राधीकरण म्हणजेच 'महारेरा'ची स्थापना केली आहे. महारेराकडे येणाऱ्या तक्रारींच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या १५ महिन्यांत बिल्डरांविरोधात ४ हजार १७ तक्रारी आल्या असून यापैकी २ हजार २०० तक्रारींचा निपटारादेखील करण्यात आला आहे. यातील ३५१ प्रकरणे अपिलात गेल्याची आकडेवारी आहे.\nराज्य सरकारने २०१७ मध्ये महारेराची स्थापना केली.१ मे २०१७ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान महारेराला ४ हजार १७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.यापैकी २ हजार २०० तक्रारींची सुनावणी होऊन आदेशही देण्यात आले आहेत. महारेराकडे आतापर्यंत १७ हजार ७१६ गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी झाल्याची माहिती महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी नुकतीच दिली. आपले गृहस्वप्न साकार करताना नागरिकांनी आपण ज्या प्रकल्पात घर घेत आहोत, तो प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करावी, असे आवाहनही प्रभू यांनी केले आहे.\nग्राहक आणि बिल्डर यांच्यातील वाद प्रारंभिक पातळीवरच मिटवण्यासाठी महारेराने सल्ला-समाधान मंच स्थापन केला आहे. महारेराकडे तक्रार दाखल करण्यापूर्वी ग्राहक या मंचाकडे आपले म्हणणे मांडू शकतो. या मंचात बांधकाम व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्राहक मंचचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. महारेरामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदाराला सुनावणीसाठी पाच हजार रुपयांचे शुल्क द्यावे लागते, तर सल्ला-समाधान मंचाचे शुल्क एक हजार रुपये आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/india-news-in-marathi", "date_download": "2019-10-23T13:02:55Z", "digest": "sha1:7CISDDLMPKXLJ5T6LBPQ74HNMQKSSH5B", "length": 13430, "nlines": 158, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "India News In Marathi Latest news in Marathi, India News In Marathi संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nExclusive: ३२८ फरार दहशतवाद्यांचा देशभरातून शोध\nफरार असलेल्या ३२८ दहशतवाद्यांचा देशभरातून शोध घेतला जात आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांच्या माध्यमातून पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. कानपूरमध्येही वरिष्ठ पोलिस...\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/crime-of-ncp-activists-messing-with-mahajanesh/", "date_download": "2019-10-23T13:44:35Z", "digest": "sha1:MZ2HSE4YRK4S43ANLJE2PUJR7XSV2JBQ", "length": 11590, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“महाजनादेश’मध्ये गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा | Dainik Prabhat", "raw_content": "\n“महाजनादेश’मध्ये गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा\nबारामतीत मुख्यंत्र्यांच्या समोर दिले होते नारे\nबारामती- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत बारामतीचे सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर धुमाळ कार्यकर्ते सागर खलाटे यांच्यासह पाच ते सहा अनोळखी कार्यकर्त्यांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nमहाजनादेश यात्रेच्या निमित्ताने बारामती येथील तिन हत्ती चौकात भाजपच्या वतीने स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा प्रवेश बारामती शहरात होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. “होता कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’, तसेच “एकच वादा अजित दादा’ अशा प्रकारच्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या, तसेच डीजे साऊंड सिस्टिम वरून देखील राष्ट्रवादीच्या आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेतील डीजे साऊंड सिस्टिम बंद करण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना भाग पडले होते. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण होते. साऊंड सिस्टीम बंद केले तरी मी स्वतःची साऊंड सिस्टिम घेऊन फिरतो, असे वक्‍तव्य मुख्यमंत्री देवेंद��र फडणीस कार्यक्रमा दरम्यान केले होते.\nपुणे येथील आयोजित सभेत बारामती येथील सभेत झालेल्या गोंधळ वरून त्यांनी भाष्य केले होते. बारामतीत 370कलम लागू केले की काय असे वक्‍तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर बारामतीच्या घातल्याप्रकरणी युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ तसेच सागर खलाटे यांच्यावर बेकायदा जमाव जमून कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ तसेच भाग्यश्री धायगुडे यांना सभेच्या दिवशी ताब्यात घेतले होते.\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\nआंबेगाव मतदारसंघातून तीन अर्ज रद्द\n“आमदार दत्तक गाव’चा विकास हरवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/shirpur/", "date_download": "2019-10-23T14:10:38Z", "digest": "sha1:U5APNROIAAQPO5V6QTWXXWCS2QG63JMA", "length": 26013, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Shirpur News in Marathi | Shirpur Live Updates in Marathi | शिरपूर बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्ज��ला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nपाच लाखांची रोकड पोलिसांनी केली हस्तगत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपळासनेर नाका : रकमेची चौकशी सुरु ... Read More\nभोरटेक येथे कापूस खरेदीला झाली सुरुवात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण ... Read More\nशिरपूर फॅक्टरी स्फोटात बेपत्ता कामगाराचा शोध दुस-या दिवशीही सुरु\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदोघा मंत्र्यांकडून पाहणी, चौकशीचे दिले आदेश ... Read More\nकारखान्यांमधील स्फोटांच्या मुळाशी ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’चा अतिरेक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपूर्वीचाच नियम उद्योग विभाग लागू करणार ... Read More\nशिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसंजय कुटे : कामगार अधिकारी, मालकाचीही चौकशी होणार ... Read More\nExclusive: कारखान्यांमधील स्फोटांचं मूळ सापडलं; सरकारच्या 'या' धोरणाचा अतिरेक ठरतोय घातक\n...अन् सुरक्षेच्या यंत्रणा अनेक कारखान्यांमधून झाल्या बेपत्ता\nतत्त्वज्ञानाने पूर्वी पोटं भरत, आता....\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत गाव कट्टा या सदरात लिहिताहेत शिरपूर, जि.धुळे येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल... ... Read More\nशिरपूरला दोन गटात वादानंतर दगडफेकीने तणाव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपरस्पर विरोधी फिर्याद : ६ जणांना केले जेरबंद ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल यांनी लिहिलेलं खुसखुशीत... ... Read More\nशिरपूर नगरपालिकेला सलग तिसºयांदा पुरस्कार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान : नागरिकांना मिळताय विविध सुविधा ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (337 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/modi-government-under-mnarega-workers-to-get-rs-250-daily-allowance-for-skill-training/", "date_download": "2019-10-23T13:57:26Z", "digest": "sha1:STEWFWDESXYYK7VJ5HOTNDKZLGMVW3EP", "length": 16440, "nlines": 192, "source_domain": "policenama.com", "title": "खुशखबर ! मोदी सरकार मनरेगाअंतर���गत कामगारांना देणार दररोज 250 रूपये, जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n मोदी सरकार मनरेगाअंतर्गत कामगारांना देणार दररोज 250 रूपये, जाणून घ्या\n मोदी सरकार मनरेगाअंतर्गत कामगारांना देणार दररोज 250 रूपये, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) ची व्याप्ती आणखी एक पाऊल वाढवणार आहे. केंद्र सरकार मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देईल. प्रशिक्षण घेण्यासाठी मजुरांना दिवसाला 250 रुपये भत्ता देण्यात येणार आहे.\nकृषी विज्ञान केंद्रावर दिले जाणार प्रशिक्षण –\nऑक्टोबरपासून ग्रामीण विकास मंत्रालय मनरेगा नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगाराच्या चांगल्या संधींसाठी प्रशिक्षण देईल. प्रशिक्षणादरम्यान कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी भत्ता म्हणून मनरेगा कामगारांना दिवसाला 200 ते 250 देईल. या मनरेगा मजुरांना देशभरात पसरलेल्या कृषी विज्ञान केंद्रांचे प्रशिक्षण दिले जाईल. या मजुरांना सेंद्रिय खत निर्मिती व कृषी विज्ञान केंद्रांवर पीक उत्पादनाच्या साठवणुकीचे प्रशिक्षण दिले जाईल.\nमिस्त्री आणि प्लॅबरचे प्रशिक्षण दिले जाणार –\nयामध्ये साइटवरील 40 दिवसांच्या प्रशिक्षणाचा देखील समावेश असेल. मिस्त्री काम प्रशिक्षण आणि प्लंबिंगच्या कामासाठी सरकारने 40-दिवसांचे ऑन – साइट मॉड्यूल तयार केले आहे. ग्रामविकास सचिव अमरजित सिन्हा म्हणाले की, 18 ते 35 वर्षे वयोगटातील मनरेगा कामगारांना प्रशिक्षण दिले जाईल.\nया प्रशिक्षण कार्यक्रमाचा मोदी 2.0 सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंडामध्ये समावेश आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस पायलट प्रकल्प सुरू होऊ शकेल.\n …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ\nझोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम\nगव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय\nवयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण\nरोज ठेवा फक��त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण\nदिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका \n‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी\nसौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या\nSBI कडून देशातील पहिले RuPay क्रेडिट कार्ड लवकरच\nनौदल अधिकार्‍याला लग्‍नात सहकार्‍यांनी दिलं ‘अनोखं’ गिफ्ट, त्यानं सर्वांसमोरच वधूला केलं ‘KISS’ (व्हिडीओ)\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना दिले…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799 रूपयांमध्ये…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nदौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे…\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना…\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने दिवाळी आधीच कॅबिनेट बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत बीएसएनएल…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा…\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार…\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.…\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा���\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nशहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप\nबाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट\nदिवाळीपुर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्य नागरिकांपासुन ते शेतकर्‍यांपर्यंत सर्वांना…\nकर्जत-जामखेडमध्ये झळकतोय रोहित पवारांच्या विजयाचा ‘फ्लेक्स’\n…तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, काँग्रेसच्या प्रवक्त्याचा भाजपला…\nपतीनं पत्नीचा गळा चिरला, स्वतःच्या पोटात चाकू भोसकला\nPPF मध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी जाणून घ्या ‘या’ 7…\n‘डिजिटल’ युगातही केंद्रीय गृह विभाग 1 वर्षे मागे \n दिवाळीपुर्वी सोनं झालं ‘स्वस्त’, चांदीची…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस फोटोंची सोशलवर ‘चर्चा’…\n करोडपती बनायचंय मग ‘नो-टेन्शन’, फक्त ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या\nसौरव गांगुलीची ‘दादागिरी’ खरंच BCCI मध्ये चालणार का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85/", "date_download": "2019-10-23T12:41:29Z", "digest": "sha1:VQLKNSZSNBLVOXK4OGHULM6EVN7BTQU5", "length": 10188, "nlines": 202, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद न्यूज मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष\nमराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष\nमर���ठी पत्रकार परिषद ही 81 वर्षांची संस्था असून राज्यातील मान्यवर संपादकांनी या संस्थेचं अध्यक्षपद भूषविलेले आहे.1939मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षांची नावे समोर त्याचे अध्यक्षपदाचे वर्ष आणि संमेलनाचे स्थळ दिले आहे.\n1) काकासाहेब लिमये मुंंबई 1039\n2) न.र.फाटक , पुणे 1941\n3) ज.स.करंदीकर मुंबई 1942\n4) य.कृ.खाडीलकर कोल्हापूर 1944\n5) द.वि.गोखले सोलापूर 1945\n6) श्री.शं नवरे नागपूर 1946\n7) त्र्यं.र.देवगिरीकर धुळे 1947\n8) ना.रा.बामणगावकर नाशिक 1948\n9) पा.वा.गाडगीळ सांगली 1949\n10) आचार्य प्र.के.अत्रे बेळगाव 1950\n11) अ.वि.टिळक नगर 1951\n12) प्रभाकर पाध्ये कोल्हापूर 1952\n13) ह.रा.महाजनी मुंबई 1953\n14) बाळासेहाबे भारदे मुंबई 1954\n15) पा.रं.अंबिके पालघर 1955\n16) रामभाऊ निसळ मुंबई 1962\n17) अनंतराव भालेराव नगर 1963\n18) बाबुराव जक्कल चंद्रपूर 1964\n19) बाबुराव ठाकूर जळगाव 1965\n20) अनंतराव पाटील 1967\n21) कांतीलाल गुजराथी 1968\n22) दादासाहेब पोतनीस पणजी 1969\n23) वसंत काणे श्रीक्षेत्र परशुराम 1971\n24)बाळासाहेब मराठी पंढरपूर 1973\n25) रंगाअण्णा वैद्य मुंब 1977\n26) ब्रिजलाल पाटील नासिक 1978\n27) नारायण आठवले बेळगाव 1979\n28) भाई मदाने वर्धा 1980\n29) यशवंतराव मोने फलटण 1982\n29) सुधाकर डोईफोडे परभणी 1984\n30) कुमार कदम गणपतीपुळ 1986\n31) नरेंद्र बल्लाळ जळगाव 1988\n32) भागवत चौधरी जळगाव 1989\n33) हरिभाऊ निंबाळकर परभणी 1992\n34) नंदकुमार देव अमरावती 1995\n35) लक्ष्मण पाटील 1998\n36) सुकृत खांडेकर नांदेड 2000\n37) एस.एम.देशमुख वाशिम 2002\n38) संजीव कुळकर्णी 2004\n39)राजा शिंदे कराड 2005\n40) सुप्रिया पाटील 2009\n41) विजय पाटील रोहा 2011\n42) माधवराव अंभोरे औरंगाबाद 2013\n43) किरण नाईक पिंपरी चिंचवड 2015\n44) एस.एम.देशमुख शेगाव 2017\n45) सिध्दार्थ शर्मा नांदेड 2019\nPrevious articleका मिळाला रविशकुमार यांना मॅगसेसे..\nNext articleआम्हाला सार्थ अभिमान आहे…\nआदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार जाहीर\nसरकारी पुरस्कार स्पर्धेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन\nआकाशवाणी पुणे …. आता ऐका स्पष्ट\nआपण जिंकलोत, महाराजांची मानवंदना परत सुरू होणार\nसैरभैर केजरावालांची नवी नौटंकी\nवसुंधरा पेंडसे-नाईक यांचे निधन\nरायगडात दररोज सरासरी तीन अपघात\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nपुणे जिल्हा पत्रकार संघांच्या निवडणुका\nआौढा नागनाथ मेळाव्यासंबंधी म���त्वाच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aramdev%2520baba&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&search_api_views_fulltext=ramdev%20baba", "date_download": "2019-10-23T13:32:11Z", "digest": "sha1:YJ5NKZSUWDAZOT4CHJ7BOOTUU4HOGLQO", "length": 8606, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nचॉकलेट (1) Apply चॉकलेट filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nरामदेव बाबा (1) Apply रामदेव बाबा filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nशीर्षक (1) Apply शीर्षक filter\nहवामान (1) Apply हवामान filter\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. का कुणास ठाऊक पण पु.ल.चा अंतूबर्वा आठवला. पु.ल.चं लिखाण आणि त्याहून वाचन हे इतकं प्रभावी होतं की त्यांच्या कथेतील पात्रं आयुष्यभर स्मरणात राहायचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/india-west-indies", "date_download": "2019-10-23T13:38:50Z", "digest": "sha1:JK3NOY4VN75GH63Z5LRRKVVYWSYX5OPW", "length": 16952, "nlines": 167, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "India West Indies Latest news in Marathi, India West Indies संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळव��र | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nअरुण जेटलींचे निधन : भारतीय संघ काळ्या फिती बांधून मैदानात उतरणार\nभारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) माजी केंद्रीय मंत्री आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांच्या निधनानंतर ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. जेटली हे प्रतिभावंत...\n, विराटने शेअर केला २०१६ आणि २०१९ चा व्हिडिओ\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष देतो, हे सर्वांना माहीतच आहे. २०१४ नंतर त्याने आपल्या फिटनेसवर भरपूर मेहनत घेतली आहे. जगातील फिट खेळाडुंच्या यादीत त्याने स्थान...\nT20 मध्ये विराट कोहलीने केली रोहित शर्माच्या विश्वविक्रमाची बरोबरी\nIndia vs West Indies 3rd T20I Virat Kohli Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्धच्या अखेरच्या टी २० सामन्यात ५९ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात ५० हून...\nT20 मध्ये विंडीजच्या नावे लाजिरवाणा विक्रम, भारताने पाकला टाकलं मागं\nInd vs WI T20I 2019: भारताने टी-२० मालिका ३-० अशी जिंकत विंडीजला व्हाइट व्हॉश दिला. या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानचा एक मोठा विक्रम मोडला. विंडीजविरोधात सलग विजय...\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्���ोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-10-23T12:54:44Z", "digest": "sha1:MQVNLB2YRKP4ROUNFELQUZJCR4RI5P6N", "length": 9360, "nlines": 150, "source_domain": "policenama.com", "title": "तीन मूर्ती Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \nजया यांच्या पुर्वी ‘बिग बी’ अमिताभ यांचं मन आलं होतं दिल्‍लीतील ‘या’ मुलीवर,…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या सोनी चॅनलवर सुरु असलेल्या 'कौन बनेगा करोडपती 11' सुरु आहे. या शो दरम्यान बीग बींचे त्यांच्या आयुष्यातील खास किस्से समोर येत आहेत. या शो दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन स्पर्धकांच्या आयुष्यातील गुपितं…\n‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या…\nसारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर \n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’…\nबर्थडे पार्टीत मलायका,अर्जून कपूरसह इतर बॉलिवूड स्टारचा…\n‘या’ हॉलिवूड स्टारनं बहिणीचा वाढदिवस साजरा…\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लावा इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी आपला न्यू एंट्री लेव्हल स्मार्टफोन LAVA Z41 लाँच केला…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने दिल्लीतील ��नतेला दिवाळी आधीच मोठी…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिायने होम क्रेडिट इंडियासोबत भागिदारी केली आहे. याअंतर्गत आता…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - लंडनच्या जिओमिक(Geomiq) या रोबोटीक्स कंपनीला अशा चेहऱ्याचा शोध आहे जो ते आपल्या रोबोटला…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - परतीच्या पावसाने कहर केल्याने गुळुंचे (ता.पुरंदर) येथीलअनेक घरांची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nचेहरा पाहिल्यानंतर आपोआप ‘अनलॉक’ होतो ‘हा’ एकदम…\nमोदी सरकारचं दिल्लीकरांना दिवाळी ‘गिफ्ट’, बेकायदेशीर सोसायट्यांमध्ये…\n‘Vodafone’ ची नवीन स्किम ‘या’ अटीवर फक्त 799…\nजर तुमच्या चेहर्‍यामध्ये असेल ‘ही’ खासियत तर तुम्हाला मिळू शकतात 92…\nगुळुंचे येथील घरांच्या भिंती पावसाने ढासळल्या, प्रशासनाचे दुर्लक्ष\n‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत,…\n‘एक्झिट पोल’मधील आकडेवारीमुळं वाढू शकते शिवसेनेची…\nसातारा लोकसभा पोटनिवडणूक : ‘या’ कारणामुळं उदयनराजेंची…\nभारतीय लष्कराकडून PoK मध्ये घुसून 18 दहशतवाद्यांसह 16 पाक सैन्यांचा…\nबंडखोरांमुळं भाजप-शिवसेनेला फटका बसणार : एकनाथ खडसे\nइथं गल्ली-बोळात लागलय आगळं-वेगळं ‘पोस्टर’, ‘पोपट’ हरविल्याचा तपास करतायत ‘पोलिस’\n कर्ज घेणार्‍यांना RBI कडून मोठा ‘दिलासा’, जारी केला ‘हा’ आदेश, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-10-23T12:48:15Z", "digest": "sha1:NJF3O3J27PEBWGWLRAYOYZHQ7ZZUGGYX", "length": 10841, "nlines": 160, "source_domain": "www.batmidar.in", "title": "टीव्ही,डिजिटलच्या पत्रकारांसाठी खूषखबर | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nशरद पवार पत्रकारावर भडकतात तेव्हा\nभाजप कायॅक़मातून पत्रकारांना हाकलले\nदिल्लीत महिला पत्रकारावर गोळीबार\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nकॉग्रेसलाच वाटत नाही,रायगडात कॉग्रेस जगावी म्हणून…\nधारूरचा किल्ला : एकदा तरी पाहिलाच पाहिजे\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी टीव्ही,डिजिटलच्या पत्रकारांसाठी खूषखबर\nवर्किंग जर्नालिस्ट कायद्याचे लाभ मिळणार\nनवी दिल्ली ः इलेक्टॉनिक आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना वर्किक जर्नालिस्ट अ‍ॅक्ट लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली.\nइंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या पत्रकार संघटनेच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच संतोष गंगवार यांची भेट घेतली.यावेळी ंगंगवार यांना संघटनेच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.शिष्टमंडळाशी बोलताना गंगवार म्हणाले,कायद्यातील सर्व विसंगती दूर करून एक इलेक्टॉनिक आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना त्यात सामावून घेतले जाईल यावेळी शिष्टमंडळानं वृत्तपत्र मालकांनी सुरू केलेली कॉन्ट्रॅक पध्दत तातडीने बंद करण्याची तसेच श्रमिक पत्रकारांच्यावेतन निश्‍चितीसाठी दर आठ वर्षांनी वेतन आयोगाची पुनर्रचना कऱण्याची मागणी केली.आपल्या विविध मागण्यासाठी आयएफडब्लूजे आणि अन्य दहा पत्रकार संघटनांच्यावतीने येत्या 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत निदर्शने कऱण्यात येणार आहेत.\nवर्किंग जर्नालिस्ट अ‍ॅक्ट 1955मध्ये अंमलात आला.त्यावेळेस केवळ प्रिन्ट मिडियातील पत्रकारांचाच या कायद्यात समावेश करण्यात आला.मराठी पत्रकार संघटनेने या संदर्भात राज्य सरकारकडं अनेकदा अर्ज विनंत्या करून डिजिटल मिडियातील पत्रकारांना श्रमिक पत्रकारांसाठीच्या कायद्याचे लाभ मिळावेत अशी मागणी केलेली आहे.टीव्ही जर्नालिस्टसाठी हा कायदा लागू नसल्याने कामाच्या वेळापासून अनेक सुविधांपासून हा वर्ग वंचित आहे.आता टीव्ही आणि डिजिटल मिडियाचा या कायद्यात समावेश होणार असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.\nमराठी पत्रकार परिषदेचा पाठिंबा\nआपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लील आयएफडब्लयूच्यावतीने निदर्शने कऱण्यात येणार आहेत.या आंदोलनास मराठी पत्रकार पर���षद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने पाठिंबा जाहीर केला आहे.\nPrevious articleचौकशी तर करावीच लागेल की…\nNext articleपरिषदेची नवी टीम\nअधिस्वीकृती म्हणजे पासपोर्ट नाही..\nनगर प्रेस क्लबची सामाजिक बांधिलकी\nवाळित टाकलेल्या विधवेची आत्महत्या\nपत्रकार परिषदेने लढलेले लढे..\nसैरभैर केजरावालांची नवी नौटंकी\nबीबीसी देणार 415 पत्रकारांना नारळ\nमुरूड जवळ कासव जखमी अवस्थेत मिळाले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज110\nजियो टीव्हीचं लायसन्स रद्द\nन्या.मार्कन्डेय काटजू यांचा धमका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090207/lv04.htm", "date_download": "2019-10-23T13:22:11Z", "digest": "sha1:HVVMGF2FSJSACA3W56GKDLHL562M2UOU", "length": 8881, "nlines": 27, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमाढा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बबनराव शिंदे इच्छुक\nमाढा लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विचार न झाल्यास आपला विचार करण्यात यावा, अशी मागणी माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी केली आहे. श्री. शिंदे यांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून राष्ट्रवादीकडे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली आहे.\nशुक्रवारी मुंबईत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सोलापूर जिल्ह्य़ातील सोलापूर लोकसभा (राखीव) मतदारसंघ आणि पंढरपूरऐवजी नव्याने झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जलसंपदामंत्री अजित पवार, तसेच शहर आणि जिल्ह्य़ातील आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांसह माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, बळीराम ऊर्फ काका साठे, जि.प.च्या अध्यक्षा सुमन नेहतराव, उपाध्यक्ष संजय शिंदे, जि.प.चे पदाधिकारी, दीपक साळुंखे-पाटील आदी उपस्थित होते.\nमाढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आ��ण इच्छुक असल्याचे जाहीर करतानाच विजयसिंह मोहिते-पाटील यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्यांना मतदारसंघ शिल्लक राहिला नाही. ते जर माढा लोकसभा मतदारसंघात उभे राहणार असतील तर आपली हरकत नाही; परंतु त्यांना उमेदवारी नको असेल तर आपल्या नावाचा विचार व्हावा, असे पक्षश्रेष्ठींना सांगितले. त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. ते तरुण आहेत. त्यांना भविष्यात आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा विजयदादा नसतील तर आपला विचार व्हावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.\nपंढरपूरचे आमदार सुधाकर परिचारक आणि मंगळवेढय़ाचे आमदार डॉ. रामचंद्र साळे यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी तरुण नेतृत्व रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारीची मागणी केली. पक्षाचे शहराध्यक्ष कय्युम बुऱ्हाण, शफी इनामदार यांनीही रणजितसिंहांना उमेदवारी द्यावी, असे पक्षश्रेष्ठींना सांगितले.\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात गटबाजीमुळे दोन वेळा काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ हे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांतही राष्ट्रवादीचा प्रभाव वाढला आहे. तेव्हा हा मतदारसंघ काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात घ्यावा, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी केली. श्री. डोंगरे यांच्या मागणीचे समर्थन आमदार परिचारक, मोहोळचे आमदार राजन पाटील, शफी इनामदार यांनीही केले. माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी, आपण यापूर्वी पंढरपूर आणि उस्मानाबाद या दोन मतदारसंघांतून लोकसभेला उभे होतो; परंतु आपणास यश मिळाले नाही. आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती राष्ट्रवादीच्या दृष्टीने अनुकूल असल्यामुळे या मतदारसंघासाठी आपला विचार व्हावा, अशी मागणी केली.\nमाढा लोकसभा मतदारसंघासाठी अचानकपणे माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी आपण इच्छुक असल्याचे सांगताच बैठकीत काही वेळ खळबळ उडाली. श्री. शिंदे यांनी अचानकपणे असा का पवित्रा घेतला याबाबत शहर आणि जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090515/pvrt17.htm", "date_download": "2019-10-23T13:26:08Z", "digest": "sha1:4AKVZQM4WSTBCHF5326XITN6KYKV3477", "length": 4223, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, १५ मे २००९\n‘विघ्न आणण्याचा प्रयत्न तान्हाजी बेनके यांनी थांबवावा’\nशेतकरी विकास संघाचे कार्यक्षेत्र जुन्नर व आंबेगाव तालुका असताना संघाचे अध्यक्ष तान्हाजी बेनके हे फक्त श्री विघ्नहर कारखान्यावरच टीका, आरोप का करीत आहेत आंबेगाव तालुक्यातील कारखान्यावर मोर्चा का काढत नाहीत आंबेगाव तालुक्यातील कारखान्यावर मोर्चा का काढत नाहीत\nआवाज का उठवित नाहीत फक्त विघ्नहर कारखानाच शेतकरी संघाला दिसतो का, असे सवाल करून श्री विघ्नहर साखर कारखान्यावर वारंवार विघ्न आणण्याचा प्रयत्न बेनके यांनी थांबवावा, असा इशारा विघ्नहरचे अध्यक्ष सोपान शेरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.\nदरम्यान, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर मोर्चा काढण्यासाठी तहसीलदार अथवा पोलिसांची परवानगी नसताना मोर्चा काढणाऱ्यांना शेतकरी विकास संघाचे अध्यक्ष तान्हाजी बेनके व आंदोलकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शेरकर यांनी या वेळी केली.\nश्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आज (दि.१४) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी शेरकर म्हणाले की, शेतकरी विकास संघाने जुन्नरचे तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्याकडे मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली होती; परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मोर्चाला परवानगी दिली नाही. परवानगी नसतानाही तान्हाजी बेनके व बाळासाहेब नलावडे यांच्या नेतृत्वाखाली विघ्नहर कारखान्यावर मोर्चा आणला, तसेच या मोर्चाबाबत कारखान्याला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा निवेदन दिले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/person-arrested-from-uttar-pradesh-who-defamed-a-married-girl-on-social-media-39773", "date_download": "2019-10-23T14:24:00Z", "digest": "sha1:XL3EAOVYGXC5DCPRIFVWTCT2JTZX5LNN", "length": 7353, "nlines": 96, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा अटकेत", "raw_content": "\nसोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा अटकेत\nसोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा अटकेत\nअचानक ९ एप्रिल २०१८ मध्ये मिश्राने महिलेबाबत सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर आणि तिचे माँर्फ केलेले फोटो पोस्ट केला. त्यानंतर महिलेने त्याला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ब्लाँक केले.\nBy मुंबई लाइव्ह ट���म\nमुंबईच्या ओशिवरा परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेची फेसबुक, इन्स्टाग्रामवर बदनामी करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. नितीन मिश्रा असं या आरोपीचं नाव आहे. त्याने हे कृत्य का केलं हे अद्याप स्पष्ठ झालं नसून न्यायालयाने त्याला १५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडलं आहे.\nनितीन मिश्रा हा मूळचा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील करेलागावचा रहिवाशी आहे. तर २८ वर्षीय तक्रारदार महिला ही एका नामांकीत कंपनीत एचआर म्हणून काम करते. २०१६ मध्ये तिला मिश्राने फेसबुक इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ती महिलेने स्विकारली. त्यानंतर दोघांमध्ये चांगले मैत्रीचे संबंधही प्रस्थापित झाले होते. अचानक ९ एप्रिल २०१८ मध्ये मिश्राने महिलेबाबत सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर आणि तिचे माॅर्फ केलेले फोटो पोस्ट केले. त्यानंतर महिलेने त्याला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ब्लाॅक केले. त्यावेळी तिने ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी मिश्राला सोमवारी उत्तर प्रदेशहून अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.\nएमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी आणखी एकाला अटक\nमुंबईसहीत ७ रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची धमकी, ‘जैश ए मोहम्मद’चं पत्र\nगडोली एन्काऊंटर प्रकरणात हरियाणातून एकाला अटक\nनिकालापूर्वीच काँग्रेसने पराभव स्विकारला\nसीजे हाऊसप्रकरणात हवाला ऑपरेटर महिलेला अटक\nमेकर कंपनी गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांना न्यायालयानं फटकारलं\nबेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने चेंबूरमध्ये दंगल परिस्थिती\nPMC बँक घोटाळा : रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार\nमुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या\nचेंबूर दंगलीप्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हा\nकमलेश तिवारीच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात \nपीएमसी घोटाळा : बँकेतून १०.५ कोटींची रोकड गायब\n15 हजारांसाठी केलेली हत्या 14 वर्षानंतर आली उघडकीस\nपैशांच्या वादातून नागपाड्यात महिलेची हत्या\nसोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/kiren-rijiju", "date_download": "2019-10-23T12:48:39Z", "digest": "sha1:GBZQPAXZ3GVNF5JVMWBQ4EUMTKADCXNH", "length": 18325, "nlines": 176, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Kiren Rijiju Latest news in Marathi, Kiren Rijiju संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nकाँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nINDvsSA: रवी शास्त्रींनी धोनीबरोबरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की..\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\nप्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेद�� करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nKiren Rijiju च्या बातम्या\nमेरी कोमशी लढू द्या भारतीय महिला बॉक्सरचे क्रीडा मंत्र्यांना पत्र\nजागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेतील माजी ज्यूनिअर निकहत झरिनने जागतिक चॅम्पियन स्पर्धेत विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या मेरी कोमला चॅलेंज देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात तिने...\nसचिन तेंडुलकरने शेअर केलेल्या 'या' व्हिडिओचे होतेय कौतुक\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून अनेकांचे मन खुश होईल. सचिनचे शेअर केलेल्या या व्हिडिओचे खूप कौतुक केले जात आहे. सचिनने क्रीडा...\nराष्ट्रकुल स्पर्धा : बहिष्काराचा निर्णय इतर खेळाडूंसाठी अन्यायकारक : अभिनव बिंद्रा\nऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नेमबाज अभिनव बिंद्राने राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकणे अयोग्य आहे, असे मत व्यक्त केले. २०२२ मध्ये बर्मिंगहॅमध्ये रंगणाऱ्या राष्ट्रकुल...\nभारताकडून राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली\nबर्मिंघहॅम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. या स्पर्धेत नेमबाजीला स्थान न दिल्याने भारताने या हालचाली सुरु केल्या आहेत. आगामी स्पर्धेत कोणत्या...\nस्मृती मानधना अन् रोहन बोपण्णा अर्जुन पुरस्काराने सन्मानित\nभारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक फलंदाज स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना मंगळवारी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय क्रिडा आणि युवा मंत्री किरण रिजिजू यांनी या...\nICC WC 2019: भारताचा पाकवर विजय हा आणखी एक सर्जिकल स्ट्राइक- अमित शहा\nआयसीसी विश्वचषक २०१९ च्या रविवारच्या सामन्यात भारताने सातव्यांदा पाकिस्तानवर विजय मिळावल्यानंतर क्रिकेट चाहत्यांबरोबरच भारतीय नेत्यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...\n'तुझ्या देशभक्तीवर कोणीही शंका घेऊ शकत नाही'\nनागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत असलेल्या अभिनेता अक्षय कुमारची केंद्रीय गृहराज्य मंत्री किरेन रिजुजू यांनी पाठराखण केली आहे. तुझ्या देशभक्तीवर कोणीही प्रश्नचिन्ह उभं...\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमित्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\n'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-strength-of-the-front-will-be-seen-in-the-morning/", "date_download": "2019-10-23T12:23:57Z", "digest": "sha1:CUERVGYLL6WAW6W7XVIQUCOLNULG5P7R", "length": 15667, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भोरमध्ये दिसणार “आघाडी’ची ताकद | Dainik Prabhat", "raw_content": "\nभोरमध्ये दिसणार “आघाडी’ची ताकद\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी झाल्यानंतर कॉंग्रेसचा बालेकिल्ला असेलेल्या भोरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. भाजप आणि शिवसेनेकडून हा मतदार संघ ताब्यात घेण्याबाबत वल्गना केल्या जात असतानाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने भोर विधानसभेत या पक्षांची ताकद दिसून येणार असल्याचा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.\nभोर मतदार संघातील लढती चुरशीच्या होतील, असा अंदाज लावला जात होता. भाजप तसेच शिवसेनेकडून या मतदार संघात प्रयत्न सुरू झाले असताना आघाडीबाबतचा निर्णय झाल्याने आघाडी धर्मानुसार कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात कॉंग्रेसला राष्ट्रवादीचे बळ मिळाले असल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यातही भोर मतदार संघात कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीकडूनही उमेदवार रिंगणात उतरतील असा अंदाज ठेवत भाजप तसेच शिवसेनेकडूनही उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते.\nयाशिवाय राष्ट्रीय समाज पक्षानेही आपला उमेदवार या मतदार संघात उभा करण्याचा इरादा स्पष्ट केला होता. शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती. अशा स्थिथीत कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनाच उमेदवारी दिली जाणार असे मानले जात होते. यानुसार कॉंग्रेसकडून जाहीर होत असलेल्या यादीत भोरमधून संग्राम थोपटे यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्‍चितच झाल्याने या मतदारसंघात दोन्ही पक्षाची ताकद एकवटणार आहे.\nलोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना भोरमधून मोठी मदत मिळाल्याने कॉंग्रेसच्या या मतदारसंघात विधानसभेला संग्राम थोपटे यांना मदत करण्याचा निर्णय आघाडी धर्मानुसार घेतला होता. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाल्यानंतर विधानसभेकरिता इच्छुक, प्रबळ दावेदार असलेले कॉंग्रेसचे उमेदवार थोपटे यां��ा निवडणूक सोपी जाणार असल्याचीही चर्चा होती. परंतु, कॉंग्रेसच्या ताब्यात असलेला भोर मतदारसंघ जिंकण्यासाठी शिवसेनसह, रासपनेही कंबर कसली आहे.\n2014मध्ये भोर मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात आमदार थोपटे यांना यश आले होते. आता, यावेळी आघाडी झाल्याने कॉंग्रेसची ताकद आणखी वाढणार असल्याचे तसेच भोरमध्ये भाजप, शिवसेना तसेच अन्य पक्षांना निवडणूक सोपी नसल्याचे राजकीय विश्‍लेषक सांगत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघात नेहमीच श्रेयवाद असताना आता आघाडी झाल्याने भोरसाठी या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकदिलाने काम करणे गरजेचे ठरणार आहे. विधानसभेसाठी आघाडीचे स्वरूप नेमके काय असणार, याबाबतची उत्सुकता संपली आहे\nविधानसभेला आघाडी धर्म नक्की पाळू, असे आश्‍वासन देत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अर्ज मागविण्यात आले होते. या पक्षाकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आल्यानंतर कॉंग्रेसकडूनहीया मतदारसंघातून अर्ज मागविण्यात आले होते. आघाडीचा निर्णय जवळपास झालेला असताना अर्ज मागविले जात असल्याने दोन्ही पक्षांतील पदाधिकारी, संभ्रमात होते. परंतु, आता आघाडीचा निर्णय झाल्यानंतर केवळ विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी अर्ज मागविले जात होते, अशी चर्चा आहे.\nडी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर\nकुणाची दिवाळी अन्‌ कुणाचं “दिवाळं’\nचार नगरसेवकांचा आत्मदहनाचा इशारा\nकाळ्याबाजारात विक्रीसाठी चालवलेले धान्य जप्त\nविजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर\nसोनिया गांधींनी तिहार तुरुंगात घेतली डी. के. शिवकुमारांची भेट\nदुपारी तीननंतर अचानक बरसले “मतदान’\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nमराठी चित्रपटांना थिएटर द्या नाहीतर खळखट्याक, मनसेचा इशारा\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरी�� बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nशरद पवारांच्या संघर्षाला नियतीचाच आशिर्वाद\nदिल्लीतील घडामोडीनंतर मुंबईत हालचाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2019-10-23T13:53:58Z", "digest": "sha1:662GQ5SD2KRHEWDXI2ZSSMXA6SQ4JKSY", "length": 28468, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (47) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (20) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (9) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (8) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nविदर्भ (5) Apply विदर्भ filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nमराठवाडा (1) Apply मराठवाडा filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nमहाराष्ट्र (15) Apply महाराष्ट्र filter\nनगरसेवक (12) Apply नगरसेवक filter\nखासदार (6) Apply खासदार filter\nशिक्षण (6) Apply शिक्षण filter\nनगरपरिषद (5) Apply नगरपरिषद filter\nमहामार्ग (5) Apply महामार्ग filter\nराष्ट्रवाद (5) Apply राष्ट्रवाद filter\nउपक्रम (4) Apply उपक्रम filter\nपायाभूत सुविधा (4) Apply पायाभूत सुविधा filter\nप्रदूषण (4) Apply प्रदूषण filter\nराजकारण (4) Apply राजकारण filter\nस्वच्छ भारत (4) Apply स्वच्छ भारत filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nकायदा व सुव्यवस्था (3) Apply कायदा व सुव्यवस्था filter\nवासुदेव करतोय उमेदवाराचा प्रचार\nपनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारां��र्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...\nगुटख्याच्या साठ्यासह एक लाख 77 हजार किमतीचा मुद्देमाल पकडला\nपैठण : शहरात विक्रीसाठी येत असलेल्या मावा गुटख्याच्या साठ्यासह एक लाख 77 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पैठण पोलिसांनी बुधवारी (ता. 25) छापा टाकून पकडला. पैठण-शेवगाव या मार्गावर खुल्या कारागृहाजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की,...\nवाड्यात प्रशासनाविरोधात नगरसेवकांचे आंदोलन\nवाडा ः नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांचे शौचालय अनुदान, रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या महिलांना कामांचा मोबदला, रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी व सरकारच्या विविध योजनांची अमंलबजावणी करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकांनी सोमवारी (ता.१६) शेकडो नागरिकांसोबत वाडा नगरपंचायत प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन...\nपालिकेच्या सभेत आज नविआ- भाजप सदस्यांची एकजूट दिसणार \nसातारा ः गणेशोत्सव व दुर्गा देवी विसर्जनासाठीचा सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च, लोकसभा निवडणुकीसाठीचा दोन लाख 75 हजारांचा प्रशासकीय खर्च आदी दर मंजुरीचे सुमारे 100 विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी...\n\"बेटी बचाओ'च्या नावावर पालकांची लूट\nभद्रावती (जि. चंद्रपूर) : \"प्रधानमंत्री बेटी बचाओ' नावाची कुठलीही योजना अस्तित्वात नसताना त्याच्या नावावर जनतेकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचा गोरखधंदा जिल्हाभरात सुरू आहे. मुलींच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होतील, या भूलथापांना गावखेड्यातील जनता बळी पडत आहे. मात्र यात ऑनलाइन अर्ज भरून घेणाऱ्यांचे...\nअभ्यास केंद्र नावलैकिक मिळवेल\nमुंबई : जगात शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम घेण्यासाठी समर्पित अभ्यास केंद्राची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी तुलनात्मक आणि विश्‍लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल, असा विश्‍वास राज्यपाल स���....\nस्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन\nटेकाडी (जि. नागपूर) : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या केंद्र शासनाच्या धोरणाला सद्यःस्थितीत कन्हान नगर परिषदे अंतर्गत गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील स्वछता कर्मचारी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून...\nबांबूशूट अचार, स्मोक एग... (विष्णू मनोहर)\nअरुणाचल प्रदेश. ईशान्येकडचं महत्त्वाचं राज्य. या भागातल्या अन्य राज्यांप्रमाणेच इथली खाद्यसंस्कृतीही वेगळी आहे. \"बांबू शूट्‌स'चा वापर इथल्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या राज्यातल्या अशाच काही हट के पाककृतींविषयी.... अरुणाचल प्रदेश हा पूर्वी \"नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर एजन्सी' (नेफा) या...\nधूरमुक्त वारीसाठी प्रयत्न - पाटील\nआळंदी - सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वारी काळात वारकऱ्यांना गॅस पुरविले जातील. यंदाची वारी धूरमुक्त व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. वारकरी संप्रदायातील शिकवणुकीप्रमाणे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून देवस्थानसारख्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी...\nबंधारा तोडण्यावरून नरखेडमध्ये तणाव\nनरखेड (नागपूर) : मंदाकिनी नदीवरील पूल कम कोल्हापुरी बंधारा तोडण्याचा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा प्रयत्न उपाध्यक्षांसह काही सदस्यांनी हाणून पाडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षांच्या बंगल्यावर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने नरखेडमध्ये तणावाची स्थिती...\nजालियनवाला बाग नरसंहाराची शंभरी (श्रीमंत माने)\nतारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा \"बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....\nपाकिस्तान युद्धाच्या तयारीत, रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश\nश्रीनगर - काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. भारताने आंतराष्टीय पातळीवर देखील पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. युद्धाच्या स्वरुपातही भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने युद्धाची...\nहिमवृष्टीत अडकलेल्या गर्भवतीच्या मदतीला धावले जवान\nश्रीनगर: हिमवृष्टीमुळे रस्त्यात अडकलेल्या गर्भवती महिलेला लष्कराच्या जवानांनी सुखरुपपणे रुग्णालयात दाखल केले अन् तिने जुळ्यांना जन्म दिला. उत्तर काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात ही घटना घडली असून, मदतीबद्दल महिलेने भारतीय लष्कर व जवानांचे आभार मानले आहेत. लष्करी अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, '...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...\nपुणे : घोरपडीत रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण कारवाई\nघोरपडी : शक्ती नगर येथील रेल्वे शेजारील घरावर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी साधारण पंचवीस वर्ष जुनी चाळीस घरे तोडून टाकली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एका तासापेक्षा जास्त वेळ भारत फोर्स कंपनीकडे जाणारा रस्ता बंद केला होता. रेल्वे प्रशासनाची...\nजलसंपदामंत्र्यांच्या गोटातील अनेकांना धडकी; वनजमीन फसवणूक प्रकरण\nजळगाव : वाघूर धरणक्षेत्रात कंडारी- भागपूर शिवारात नजर पोचेल तिथवर वनविभागाच्या मालकीची जागा परस्पर गट क्रमांकात उपगट क्रमांक निर्माण करून बोगस कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. दाखल गुन्ह्यांत 11 पैकी 6 संशयित \"पॅदे' अटकेत असून, मास्टरमाइंड...\nमुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या परिसरातील डोंगरावर सोमवारी (ता. 3) सायंकाळी वणवा भडकला. चित्रपट नगरीजवळील हबाळी पाडा येथे ठिणगी पडून एक हेक्‍टरवरील जंगल खाक झाले. लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आग पसरण्याची भीती असल्याने त्या परिसरातील झाडे कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान,...\nनगरसेवकांची सर्वसाधारण सभा न घेतल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार\nमंगळवेढा - नगरपरिषदेच्या विकास कामसाठीची दरमहा नगरसेवकांची सर्वसाधारण सभा न घेतल्याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर जिल्हाअधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम कलम 81(3)अन्वये आदेश करून जिल्हा प्रशासन अधिकारी, डॉ.पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नागरीकांच्या स्वच्छतेच्या तक्रारीचे निवारण करण्याकरीता या अॅपची निर्मिती करण्यात अाली होती. या क्रमवारीत मूल नगरपालिकेने देशात प्रथम येण्याचा...\nबिबवेवाडीत तुपामध्ये भेसळीचा प्रकार उघड\nपुणे- ऐन दिवाळीच्या तोंडावर तुपामध्ये भेसळ करण्यात येणाऱ्या गोडाऊनवर छापा घालून भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल 412 किलो भेसळयुक्त तूपसाठा जप्त केला. बिबवेवाडीतील एका इमारतीमध्ये असलेल्या दुकानात हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, केशरसिंग मानसिंग राठोड (वय 40, रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%2520%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80&f%5B1%5D=field_site_section_tags%3A51&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%20%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-10-23T13:41:22Z", "digest": "sha1:EMJLLIKYEBT6KJU7VYKJHT2MKVWFIPSY", "length": 12909, "nlines": 251, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\n(-) Remove लालकृष्ण अडवानी filter लालकृष्ण अडवानी\n(-) Remove श्रीराम पवार filter श्रीराम पवार\nनिवडणूक (4) Apply निवडणूक filter\nसप्तरंग (4) Apply सप्तरंग filter\nलोकसभा (3) Apply लोकसभा filter\nकाश्‍मीर (2) Apply काश्‍मीर filter\nचौकीदार (2) Apply चौकीदार filter\nदगडफेक (2) Apply दगडफेक filter\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nपाकिस्तान (2) Apply पाकिस्तान filter\nबेरोजगार (2) Apply बेरोजगार filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nराजकीय पक्ष (2) Apply राजकीय पक्ष filter\nराहुल गांधी (2) Apply राहुल गांधी filter\nअटलबिहारी वाजपेयी (1) Apply अटलबिहारी वाजपेयी filter\nअतिक्रमण (1) Apply अतिक्रमण filter\nअमित शहा (1) Apply अमित शहा filter\nअरुण जेटली (1) Apply अरुण जेटली filter\nलोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, \"अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...\nloksabha 2019: चौकीदारीची उठाठेव (श्रीराम पवार)\nप्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. \"साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...\nखुज्यांचं सरपटणं (श्रीराम पवार)\nयवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची \"निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून कारभाराची सूत्रं खुज्या आणि कणाहीनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं याचंच दर्शन घडलं. मराठी साहित्यविश्व किंवा मराठी माणूस असा बोलावून अपमान करणारा नक्कीच नाही...\nकाश्‍मीरचं खेळणं... (श्रीराम पवार)\nजम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्नि��ग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A8%2520%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2019-10-23T14:09:22Z", "digest": "sha1:RKCG6DUGF3LZEDWKJB3J74YNWC3EAHPV", "length": 9984, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest Marathi News Updates | Live News in Marathi from Pune, Mumbai & Maharashtra | Marathi News Paper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर बुधवार, ऑक्टोबर 23, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove स्टीव्हन स्पीलबर्ग filter स्टीव्हन स्पीलबर्ग\nअक्षयकुमार (1) Apply अक्षयकुमार filter\nअमिताभ बच्चन (1) Apply अमिताभ बच्चन filter\nउत्पन्न (1) Apply उत्पन्न filter\nगेम ऑफ थ्रोन्स (1) Apply गेम ऑफ थ्रोन्स filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nटीव्ही (1) Apply टीव्ही filter\nट्रेंड (1) Apply ट्रेंड filter\nदिग्दर्शक (1) Apply दिग्दर्शक filter\nधारावी (1) Apply धारावी filter\nनेटफ्लिक्स (1) Apply नेटफ्लिक्स filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nबॉलिवूड (1) Apply बॉलिवूड filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nमेट्रो (1) Apply मेट्रो filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nरिलायन्स (1) Apply रिलायन्स filter\nरिलायन्स जिओ (1) Apply रिलायन्स जिओ filter\nव्यवसाय (1) Apply व्यवसाय filter\nव्हिडिओ (1) Apply व्हिडिओ filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसलमान खान (1) Apply सलमान खान filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nस्मार्टफोन (1) Apply स्मार्टफोन filter\nवेब-विश्वाची नवी ‘रंजन’शाही (अमोल उदगीरकर)\nयंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इ���टरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/bonnie-kapoor/", "date_download": "2019-10-23T14:15:25Z", "digest": "sha1:A3BBFWUBZCEORWNKPNWLWPHJGPHVPAN2", "length": 29469, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Bonnie Kapoor News in Marathi | Bonnie Kapoor Live Updates in Marathi | बोनी कपूर बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nपैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\n'विजय कोणाचाही होवो जल्लोष नको', भाजपा उमेदवाराचे कार्यकर्त्यांना भावूक आवाहन\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनि���डणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nया फोटोत आहेत बॉलिवूडमधील दोन सितारे, ओळखा पाहू कोण आहेत हे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया फोटोतील सगळेचजण बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कुटुंबातील आहेत. ... Read More\nArjun KapoorJanhavi KapoorBonnie KapoorSrideviAnil Kapoorअर्जुन कपूरजान्हवी कपूरबोनी कपूरश्रीदेवीअनिल कपूर\nआई श्रीदेवीचा मेणाचा पुतळा पाहून भावूक झाली जान्हवी, पाहा फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खूशी कपूर यांच्यासाठी आजचा दिवस भावूक करणारा ठरला. सिंगापूरमधील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात श्रीदेवींच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि बोनी, जान्हवी व खूशी सगळेच भावूक झालेत. ... Read More\nSrideviJanhavi KapoorBonnie Kapoorश्रीदेवीजान्हवी कपूरबोनी कपूर\nकपूर खानदानातील या अभिनेत्रीवर का वेळ आली ड्रायव्हरकडून पैसे उधार घेण्याची, पहा हा व्हिडिओ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकपूर खानदानातील या अभिनेत्रीच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळते आहे. ... Read More\nJanhavi KapoorSrideviBonnie KapoorDhadak MovieTakht Movieजान्हवी कपूरश्रीदेवीबोनी कपूरधडक चित्रपटतख्त\nश्रीदेवी यांची ही इच्छा पूर्ण केली बोनी कपूर यांनी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमी माझी पत्नी श्रीदेवीची एक इच्छा पूर्ण केली असे बोनी कपूर यांनी नुकतेच सांगितले आहे. ... Read More\nबोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना इम्प्रेस करण्यासाठी सोडली नव्हती एकही संधी, जाणून घ्या हा इंटरेस्टिंग किस्सा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्षे झाली. श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर एकटे पडले आहेत. ते चार मुलांसोबत आपले जीवन व्यतित करत आहेत. ... Read More\nSrideviBonnie KapoorJanhavi KapoorArjun KapoorKhushi Kapoorश्रीदेवीबोनी कपूरजान्हवी कपूरअर्जुन कपूरखुशी कपूर\nपापा बोनी कपूर झालेत स्लिम ट्रिम अ‍ॅण्ड ह��ल्दी; जान्हवी लई खुश्श\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:बद्दलची माहिती, रोज नवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने शेअर केलेली स्टोरी तिच्याबद्दल नाही तर तिचे पापा बोनी कपूर यांच्याबद्दल आहे. ... Read More\n लवकरच येणार श्रीदेवींच्या या ‘आयकॉनिक’ चित्रपटाचा सीक्वल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदीर्घकाळापासून ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार, अशी चर्चा सुरु आहे. साहजिकच हा सीक्वल कधी येणार, कसा असणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर आता या प्रश्नांचीही उत्तरे मिळाली आहेत ... Read More\nSrideviBonnie KapoorAnil Kapoorश्रीदेवीबोनी कपूरअनिल कपूर\nश्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन कपूरने दुबईला जाण्याआधी या व्यक्तीसोबत केली होती चर्चा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nश्रीदेवी यांचे निधन दुबईत झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी बोनी कपूर त्यांच्यासोबतच होते. अर्जुनला श्रीदेवी यांच्या निधनाबाबत कळल्यानंतर तो लगेचच दुबईला रवाना झाला होता. ... Read More\nArjun KapoorSrideviBonnie KapoorJanhavi KapoorKhushi Kapoorअर्जुन कपूरश्रीदेवीबोनी कपूरजान्हवी कपूरखुशी कपूर\nबोनी कपूर आहेत ओव्हर प्रोटेक्टिव्ह खूशी म्हणते, कधी कधी वाटतं ‘कर्फ्यू’ लागलाय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nश्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर आपल्या दोन्ही मुली जान्हवी कपूर व खुशी कपूरबद्दल जरा अधिक प्रोटेक्टिव्ह झाले आहेत. हे आमचे नाही तर खुद्द जान्हवी व खुशीचे मत आहे. ... Read More\nउर्वशी रौतेलाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर माजवली खळबळ, शेअर केले बोल्ड फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nurvashi rautelaBonnie Kapoorउर्वशी रौतेलाबोनी कपूर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1835 votes)\nवंचित बहुजन आघाडी (338 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मु���डेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरनाक पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nपाकिस्तान आणि चीनसह 'या' देशांवर आहे फटाक्यांवर बंदी; पाहा संपूर्ण यादी\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nवाहनांचे सायरन काढून कोणी दंगामस्ती केल्यास जाग्यावर ठोका , गुन्हा दाखल करा- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1327", "date_download": "2019-10-23T13:07:23Z", "digest": "sha1:SELPC55HGOZ5TYTAOGKOFDE4HMI2R3AU", "length": 27373, "nlines": 117, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "शिक्षणातील उपक्रम | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवाचन व विकासाच्या प्रसारक\nअहमदनगरच्या बेबीताई ग��यकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’ त्या गावातील साध्या, सर्वसामान्य महिलेसारख्या दिसतात, पण बोलू लागल्या, की वाणी भल्याभल्यांना विचार करण्यास भाग पाडेल अशी – त्यांची वर्णनशैली बघा, हं – “वीरपत्नी कोण, तर जिच्या पतीने देशासाठी बलिदान दिले ती. तो सैनिक त्याला वीरमरण आले म्हणून थोर झाला, मात्र त्याच्या मागे आयुष्याला धैर्याने सामोऱ्या जाणाऱ्या वीरपत्नीला समाजात स्थान कसे दिले जाते त्या गावातील साध्या, सर्वसामान्य महिलेसारख्या दिसतात, पण बोलू लागल्या, की वाणी भल्याभल्यांना विचार करण्यास भाग पाडेल अशी – त्यांची वर्णनशैली बघा, हं – “वीरपत्नी कोण, तर जिच्या पतीने देशासाठी बलिदान दिले ती. तो सैनिक त्याला वीरमरण आले म्हणून थोर झाला, मात्र त्याच्या मागे आयुष्याला धैर्याने सामोऱ्या जाणाऱ्या वीरपत्नीला समाजात स्थान कसे दिले जाते तिचे दागिने, तिला सन्मानाने दिलेली सरकारी मदत; सगळे काही हिसकावून घेतले जाते”... बेबीताई समाजातील एक हिडीस वास्तव पोटतिडिकेने मांडतात... “आपण वाचतो, शिक्षण घेतो, पैसा मिळवतो, त्याचा उपयोग काय तिचे दागिने, तिला सन्मानाने दिलेली सरकारी मदत; सगळे काही हिसकावून घेतले जाते”... बेबीताई समाजातील एक हिडीस वास्तव पोटतिडिकेने मांडतात... “आपण वाचतो, शिक्षण घेतो, पैसा मिळवतो, त्याचा उपयोग काय फक्त दोन वेळा खायला, की आपल्याच लोकांसाठी मार्ग दाखवायला फक्त दोन वेळा खायला, की आपल्याच लोकांसाठी मार्ग दाखवायला” त्या असे प्रश्नामागून प्रश्न धारदारपणे विचारत जातात.\nपक्षी निरीक्षणाने ज्ञानकक्षा रुंदावल्या\nकरंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या महामार्गाला लागून, करंजाळे गावची छोटीशी शाळा आहे. शाळा दिसण्यास एकदम मनमोहक आहे. कौलारू इमारतीसमोर छोटेसे मैदान आहे. इमारतीच्या भोवताली सुरेख ‘वॉल कंपाऊड’ आहे. त्याला खेटून गुलमोहर, सुबाभळ आणि अशोक यांची झाडे आहेत.\nशिक्षकांनो, आत्मविश्वास पेरते व्हा\nमला महाराष्ट्रातील विविध शाळांमधून फिरत असताना एक सर्वसमान समस्या जाणवली, ��ी म्हणजे, मुलांना लिहिता-वाचता येत नाही ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न होऊनही त्यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. मुलांना लिहिता-वाचता का येत नाही ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न होऊनही त्यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. मुलांना लिहिता-वाचता का येत नाही त्याची कारणे विविध आहेत. मुलांमध्ये स्पर्धेचे वातावरण बालवाडीपासून शाळाशिक्षण संपेपर्यंत व नंतरही असते. बालवाडीतील मुलांनादेखील ट्यूशनला पाठवणारे पालक आहेत. समाजाची एकूण विचारसरणी त्या प्रकारची झाली आहे - यश मार्कांवर मोजले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षण मिळाल्याने होऊ शकणारा आनंद निघून जात चालला आहे. मुलांवर अभ्यासाचा ताण इतका प्रचंड असतो, की ती ज्ञान घेण्यातील आनंदाला पारखी होत जातात. ती फक्त पोपटपंची करू लागतात. ज्या मुलांना पोपटपंची जमते, ती तरून जातात, पण ज्यांना ती जमत नाही, ती मुले मागे पडतात आणि ‘ढ’ हा शिक्का त्यांच्या नावापुढे लागतो. ती मुले त्यांचा आत्मविश्वास हरवून बसतात. उमलत्या वयात हरवलेला तो आत्मविश्वास पुन्हा आणणे कठीण होऊन बसते.\nमराठी-उर्दू यांची नाळ जुळावी म्हणून...\n“शिक्षकाला धर्माचे, भाषेचे, जातीचे, पंथाचे बंधन नसते. किंबहुना, भाषा या सर्वांच्या परे आहे. ते संप्रेषणाचे एक उत्तम साधन आहे. व्यावहारिक उपयोगात येणाऱ्या भाषा तर शिकल्याच पाहिजेत. मराठी तर राजभाषा आहे आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला ती बोलता, लिहिता व वाचता आली पाहिजे,” हे मत आहे एजाज शेख या अकोला जिल्ह्यातील तरुण शिक्षकाचे. मुस्लिम समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांना मराठी भाषा योग्य रितीने येत नाही आणि ती मुले स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात. त्यांच्या प्रगतीच्या वाटा खुंटतात. एजाज शेख मुस्लिम समाजातील मुलांना मराठीत लेखन, भाषण, संभाषण व सहजपणे व्यवहार करता यावेत, यासाठी धडपडत आहेत.\nसेनादलाची निवड - कॅप्टन डॉ सुरेश वंजारी\nमी गेली अनेक वर्षें ‘सेनादल निवड मंडळा’चे प्रशिक्षणवर्ग घेतो. तसे क्लास सुरू करण्यामागील कारण म्हणजे मला तरुण मुलांच्या सहवासात राहता येते. मी त्यांना शिकवताना त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकत असतो. मी आमच्या घरी हे क्लास जेव्हा सुरू केले तेव्हा मुलांना फी आकारत नसे. मी अनेक मुलींनाही एसएसबी ट्र��निंग दिले आहे. मुली सक्षम असतील तर भारताची पुढील पिढी सक्षम होईल. माझे म्हणणे प्रत्येकाने काही सैन्यात जावे असे नाही. पण जर अनेक मुलांना त्याविषयी माहिती मिळाली तर त्यांपैकी कित्येकांना ते वेगळे करिअर करता येईल अशी माझी धारणा आहे.\nएसएसबी ट्रेनिंगमध्ये पूर्ण व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला जातो. एनडीए, सीडीएसईमध्ये निवड होण्याचे निकष फार वेगळे आहेत. एसएसबी ट्रेनिंगमध्ये मानसशास्त्राचा भाग पण बराचसा आहे. नुसते पाठांतर करून उत्तरे देणे तेथे चालत नाही. तेथे मुलाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विचार केला जातो. मी स्वत: मानसशास्त्रज्ञ नाही. परंतु मुलांचे मानसशास्त्र जाणून घेण्यासाठी त्या विषयातील पदवीची आवश्यकता नाही. काही सर्वसाधारण प्रश्नातून, त्यांच्या घराविषयीच्या प्रश्नातून त्यांची वाढ ज्या वातावरणातून झाली आहे ते लक्षात येते.\nमातीत रुजलेल्या शिक्षणाची सुरुवात\n‘मित्र’ या ‘बायफ’च्या महाराष्ट्रातील सह-संस्थेने पन्नास हजार अल्पभूधारक आदिवासी कुटुंबांसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2003 साली सुरू केला होता. शेती छोट्या जमिनीत, कमी भांडवलात फायद्याची कशी करावी याचे वेगवेगळे तंत्रज्ञान हा त्यातील मुख्य भाग; पण त्याबरोबरच कुटुंबाचे आरोग्यशिक्षण, महिला सक्षमीकरण असा बहुआयामी कार्यक्रम होता तो. त्यात प्रथमच ‘बायफ’ने त्या कार्यक्रमाच्या कार्यक्षेत्रातील पन्नास आश्रमशाळांबरोबर काम सुरू केले. एका आश्रमशाळेत तीनशे ते चारशे मुले असतात. तेथे शेतीविषयक तंत्रज्ञानाचे तसेच आरोग्यविषयक गोष्टींचे प्रात्यक्षिक केले तर ते त्या मुलांच्या आई-वडिलांपर्यंत म्हणजे सहाशे ते आठशे पालकांपर्यंत सहज पोचेल असा विचार त्यामागे होता.\n‘बायफ’ला गांधी विचारांचा वारसा आहे. त्या संस्थेचे उपाध्यक्ष सोहनी यांना आश्रमशाळांमधील काम ‘नयी तालिम’ शिक्षणपद्धतीशी जोडता येईल असा विश्वास वाटत होता. त्या कार्यक्रमाची मोठी ताकद, त्यांना जाणवत होती. मी त्याचवेळी त्यांना भेटले. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर पडसऱ्यामध्ये शेतीचे प्रकल्प करून त्याला गणित, विज्ञान जोडण्याचा प्रयोग केलेला होता. आमची भेट झाल्यावर मला जाणवले, की माझ्या मनातील काम मला तेथे करण्यास मिळणार आहे. सोहनी यांनी माझ्यावर आश्रमशाळांमधील कार्यक्रमाचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी सोपवली.\nशिक्षण हक्क पुरस्कर्ती - वृंदन बावनकर\nवृंदन बावनकर नागपूरमध्ये राहते. तिने भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ‘पवन पब्लिक स्कूल’ या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे विविध प्रयोग चालवले आहेत. वृंदनने संस्था चालवण्याचे आईवडिलांनी दिलेले आव्हान शिक्षणक्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना वयाच्या विशीत स्वीकारले आहे. तिची शिक्षणक्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे. वृंदनने तिची संस्था व्यक्तिकेंद्री होऊ नये, तिच्यानंतरही कोणी संस्था चालवणारी व्यक्ती असावी या दृष्टिकोनातून शाळेचा विस्तार केला आहे. खरे तर, वृंदनला संरक्षण सेवेमध्ये जायचे होते, वैमानिक व्हायचे होते. पण तिच्या शाळेत एनसीसीचे मार्गदर्शन करत असताना, शिक्षणातील काही त्रुटी लक्षात आल्या. वृंदनला देश घडवणाऱ्या भावी पिढीला योग्य दिशा देण्याची गरज, शिक्षणक्षेत्रातील त्रुटी तिच्या सुधारण्याची तळमळ स्वस्थ बसू देईना. तेव्हा तिने त्याच शिक्षणपद्धतीत राहून काही बदल करत दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यावर काम करण्याचा निर्णय घेतला.\nमाझी शाळा इयत्ता पहिली ते चौथी अशी आहे. ती कडा गावात कर्डीले वस्ती भागात आहे. मी शाळा सर्वांगानी सुंदर बनावी यासाठी नेहमी प्रयत्न करत आहे. माझा त्यामधील एक भाग म्हणजे ‘माझी शाळा-माझे शाळामंत्रिमंडळ’ हा उपक्रम.\nमी शाळेत 2008 साली रुजू झालो. मी माझा उपक्रम तेव्हापासून यशस्वीपणे राबवत आहे. उपक्रमाचे मला व माझ्या विद्यार्थ्यांना अनेकविध फायदे झाले आहेत. त्यातील प्रमुख फायदा म्हणजे ‘स्वानंद’ हा होय ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती तिचे घर स्वच्छ ठेवते, त्याप्रमाणे माझा विचार माझी शाळा स्वच्छ व सुंदर असावी असा असायचा. तो साध्य एकट्याने प्रयत्न करून होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून एक आनंददायी उपक्रम साकारण्याचे ठरवले. उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात उपयोगी ठरेल असा नाविन्यपूर्ण होता.\nनिफाडच्या वैनतेयाचे विविध ज्ञानामृत\nन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे नाव सर्वत्र परिचयाचे झाले ते ‘झी मराठी’ वाहिनीवर सादर झालेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेमुळे. रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा. रानडे यांनी अद्वितीय ज्ञानाने, धोरणाने आणि कर्तबगारीने भारताच्या अर्वाचीन इ��िहासाला नवे विधायक व वैचारिक वळण दिले. रानडे यांच्या कार्याची ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी, त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला साजेसे यथोचित स्मारक असावे असा विचार निफाडच्या काही तरुणांच्या मनात आला. ती गोष्ट ऑगस्ट 1962 मधील. त्यांनी `न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळा`ची स्थापना केली. त्यांमध्ये प्रामुख्याने अॅड. लक्ष्मण उगावकर, शांतिलाल सोनी, कै. रघुनाथ कोष्टी, कै. चंपालाल राठी, कै. डॉ. कमलाकर नांदे, कै. बा.य. परीटगुरुजी, कै. पंडितराव कापसे, प्रल्हाददादा कराड आणि वि. दा. व्यवहारे हे होते.\n‘न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळा’च्या वतीने ‘वैनतेय विद्यालय’, या माध्यमिक शाळेची स्थापना दोनच वर्षांत, 9 जून 1964 रोजी करण्यात आली. शाळा स्थापन होण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत, कारण एका चांगल्या शिक्षण संस्थेची गावाला आणि परिसराला गरज होती. इमारतीची उपलब्धता सुरुवातीला जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने झाली. नागरिक आणि पालक यांचे आर्थिक योगदान लाभल्याने आर्थिक निधी गोळा झाला. सार्वजनिक मंदिराच्या जागेचा उपयोग झाला. सध्याच्या इमारतीसाठी कायमस्वरूपी शासकीय जागा मंजूर झाली.\nयोगेंद्र बांगर यांची आजीबाईंची शाळा\nभारतातील पहिली आजीबाईंची शाळा फांगणे गावी ८ मार्च २०१६ रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू झाली. ती शाळा म्हणजे ‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू, झाडे, वेली, पशु-पाखरे यांशी दोस्ती करू’ या ग.दि.माडगूळकरांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव शाळा निसर्गाच्या सान्निध्यात वसली आहे. आंब्याच्या मोठ्या झाडाखाली बांबूच्या कळकांचे दोन भाग करून भिंत तयार करण्यात आली आहे. त्यावर गव्हाच्या कुडाचे छत आहे. वर्गाच्या समोर ठरावीक अंतरावर प्रत्येक आजीच्या नावाचे झाड आहे. टाकाऊ फरश्यांचा वापर करून त्यावर मुळाक्षरे लिहिलेली आहेत. वयाच्या साठीनंतर उत्साहाने पुस्तकातील धडे गिरवणार्‍या आजीबार्इंच्या शाळेचे ते चित्र मोहीत करून टाकणारे असते.\nSubscribe to शिक्षणातील उपक्रम\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/story-nokia-4-2-price-specifications-features-launched-in-india-1808722.html", "date_download": "2019-10-23T14:00:51Z", "digest": "sha1:EUSEP3M57JG6HDZMXLTEJDI33NEZHI5O", "length": 22026, "nlines": 297, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Nokia 4 2 Price specifications features launched in India, Lifestyle Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nवाचा मतमोजणीवेळी केंद्रावर कशी असेल व्यवस्था...\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनिकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी\nसाताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये\nआरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड\nपुण्यातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवा, अन्यथा १ कोटी दंड भरा\nगेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद\nपुढील तीन दिवस पावसाचेच\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडल्याने खळबळ\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nBSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी\nपीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार\nInfosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले\nICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम\nballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर\nBCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...\nBCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी काय\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\n'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'\nचीनची '९���६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nPHOTO: दिवाळीनिमित्त आकाश कंदिलांनी बाजरपेठा सजल्या\nपुण्यात पुन्हा पाऊस, पुन्हा पूरस्थिती, पुन्हा घरांत पाणी\nPHOTOS : बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nदिग्गज राजकीय नेत्यांचे सहकुटूंब मतदान\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nनील नितीन मुकेश आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nदीपिका, आमिरसह बॉलिवूडकरांचा मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | शनिवार | १९ ऑक्टोबर २०१९\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nफुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीतून नेयमार आउट\nकर्नाटकमध्ये पावसाने घेतला १३ जणांचा बळी.\nझारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश\n'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा\nमंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक. प्रगती एक्स्प्रेसह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द\nकर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.\nपाब्लो एस्कोबारची भूमिका साकारलेला कलाकार इफ्फीसाठी भारतात येणार\nजम्मू-काश्मीर - मूसानंतर दहशतवादी संघटना संभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा\nसौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला\nNokia 4.2 लाँच, जाणून घ्या फीचर आणि खास ऑफर\nHT मराठी टीम, मुंबई\nएचएमडी ग्लोबलनं नुकताच Nokia 4.2 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. नोकियाचा हा नवा स्मार्टफोन कंपनीच्या इ स्टोअरवर आजपासून पुढील आठवडाभरापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तर १४ मे पासून रिटेल स्टोअरमध्ये नोकिया ४.२ ची विक्री सुरू होणार आहे.\nनोकिया ४.२ ची किंमत\n- हा फोन ब्लॅक आणि पिंक सँड अशा दोन रंगात उपलब्ध होणार आहे. ३ जीबी व्हेरिएंटची किंमत ही १० हजार ९९० रुपये असणार आहे.\n- तर १० जूनपर्यंत “LAUNCHOFFER” हा प्रोमो कोड वापरून फोन त्वरित बुक केल्यास ५०० रुपयांची अतिरिक्त सवलत ग्राहकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे फोनच्या स्क्रीनला नुकसान पोहोचल्यास सहा महिन्यांसाठी ३,५०० हजारांचा मोफत विमाही यात ग्राहकांना मिळणार आहे.\n- HDFC Bank Credit आणि Debit cards धारकांना १०% कॅशबॅकही मिळणार आहे.\n- ५.७१ इंचाचा एचडी डिस्प्ले\n- १३ मेगाप्लिक्सेल आणि २ मेगाप्लिक्सेलचा रिअर कॅमेरा\n- ८ मेगा प्लिक्सेल सेल्फी कॅमेरा\n- ३ जीबी रॅम\n- फिंगर प्रिंट सेन्सॉर\n- फेस आयडी अनलॉक\nनोकिया, एचएमडी ग्लोबल, नोकिया 4.2 किंमत, नोकिया 4.2 फीचर,\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nजम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वल्टे शहीद\nनवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा\nखासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...\n'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'\nनवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले\nNokia 7.2 : ४८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि बरंच काही\nव्हॉट्स अ‍ॅपमध्ये येणार हे तीन नवे फीचर्स\nव्हॉट्स अ‍ॅपचे दोन महत्त्वपूर्ण फीचर येणार\nअ‍ॅपलनं लाँच केला iPod, जाणून घ्या किंमत\nडीलीट केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजचा आता मागमूसही राहणार नाही\nNokia 4.2 लाँच, जाणून घ्या फीचर आणि खास ऑफर\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\nDhanteras 2019 : धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ\nजिओचे नवे ऑल इन वन प्लॅन्स सादर, वाचा ग्राहकांना काय मिळणार\nएक चमचा शुद्ध तूप, श्रिया पिळगांवकरचा फिटनेस फंडा\nचहा- कॉफी प्या आणि मग कपही खा, कंपनीचे 'Edible Cups'\n'स्मार्टफोन'ला कंटाळलेल्यांसाठी नोकियाचा ११० नवा पर्याय\nशाओमीच्या रेडमी नोट ८ प्रो मध्ये ६४ मेगापिक्सेल कॅमेरा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल\nVideo :... जेव्हा आतून झाडानं घेतला पेट, असं दृश्य कधीही पाहिलं नसेल\nआलिया- रणबीरची खोटी लग्नपत्रिका व्हायरल\nनोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...\nलेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियात उत्सुकता\nJio ने दिवाळीनिमि��्त ग्राहकांनी दिली ऑफर, फक्त ६९९ रुपयांत फोन\n6-6-0-1-6-0-6-0-6-W उमेश यादवचा अनोखा विक्रम\nबजाज चेतक स्कूटरचा नवा अवतार पाहिला का \n..म्हणून जिनपिंग यांनी हेलिकॉप्टर नाकारून कारनं केला प्रवास\nViral : खारूताईनं गाडीत साठवून ठेवले २०० अक्रोड\n... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं\nमराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज\nपाक 'नाकाम' अकमलच्या नावेही लाजिरवाणा विक्रम\nक्रिकेटर अजिंक्य रहाणेला कन्यारत्न\nVideo : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू\nVIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...\nनवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स\nएकता कपूरच्या 'कामसूत्र' वेबसीरीजमध्ये दिसणार सनी लिओनी\n... मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला\nएका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २३ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९\nआजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९\nलंडनमध्ये ३९ मृतदेहांनी खचाखच भरलेला कंटेनर सापडला\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\nदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ\nDabangg 3 Trailer : भेटा 'चुलबुल दबंग'ला\n'शिवकालीन इतिहासावरील चित्रपटांना राज्यात चित्रपटगृह नाही हे दुर्दैव'\nतुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा\nचीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय\nDiwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन\nदिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/songs-communicate-with-god/", "date_download": "2019-10-23T13:15:57Z", "digest": "sha1:TD7N4GFCQKR7DFYGCSLTYSTIPQLDVAKU", "length": 12521, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीवनगाणे : देवाशी संवाद साधा | Dainik Prabhat", "raw_content": "\nजीवनगाणे : देवाशी संवाद साधा\nतुम्हाला जर एखाद्या माणसाने असे विचारले की काय हो, तुम्ही देवाशी संवाद करता का तर मला वाटते की एकतर आपण त्या माणसाला वेड्यात तरी काढू किंवा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू. पण खरं सांगू का तर मला वाटते की एकतर आपण त्या माणसाला वेड्यात तरी काढू किंवा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू. पण खरं सांगू का त्याचा तो प्रश्‍न हा अगदी योग्य आहे. खरं म्हणजे आपण प्रत्येकानेच असा देवसंवाद साधायला हवा.\nदेवांन�� ज्यावेळी ही सारी सृष्टी निर्माण केली त्याबरोबरच त्याने माणूसही निर्माण केला आपल्यासारखाच, आपलंच प्रतिबिंब म्हणून. देवाने उदार अंत:करणाने माणसाला वाचेचेही एक अमूल्य वरदान दिले. कां तर या जीवाने जीवनातल्या अनुभव प्रचितीचा आपल्याशी सुखसंवाद साधावा म्हणून. पण माणूस मात्र त्या दात्याला विसरला. तो देवाशी नाही तर जगाशी संवाद साधू लागला. त्याला जे हवं ते तो इतरांकडे मागू लागला. कुणी त्याच्या मागण्या पुरवू लागले. तर कोणी त्याच्या मागण्या नाकारू आणि झिडकारू लागले. त्यामधून माणसाला त्याच्या जीवनात सुख-दु:ख, लाभ हानी, प्राप्ती-अप्राप्ती याचा अनुभव येऊ लागला. कधी तो सुखावू लागला, तर कधी दु:खी कष्टी होऊ लागला. ज्याच्याशी संवाद साधायला हवा त्यालाच तो विसरला.\nखरं म्हणजे आपण देवाची जी प्रार्थना करतो ना तो एक प्रकारचा संवादच असतो. पण तो कसा असायला हवा तर आपण आपल्या आईशी जसं लडिवाळपणे बोलतो, तिच्याकडे कसं हवं नको ते मागतो तसं आपण प्रार्थनेच्या माध्यमातून देवाला सांगायला हवे. आपल्याला काय हवयं, ते त्याला सांगाव,ं मागू नये. आई जसं मुलाला केव्हा कसं अन्‌ किती द्यायचं ते ठरवीत असते. तशीच ती विश्‍वाची माऊली म्हणजेच देव तुम्हाला केव्हा किती आणि काय द्यायचं ते ठरवत असतो.\nआपल्या प्रार्थनेत विनंती हवी, आर्जव हवा.\nत्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे कृतज्ञतापूर्वक आभार मानायला हवेत. देवाशी सुखसंवाद कसा साधावा हे आपल्याला संत शिकवतात. ते सांगतात की तू तुझं सारं सुख दु:ख त्याला सांग. तुझा संसार प्रपंच्याचा भार त्याच्या पायावर घाल. तू असा संवाद साधत गेलास ना की आपोआप तुझ्या मनावरचा ताण दूर होईल, तुझं मन मोकळ होईल. कोणीतरी तुझ्या पाठीशी आहे हा विश्‍वास तुला जीवनात खूप उपयोगी पडेल.\nजीवनगाणे: छंद लावून घ्या\nचर्चेत: मतदानात जीव रमत नाही\nअर्थकारण: सरकारी विश्वास की खासगी कार्यक्षमता \nएक्‍झिट पोलने उडवलेली धमाल\nकलंदर: बदल आत्मसात होतोय\nदिल्लीवार्ता: वरिष्ठ नेत्यांचे योगदान महत्त्वाचेच\nलक्षवेधी: मतदार राजाचा कौल कोणाला\nदानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा – नवाब मलिक\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD: बाहुबली ‘प्रभास’चा आज वाढदिवस..\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nअनियमित वसाहती होणार नियमित; केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nदेशात पुन्हा मोदी सरकारची पुनरावृत्ती होवो – देवेंद्र फडणवीस\nनिलंबित 16 कर्मचारी पुन्हा कामावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/maharashtra-election-2019-morning-walk-bjp-candidates-along-chief-minister-mumbai/", "date_download": "2019-10-23T14:09:23Z", "digest": "sha1:ILO3FBZWARCVJZI43Y76NR5GUEN25XPK", "length": 31983, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019: Morning Walk By Bjp Candidates Along With Chief Minister In Mumbai | Maharashtra Election 2019: प्रचाराचा संडे फंडा; मुख्यमंत्र्यांसह भाजपा उमेदवारांनी केला मॉर्निंग वॉक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २३ ऑक्टोबर २०१९\n‘मोपा’ प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापण्यास सुप्रिम कोर्टाकडून नकार\nभोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक\nकमांडो 3 च्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतोय विद्युत, अदा, गुलशन यांचा वेगळा अंदाज\nमाध्यान्ह आहाराची बिले ४८ तासात न फेडल्यास शिक्षण अधिकाऱ्यांना घेराव\nकर्नाटक रेल्वे पोलीसांचे पथक गारगोटीत -- आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे चौकशी\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nएसटीच्या 1 लाख कर्म���ाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nभररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ\n‘हा’ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला घ्यावी लागेल महिनाभराची सुट्टी, ट्रेलरच आहे 7 तास 20 मिनिटांचा\nThen and Now : काळासोबत इतकी बदलली ही अभिनेत्री, 46 व्या वर्षी 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट\nजगातील फक्त दोनच महिलांकडे आहे 'ही' वस्तु, अनुष्का शर्मा आहे दुस-या क्रमांकावर\nजया बच्चन चिडल्यावर अशी होती ऐश्वर्या रायची अवस्था\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हण��ो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौरव गांगुलीकडे महिला क्रिकेटपटूचं साकडं\nउदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nनिकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहेंद्रसिंग धोनीच्या ताफ्यात नवी गाडी; भारतीय सैन्याची होती शान\nमुंबई - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी\nअकोला : कर्जाला कंटाळून पुनोती बु. येथील शेतक-याची आत्महत्या, विष प्राशन केल्यानंतर लावला गळफास\nमीरारोड - मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी विशाल म्हात्रे, राजेश सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय व गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nVideo : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nEmotional दादा; अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच सौरव गांगुलीनं घातलं 'ते' ब्लेझर, Video\nयंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\nस्पष्ट संकेत; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सौरव गांगुली म्हणतो...\nबीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच सौरव गांगुलीनं कॅप्टन कोहलीबाबत केलं विधान\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019: प्रचाराचा संडे फंडा; मुख्यमंत्र्यांसह भाजपा उमेदवारांनी केला मॉर्निंग वॉक\nMaharashtra Election 2019: प्रचाराचा संडे फंडा; मुख्यमंत्र्यांसह भाजपा उमेदवारांनी केला मॉर्निंग वॉक\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुलाबा विधानसभेचे उमेदवार राहुल नार्वेकरही उपस्थित होते.\nMaharashtra Election 2019: प्रचाराचा संडे फंडा; मुख्यमंत्र्यांसह भाजपा उमेदवारांनी केला मॉर्निंग वॉक\nमुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला राज्यात रंग चढू लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ कमी उरल्याने जास्तीत जास्त मत���ारांपर्यंत पोहचण्याचं काम प्रत्येक उमेदवार करताना दिसत आहे. यातच भाजपाने मुंबई चाले भाजपासोबत असं अभियान राबवून मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक सुरु केलं आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुलाबा विधानसभेचे उमेदवार राहुल नार्वेकरही उपस्थित होते. तर मुंबईतील अन्य भागातही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मॉर्निंग वॉक करत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनीही वांद्रे पश्चिम मतदारसंघात लोकांच्या भेटी घेतल्या. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी चारकोप भागात मॉर्निंग वॉक केला तर कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपाचे अतुल भातखळकर यांनी मॉर्निंग वॉक करत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.\nकदम निरंतर बढ़ते जिनके श्रम जिनका अविराम है, विजय सुनिश्चित होती उनकी घोषित यह परिणाम है\nनिवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी मिळणारा हा शेवटचा रविवार असल्यामुळे आज प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रचारात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही मराठवाडा येथे 5 सभा होणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज साताऱ्यात, कोल्हापुरात सभा होणार आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही मुंबईतील चांदिवली, धारावी भागात दौऱ्यावर आहे. याठिकाणी राहुल गांधी यांची सभा होणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही मालाड, दहिसर भागात प्रचारसभा होणार आहेत.\nदरम्यान, शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. शिवसेनेच्या वचननाम्यात प्रामुख्याने शेतकरी, महिला आणि युवा वर्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. देशाला मंदीचा विळखा पडतोय, लोकांच्या रोजगाराचा प्रश्नही आहेच. त्यामुळे सरकारी तिजोरीचा विचार करूनच शिवसेनेने वचननामा तयार करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दहा रूपयांत थाळीची योजना आहे. त्यासाठी राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार आहोत असं त्यांनी सांगितले.\nDevendra FadnavisBJPMaharashtra Assembly Election 2019देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात होणार ४८८ फेऱ्या\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nनिकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात \nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\n'तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत', मनचिसेचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण, दहा हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: 'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'\nMaharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019दिवाळीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरियाणा निवडणूकबिग बॉसहिरकणीपुणेसौरभ गांगुलीएसटीदेवेंद्र फडणवीसबीसीसीआय\nविधानसभा निवडणूक प्रचारात कोणत्या पक्षाने बाजी मारली असं वाटतं\nभाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी\nराष्ट्रवादी काँग्रेस (1834 votes)\nवंचित बहुजन आघाडी (337 votes)\nदिवाळी दिव्यांचे प्रदर्शन थेट पुण्यातून\nMNS चा पुन्हा आक्रोश | 'हिरकणी' 'ट्रीपल सीट' ला चित्रपटगृह दिलं नाही तर..\nकसे बनले शाह आणि मोदी भारतातले सर्वात मोठे राजकारणी\nपीएमसी बँक घोटाळ्यातील वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ\nधनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना सोडून राष्ट्रवादीत का गेले | Why Dhananjay Munde Leave Gopinath Munde\nखा. रावसाहेब दावने यांचा खुलासा\nRaosaheb Danve | 'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही' | Jalna\nशिक्षकाकडून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; पालकांनी दिला चोप\n'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nतब्बल 65 वर्षानंतर गांगुलीला मिळाला 'हा'मान\nजगातली 5 सर्वात खतरना��� पर्यटनस्थळं\nमुलांना इंटरनेटचा योग्य वापर करायला शिकवा, 'या' टिप्स करतील मदत\nहे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे\nप्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...\nतुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का तर पहा देशातील एक अनोखी शाळा\nनवी कार घ्यायची की जुनी कार जाणून घ्या फायदे तोटे\nदक्षिण आफ्रिकेला व्हाइट वॉश देत भारताने रचला इतिहास\nMaharashtra Exit Poll: अजून एक एक्झिट पोल म्हणतो राज्यात भाजपा-सेना युतीचेच सरकार\nआयआयटीच्या धर्तीवर एनएसडीच्या प्रवेशांसाठीही सामाईक प्रवेश परीक्षा\nआनंद महिंद्रांकडून गिफ्ट ऑफर, माऊलीची सेवा करणाऱ्या श्रावणबाळास 'फोर व्हिलर'\nतिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप\nकर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष... सौरव गांगुलीचे कधी न पाहिलेले फोटो...\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता\nBSNL आणि MTNLबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार\nएसटीच्या 1 लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सरकारकडून मिळणार भेट\nआता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९: यंदाच्या निकालात २०१४ पेक्षा अधिक जागा आघाडी जिंकणार - सुप्रिया सुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/bollywood/rajkummar-rao-mouni-roy-amyra-dastur-paresh-rawal-starrer-made-in-china-trailer-released-39814", "date_download": "2019-10-23T14:33:22Z", "digest": "sha1:UNPLQTCYOOFK3VLJYG3IJIB52TXKBXJD", "length": 7984, "nlines": 105, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राजकुमार आणि मौनी रॉयच्या 'मेड इन चायना'चा ट्रेलर प्रदर्शित", "raw_content": "\nराजकुमार आणि मौनी रॉयच्या 'मेड इन चायना'चा ट्रेलर प्रदर्शित\nराजकुमार आणि मौनी रॉयच्या 'मेड इन चायना'चा ट्रेलर प्रदर्शित\n'मेड इन चायना' चित्रपटात राजकुमार राव आणि मौनी रॉय यांच्याव्यतिरिक्त बोमन ईरानी, परेश रावल, सुमित व्यास आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.\nअभिनेता राजकुमार राव आणि मौनी रॉय यांचा चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरत आहे. चि��्रपटात राजकुमार राव आणि मौनी रॉय यांच्याव्यतिरिक्त बोमन ईरानी, परेश रावल, सुमित व्यास आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.\n'मेड इन चायना' हा विनोदीपट असून यात राजकुमार राव गुजराती व्यावसायिकाची व्यक्तीरेखा साकारत आहे. छोटे-मोठे उद्योग करणारा रघु मेहता हा काही ना काही वगेळं आणि नवीन व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात असतो. व्यवसायात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तो चीनला जातो. तिकडे त्याला गुप्तरोगांवर उपचार करणारं एक प्रोडक्ट मिळतं. हे प्रोडक्ट तो भारतात येऊन विकत असतो. त्याच्या या संपूर्ण प्रवासात नेमकं काय घडतं आणि त्याचा हा व्यवसाय किती यशस्वी होतो हे या चित्रपटात पाहता येईल.\nचित्रपटात मौनी रॉयनं राजकुमार रावच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर बोमण इराणीनं सेक्सोलॉजिस्टची व्यक्तिरेखा साकारली आहे. मौनी आणि राजकुमार ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे. यापूर्वी मौनीनं अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात देखील मौनीनं अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली होती.\nअमिताभसोबत विक्रम गोखले आणि नीना कुलकर्णी\nसोनालीचा डॅशिंग अंदाज पाहिला का\nराजकुमार रावमौनी रॉयमेड इन चायनाट्रेलरबोमन ईरानीपरेश रावलसुमित व्यासRajkumar raomauni roymade in chinatrailer\nकार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवाजुद्दीनचा सन्मान\n'खुशी'च्या स्वागतासाठी चुलबुल पांडे मैदानात, 'दबंग ३' चा नवा पोस्टर रिलीज\nसंजय दत्तने दिल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा, म्हणाला...\nदसऱ्याच्या मुहूर्तावर 'दबंग ३'मधील 'रावणाचा' फर्स्ट लूक प्रदर्शित\nरुपेरी पडद्यावर ‘हाजीर’ होणार ‘सावरकर’\nलग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज\n'हाऊसफुल ४' चा धमाकेदार ट्रेलर लाँच\nफरहानला परेश देणार बॅाक्सिंगचे धडे\n... तो हमे अपने आपको साइंटिस्ट कहने का कोई अधिकार नही : अक्षय कुमार\nअभिनय देवचा 'दूसरा' सांगणार भारत बदलणाऱ्या क्रिकेटची कथा\nक्रितीचा 'पटियाला' अंदाज पाहिला का\nराजकुमार आणि मौनी रॉयच्या 'मेड इन चायना'चा ट्रेलर प्रदर्शित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/construction-of-airport-by-taking-farmers-into-confidence/", "date_download": "2019-10-23T12:42:08Z", "digest": "sha1:5EYZMMKS5AORFDBZSR4ZVLONYGFWPQAM", "length": 10390, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच विमानतळाचे निर्माण | Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच विमानतळाचे निर्माण\nजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे आश्‍वासन\nनायगाव- पुरंदर विमानतळाला सर्व प्रकारच्या मंजुऱ्या मिळालेल्या आहेत. विमानतळाचे काम 95 टक्‍के झाले आहे. विमानतळ विकासाचे सर्वात मोठे महाद्वार आहे. विमानतळाबाबत शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन काम केले जाईल. शेतकऱ्यांचे एक इंचाचेही नुकसान होणार नाही, असे आश्‍वासन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.\nनायगाव (ता. पुरंदर) येथे एका कार्यक्रमप्रसंगी विजय शिवतारे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप यादव, सभापती रमेश जाधव, सदाशिव चौंडकर, किशोर खळदकर, चंद्रकांत कड, चंद्रकांत चौंडकर, आशा खळदकर, युवासेनेचे तालुकाध्यक्ष उमेश गायकवाड, सरपंच दिपाली जगताप, माणिक निंबाळकर, राजेंद्र गद्रे, दादा मारणे, गणेश कोलते, मंगल मेमाणे, दादा खेसे, यशवंत कड, काशिनाथ खळदकर, म्हलारी कड, संजय होले, ज्ञानेश्‍वर सोनवणे, प्रविण जगताप, नारायण चौंडकर, महेंद्र खेसे, रायचंद खेसे, संजय चौंडकर, दीपक चौंडकर आदी उपस्थित होते.\nशिवतारे म्हणाले की, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 60 वर्षांत जेवढा निधी आणला नाही तेवढा निधी मी पाच वर्षांत आणला. 27 डिसेंबर 1997 ला शिवसेना-भाजपची सत्ता असताना पुरंदर उपसासिंचन योजनेला मान्यता मिळाली. या योजनाचे पुढील 100 ते 200 वर्षे 81 टक्‍के बिल शासन भरणार आहे. शेतकऱ्यांना 19 टक्‍के बिल भरावे लागेल, असा कायदा करून ठेवला आहे. जनाई शिरसाई योजना बंद पाइपलाइनद्वारे केली जाईल. पुरंदरमध्ये 63 कोटींचे 429 सिमेंट बंधारे झाले आहेत.\n#व्हिडीओ; दानवेंच गोहत्ये बद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n#HBD : मराठमोळ्या ‘कॉमेडी किंग’चा वाढदिवस\nसारा अली खानचा दिवाळी स्पेशल विकेंड \nविरोधकांचा सामना करण्यासाठी योगी सरकारचे आणखी 4 प्रवक्ते\n‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील तब्बल 720 तास\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात “मनोगत कुलगुरूंचे” उपक्रम\nया दिवाळीला टीव्ही खरेदी करताय मग हे वाचाच…\nदै. प्रभात ‘दीपोत्सव-2019’ चे प्रकाशन\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nराज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस ; हवामान खात्याचा अंदाज\nकिशोर शिंदेनी धुडकावली चंद्रकांत पाटलांची ‘ऑफर’\nघडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत\nकर्जतमध्ये झळकले या न���त्याच्या विजयाचे फलक\nकव्हरस्टोरी: दिवाळीत राहा आरोग्यदायी…\nपोलिसांनीच केली कऱ्हा नदी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती\nमुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांची आत्महत्या; चेंबूरमध्ये दगडफेक\nघड्याळाच बटन दाबल्यानंतर कमळाला मत \n‘राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून येईल’\nकराडजवळ अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू\nकर्जतमध्ये झळकले या नेत्याच्या विजयाचे फलक\nमतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा खडा पहारा\nकोपरगावच्या जवानाला वीर मरण\nगुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द\nलोणंदचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणेच सुरु राहणार\nखळदला रंगला कुस्त्यांचा आखाडा\nहवेली तालुक्‍याचा गुटखाकिंग गजाआड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/question-papers/s/aso-pre-2013-question-paper-/4/l/3/", "date_download": "2019-10-23T12:59:44Z", "digest": "sha1:7ET7XXFM72MCL3VN5BUX5DZTMPJLT4OB", "length": 14048, "nlines": 353, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "ASO Pre 2013 Questions And Answers", "raw_content": "\nमानव विकास निर्देशकांचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढीलपैकी कोणते \nA. जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान प्रौढ साक्षरता दर-स्थूलशिक्षण प्रवेश दर (GER) आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन-GDP\nB. आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणावरील खर्च\nC. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या, दारिद्र्य रेषेवरील लोकसंख्या आणि निवासाची व्यवस्था\nD. सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर आणि राष्ट्रीय उत्पन्न\nखालीलपैकी कोणत्या उद्योगात 2010-11 मध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक झाली\nD. मशिनरी व यंत्रोद्योग\nनवीन वित्तिय धोरणात पुढीलपैकी कोणत्या बाबींवर भर देण्यात आला आहे\n(a) कररचना व कराच्या कायद्यात सुलभीकरण करणे.\n(b) कर प्रशासनात सुधारणा करणे.\n(c) साधन सामुग्रीचे वितरण व करप्रणालीचे समान महत्व\n(d) खर्च नियंत्रित करणारी नवीन प्रभावी पद्धत अवलंबिणे.\nवरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत \nजनरल अँटी-अव्हायडन्स रूल (GAAR) च्या सुधारित तरतुदी भारतात केव्हा पासून लागू होतील\nC. जानेवारी 1, 2015\n1950 - 51 ते 2010 - 11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील (GDP) वाटा पुढीलपैकी\n2009 पासुन रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रु. नाण्याचे वजन व व्यास किती आहे\nA. 7 ग्रॅम 24 मिलीमिटर\nB. 8 ग्रॅम 28 मिलीमिटर\nC. 9 ग्रॅम 26 मिलीमिटर\nदेशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते \n(c) सार्वजनिक उद्योग समिती\nवरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत \nखालीलपैकी कोणती जोडी चूक आहे\nA. पहिली पंचवार्षिक योजना = (1951-56)\nB. तिसरी पंचवार्षिक योजना = (1966-71)\nC. सहावी पंचवार्षिक योजना = (1980-85)\nD. दहावी पंचवार्षिक योजना=(2002-2007)\n2004 - 05 या वर्षासाठी तेंडूलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे खालीलपैकी कोणती दारिद्र्यरेषा निश्चित करण्यात आली \nखालिलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा न\nA. घन पदार्थाचे द्रव पदार्थामध्ये द्रवण होणे.\nB. द्रवरूपाचे वायुरूपात बाष्पीभवन होणे.\nC. वायुरूपाने द्रवरूपात द्रवीकरण होणे.\nD. पदार्थाचे अवक्रमण होणे.\nमानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती \nअन्न पदार्थाची ऊर्जा _________ या परिमाणात मोजली जाते.\nअणुभट्टी मध्ये होणारी उर्जा निर्मिती यामुळे होते.\nहायड्रोपावर प्लॅन्ट मध्ये :\nA. कायनेटीक एनर्जीचे विद्युत उर्जेत रूपांतर होते.\nB. विद्युत उर्जा पाण्यातून काढली जाते.\nC. पाण्याचे वाफेत रूपांतर करून विद्युत उर्जा तयार केली जाते.\nD. पोटेशियल उर्जेचे रूपांतर विद्युत उर्जेत केले जाते.\nमानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणा-या किरणांना नियंत्रित करतो \nअंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मीठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते \nसोलर सेल कशापासून बनलेले असतात\nगांडुळ हा प्राणी कोणत्या संघात येतो\nनॅचरल गैस हा उत्तम गैस आहे कारण\n(a) त्याची कॅलोरीफीक व्हॅल्यू कमी आहे.\n(b) तो धूरविरहीत जळतो.\n(c) तो कोणताही विषारी वायू तयार करीत नाही.\nवरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत \nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/taxonomy/term/1329", "date_download": "2019-10-23T12:30:53Z", "digest": "sha1:LUUSDRGC2QWJRGJ26TA7DGKVWS2CYGZO", "length": 5526, "nlines": 61, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविन्सुरा - विंचूरची वाइन (सुरा) (Vinsura Wine)\n'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ची 'नाशिक जिल्हा संस्कृतिवेध' मोहीम सुरू होती. 'थिंक'चे कार्यकर्ते निफाड तालुक्यातील गावागावांत भटकंती करत होते. ती भटकंती विंचूर गावापर्यंत पोचली आणि तेथे गवसले 'विन्सुरा' वाइनमुळे प्रसिद्ध झालेले प्रल्हाद खडांगळे\n'थिंक महाराष्‍ट्र'चा सांस्‍कृतिक समारोह - उत्‍सव माणूसपणाचा\n'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेच्‍या अखेरच्‍या दिवशी, ६ फेब्रुवारी रोजी नाशिक शहरात सांस्‍कृतिक समारोह योजण्‍यात आला आहे. तो कार्यक्रम गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्‍यास सभागृहात सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. तुम्‍हा सर्वांना त्‍याचे आग्रहाचे निमंत्रण\n'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'\nमहाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक माहितीसंकलनाची अभूतपूर्व चळवळ\n'ग्रंथाली', 'ज्यो‍ती बुक स्टोर्स' आणि 'शंकराचार्य न्यास' यांच्या संयुक्‍त विद्यमाने\nमानवाच्या अंतःजागृतीचे जिवंत नमुने तुमच्या भेटीला\nदिनांक ६ फेब्रुवारी २०१६ रोजी\nसायंकाळी ५ ते ९ वाजता\nशंकराचार्य न्यास सभागृह, गंगापूर रोड, नाशिक\n'थिंक महाराष्ट्र'च्या संकल्पनेचे सादरीकरण प्रत्यक्ष माणसांच्या संवादातून\nपडद्यावरुन आणि प्रत्यक्ष व्यासपीठावरुनही\nसहभाग - डॉ. उमेश मुंडल्ये आणि सुजाता रायकर. मुलाखतकार - अपर्णा वेलणकर\nमुलाखतकार - मुक्‍ता चैतन्‍य\nSubscribe to नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-43/segments/1570987833766.94/wet/CC-MAIN-20191023122219-20191023145719-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}